विकिपीडिया
mrwiki
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.39.0-wmf.22
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिपीडिया
विकिपीडिया चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Gadget
Gadget talk
Gadget definition
Gadget definition talk
जवाहरलाल नेहरू
0
3284
2141165
2071792
2022-07-28T22:53:17Z
2409:4042:2D26:55E0:5532:8DCD:A48B:E3F7
..........
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{संदर्भ कमी}}
{{माहितीचौकट पंतप्रधान
| नाव = <sub>पंडित</sub> </br> जवाहरलाल नेहरू
| चित्र = Jnehru.jpg
| चित्र आकारमान = 200px
| पद = भारताचे पहिले पंतप्रधान
| कार्यकाळ_आरंभ = [[ऑगस्ट १५]], [[इ.स. १९४७]]
| कार्यकाळ_समाप्ती = [[मे २७]], [[इ.स. १९६४]]
| राष्ट्रपती = [[राजेंद्र प्रसाद]] व [[सर्वपल्ली राधाकृष्णन]]
| मागील = पद स्थापित
| पुढील = [[गुलजारी लाल नंदा]]
| पद2 = १ ले {{AutoLink|भारतीय परराष्ट्रमंत्री}}
| कार्यकाळ_आरंभ2 = [[ऑगस्ट १५]], [[इ.स. १९४७]]
| कार्यकाळ_समाप्ती2 = [[मे २७]], [[इ.स. १९६४]]
| मागील2 = पद स्थापित
| पुढील2 = [[गुलजारी लाल नंदा]]
| पद3 = {{AutoLink|भारतीय अर्थमंत्री}}
| कार्यकाळ_आरंभ3 = [[ऑक्टोबर ८]], [[इ.स. १९५८]]
| कार्यकाळ_समाप्ती3 = [[नोव्हेंबर १७]], [[इ.स. १९५९]]
| मागील3 = [[टी.टी. कृष्णमचारी]]
| पुढील3 = [[मोरारजी देसाई]]
| जन्मदिनांक =[[नोव्हेंबर १४]], [[इ.स. १८८९]]
| जन्मस्थान = [[अलाहाबाद]], [[उत्तर प्रदेश]], [[भारत]]
| मृत्युदिनांक =[[मे २७]], [[इ.स. १९६४]]
| मृत्युस्थान =[[नवी दिल्ली]], [[भारत]]
| राष्ट्रीयत्व =भारतीय
| पक्ष =[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| पती =
| पत्नी = [[कमला नेहरू]]
| नाते =
| अपत्ये = [[इंदिरा गांधी]]
| निवास =
| शाळा_महाविद्यालय =
| व्यवसाय = [[बॅरिस्टर]], [[राजकारणी]]
| धर्म = [[हिंदू]]
| सही =
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''जवाहरलाल मोतीलाल नेहरू''' हे भारताचे पहिले [[पंतप्रधान]] व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे लोकप्रिय नेते होते. ते '''पंडित नेहरू''' या नावानेही ओळखले जातात. पंडित नेहरूंना मुले फार आवडत, म्हणून मुले त्यांना चाचा नेहरू म्हणायचे.
== जीवन ==
=== वैयक्तिक आयुष्य ===
श्री जवाहरलाल नेहरू यांचा जन्म [[अलाहाबाद]] येथे [[काश्मिरी पंडित|काश्मिरी पंडितांच्या]] घरी [[नोव्हेंबर १४]], [[इ.स. १८८९]] रोजी झाला. [[फेब्रुवारी ७]], [[इ.स. १९१६]] रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह [[कमला नेहरू|कमला कौल]] यांच्याशी झाला. [[इ.स. १९१७]] साली त्यांना [[इंदिरा गांधी|इंदिरा प्रियदर्शिनी]] ही कन्या झाली. जवाहरलाल यांचे पिता [[मोतीलाल नेहरू]] यांचे [[फेब्रुवारी ६]], [[इ.स. १९३१]] रोजी व पत्नी श्रीमती [[कमला नेहरू]] यांचे [[फेब्रुवारी २८]], [[इ.स. १९३६]] रोजी निधन झाले.
=== राजकीय आयुष्य ===
जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवण्यांद्वारे झाले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरिता गेले. [[केंब्रिज]] विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली. ते १९१२ साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले.......
१९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]] अधिवेशनाला ते उपस्थित होते. १९१९ मध्ये ते होमरुल चळवळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले. १९१६ मध्ये ते प्रथमच [[महात्मा गांधी|महात्मा गांधीं]]ना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरित झाले. १९२० साली त्यांनी [[उत्तर प्रदेश]]च्या [[प्रतापगढ जिल्हा|प्रतापगढ जिल्ह्यात]] पहिला किसान मोर्चा काढला. १९२०-२२ दरम्यान [[असहकार आंदोलन|असहकार आंदोलनामुळे]] त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला.
सप्टेंबर १९२३ मध्ये पंडित नेहरू अखिल भारतीय काँग्रेस परिषदेचे सचिव बनले. १९२६ मध्ये त्यांनी [[इटली]], [[स्वित्झर्लंड]], [[इंग्लंड]], [[बेल्जियम]], [[जर्मनी]] आणि [[रशिया]] आदी देशांचा दौरा केला. १९२८ मध्ये [[सायमन कमिशन]] विरोधात निदर्शने करताना त्यांना लाठी हल्ल्याला सामोरे जावे लागले. त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय काँग्रेस सभेला ते उपस्थित होते. १९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र [[भारत]] चळवळ सुरू केली. १९२९ साली पंडित नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या [[लाहोर]] अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय निश्चित केले गेले.
ब्रिटीश सरकारने भारत कायद्याचा ठराव संमत केला तेव्हा काँग्रेसने निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीच्या बाहेर असताना नेहरूंनी पक्षाला पाठिंबा दर्शविला. काँग्रेसने प्रत्येक राज्यात सरकार स्थापन केले आणि बहुतेक जागा जिंकल्या. 1936-1937 मध्ये नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले.
काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी देशभर दौरा काढला. [[अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस]]च्याही अध्यक्षपदी ते निवडून आले आणि त्यांचा भारतातील संघटित कामगार चळवळींशी जवळचा संबंध आला.
१९३० ते १९३५ दरम्यान [[मिठाचा सत्याग्रह]] आणि अशाच अन्य सत्याग्रहांमुळे नेहरूंना अनेकदा कारावास भोगावा लागला. १४ [[फेब्रुवारी]], १९३५ रोजी त्यांनी [[उत्तराखंड]]मधील [[अल्मोडा]] तुरूंगामध्ये आपले आत्मचरित्र पूर्ण केले. सुटकेनंतर ते स्वित्झर्लंड, इंग्लड, [[स्पेन]] आणि [[चीन]] येथे जाऊन आले. ७ [[ऑगस्ट]] १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी ''भारत छोडो'' ही क्रांतीकारी घोषणा केली आणि पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना [[अहमदनगर]] किल्ल्यात नेण्यात आले. ही त्यांची कैद ही सर्वांत दीर्घकालीन पण शेवटची ठरली. एकंदर पंडित नेहरूंनी ९ वेळा कारावास भोगला. १९४५ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. १९४६ मध्ये ते [[आग्नेय आशिया]]ला जाऊन आले. त्यानंतर ६ [[जुलै]], १९४६ रोजी त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. १९५४ पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला.
[[File:Nehru with Gandhi 1942.jpg|thumb|नेहरू आणि गांधी]]
==नेहरूंनी लिहिलेली पुस्तके==
* आत्मकथा (मूळ इंग्रजी, मराठी अनुवाद - [[ना.ग. गोरे]])
* इंदिरेस पत्रे (मूळ इंग्रजी- Letters from a Father to His Daughter; मराठी अनुवाद - वि. ल. बोडस)
* भारताचा शोध (मूळ इंग्रजी -Discovery of India, मराठी अनुवाद - [[साने गुरुजी]])
==नेहरूंवर लिहिली गेलेली पुस्तके==
* अग्निदिव्य : कमला नेहरू (धनंजय राजे)
* आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू (लेखक - डॉ. डी.डी. पाटील, प्रा. ए.आर. पाटील)
* आपले नेहरू (बालवाङ्मय, लेखक - [[साने गुरुजी]])
* गोष्टीरूप चाचा नेहरू (बालसाहित्य, लेखक - [[शंकर कऱ्हाडे]])
* गोष्टीरूप जवाहरलाल नेहरू (बालवाङ्मय, लेखक - श्यामकांत कुलकर्णी)
* जवाहरलाल नेहरू (मूळ इंग्रजी लेखक - एस. गोपाल; मराठी अनुवाद - पुरुषोत्तम आत्माराम चित्रे)
* नवभारताचे शिल्पकार - पं. जवाहरलाल नेहरू (लेखक - सदानंद नाईक)
* नेहरू व बोस (मूळ इंग्रजी लेखक - रुद्रांग्शू मुखर्जी; मराठी अनुवादक - [[अवधूत डोंगरे]]
* नेहरू : नवभारताचे शिल्पकार (मूळ इंग्रजी लेखक - एम.जे. अकबर; मराठी अनुवाद - [[करुणा गोखले]])
* नेहरूंची सावली (नेहरूंचे सुरक्षारक्षक के.एफ. रुस्तमजी यांच्या रोजनिशींतून पी.व्ही. राजगोपालन यांनी संपादित केलेल्या इंग्रजी पुस्तकाचा सविता दामले यांनी केलेला मराठी अनुवाद)
* पंडित जवाहरलाल नेहरू (लेखक - डॉ. नीला पांढरे)
* पंडित जवाहरलाल नेहरू (बालवाङ्मय, लेखक - [[राजा मंगळवेढेकर]])
* पंडित जवाहरलाल नेहरू : व्यक्ती आणि कार्य (महाराष्ट्र सरकार)
* पंडित नेहरू (पु. शं. पतके )
* भारताचे पहिले पंतप्रधान ([[यशवंत गोपाळ भावे]])
== सन्मान ==
* २०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘[[द ग्रेटेस्ट इंडियन]]’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये नेहरू चौथ्या क्रमांकावर होते.<ref>https://www.outlookindia.com/magazine/story/a-measure-of-the-man/281949</ref>
== हेही पहा ==
* [[सर्वात महान भारतीय (सर्वेक्षण)]]
== बाह्य दुवे ==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{कॉमन्स वर्ग|Jawaharlal Nehru|जवाहरलाल नेहरू}}
{{क्रम-सुरू}}
{{क्रम-मागील|मागील=प्रथम}}
{{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[भारतीय पंतप्रधान]]|वर्ष=[[ऑगस्ट १५]], [[इ.स. १९४७]] - [[मे २७]], [[इ.स. १९६४]]}}
{{क्रम-पुढील|पुढील=[[गुलजारी लाल नंदा]]}}
{{क्रम-मागील|मागील=प्रथम}}
{{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[:वर्ग:भारतीय परराष्ट्रमंत्री|भारतीय परराष्ट्रमंत्री]]|वर्ष=[[ऑगस्ट १५]], [[इ.स. १९४७]] - [[मे २७]], [[इ.स. १९६४]]}}
{{क्रम-पुढील|पुढील=[[गुलजारी लाल नंदा]]}}
{{क्रम-मागील|मागील=[[टी.टी. कृष्णमचारी]]}}
{{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[:वर्ग:भारतीय अर्थमंत्री|भारतीय अर्थमंत्री]]|वर्ष=[[ऑक्टोबर ८]], [[इ.स. १९५८]] - [[नोव्हेंबर १७]], [[इ.स. १९५९]]}}
{{क्रम-पुढील|पुढील=[[मोरारजी देसाई]]}}
{{क्रम-शेवट}}
{{भारतीय पंतप्रधान}}
{{भारतीय स्वातंत्र्यलढा}}
{{भारतरत्न}}
{{DEFAULTSORT:नेहरू, जवाहरलाल}}
[[वर्ग:जवाहरलाल नेहरू| ]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:नेहरू-गांधी परिवार]]
[[वर्ग:भारताचे पंतप्रधान]]
[[वर्ग:भारतीय परराष्ट्रमंत्री]]
[[वर्ग:भारतीय अर्थमंत्री]]
[[वर्ग:भारतीय संविधान सभेचे सदस्य]]
[[वर्ग:भारतरत्न पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:१ ली लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:२ री लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:३ री लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:अलाहाबादचे खासदार]]
[[वर्ग:फुलपूरचे खासदार]]
[[वर्ग:इ.स. १८८९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९६४ मधील मृत्यू]]
[[वर्ग:ऐतिहासिक व्यक्ती]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
bq9r088cxoitm7awwpwprvynlwesgmr
2141185
2141165
2022-07-29T02:10:19Z
संतोष गोरे
135680
[[Special:Contributions/2409:4042:2D26:55E0:5532:8DCD:A48B:E3F7|2409:4042:2D26:55E0:5532:8DCD:A48B:E3F7]] ([[User talk:2409:4042:2D26:55E0:5532:8DCD:A48B:E3F7|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:KiranBOT II|KiranBOT II]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{संदर्भ कमी}}
{{माहितीचौकट पंतप्रधान
| नाव = <sub>पंडित</sub> </br> जवाहरलाल नेहरू
| चित्र = Jnehru.jpg
| चित्र आकारमान = 200px
| पद = भारताचे पहिले पंतप्रधान
| कार्यकाळ_आरंभ = [[ऑगस्ट १५]], [[इ.स. १९४७]]
| कार्यकाळ_समाप्ती = [[मे २७]], [[इ.स. १९६४]]
| राष्ट्रपती = [[राजेंद्र प्रसाद]] व [[सर्वपल्ली राधाकृष्णन]]
| मागील = पद स्थापित
| पुढील = [[गुलजारी लाल नंदा]]
| पद2 = १ ले {{AutoLink|भारतीय परराष्ट्रमंत्री}}
| कार्यकाळ_आरंभ2 = [[ऑगस्ट १५]], [[इ.स. १९४७]]
| कार्यकाळ_समाप्ती2 = [[मे २७]], [[इ.स. १९६४]]
| मागील2 = पद स्थापित
| पुढील2 = [[गुलजारी लाल नंदा]]
| पद3 = {{AutoLink|भारतीय अर्थमंत्री}}
| कार्यकाळ_आरंभ3 = [[ऑक्टोबर ८]], [[इ.स. १९५८]]
| कार्यकाळ_समाप्ती3 = [[नोव्हेंबर १७]], [[इ.स. १९५९]]
| मागील3 = [[टी.टी. कृष्णमचारी]]
| पुढील3 = [[मोरारजी देसाई]]
| जन्मदिनांक =[[नोव्हेंबर १४]], [[इ.स. १८८९]]
| जन्मस्थान = [[अलाहाबाद]], [[उत्तर प्रदेश]], [[भारत]]
| मृत्युदिनांक =[[मे २७]], [[इ.स. १९६४]]
| मृत्युस्थान =[[नवी दिल्ली]], [[भारत]]
| राष्ट्रीयत्व =भारतीय
| पक्ष =[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| पती =
| पत्नी = [[कमला नेहरू]]
| नाते =
| अपत्ये = [[इंदिरा गांधी]]
| निवास =
| शाळा_महाविद्यालय =
| व्यवसाय = [[बॅरिस्टर]], [[राजकारणी]]
| धर्म = [[हिंदू]]
| सही =
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''जवाहरलाल मोतीलाल नेहरू''' हे भारताचे पहिले [[पंतप्रधान]] व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे लोकप्रिय नेते होते. ते '''पंडित नेहरू''' या नावानेही ओळखले जातात. पंडित नेहरूंना मुले फार आवडत, म्हणून मुले त्यांना चाचा नेहरू म्हणायचे.
== जीवन ==
=== वैयक्तिक आयुष्य ===
श्री जवाहरलाल नेहरू यांचा जन्म [[अलाहाबाद]] येथे [[काश्मिरी पंडित|काश्मिरी पंडितांच्या]] घरी [[नोव्हेंबर १४]], [[इ.स. १८८९]] रोजी झाला. [[फेब्रुवारी ७]], [[इ.स. १९१६]] रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह [[कमला नेहरू|कमला कौल]] यांच्याशी झाला. [[इ.स. १९१७]] साली त्यांना [[इंदिरा गांधी|इंदिरा प्रियदर्शिनी]] ही कन्या झाली. जवाहरलाल यांचे पिता [[मोतीलाल नेहरू]] यांचे [[फेब्रुवारी ६]], [[इ.स. १९३१]] रोजी व पत्नी श्रीमती [[कमला नेहरू]] यांचे [[फेब्रुवारी २८]], [[इ.स. १९३६]] रोजी निधन झाले.
=== राजकीय आयुष्य ===
जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवण्यांद्वारे झाले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरिता गेले. [[केंब्रिज]] विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली. ते १९१२ साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले.
१९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]] अधिवेशनाला ते उपस्थित होते. १९१९ मध्ये ते होमरुल चळवळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले. १९१६ मध्ये ते प्रथमच [[महात्मा गांधी|महात्मा गांधीं]]ना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरित झाले. १९२० साली त्यांनी [[उत्तर प्रदेश]]च्या [[प्रतापगढ जिल्हा|प्रतापगढ जिल्ह्यात]] पहिला किसान मोर्चा काढला. १९२०-२२ दरम्यान [[असहकार आंदोलन|असहकार आंदोलनामुळे]] त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला.
सप्टेंबर १९२३ मध्ये पंडित नेहरू अखिल भारतीय काँग्रेस परिषदेचे सचिव बनले. १९२६ मध्ये त्यांनी [[इटली]], [[स्वित्झर्लंड]], [[इंग्लंड]], [[बेल्जियम]], [[जर्मनी]] आणि [[रशिया]] आदी देशांचा दौरा केला. १९२८ मध्ये [[सायमन कमिशन]] विरोधात निदर्शने करताना त्यांना लाठी हल्ल्याला सामोरे जावे लागले. त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय काँग्रेस सभेला ते उपस्थित होते. १९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र [[भारत]] चळवळ सुरू केली. १९२९ साली पंडित नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या [[लाहोर]] अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय निश्चित केले गेले.
ब्रिटीश सरकारने भारत कायद्याचा ठराव संमत केला तेव्हा काँग्रेसने निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीच्या बाहेर असताना नेहरूंनी पक्षाला पाठिंबा दर्शविला. काँग्रेसने प्रत्येक राज्यात सरकार स्थापन केले आणि बहुतेक जागा जिंकल्या. 1936-1937 मध्ये नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले.
काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी देशभर दौरा काढला. [[अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस]]च्याही अध्यक्षपदी ते निवडून आले आणि त्यांचा भारतातील संघटित कामगार चळवळींशी जवळचा संबंध आला.
१९३० ते १९३५ दरम्यान [[मिठाचा सत्याग्रह]] आणि अशाच अन्य सत्याग्रहांमुळे नेहरूंना अनेकदा कारावास भोगावा लागला. १४ [[फेब्रुवारी]], १९३५ रोजी त्यांनी [[उत्तराखंड]]मधील [[अल्मोडा]] तुरूंगामध्ये आपले आत्मचरित्र पूर्ण केले. सुटकेनंतर ते स्वित्झर्लंड, इंग्लड, [[स्पेन]] आणि [[चीन]] येथे जाऊन आले. ७ [[ऑगस्ट]] १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी ''भारत छोडो'' ही क्रांतीकारी घोषणा केली आणि पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना [[अहमदनगर]] किल्ल्यात नेण्यात आले. ही त्यांची कैद ही सर्वांत दीर्घकालीन पण शेवटची ठरली. एकंदर पंडित नेहरूंनी ९ वेळा कारावास भोगला. १९४५ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. १९४६ मध्ये ते [[आग्नेय आशिया]]ला जाऊन आले. त्यानंतर ६ [[जुलै]], १९४६ रोजी त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. १९५४ पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला.
[[File:Nehru with Gandhi 1942.jpg|thumb|नेहरू आणि गांधी]]
==नेहरूंनी लिहिलेली पुस्तके==
* आत्मकथा (मूळ इंग्रजी, मराठी अनुवाद - [[ना.ग. गोरे]])
* इंदिरेस पत्रे (मूळ इंग्रजी- Letters from a Father to His Daughter; मराठी अनुवाद - वि. ल. बोडस)
* भारताचा शोध (मूळ इंग्रजी -Discovery of India, मराठी अनुवाद - [[साने गुरुजी]])
==नेहरूंवर लिहिली गेलेली पुस्तके==
* अग्निदिव्य : कमला नेहरू (धनंजय राजे)
* आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू (लेखक - डॉ. डी.डी. पाटील, प्रा. ए.आर. पाटील)
* आपले नेहरू (बालवाङ्मय, लेखक - [[साने गुरुजी]])
* गोष्टीरूप चाचा नेहरू (बालसाहित्य, लेखक - [[शंकर कऱ्हाडे]])
* गोष्टीरूप जवाहरलाल नेहरू (बालवाङ्मय, लेखक - श्यामकांत कुलकर्णी)
* जवाहरलाल नेहरू (मूळ इंग्रजी लेखक - एस. गोपाल; मराठी अनुवाद - पुरुषोत्तम आत्माराम चित्रे)
* नवभारताचे शिल्पकार - पं. जवाहरलाल नेहरू (लेखक - सदानंद नाईक)
* नेहरू व बोस (मूळ इंग्रजी लेखक - रुद्रांग्शू मुखर्जी; मराठी अनुवादक - [[अवधूत डोंगरे]]
* नेहरू : नवभारताचे शिल्पकार (मूळ इंग्रजी लेखक - एम.जे. अकबर; मराठी अनुवाद - [[करुणा गोखले]])
* नेहरूंची सावली (नेहरूंचे सुरक्षारक्षक के.एफ. रुस्तमजी यांच्या रोजनिशींतून पी.व्ही. राजगोपालन यांनी संपादित केलेल्या इंग्रजी पुस्तकाचा सविता दामले यांनी केलेला मराठी अनुवाद)
* पंडित जवाहरलाल नेहरू (लेखक - डॉ. नीला पांढरे)
* पंडित जवाहरलाल नेहरू (बालवाङ्मय, लेखक - [[राजा मंगळवेढेकर]])
* पंडित जवाहरलाल नेहरू : व्यक्ती आणि कार्य (महाराष्ट्र सरकार)
* पंडित नेहरू (पु. शं. पतके )
* भारताचे पहिले पंतप्रधान ([[यशवंत गोपाळ भावे]])
== सन्मान ==
* २०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘[[द ग्रेटेस्ट इंडियन]]’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये नेहरू चौथ्या क्रमांकावर होते.<ref>https://www.outlookindia.com/magazine/story/a-measure-of-the-man/281949</ref>
== हेही पहा ==
* [[सर्वात महान भारतीय (सर्वेक्षण)]]
== बाह्य दुवे ==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{कॉमन्स वर्ग|Jawaharlal Nehru|जवाहरलाल नेहरू}}
{{क्रम-सुरू}}
{{क्रम-मागील|मागील=प्रथम}}
{{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[भारतीय पंतप्रधान]]|वर्ष=[[ऑगस्ट १५]], [[इ.स. १९४७]] - [[मे २७]], [[इ.स. १९६४]]}}
{{क्रम-पुढील|पुढील=[[गुलजारी लाल नंदा]]}}
{{क्रम-मागील|मागील=प्रथम}}
{{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[:वर्ग:भारतीय परराष्ट्रमंत्री|भारतीय परराष्ट्रमंत्री]]|वर्ष=[[ऑगस्ट १५]], [[इ.स. १९४७]] - [[मे २७]], [[इ.स. १९६४]]}}
{{क्रम-पुढील|पुढील=[[गुलजारी लाल नंदा]]}}
{{क्रम-मागील|मागील=[[टी.टी. कृष्णमचारी]]}}
{{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[:वर्ग:भारतीय अर्थमंत्री|भारतीय अर्थमंत्री]]|वर्ष=[[ऑक्टोबर ८]], [[इ.स. १९५८]] - [[नोव्हेंबर १७]], [[इ.स. १९५९]]}}
{{क्रम-पुढील|पुढील=[[मोरारजी देसाई]]}}
{{क्रम-शेवट}}
{{भारतीय पंतप्रधान}}
{{भारतीय स्वातंत्र्यलढा}}
{{भारतरत्न}}
{{DEFAULTSORT:नेहरू, जवाहरलाल}}
[[वर्ग:जवाहरलाल नेहरू| ]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:नेहरू-गांधी परिवार]]
[[वर्ग:भारताचे पंतप्रधान]]
[[वर्ग:भारतीय परराष्ट्रमंत्री]]
[[वर्ग:भारतीय अर्थमंत्री]]
[[वर्ग:भारतीय संविधान सभेचे सदस्य]]
[[वर्ग:भारतरत्न पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:१ ली लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:२ री लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:३ री लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:अलाहाबादचे खासदार]]
[[वर्ग:फुलपूरचे खासदार]]
[[वर्ग:इ.स. १८८९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९६४ मधील मृत्यू]]
[[वर्ग:ऐतिहासिक व्यक्ती]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
esc1uq221wtp7hma9oegrjxk259w037
घाना
0
5064
2141192
2069480
2022-07-29T03:42:57Z
Katyare
1186
wikitext
text/x-wiki
{{करिता|ऑस्ट्रेलियामधील शहराकरिता|गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया}}
{{देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = घाना
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = Republic of Ghana
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = घानाचे प्रजासत्ताक
|राष्ट्र_ध्वज = Flag of Ghana.svg
|राष्ट्र_चिन्ह =Coat_of_arms_of_Ghana.svg
|जागतिक_स्थान_नकाशा = Ghana (orthographic projection).svg
|राष्ट्र_नकाशा = Gh-map.png
|ब्रीद_वाक्य = ''फ्रीडम ॲंड जस्टिस'' (स्वातंत्र्य आणि न्याय)
|राजधानी_शहर = [[आक्रा]]
|सर्वात_मोठे_शहर = [[आक्रा]]
|सरकार_प्रकार = अध्यक्षीय [[प्रजासत्ताक]]
|राष्ट्रप्रमुख_नाव = [[जॉन ड्रामानी महामा]]
|पंतप्रधान_नाव =
|सरन्यायाधीश_नाव =
|राष्ट्र_गीत = ''गॉड ब्लेस अवर होमलॅंड घाना''
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = [[मार्च ६]], [[इ.स. १९५७|१९५७]] ([[युनायटेड किंग्डम|युनायटेड किंग्डमपासून]])
|प्रजासत्ताकदिन_दिनांक = [[जुलै १]], [[इ.स. १९६०|१९६०]]
|राष्ट्रीय_भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
|इतर_प्रमुख_भाषा =
|राष्ट्रीय_चलन = [[घाना सेडी]] (GHC)
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = ७९
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = २,३८,५४०
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = ३.५
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = ४९
|लोकसंख्या_संख्या = २,४२,३३,४३१
|लोकसंख्या_घनता = १०१.५
|प्रमाण_वेळ = [[ग्रीनविच प्रमाणवेळ]] (GMT)
|यूटीसी_कालविभाग = ०
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = +२३३
|आंतरजाल_प्रत्यय = .gh
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|जीडीपी_डॉलरमध्ये = ८२.५७१ अब्ज
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = ३,३१२
|माविनि_वर्ष =२०१०
|माविनि = {{वाढ}} ०.५४१
|माविनि_क्रमवारी_क्रमांक =१३५ वा
|माविनि_वर्ग =<span style="color:#EAC117;white-spacewe:nowrap;">मध्यम</span>
}}
'''घाना''' हा [[पश्चिम आफ्रिका|पश्चिम आफ्रिकेतील]] एक [[देश]] आहे. घानाच्या पश्चिमेला [[कोट दि आईव्होर]], उत्तरेला [[बर्किना फासो]] व पूर्वेला [[टोगो]] हे देश तर दक्षिणेला [[गिनीचे आखात]] आहे. [[आक्रा]] ही घानाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. येथे [[स्वामी घनानंद सरस्वती]] यांनी हिंदू धर्माची ध्वजा रोवली आणि मठ स्थापन केला आहे.
१५ व्या शतकात [[युरोप]]ीय शोधक दाखल होण्याआधी येथे स्थानिक जमातींचे राज्य होते. १८७४ साली [[ब्रिटिश साम्राज्य|ब्रिटिशांनी]] येथे वसाहत स्थापन केली व येथील [[सोने|सोन्याच्या]] मुबलक साठ्यांमुळे ह्याचे नाव ''गोल्ड कोस्ट'' असे ठेवले. गोल्ड कोस्टला १९५७ साली स्वातंत्र्य मिळाले व घाना देशाची निर्मिती झाली.
सध्या घाना [[संयुक्त राष्ट्रे]], [[राष्ट्रकुल परिषद]], [[आफ्रिकन संघ]] इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. [[आफ्रिका]] खंडात सुवर्ण उत्पादनात [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेखालोखाल]] घानाचा दुसरा क्रमांक लागतो. [[कोको]]च्या उत्पादनात देखील घाना जगात अग्रेसर आहे.
== इतिहास ==
=== नावाची व्युत्पत्ती ===
===प्रागैतिहासिक कालखंड===
== भूगोल ==
घाना देश पश्चिम आफ्रिकेत [[अटलांटिक महासागर]]ाच्या किनाऱ्यावर वसला आहे. घानाच्या आग्नेय भागात [[व्होल्टा सरोवर]] हे जगातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर स्थित आहे.
=== चतुःसीमा ===
===राजकीय विभाग===
=== मोठी शहरे ===
== समाजव्यवस्था ==
=== वस्तीविभागणी ===
===धर्म===
प्रमुख धर्म ख्रिस्ती आहे. तरीही येथे [[स्वामी घनानंद सरस्वती]] यांनी हिंदू धर्माचा मठ स्थापन केला आहे. येथे [[गणेशोत्सव]] ही साजरा केला जातो.
=== शिक्षण ===
===संस्कृती===
== राजकारण ==
==अर्थतंत्र==
== खेळ ==
*[[ऑलिंपिक खेळात {{लेखनाव}}]]
*[[{{लेखनाव}} फुटबॉल संघ]]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स|Ghana|{{लेखनाव}}}}
*[http://www.casapres.go.cr/web राष्ट्राध्यक्ष]
* {{विकिअॅटलास|Ghana|{{लेखनाव}}}}
* {{विकिट्रॅव्हल|Ghana|{{लेखनाव}}}}
{{आफ्रिकेतील देश}}
[[वर्ग:आफ्रिकेतील देश]]
[[वर्ग:पश्चिम आफ्रिका]]
kpj43yfv8y2ja5meayirpd7pj99ysun
कोळिकोड
0
7295
2141173
1381180
2022-07-29T00:16:45Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा शहर|ज=कोळिकोड जिल्हा|श=कोळिकोड}}
'''कोळिकोड''' तथा '''कोझिकोड''' [[भारत|भारताच्या]] [[केरळ]] राज्यातील एक शहर आहे.
हे शहर [[कोळिकोडे जिल्हा|कोळिकोड जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे.
[[File:Kozhikode Mavoor Road Bus Stand, a distant view..jpg|thumb|Kozhikode Mavoor Road Bus Stand]]
[[वर्ग:केरळमधील शहरे]]
[[वर्ग:कोळिकोड जिल्हा]]
[[वर्ग:कोळिकोड]]
13i3okjul96xxobdvarlip4bffqvyaz
बारामुल्ला
0
8573
2141167
2099166
2022-07-29T00:05:56Z
अभय नातू
206
नामभेद
wikitext
text/x-wiki
'''बारामुल्ला''' तथा '''वार्मुल''' [[भारत|भारताच्या]] [[जम्मू आणि काश्मीर]] राज्यातील एक शहर आहे.
हे शहर [[बारामुल्ला जिल्हा|बारामुल्ला जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,६७,९८६ होती.
[[वर्ग:जम्मू आणि काश्मीरमधील शहरे]]
[[वर्ग:बारामुल्ला जिल्हा]]
mk7eyfnfh5ouknesq2uoqwu69louoet
वाघ
0
9604
2141198
2128601
2022-07-29T05:25:35Z
संतोष गोरे
135680
किरकोळ
wikitext
text/x-wiki
{{मुखपृष्ठ सदर टीप
|तारीख = १ ऑगस्ट
|वर्ष = २००८
}}
{{जीवचौकट
|नाव=वाघ
| स्थिती = EN
| स्थिती_प्रणाली = iucn2.3
| trend = down
| स्थिती_ref =
<ref नाव="IUCN">{{IUCN2006|assessors=Cat Specialist Group|year=2002|id=15955|title=Panthera Tigris|downloaded=10 May 2006}} Database entry includes justification for why this जीव is endangered.</ref>
| चित्र = Tigerramki.jpg
| चित्र_शीर्षक = [[बांधवगढ राष्ट्रीय उद्यान|बांधवगड राष्ट्रीय उद्यानातील]] वाघ
| चित्र_रुंदी = 250px
| regnum = [[प्राणी]]
| वंश = [[कणाधारी प्राणी|कणाधारी]]
| जात = [[सस्तन]]
| वर्ग = [[मांसभक्षक]]
| कुळ = [[मार्जार कुळ]] ([[मार्जार कुळ|फेलिडे]])
| जातकुळी = ''[[पँथेरा]]''
| जीव = '''''P. tigris'''''
|बायनॉमियल = ''पँथेरा टायग्रिस''
|बायनॉमियल_अधिकारी= ([[Carl Linnaeus|Linnaeus]], [[1758]])
| synonyms =
<center>'''''Felis tigris''''' <small>[[Carl Linnaeus|Linnaeus]], [[1758]]</small><br />
'''''वाघ striatus''''' <small>[[Nikolai Severtzov|Severtzov]], [[1858]]</small><br />
'''''वाघ regalis''''' <small>[[John Edward Gray|Gray]], [[1867]]</center>
| आढळप्रदेश_नकाशा = Tiger_map.jpg
| आढळप्रदेश_नकाशा_रुंदी = 250px
| आढळप्रदेश_नकाशा_शीर्षक = वाघाचा भूतपुर्व आढळप्रदेश<sub>(हलक्या पिवळ्या रंगात)</sub> २००६ मधील <sub>(हिरव्या रंगात)</sub>.<ref>[http://www.savethetigerfund.org/ Save The Tiger Fund | Wild Tiger Conservation]</ref>
}}
'''वाघ''' [[मार्जार कुळ|मार्जार कुळातील]] प्राणी असून [[भारताची राष्ट्रीय प्रतिके |भारताचे राष्ट्रीय चिन्ह]] आहे<ref>[http://india.gov.in/knowindia/national_animal.php भारत सरकार राष्ट्रीय चिन्हे]</ref>. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते व अन्न साखळीतील सर्वात टोकाचे स्थान वाघ भूषवतो. वाघ या नावाची व्युत्पत्ती [[संस्कृत]] मधील ''व्याघ्र'' या शब्दावरून आली आहे. [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]त वाघाला ''टायगर''Tiger असे म्हणतात. [[मराठी]]त भल्या मोठ्या वाघाला ढाण्या वाघ म्हणतात. वाघ हा शिकार करण्यात परिपक्व आहे.
भारतात वाघाची शिकार करणे हा दंडनीय अपराध आहे.
एके काळी पश्चिमेस [[पूर्व अँटोलिया]] <ref>{{जर्नल स्रोत|date=2019-10-04|title=Eastern Anatolia Region|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Eastern_Anatolia_Region&oldid=919487656|journal=Wikipedia|language=en}}</ref>प्रदेश पासून [[अमूर नदी]] <ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-14|title=Amur River|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Amur_River&oldid=930780866|journal=Wikipedia|language=en}}</ref>पात्रात आणि दक्षिणेस [[हिमालय| हिमालयाच्या]] पायथ्यापासून [[सुली बेटे|सुली बेटांपर्यंतच्या]] [[बाली]]पर्यंत सर्वत्र वाघ पसरले. 20 व्या शतकाच्या सुरुवातीस, वाघाची लोकसंख्या कमीतकमी ९३% ऐतिहासिक श्रेणी गमावली आहे आणि [[पश्चिम]] आणि [[मध्य आशिया]]त, [[जावा]] आणि बाली बेटांमधून आणि [[आग्नेय]], [[दक्षिण आशिया]] आणि [[चीन]]च्या मोठ्या भागात उधळली गेली आहे. आजची वाघ श्रेणी खंडित आहे, [[भारतीय उपखंड]] आणि [[सुमात्रा]]वरील [[सायबेरियन]] समशीतोष्ण जंगलांपासून ते उप-उष्णकटिबंधीय व उष्णकटिबंधीय जंगलांपर्यंत पसरलेली आहे. १९८६ पासून वाघाला आययूसीएन रेड लिस्टमध्ये धोक्यात घातलेले म्हणून सूचीबद्ध केले आहे. २०१५ पर्यंत जगातील वाघांची संख्या ३०६२ आणि ३९४८ प्रौढ व्यक्ती असावी असा अंदाज आहे, २० व्या शतकाच्या सुरुवातीला जवळजवळ १०,००,००० इतकी संख्या असून उर्वरित बहुतेक लोकसंख्या एकमेकांनपासून वेगळ्या होऊ लागली. लोकसंख्या घटण्याच्या मुख्य कारणांमध्ये निवासस्थान नष्ट करणे, निवासस्थान खंडित करणे आणि शिकार करणे समाविष्ट आहे. यामुळे, पृथ्वीवर काही अधिक दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी आहे.
== आढळ व वसतिस्थान ==
वाघाचे खरे माहेरघर हे भारत मानले जाते. आजही तेथे काही शेकड्यांनी वाघ शिल्लक आहेत. तिथून वाघ [[मांचूरिया]] [[चीन]], [[आग्नेय अशिया|आग्नेय अशियातून]] भारतात आला असे मानले जाते{{संदर्भ हवा}}. यातील बऱ्याच भागात पूर्वी वाघ मुबलक प्रमाणात आढळत होता परंतु शिकार व वसतिस्थानाचा नाश यांमुळे तेथून वाघ नामशेष झाला. जंगली वाघ हा आज प्रामुख्याने [[भारत]], [[ब्रह्मदेश]], [[थायलंड]], [[चीन]] व [[रशिया]] या देशांत आढळतो तसेच प्राणिसंग्रहालयातील वाघ आज जगभर पोहोचले आहेत व ते वाघांच्या एकूण संख्येचा मोठा भाग आहेत. वाघ (पेंथेरा टायग्रिस) हा मांजर कुटुंब, फेलिडे याचा सर्वात मोठा जिवंत सदस्य आहे. हा शिकार करून खातो. हा आशिया, मुख्यतः भारत, भूतान, चीन, कोरिया आणि साइबेरियन रशियामध्ये राहतो. २०२० साली जंगली वाघांतील ७० टक्के वाघ भारतात आहेत. भारतामध्ये २०१४ मध्ये २२२६ वाघ होते. ४ वर्षांनी २०१८ मध्ये ही संख्या वाढून २९६७ वर पोचली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.dnaindia.com/india/report-india-has-70-of-world-s-tiger-population-environment-minister-prakash-javadekar-releases-tiger-census-report-2834547|title='India has 70% of world's tiger population': Environment Minister Prakash Javadekar releases Tiger Census report|date=2020-07-28|website=DNA India|language=en|access-date=2020-07-30}}</ref>
वाघांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी भारतात देखील वाघ आज दुर्मिळ झाले असून त्यांची संख्या चिंताजनक आहे. भारतातील [[पंजाब]], [[हरियाणा]] ही राज्ये सोडल्यास सर्व राज्यात वाघाचे थोडे थोडे अस्तित्व आहे.
भारतातील वाघांच्या आढळाचे ५ उपविभाग आहेत --
# [[हिमालय]] व [[तराई]] विभाग - यात [[जम्मू आणि काश्मीर]], [[हिमाचल प्रदेश]], [[उत्तराखंड|उत्तरांचल]], [[उत्तर प्रदेश|उत्तरप्रदेश]], [[बिहार]], [[सिक्कीम]], [[आसाम]] [[अरुणाचल प्रदेश]] व इशान्य भारतातील राज्ये येतात. यातील हिमालयाच्या तराई जंगलांमध्ये वाघांचे वसतीस्थान आहे.
# [[अरवली पर्वतरांग|अरवली पर्वताच्या]] पूर्व भागातील शुष्क जंगलांमध्ये वाघांचे अस्तित्व आहे. यांत [[रणथंभोर]] [[सरिस्का]] सारखी राष्ट्रीय उद्याने येतात.
# [[सुंदरबन राष्ट्रीय उद्यान|सुंदरबन]] व [[ओडिशा]] .
# मध्य भारतातील पानगळी जंगलांमध्ये वाघांचे सर्वाधिक अस्तित्व आढळते. यात [[कान्हा राष्ट्रीय उद्यान|कान्हा]], [[बांधवगढ राष्ट्रीय उद्यान|बांधवगड]], [[मेळघाट]](गुगमाळ्), [[ताडोबा]] यासारखी राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये येतात.
# [[सह्याद्री]] व [[मलबार किनारा]] यात प्रामुख्याने सह्याद्रीचा दक्षिण भाग येतो. [[बांदीपूर राष्ट्रीय उद्यान|बंदीपूर]], [[मदुमलाई]] [[पेरियार]] इत्यादी. महाराष्ट्रातील सह्याद्रीत केवळ [[कोयना अभयारण्य|कोयना]] व चांदोली अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे.<ref>[http://www.dnaindia.com/report.asp?newsid=1155251 Sahaydri to get first project tiger]</ref>
वाघाचे वसतिस्थान हे मुख्यत्वे दाट ते अतिशय घनदाट जंगलात असते. वाघाच्या शिकार करण्याच्या पद्धतीमुळे त्याने त्याचे वसतिस्थान निवडले असावे. राजस्थानातील शुष्क जंगले, तसेच सुंदरबनमधील खारफ़ुटीची जंगले, काझ़ीरंगातील गवताळ जंगल असे विविध प्रकारच्या जंगलात वाघाचे वास्तव्य आहे. तरीदेखील वाघ हा बिबट्यासारखा कोणत्याही प्रकारच्या जंगलात राहण्यास सरावला नाही. तसेच प्रत्येक वाघांचे शिकारीचे क्षेत्र हे बरेच मोठे असते (साधारणपणे १०० चौ.किमी). त्यामुळे वाघ साधारणपणे मोठी जंगले पसंत करतात. म्हणूनच पूर्वीच्या मध्यम आकाराच्या जंगलात वाघ दिसत व आज ती जंगले हे लहान झाल्यामुळे वाघांचे अस्तित्व संपृष्टात आले{{संदर्भ हवा}}. (उदा: महाराष्ट्रातील [[सह्याद्री]] व कोकणातील जंगले)
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार,[[भारत]]ात वाघांची संख्या वाढली असून ती आता २२२६ झाल्याचे सांगण्यात येते. तसेच, मध्य भारतातील, ताडोबा, पेंच, कान्हा व मेळघाट आदी जंगल परिसरात एकूण सुमारे ७१८ वाघ असल्याचे यात दृष्टीपथात आले.हे सर्वेक्षण 'वाईल्ड लाईफ कंझर्वेशन ट्रस्ट' तर्फे कॅमेरे लावून करण्यात आले.{{संदर्भ हवा}}
== वर्णन ==
वाघ हा वर नमूद केल्याप्रमाणे [[मार्जार कुळ|मार्जार कुळातील]] सर्वात मोठा प्राणी आहे. वाघाचा आकार हा स्थानिक परिस्थितीप्रमाणे कमी जास्त असतो. [[सायबेरीयन वाघ]] हा आकाराने मोठा असतो तर भारतीय वाघ त्या मानाने कमी भरतो. [[सायबेरीयन वाघ]] हा लांबीला ३.५ मीटर पर्यंत भरतो तर त्याचे वजन ३०० किलोपर्यंत असते. हा अपवाद झाला परंतु १९० -२०० सेमी पर्यंत लांब असतात व त्यांचे सरासरी वजन २२७ किलो पर्यंत असते. [[भारतीय वाघ]] साधारणपणे वजनात १०० ते १८० किलोपर्यंत भरतो. मादी ही नरापेक्षा लहान असते. [[सुमात्रा]] मधील वाघ हा अजूनच लहान असतो. वाघांची ओळखण्याची सर्वात मोठी खूण त्यांचे अंगावरचे पट्टे व तांबूस रंगाची फ़र असते. प्रत्येक वाघाचे अंगावरील पट्टे हे वेगळे असतात. जसे प्रत्येक माणसाचे ठसे वेगळे असतात त्याचप्रमाणे यावरून वाघांना ओळखता येते. वाघाच्या अंगावर साधारणपणे १०० पर्यंत पट्टे असतात. पट्ट्यांचा मुख्य उपयोग वाघांना दाट झाडींमध्ये सदृश होण्यासाठी होतो. पट्ट्यांबरोबरच प्रत्येक वाघाच्या पंज्याची ठेवणही वेगळी असते. वाघांची पारंपारिक गणना पंजाच्या ठश्यांवरूनच होते. [[वाघाचा पंजा]] हा वाघाच्या आकारमानाने खूप मोठा व अतिशय ताकदवान असतो. त्याचा व्यास साधारणपणे ६ ते ८ इंच इतका भरतो. जंगलातून फ़िरताना वाघ जरी दिसला नाही तरी वाघाचे ठसे दिसू शकतात. शिकार साधण्यासाठी वाघांचा [[जबडा]] जबरदस्त ताकदवान असतो व तो वर-खाली या दिशेत फिरतो. जबड्याची ताकद ते भक्ष्यामध्ये सुळे रुतवण्यासाठी तसेच भक्ष्याला पकडून ठेवणे, ओढून नेणे या कामासाठी वापरतात. वाघाची सर्वात जास्त ताकद त्याच्या जबड्यात असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वाघ हे पट्टीचे पोहोणारे आहेत, म्हणजे त्यांची पोहोण्याची क्षमता चांगलीच असते व या बाबतीत इतर मांजरांपेक्षा वेगळी सवय आहे. वाघांना पाणी आवडते. उन्हाळ्याच्या दिवसात वाघ पाण्यात तासन तास डुंबून स्वतःला थंड ठेवतात.
== प्रजोत्पादन ==
[[चित्र:Harbin Siberian Tigers.jpg|thumb|left| 200 px|सैबेरियन वाघ व वाघीण]]वाघाची मादी वर्षातून फारच थोडे दिवस माजावर असते व त्याकाळात नर वाघाशी सलगी करून प्रणयराधना करते. वाघांची प्रणयक्रीडा ही पहाणाऱ्याला अतिशय हिंसक वाटू शकते. मोठमोठ्याने डरकाळ्या फोडत वाघांचा समागम चालतो. नर वाघ समागम करताना मादीची मान आपल्या जबड्यात पकडतो. असे का? याचे उत्तर अजून सापडलेले नाही. काहींच्या मते समागम यशस्वी व्हावा व दरम्यान वाघिणीने कमी हालचाल करावी यासाठी असे वाघ करतो.<ref>[http://www.lairweb.org.nz/tiger/mating3.html Tiger Copulation]</ref> समागमानंतर काही काळातच नर व मादी विभक्त होतात. मादीला गर्भ धारणा झाल्यावर १६ आठवड्याच्या कालावधीनंतर ३-४ बछड्यांना जन्म देते. पिल्ले ही जन्मतः अतिशय नाजूक व अंध असतात. नर वाघाच्या तडाख्यात पिल्ले सापडल्यावर त्यांना ठार मारतो. म्हणून या काळात मादी अतिशय आक्रमक असते. पिल्ले अतिशय भराभर वाढतात. परंतु पिल्लांचा पूर्ण वाढण्याचा कालावधी १८ महिन्यांचा असतो. पिल्ले आई व भावंडांसोबत दोन ते अडीच वर्षे व्यतीत करतात. वाघाची पिल्ले लहानपणी अतिशय खेळकर असतात. पिल्ले जसजशी मोठी होतात तशी त्यांची आई त्यांना शिकार साधण्यात पारंगत करते. सुरुवातीस अर्धमेल्या शिकारीशी खेळण्यास शिकवते व नंतर जिवंत सावजांवर हल्ले करण्यास शिकवते. पूर्ण वाढीनंतर पिल्ले स्वतःहून नवीन क्षेत्र शोधण्यास जातात किंवा आई पिल्लांना सोडून निघून जाते. नर पिल्लांना इतर नरांशी क्षेत्र मिळवण्यास स्पर्धा करावी लागते. माद्यांना नवीन क्षेत्र मिळवण्यात फारसे श्रम पडत नाहीत. बहुतेक करून माद्यांना एखाद्या नराच्या मोठ्या क्षेत्रांमध्ये जागा मिळून जाते. बंदीवासातही वाघांची वीण चांगली होते.
== क्षेत्रफळ स्वामित्व ==
वाघ हा एकटा रहाणारा प्राणी असून तो आपले क्षेत्रफळ राखून ठेवतो. नर वाघाचे क्षेत्रफळ ६० ते १०० चौ.किमी असते. नर वाघ आपल्या क्षेत्रफळात अनेक वाघिणींना आपल्या क्षेत्रफळात सामावून घेतो. वाघिणीचे क्षेत्रफळ १५ ते २० चौ.किमी असते. वाघ बहुतांशी आपल्या क्षेत्रात दुसऱ्या वाघांना येण्यास मज्जाव करतात. तसे केल्यास होणारे भांडण हे जीवघेणे असू शकते. वाघ आपले क्षेत्र झाडांवर मुत्राचे फवारे मारून आखून घेतात.तसेच तो झाडांवर नखांचे ओरखडे मारूनही क्षेत्र आखतो. नर वाघ आपल्या पिल्लांचे देखील अतिक्रमण सहन करत नाही. परंतु काही वेळा नर वाघ पित्याची भूमिका देखील बजावल्याचे आढळले आहे. जॉर्ज शेलरने तसेच वाल्मिक थापर <<ref>Valmik Thapar- Land of the Tigers, A Natural history of the indian subcontinent</ref>. यांनी अश्या गोष्टी नोंदवल्या आहेत.
== आहार व शिकारपद्धत ==
[[चित्र:Tigergebiss.jpg|thumb|left|150 px| वाघाची सर्वात जास्त ताकद जबड्यात असते. जबड्याचा उपयोग शिकार करणे, ओढून नेणे इत्यादी साठी होतो.]]वाघ हा पूर्णतः मासांहारी प्राणी आहे तसेच वाघाचे शिकारी कौशल्य वादातीत आहे. पूर्ण वाढ झालेला हत्ती सोडला तर वाघ कोणत्याही जमिनीवरील प्राण्याची शिकार करण्यास समर्थ आहे. वाघाची मुख्य शिकार मध्यम ते मोठ्या आकाराचे प्राणी आहेत. [[सांबर]] हे वाघाचे सर्वात आवडते खाद्य आहे. तसेच इतर प्राणी उदा: [[रानगवा]], [[चितळ]], [[भेकर]] व इतर हरणे, [[रानडुक्कर]], [[नीलगाय]], [[रानम्हैस]] इत्यादी आहेत. वाघाचे खाद्य प्रांतानुसार, उपलब्धतेनुसार तसेच वयानुसार बदलते. पूर्ण वाढलेल्या हत्तीची तसेच गेंड्याची वाघांशी सामना झाल्याची उदाहरणे आहेत. परंतु साधारणपणे सामना टाळण्याचा कल असतो. वाघ बहुतांशी एकटे शिकार करतात. प्रजनन काळात जोडीने शिकार केल्याची उदाहरणे आहेत. पिल्ले आपल्या वाढत्या वयात आईच्या मार्गदर्शनाखाली एकत्रितपणे शिकार करतात.
वाघांची शिकारीचे तंत्र हे बहुतांशी एकच असते. वाघ आपले सावज हेरतात व दबा धरून सावजाला न कळता जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा सावज एक दोन ढांगांच्या अंतरावर येते तेव्हा चपळाईने सावजावर वाघ चाल करून जातो. पूर्ण वाढलेला वाघही साधारणपणे ६५ किमी/तास इतक्या वेगाने चाल करून जाऊ शकतो. तसेच वाघाची एक ढांग ५ते ६ मीटर पर्यंत जाऊ शकते. या वेगाने व आपल्या वजनाच्या संवेगाने वाघ सावजाला खाली पाडू शकतो. वाघ मोठ्या सावजांसाठी गळ्याचा चावा घेण्याचा प्रयत्न करतो व श्वसननलिका फ़ोडतो. सावज हलू नये यासाठी आपल्या नख्यांनी व ताकदवान पंज्यानी सावजाचा जीव जाईपर्यंत त्याला धरून ठेवतो. छोट्या प्राण्यांसाठी वाघ सरळ मानेचा लचका तोडतो यात सावज लगेचच मरून जाते. अतिशय छोट्या सावजांसाठी वाघाचा पंजाचा एक दणका सावजाची कवटी फ़ुटायला पुरेसा असतो.
[[चित्र:RANTHAMBORE TIGER RESERVE.jpg|thumb|right|250 px|रणथंभोरचा एक वाघ शिकार करतांना]]भारतीय वाघ वानरांची शिकार करण्यासाठी अनोख्या युक्तीचा उपयोग करतात. ज्या झाडावर वानरे असतील तर त्या ठिकाणी जाऊन मोठ्याने डरकाळी फ़ोडतात. वानरांच्या कळपातील काही वानरे घाबरून अथवा हृदय बंद पडून झाडाखाली पडतात<ref>Sattantar- le.vyakatesh Madgulkar</ref>. वाघ पाण्यात पोहूनही आपले भक्ष्य मिळवू शकतात तसेच पाण्यातून आपले भक्ष्य ओढूनही घेऊन जातात. रणथंभोरचा आजवरचा सर्वाधिक प्रसिद्ध` ''चंगीज''´ नावाचा वाघ पाण्यातील सांबरांवर आक्रमण करण्यात पटाईत होता. याच्या शिकारीची क्षणचित्रे अनेक वाघांवरच्या चित्रपटांत आहेत.वाघ शिकार साधल्यावर ती लपवून ठेवतो. लपवून ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे शिकारीला [[अस्वल|अस्वले]], [[तरस]] खासकरून [[गिधाड|गिधाडे]] इत्यादी प्राण्यांपासून दूर ठेवणे. लपवून ठेवण्यासाठी गुहा अथवा झाडांची दाट जाळी निवडतो. वाघ हा अतिउच्च दर्जाचा शिकारी असला तरी वाघाला एक शिकार मिळवायला सरासरी २० प्रयत्न करावे लागतात<ref>आपली सृष्टी आपले धन भाग ४- निसर्ग प्रकाशन ले. मिलिंद वाटवे</ref>. वाघाला एकदा शिकार केल्यावर भक्ष्याच्या आकारानुसार ती शिकार तीन ते सात दिवसापर्यंत पुरते. वाघ महिन्यातून सरासरी तीन ते चार वेळा शिकार साधतात. शिकाऱ्यांनी केलेल्या नोंदीप्रमाणे वाघ शिकार खाण्याच्या बाबतीत अतिशय स्वच्छ प्राणी आहे. शिकार खाण्याच्या आगोदर वाघ पोट चिरून [[आतडी]] पूर्णपणे बाहेर काढतो व लांबवर फेकतो त्यानंतरच शिकार खाण्यास सुरुवात करतो. भक्ष्यातील मांसल भाग खाण्यास वाघाची जास्त पसंती असते.
== उपप्रजाती ==
वाघाच्या अनेक उपप्रजाती आहेत. या सर्वांत स्थानिक परिस्थितीनुसार बदल घडले आहेत. मुख्य फरक हा आकारमानात व थोड्याफार सवयी व शिकारीची पद्धत इत्यादीत आहे.
* [[इंडोचायनीज वाघ]] इंडोचायनीज अथवा [[कोर्बेटी वाघ]]-(''Panthera tigris corbetti'')[[चित्र:Tiger 032.jpg|thumb|200 px|इंडोचायनीज अथवा कोर्बेटी वाघ]] ही वाघाची उपप्रजाती ईशान्य अशियामध्ये दिसून येते. यात [[कांबोडिया]], [[मलेशिया]], ब्रम्हदेश, थायलंड, व्हिएतनाम, इत्यादी देशांत आढळते. ही जात भारतीय वाघापेक्षा गडद रंगाची असून आकार लहान असतो व नराचे वजन १५० ते १९० किलोपर्यंत भरते. माद्यांचे वजन ११० ते १४० किलोपर्यंत असते. साधारणपणे एकूण १००० ते १८०० वाघ वन्य अवस्थेत असल्याचा अंदाज आहे. यांचा सर्वात जास्त आढळ मलेशियामध्ये असून ते चोरट्या शिकारीवरील कडक नियंत्रणामुळेच शक्य झाले आहे. व्हिएतनाममध्ये या प्रजातीची मोठ्या प्रमाणावर चिनी औषधांसाठी शिकार झाल्याचे कळते.
* [[मलेशियन वाघ]]-(''Panthera tigris malayensis'') हे फ़क्त मलेशियातील द्वीपकल्पात दक्षिण भागात आढळून येतात. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार ही प्रजाती कोर्बेटीपेक्षा वेगळी असल्याचे सिद्ध झाले आहे. आजमितीला साधारणपणे ६०० ते ८०० वाघ असण्याची शक्यता आहे. हा वाघ मलेशियाचे राष्ट्रीय चिन्हावर विराजमान आहे.
* [[सुमात्रन वाघ]]- (''Panthera tigris sumatrae'')[[चित्र:Panthera tigris sumatran subspecies.jpg|thumb|200 px|सुमात्रन वाघ]]), हा वाघ इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर आढळून येतो व अतिशय चिंताजनक प्रजाती म्हणून याची गणना झाली आहे. हा वाघ आकाराने अतिशय लहान असतो. नराचे वजन १०० ते १३० किलो भरते तर मादीचे केवळ ७० ते ९० किलो. त्यांचा लहान आकार हा या बेटावरील अतिशय घनदाट जंगलात रहाण्यास सरावला आहे. जंगली सुमात्रन वाघांची संख्या आजमितीला ४०० ते ५०० असण्याची शक्यता आहे. सुमात्रामधील जंगलांचा ऱ्हास हे या वाघांची संख्या कमी होण्याचे मुख्य कारण आहे.
* [[सायबेरियन वाघ]] - (''Panthera tigris altaica'')[[चित्र:Tiger in the snow at the Detroit Zoo March 2008 pic 2.jpg|thumb|200 px|सायबेरीयन वाघ]]ही प्रजाती पूर्व रशियात आढळून येते, हिला अमूर, मंचुरियन, कोरियन वाघ, अथवा उत्तर चिनी वाघ असेही म्हणतात. पूर्वी मोठ्या भूभागावर वास्तव्य असलेल्या ह्या वाघाचे आज अमूर ऊशुरी या पूर्व सायबेरियातील प्रांतातच मर्यादित वास्तव्य राहिले आहे. रशियन सरकारने याच्या संरक्षणाचे मोठे प्रयत्न चालू केले आहेत. सध्या यांची संख्या ४५० ते ५०० आहे व केवळ एकाच मोठ्या जंगलात आहे त्यामुळे अमूरला सर्वाधिक वाघांच्या संख्येचा मान मिळाला आहे. सायबेरीयन वाघ आकाराने वाघांमध्ये सर्वात मोठा असतो. त्याची फ़र ही खूप जाड असते व रंगाने थोडा हलका असतो.
* [[दक्षिण चिनी वाघ]]-(''Panthera tigris amoyensis'') ही वाघांमधील सर्वात चिंताजनक प्रजाती आहे व वन्य अवस्थेत जवळपास नामशेषच झालेली आहे. १९८३ ते २००७ मध्ये एकही चिनी वाघ दृष्टीस पडला नाही. २००७ मध्ये एका शेतकऱ्याने वाघ दिसल्याचे सांगितले<ref>http://news.bbc.co.uk/1/hi/world/asia-pacific/7042257.stm</ref>. माओंच्या चुकीच्या धोरणांमुळे तसेच चिनी औषधांसाठी ह्या वाघांची मोठ्या प्रमाणावर शिकार करण्यात आली. १९७७ मध्ये चिनी सरकारने या वाघाच्या शिकारीवर बंदी आणली पण तोवर खूप उशीर झाला होता. सध्या हे वाघ फ़क्त संग्रहालयात आहेत.
[[पांढरा वाघ]] - ही वाघाची कुठलीही वेगळी प्रजाती नसून हे केवळ वेगळ्या रंगाचे वाघ आहेत. जसे काही माणसांना कोड येतात व त्यांची त्वचा पांढरी पडते तसाच प्रकार या वाघांच्या बाबतीत होतो व असे होणे अनुवांशिक आहे तसेच वाघांचे पांढरे होणे हे देखील अनुवांशिक आहे. आजचे सर्व पांढरे वाघ हे मध्यप्रदेशातील रेवा येथे सापडलेल्या पांढऱ्या वाघाचे वंशज आहेत<ref>[http://www.lairweb.org.nz/tiger/rewa.html History of first white tiger]</ref>. तसेच त्यानंतरचे सर्व पांढरे वाघ हे पूर्णतः प्राणसंग्रहालयातच जन्मलेले आहेत.
वाघाच्या नामशेष प्रजाती
* [[बाली वाघ]](''Panthera tigris balica'')[[चित्र:Bali Tiger Ringling Bros 1914.jpg|thumb|200 px|बालि वाघ]]
* [[जावन वाघ]](''Panthera tigris sondaica'')
* [[कॅस्पियन वाघ]] - (''Panthera tigris virgata'')
== वाघ-मानव संघर्ष ==
=== वाघांची शिकार ===
[[चित्र:ElephantbackTigerHunt.jpg|thumb|left|200 px|हाकारे देऊन, चहूबाजूने वेढा देऊन होणारी वाघाची शिकार]] भारतात प्राचीन काळापासून वाघाची शिकार होत आहे. वाघाची शिकार हे शौर्याचे प्रतीक मानले जायचे. आपल्या दिवाणखाण्यात वाघाची कातडी असणे मानाचे लक्षण होते. वाघाच्या कातडी बरोबरच वाघनखे गळ्यात असणे प्रतिष्ठेचे होते. वाघाच्या शिकारीसाठी मोठे मोठे हाकारे दिले जायचे व वाघाला चहूबाजूने वेढा देऊन त्याची शिकार केली जात असे. यात बरेच लोक सामील होत तसेच बरेच [[हत्ती]],[[घोडा|घोडे]] असा ताफ्यांचा समावेश असे. त्यामुळे वाघाची शिकार ही फक्त राजे लोकांपुरती मर्यादित होती. भारताच्या ब्रिटिश राजवटीत वाघांच्या शिकारीत आमूलाग्र बदल झाला. बंदुकिसारखे शस्त्र माणसाच्या हातात पडल्यामुळे दुरूनही वाघांना टिपता येऊ लागले व वाघांचा काळ सुरू झाला. ब्रिटिश काळात खास वाघाच्या शिकारीसाठी अभयारण्ये स्थापली गेली. अनेक (so called) महान शिकारी या काळात उदयास आले. वाघाची शिकार झाडाखाली एखादे सावज बांधून वर [[मचाण|मचाणवर]] बसून करत अथवा [[हाकारे]] देऊन साधत. वाघाची शिकार करणे हे धाडस न बनता एक खेळ बनला( इंग्रजीत गेम म्हणजे खेळ असाच अर्थ आहे). अनेक शिकाऱ्यांच्या कथनामध्ये काही काळानंतर त्यांना शिकार करणे हे व्यसनासारखेच जडले होते अशी कबुली देतात. वाघांचे नैसर्गिक वसतिस्थानावर मानवाचे बहुतांशी अतिक्रमण झाले आहे. जेथे वाघ एकेकाळी सुखेनैव नांदत त्याजागी, शेती, उद्योगीकरण, रस्ते, घरणे, गावे वसलेली. यामध्ये वाघांच्या वसती स्थानाबरोबरच भक्ष्यही नाहीसे झाले व अनेक ठिकाणी वाघांचे पाळिव प्रांण्यांवरील हल्ले वाढले. वाघ पाळिव प्राणी खातात म्हणून वाघ नको असा व्याघ्रप्रकल्पांच्या अजूबाजूच्या गावात अजूनही सूर असतो. ब्रिटिशपूर्व काळात वाघांची शिकार बहुतकरून याच कारणासाठी होत असे. वाघांच्या शिकारीवर बंदी आल्यानंतर ह्या वाघद्वेष्ट्यांनी वाघाने मारलेल्या भक्ष्यामध्ये विष घालून वाघांची शिकार करण्याचा सपाटा लावला होता. २० व्या शतकाच्या सुरुवातीस भारतात एक लाख वाघ होते असे काहींचे म्हणणे आहे. भारतात शेकडो शिकारी आहेत/ होते ज्यांनी शंभराहून अधिक वाघ मारले होते. त्यामुळे हा आकडा खरा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाघांच्या शिकारीचा इतिहास वाघांच्या दृष्टीने रक्तरंजीत असला तरी त्यातील काही शिकारी हे आजचे टोकाचे वाघांचे रक्षक बनले आहेत. चोरटी शिकार आजही चालू असली तरी भारतात एकेकाळी मोठ्या प्रमाणात शौकासाठी चालणारी वाघांची शिकार आज जवळपास इतिहास झाला आहे, हीसुद्धा समाधानाची बाब आहे. तरीही अधून मधून [[संजय दत्त]], [[सलमान खान]] सारखी प्रकरणे बाहेर येत असतात.
== नरभक्षक वाघ ==
जो वाघ माणसांनाच आपले नेहमीचे भक्ष्य बनवतो त्याला नरभक्षक वाघ असे म्हणतात. माणूस हा वाघांचे नैसर्गिक भक्ष्य नाही. वाघ माणसांशी संपर्क टाळतो. जर चुकून एखादा माणूस स्वरक्षणार्थ वाघाकडून मारला गेला तर त्याला नरभक्षक म्हणणे चुकीचे आहे. जो वारंवार माणसांवर हल्ले करून माणसांनाच आपले भक्ष्य बनवतो असाच वाघ नरभक्षक होय. [[नरभक्षक]] वाघांचे अनेक किस्से आजही घडतात. खासकरून सुंदरबनच्या जंगलात. फ़क्त तेथिलच वाघ असे का? हा प्रश्ण बऱ्याच काळापासून सतावत आहे. [[सुंदरबन राष्ट्रीय उद्यान|सुंदरबनातील]] अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती व खाऱ्यापाण्यामुळे तेथील वाघ माणसांबाबतीत आक्रमक झाले असावेत असा अंदाज आहे.<ref>[http://ces.iisc.ernet.in/hpg/envis/tigdoc813.html Man-eating tigers rule in vast Indian mangrove swamp]</ref>. स्वातंत्र्यपूर्व काळात [[उत्तराखंड|उत्तरांचल]] राज्यात अनेक घटना घडल्या होत्या. त्यावर [[जिम कोर्बेट]] यांची नरभक्षक वाघांवरील मालिका प्रसिद्ध आहे. १९४० च्या दशकात पुण्याजवळील [[भीमाशंकर|भीमाशंकरच्या]] जंगलात १०० च्या वर माणसे एका वाघाने मारली होती<ref>भीमाशंकरचा नरभक्षक- ले. सुरेशचंद्र वारघडे</ref>. वाघ नरभक्षक बनण्याची अनेक कारणे आहेत. वृद्धपणा, जखमांमुळे इतर शिकार साधता येण्यात येणारे अपयश किंवा काही पुर्वानुभव इत्यादी. कोर्बेट यांच्या मते उत्तरांचल मध्ये मानवी मृतदेहांना नदीत वाहून अत्यंसंस्कार करण्याची प्रथा होती असे वाहणारे आयते भक्ष्यामुळे तेथील वाघ नरभक्षक बनत असा अंदाज होता<ref>रुद्रप्रयागचा नरभक्षक (मराठी अनुवाद) लेखक - [[जिम कोर्बेट]]</ref>.
== चिनी औषधे ==
[[चित्र:Tiger penis.jpg|thumb|left|300 px|वाघाच्या शरीरातील विविध भागांचा चिनी औषधातील वापर]]चीनमध्ये अनेकांचा असा समज आहे की वाघांचे काही भाग हे औषधी असतात व त्यांचा अनेक रोगांवर चांगला उपयोग होतो.. परंतु यात काहीही शास्त्रीय तथ्य नाही.<ref>http://savingtigers.com/st-home/st-inthewild/traditionalchinesemedicine</ref> वाघाच्या मांडीची [[हाडे]], इतर हाडे, [[सुळे]], वाघनख्यांना खासकरून मागणी असते.वाघाचे [[शिश्न]] हे [[नपुंसकता|नपुंसकतेसाठी]] औषध असल्याचे मानतात. चीनमध्ये वाघांच्या शरीराच्या भागांची खरेदी-विक्रीची कायद्याने बंदी आहे व दोषींना देहदंडाची शिक्षा आहे. परंतु आजवरच्या अनुभवावरून चीन सरकारचे प्रयत्न कमी आहेत असे वाटते. चीनमध्ये काही ठिकाणी रस्त्यावर वाघांच्या शरीरांच्या भागाची तसेच कातडीची विक्री होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.<ref>[http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/5385446.stm Tiger skin trade 'getting worse']</ref>
[[भारत]], [[मलेशिया]], [[ब्रम्हदेश]], [[थायलंड|थायलंडमधील]] वाघांची चोरटी शिकार ही बहुत करून चिनी गिऱ्हाइकांसाठी होते. बंदी असणे गरजेचे असले तरी त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे, अश्या औषधांविरुद्ध प्रबोधन होणे. औषधांमुळे वाघांच्या हाडांना व इतर भागांना मागणी निर्माण होते व कितीही बंदी असली तरी पैशाच्या मोहामुळे लोभी लोक चोरट्या शिकारीचा मार्ग धरणारच, जर मागणीच नसेल तर अशी [[चोरटी शिकार]] कमी होईल..
== भारतीय संस्कृतीत ==
[[चित्र:Mahishasur mardini mother goddess durga with two hj14.jpg|thumb|250 px| भारतीय संस्कृतीत वाघाला देवीचे वाहन म्हणून स्थान मिळाले आहे.]]वाघाला भारतीय संस्कृतीत आदरयुक्त भीतीचे स्थान आहे. लहान मुलांना जंगलाचा राजा म्हणून वाघाची ओळख करून देतात. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून जनमानसात शौर्य, राजबिंडेपणा, सौंदर्याचे, राकटतेचे प्रतिक आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत त्याला पार्वतीचा अवतार असलेली देवी महिषासूर मर्दिनीचे व तिच्या अनेक रूपांचे वाहन बनवले आहे. वाघ व आदिवासी जमांतींचा सहस्रावधी वर्षांचा संबध असल्याने ते वाघाचा कोप होऊ नये यासाठी ते वाघाला देवताच मानतात व त्याची पूजा करतात. वाघ असलेल्या जंगलामध्ये वाघांना समर्पित एखादे छोटेसे देऊळ असतेच. वाघ हे शौर्य साहस व राजबिंडेपणाचे प्रतिी असल्याने अनेक ठिकाणी वाघाला प्रतिकात्मक स्थान आहे. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[राजकीय पक्ष]] [[शिवसेना|शिवसेनेचे]] प्रतीकात्मक चिन्ह वाघ आहे. अनेक संस्थानिकांच्या मानचिन्हांवर वाघ विराजमान आहे. वाघांबद्दल असलेल्या भीतीमुळे वाघांबद्दल अनेक विनोदही होत असतात.
== संरक्षण उपायोजना ==
भारतासकट जगातील सर्वच भागातून वाघांची संख्या कमी होते आहे व आतातर परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. वाघांच्या संरक्षणासाठी विविध देशांनी प्रयत्न आरंभले आहेत. संरक्षण उपायोजनात कोणत्याही प्रकारच्या (हौशी अथवा चोरटी) शिकारींविरुद्ध कडक नियंत्रण अत्यंत गरजेचे असले तरी वाघांच्या संख्यावाढीच्या दृष्टीनेही इतर गोष्टींची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. वाघांच्या संख्यावाढीत त्यांच्या वसतीस्थांना विकास तसेच वाघांच्या संख्येत वाढ होणे गरजेचे आहे. [[भारत|भारतातील]] [[कान्हा राष्ट्रीय उद्यान|कान्हा राष्ट्रीय उद्यानातील]] प्रयत्न हे आदर्श उपाययोजना मानल्या जातात. यामध्ये वाघांच्या वसतीस्थानातून मनुष्यवस्ती पूर्णपणे हलवणे. जेणेकरून मनुष्य व वाघांचा संघर्ष कमी होईल. जंगलांमध्ये कुरणांचा विकास करून हरीणांच्या व इतर भक्ष्यांच्या संख्येत वाढ करणे. घनदाट जंगलांचे क्षेत्रफळ सातत्याने वाढवणे.उन्हाळ्याच्या दिवसात उपासमार व पाण्याच्या दुर्भिक्ष्यापासून जंगलातील प्राण्यांना वाचवणे. यासाठी जंगलातील पाणवठ्यांवर टँकरने पाणीपुरवठा करणे. तसेच पावसाळ्यात पुरापासून संरक्षण व्हावे यासाठी चौथरे किंवा उंचावरील जांगांची निर्मिती करणे. वाघांची संख्या एखाद्या जंगलात जास्त झाल्यास वाघ नसलेल्या जंगलात पुनर्वसन करणे इत्यादी.
== भारत ==
''पहा [[व्याघ्रप्रकल्प]]''
१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला घेण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत भारतात केवळ १८०० वाघ आढळले. काहींच्या अंदाजाप्रमाणे २० व्या शतकाच्या सुरुवातीला १ लाख तर ब्रिटीश सोडून जाताना भारतात ४० हजार वाघ होते. ब्रिटीशांच्या काळात शौकीसाठी मोठ्या प्रमाणात वाघांची शिकार करण्यात आली तोच प्रघात ब्रिटीश गेल्यानंतरही कायम राहिला. वाघाची कातडी, नखे हे काही प्रमाणात परकीय चलन मिळवून देत होते. परंतु वाघांची चिंताजनक परिस्थिती पाहून वन्यजीव रक्षकांनी या हौशी शिकारीच्या प्रथेविरुद्ध आवाज उठवला त्याच प्रमाणे कायद्यानेही साथ दिली. कातडी निर्यातदार याच्या विरोधात उभे राहिले. १९७२ मध्ये [[सर्वोच्च न्यायालय|सर्वोच्च न्यायालयामध्ये]] चाललेल्या खटल्यामध्ये वाघांच्या चिंताजनक संख्येचा आढावा घेत वाघांच्या शिकारीविरुद्ध निकाल दिला{{संदर्भ हवा}}. वन्यजीव हे भारताचे भूषण आहे व ही संपदा वाचवली गेलीच पाहिजे असे या निर्णयात शिक्कामोर्तब झाले. या नंतर भारतीय वन्यजीव कायद्यामध्ये अमूलाग्र बदल झाले जे लगेचच १९७३ मध्ये जारी झाले. या नुसार भारतात व्याघ्रप्रकल्पाला चालना मिळाली.
[[व्याघ्रप्रकल्प]] किंवा [[व्याघ्रप्रकल्प|प्रोजेक्ट टायगर]] हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात सफल वन्यजीवसंवर्धन कार्यक्रम मानला जात होता. या प्रकल्पाअंतर्गत अनेक जंगलांना अभयारण्याचे स्थान मिळाले व अनेक उद्याने ही राष्ट्रीय उद्याने घोषित झाली. भारताच्या विविध भागात एकूण पंचवीस व्याघ्रप्रकल्पांची स्थापना झाली. [[कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान]], [[कान्हा राष्ट्रीय उद्यान]], [[मानस राष्ट्रीय उद्यान]], [[सुंदरबन राष्ट्रीय उद्यान|सुंदरबन]], महाराष्ट्रात [[मेळघाट]], राजस्थानात [[रणथंभोर]] इत्यादी व्याघ्रप्रकल्प प्रसिद्ध आहेत. व्याघ्रप्रकल्पानंतर भारतात वन्यजीवांकडे सर्वसामान्य नागरिकांचा सामान्यतः बघायचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. ६० च्या दशकापर्यंत केवळ शिकारीच्याच हकिकती ऐकणाऱ्या सामान्यजनांमध्ये वन्यजीवांबद्दल आस्था, कुतूहल व शास्त्रीय माहितीची ओढ थोड्याफार प्रमाणात का होईना पण निर्माण झाली. या दरम्यान अनेक पूर्वीच्या हाडाच्या शिकाऱ्यांनीच वाघाच्या संवर्धनात मोठी कामगिरी बजावली. १९९० पर्यंत या प्रकल्पाचे चांगले फळ दिसू लागले. भारतात वाघांची ४५०० ते ५००० पर्यंत पोहोचली. परंतु त्यानंतर भारतात वाढलेली संख्या व जगातील इतर भागात अजून कमी झालेली वाघांची संख्या यामुळे आंतराष्ट्रीय माफियांचे याकडे लक्ष वळले व चोरट्या शिकारीचे प्रमाण वाढले. २००३ ते २००८ मध्ये हे प्रमाण सर्वाधिक झाले व भारतात २००८ मध्ये केवळ १३०० वाघ उरले आहेत. चोरट्या शिकारींच्या उपद्रवामुळे नुकतेच आसाम सरकारने याचा प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रीय उद्यानांच्या सुरक्षिततेची जबाबदारी लष्कराकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. <ref>[http://www.telegraphindia.com/1080610/jsp/nation/story_9390417.jsp| The Telegraph news ९ जून २००८]</ref>.
==== भारतातील व्याघ्रगणना ====
भारतात २०१८ साली करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये करण्यात आला आहे. २०१८-१९ मध्ये भारतात करण्यात आलेल्या चौथ्या व्याघ्र गणनेत वापरण्यात आलेली साधने आणि संकलित करणारा डेटा या दोन्ही दृष्टीने आत्तापर्यंतची जगातील सर्वांत मोठी आणि सर्वसर्वसमावेशक गणना होती.या गणनेत १४१ वेगवेगळ्या जागी २६,८३८ ठिकाणी कमेरा ट्रप बसवण्यात आले. त्याद्वारे १२१,३३७ चौ.किमी भागाचे सर्वेक्षण करण्यात आले. प्राण्याची हालचाल दिसताच हे कॅमेरे छायाचित्रे घेतात. या कॅमेऱ्यांद्वारे ३४,८५८,६२३ छायाचित्रे घेण्यात आली. त्यातील ७६६५१ वाघांची, तर ५१,७७७ बिबट्यांची होती. सॉफ्टवेअरच्या मदतीने या छायाचित्रांमधून २४६१ वाघ (बछडे सोडून) ओळखण्यात आले. तसेच या सर्वेक्षणाच्या दरम्यान ५२२,९९६ किमी अंतर पायी काटण्यात आले आणि एकूण ३८१,२०० चौ.किमी. जंगल क्षेत्राची पाहणी करण्यात आली. डेटा गोळा करणे आणि त्याचा अभ्यास यासाठी ६२०,७९५ मानवी दिवस खर्च झाले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/india/indias-2018-tiger-census-sets-a-new-guiness-world-record/articleshow/76904575.cms|title=India’s 2018 Tiger Census sets a new Guinness World Record {{!}} India News - Times of India|last=Jul 11|first=Swati Mathur / TNN / Updated:|last2=2020|website=The Times of India|language=en|access-date=2020-07-30|last3=Ist|first3=13:26}}</ref>
=== रशिया ===
[[रशिया|रशियातील]] सायबेरीयन वाघाचे १९४० मध्ये केवळ ४० इतकीच संख्या शिल्लक राहिल्याने तत्कालिन [[सोविएत संघ|सोविएत संघाने]] संरक्षण उपाय योजनांची कडक अंमलबजावणीमुळे तेथील वाघांची संख्या वाढण्यास मदत झाली. १९९० नंतर सोविएत संघाच्या विघटनानंतर बराच काळ खालवत्या आर्थिक परिस्थिती तसेच कायदे व सुव्यवस्थेच्या त्रुटींमुळे चोरट्या शिकारींचे प्रमाण वाढले होते. परंतु पुन्हा काही वर्षात सरकारच्या प्रयत्नांमुळे यावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. रशियन शास्त्रज्ञांपुढे सर्वात मोठा आहे तो म्हणजे सायबेरियातील इतर भागात या पसरवण्यास वाव देणे. सायबेरीयन वाघांचे स्वामित्व क्षेत्रफळपण मोठे असते त्यामुळे अंतर्गत भांडणांमुळे वाघांच्या संख्येत वाढ होण्यास नैसर्गिक अडथळे येतात. सध्या वन्य सायबेरीयन वाघांची ४०० ते ५०० संख्या असल्याचा अंदाज आहे.
=== चीन ===
माओवादी धोरणे तसेच चिनी औषधे यांमुळे वाघांचे चीनमधील अस्तित्व संपुष्टातच आले. वर नमूद केल्याप्रमाणे केवळ २००७ मध्ये कित्येक वर्षाने एक वाघ दृष्टीस पडला होता. दक्षिण चिनी वाघ वन्य अवस्थेत नामशेषच झाल्याचे मानण्यात येत आहे. केवळ बंदीवासात व औषधांसाठी वाढवण्यात येणाऱ्या वाघांच्या फार्म्समध्ये हे वाघ शिल्लक आहेत. काही वन्य जीव संरक्षक मंडळींनी वन्य चिनी वाघाचे अस्तित्व पुन्हा जागृत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू केले आहेत. त्यादृष्टीने बंदीवासात वाढलेल्या वाघांच्या पिल्लांना साऊथ अफ्रिकेतील खाजगी जंगलात वाढवण्यात येत आहे. यात या वाघांना लहानपणीच कृत्रिम भक्ष्यांशी खेळवून शिकारी धडे देण्यात आले व स्वता: शिकार साधण्यात या वाघांना पारंगत केले गेले.<ref>Discovery channel documentary on Tigers rehabilitation in South Africa</ref> बहुधा सन २००८ मध्ये यांच्यापासून जन्मलेल्या पिल्लांना चीनमध्ये पुनर्वसन करण्यात येईल व वन्य चिनी वाघांचे पुन्हा पुनर्जीवन सुरू होईल..
== वाघाचे महत्त्व ==
वाघांचे महत्त्व हे संपूर्ण निसर्गसाखळीत अनन्यसाधारण आहे. वाघ हे अन्न साखळीतील टोकाचे स्थान भूषवतात त्याचा अर्थ त्यांच्या पेक्षा नैसर्गिक क्षमतेमध्ये वरचढ शिकारी नाहीत. ते इतर प्राण्यांची शिकार करून जगतात मुख्यत्वे तृणभक्षक प्राणी. गवत हे सर्वत्र उपलब्ध असल्याने तृणभक्षक प्राण्यांची संख्या भराभर वाढते. वाघांचे निसर्गात सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे या प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवणे. वाघ नसतील तर या प्राण्यांची संख्या अनियंत्रित प्रमाणात वाढेल व इतर निसर्गसंपदेवर या गोष्टीचा ताण पडेल व निसर्गचक्र बिघडून जाईल. वाघ जंगलात असणे हे जंगलाच्या स्वास्थाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. वाघ असलेल्या जंगलात साधे लाकूडतोड व जंगलावर अवलंबून लोक भीतीपोटी जात नाहीत व जंगल सुरक्षित रहाते. वाघ नाहीसे झालेली जंगले साफ होण्यास वेळ लागत नाही असा आजवरचा अनुभव आहे व जंगलतोडीने होणारे निसर्गचक्राचे दुष्परिणाम आज [[जागतिक तापमानवाढ|जागतिक तापमानवाढीने]] दिसतच आहेत..
<gallery>
चित्र:Siberian Tiger by Malene Th.jpg|सायबेरियन वाघ आळस देताना
चित्र:Tigerwater edit2.jpg| पाण्यामध्ये
चित्र:White tiger1.jpg|दिल्ली येथील प्राणी-संग्रहालयातील एक पांढरा वाघ पाणी पितांना
</gallery>
==वाघ या विषयावरील मराठी पुस्तके==
* आपला राष्ट्रीय प्राणी वाघ (उषा परांडे)
* जंगलाचा राजा वाघ ([[अतुल धामनकर]])
* भारतीय वाघ (भास्कर रामचंद्र मार्डीकर)
* माझे जंगलातील मित्र : वाघ ([[विलास गोगटे]])
* वाघ ([[अतुल धामनकर]])
* वाघ (डाॅ. [[म. वि. गोखले]])
* वाघ आणि माणूस ([[रमेश देसाई]])
* वाघाच्या मागावर (ललित, [[व्यंकटेश माडगुळकर]])
== संदर्भ व नोंदी ==
* इंग्रजी विकपीडियावरील वाघांसंबंधी लेख
* The book of Indian Animals
* The Land of the Tigers- A nautral history of Indian Subcontinent
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
* [http://www.lairweb.org.nz/tiger/ लायरवेब.ऑर्ग]
* [http://www.bigcatcare.org/ बिगकॅटकेअर.ऑर्ग]
* [http://www.savethetigerfund.org/AM/Template.cfm?Section=Home1 सेव्ह द टायगर फंड]
* {{Webarchivis | url=https://archive.is/20121205080119/www.bbc.co.uk/nature/wildfacts/factfiles/19.shtml | archive-is=20121205080119/www.bbc.co.uk/nature/wildfacts/factfiles/19.shtml | text=बीबीसी संकेतस्थळावरील माहिती}}
* [http://www.wildlifeconservationtrust.org/ वाईल्ड लाईफ कंझर्वेशन ट्रस्टचे संकेतस्थळ]
{{भारतीय राष्ट्रचिन्हे}}
[[वर्ग:प्राणी]]
[[वर्ग:मार्जार कुळ]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रचिन्हे|वाघ]]
[[वर्ग:सस्तन प्राणी]]
[[वर्ग:जंगली प्राणी]]
kvri94qes7oz9pzx8svuf0hwfrn4gxx
2141200
2141198
2022-07-29T05:31:08Z
संतोष गोरे
135680
आशय जोडला
wikitext
text/x-wiki
{{मुखपृष्ठ सदर टीप
|तारीख = १ ऑगस्ट
|वर्ष = २००८
}}
{{जीवचौकट
|नाव=वाघ
| स्थिती = EN
| स्थिती_प्रणाली = iucn2.3
| trend = down
| स्थिती_ref =
<ref नाव="IUCN">{{IUCN2006|assessors=Cat Specialist Group|year=2002|id=15955|title=Panthera Tigris|downloaded=10 May 2006}} Database entry includes justification for why this जीव is endangered.</ref>
| चित्र = Tigerramki.jpg
| चित्र_शीर्षक = [[बांधवगढ राष्ट्रीय उद्यान|बांधवगड राष्ट्रीय उद्यानातील]] वाघ
| चित्र_रुंदी = 250px
| regnum = [[प्राणी]]
| वंश = [[कणाधारी प्राणी|कणाधारी]]
| जात = [[सस्तन]]
| वर्ग = [[मांसभक्षक]]
| कुळ = [[मार्जार कुळ]] ([[मार्जार कुळ|फेलिडे]])
| जातकुळी = ''[[पँथेरा]]''
| जीव = '''''P. tigris'''''
|बायनॉमियल = ''पँथेरा टायग्रिस''
|बायनॉमियल_अधिकारी= ([[Carl Linnaeus|Linnaeus]], [[1758]])
| synonyms =
<center>'''''Felis tigris''''' <small>[[Carl Linnaeus|Linnaeus]], [[1758]]</small><br />
'''''वाघ striatus''''' <small>[[Nikolai Severtzov|Severtzov]], [[1858]]</small><br />
'''''वाघ regalis''''' <small>[[John Edward Gray|Gray]], [[1867]]</center>
| आढळप्रदेश_नकाशा = Tiger_map.jpg
| आढळप्रदेश_नकाशा_रुंदी = 250px
| आढळप्रदेश_नकाशा_शीर्षक = वाघाचा भूतपुर्व आढळप्रदेश<sub>(हलक्या पिवळ्या रंगात)</sub> २००६ मधील <sub>(हिरव्या रंगात)</sub>.<ref>[http://www.savethetigerfund.org/ Save The Tiger Fund | Wild Tiger Conservation]</ref>
}}
'''वाघ''' [[मार्जार कुळ|मार्जार कुळातील]] प्राणी असून [[भारताची राष्ट्रीय प्रतिके |भारताचे राष्ट्रीय चिन्ह]] आहे<ref>[http://india.gov.in/knowindia/national_animal.php भारत सरकार राष्ट्रीय चिन्हे]</ref>. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते व अन्न साखळीतील सर्वात टोकाचे स्थान वाघ भूषवतो. वाघ या नावाची व्युत्पत्ती [[संस्कृत]] मधील ''व्याघ्र'' या शब्दावरून आली आहे. [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]त वाघाला ''टायगर''Tiger असे म्हणतात. [[मराठी]]त भल्या मोठ्या वाघाला ढाण्या वाघ म्हणतात. वाघ हा शिकार करण्यात परिपक्व आहे.
इ.स. २०१० पासून जगभरात २९ जुलै हा [[आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस]] म्हणून पाळला जातो. भारतात वाघ हा संरक्षित प्राणी असून त्याची शिकार करणे हा दंडनीय अपराध आहे.
एके काळी पश्चिमेस [[पूर्व अँटोलिया]] <ref>{{जर्नल स्रोत|date=2019-10-04|title=Eastern Anatolia Region|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Eastern_Anatolia_Region&oldid=919487656|journal=Wikipedia|language=en}}</ref>प्रदेश पासून [[अमूर नदी]] <ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-14|title=Amur River|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Amur_River&oldid=930780866|journal=Wikipedia|language=en}}</ref>पात्रात आणि दक्षिणेस [[हिमालय| हिमालयाच्या]] पायथ्यापासून [[सुली बेटे|सुली बेटांपर्यंतच्या]] [[बाली]]पर्यंत सर्वत्र वाघ पसरले. 20 व्या शतकाच्या सुरुवातीस, वाघाची लोकसंख्या कमीतकमी ९३% ऐतिहासिक श्रेणी गमावली आहे आणि [[पश्चिम]] आणि [[मध्य आशिया]]त, [[जावा]] आणि बाली बेटांमधून आणि [[आग्नेय]], [[दक्षिण आशिया]] आणि [[चीन]]च्या मोठ्या भागात उधळली गेली आहे. आजची वाघ श्रेणी खंडित आहे, [[भारतीय उपखंड]] आणि [[सुमात्रा]]वरील [[सायबेरियन]] समशीतोष्ण जंगलांपासून ते उप-उष्णकटिबंधीय व उष्णकटिबंधीय जंगलांपर्यंत पसरलेली आहे. १९८६ पासून वाघाला आययूसीएन रेड लिस्टमध्ये धोक्यात घातलेले म्हणून सूचीबद्ध केले आहे. २०१५ पर्यंत जगातील वाघांची संख्या ३०६२ आणि ३९४८ प्रौढ व्यक्ती असावी असा अंदाज आहे, २० व्या शतकाच्या सुरुवातीला जवळजवळ १०,००,००० इतकी संख्या असून उर्वरित बहुतेक लोकसंख्या एकमेकांनपासून वेगळ्या होऊ लागली. लोकसंख्या घटण्याच्या मुख्य कारणांमध्ये निवासस्थान नष्ट करणे, निवासस्थान खंडित करणे आणि शिकार करणे समाविष्ट आहे. यामुळे, पृथ्वीवर काही अधिक दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी आहे.
== आढळ व वसतिस्थान ==
वाघाचे खरे माहेरघर हे भारत मानले जाते. आजही तेथे काही शेकड्यांनी वाघ शिल्लक आहेत. तिथून वाघ [[मांचूरिया]] [[चीन]], [[आग्नेय अशिया|आग्नेय अशियातून]] भारतात आला असे मानले जाते{{संदर्भ हवा}}. यातील बऱ्याच भागात पूर्वी वाघ मुबलक प्रमाणात आढळत होता परंतु शिकार व वसतिस्थानाचा नाश यांमुळे तेथून वाघ नामशेष झाला. जंगली वाघ हा आज प्रामुख्याने [[भारत]], [[ब्रह्मदेश]], [[थायलंड]], [[चीन]] व [[रशिया]] या देशांत आढळतो तसेच प्राणिसंग्रहालयातील वाघ आज जगभर पोहोचले आहेत व ते वाघांच्या एकूण संख्येचा मोठा भाग आहेत. वाघ (पेंथेरा टायग्रिस) हा मांजर कुटुंब, फेलिडे याचा सर्वात मोठा जिवंत सदस्य आहे. हा शिकार करून खातो. हा आशिया, मुख्यतः भारत, भूतान, चीन, कोरिया आणि साइबेरियन रशियामध्ये राहतो. २०२० साली जंगली वाघांतील ७० टक्के वाघ भारतात आहेत. भारतामध्ये २०१४ मध्ये २२२६ वाघ होते. ४ वर्षांनी २०१८ मध्ये ही संख्या वाढून २९६७ वर पोचली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.dnaindia.com/india/report-india-has-70-of-world-s-tiger-population-environment-minister-prakash-javadekar-releases-tiger-census-report-2834547|title='India has 70% of world's tiger population': Environment Minister Prakash Javadekar releases Tiger Census report|date=2020-07-28|website=DNA India|language=en|access-date=2020-07-30}}</ref>
वाघांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी भारतात देखील वाघ आज दुर्मिळ झाले असून त्यांची संख्या चिंताजनक आहे. भारतातील [[पंजाब]], [[हरियाणा]] ही राज्ये सोडल्यास सर्व राज्यात वाघाचे थोडे थोडे अस्तित्व आहे.
भारतातील वाघांच्या आढळाचे ५ उपविभाग आहेत --
# [[हिमालय]] व [[तराई]] विभाग - यात [[जम्मू आणि काश्मीर]], [[हिमाचल प्रदेश]], [[उत्तराखंड|उत्तरांचल]], [[उत्तर प्रदेश|उत्तरप्रदेश]], [[बिहार]], [[सिक्कीम]], [[आसाम]] [[अरुणाचल प्रदेश]] व इशान्य भारतातील राज्ये येतात. यातील हिमालयाच्या तराई जंगलांमध्ये वाघांचे वसतीस्थान आहे.
# [[अरवली पर्वतरांग|अरवली पर्वताच्या]] पूर्व भागातील शुष्क जंगलांमध्ये वाघांचे अस्तित्व आहे. यांत [[रणथंभोर]] [[सरिस्का]] सारखी राष्ट्रीय उद्याने येतात.
# [[सुंदरबन राष्ट्रीय उद्यान|सुंदरबन]] व [[ओडिशा]] .
# मध्य भारतातील पानगळी जंगलांमध्ये वाघांचे सर्वाधिक अस्तित्व आढळते. यात [[कान्हा राष्ट्रीय उद्यान|कान्हा]], [[बांधवगढ राष्ट्रीय उद्यान|बांधवगड]], [[मेळघाट]](गुगमाळ्), [[ताडोबा]] यासारखी राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये येतात.
# [[सह्याद्री]] व [[मलबार किनारा]] यात प्रामुख्याने सह्याद्रीचा दक्षिण भाग येतो. [[बांदीपूर राष्ट्रीय उद्यान|बंदीपूर]], [[मदुमलाई]] [[पेरियार]] इत्यादी. महाराष्ट्रातील सह्याद्रीत केवळ [[कोयना अभयारण्य|कोयना]] व चांदोली अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे.<ref>[http://www.dnaindia.com/report.asp?newsid=1155251 Sahaydri to get first project tiger]</ref>
वाघाचे वसतिस्थान हे मुख्यत्वे दाट ते अतिशय घनदाट जंगलात असते. वाघाच्या शिकार करण्याच्या पद्धतीमुळे त्याने त्याचे वसतिस्थान निवडले असावे. राजस्थानातील शुष्क जंगले, तसेच सुंदरबनमधील खारफ़ुटीची जंगले, काझ़ीरंगातील गवताळ जंगल असे विविध प्रकारच्या जंगलात वाघाचे वास्तव्य आहे. तरीदेखील वाघ हा बिबट्यासारखा कोणत्याही प्रकारच्या जंगलात राहण्यास सरावला नाही. तसेच प्रत्येक वाघांचे शिकारीचे क्षेत्र हे बरेच मोठे असते (साधारणपणे १०० चौ.किमी). त्यामुळे वाघ साधारणपणे मोठी जंगले पसंत करतात. म्हणूनच पूर्वीच्या मध्यम आकाराच्या जंगलात वाघ दिसत व आज ती जंगले हे लहान झाल्यामुळे वाघांचे अस्तित्व संपृष्टात आले{{संदर्भ हवा}}. (उदा: महाराष्ट्रातील [[सह्याद्री]] व कोकणातील जंगले)
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार,[[भारत]]ात वाघांची संख्या वाढली असून ती आता २२२६ झाल्याचे सांगण्यात येते. तसेच, मध्य भारतातील, ताडोबा, पेंच, कान्हा व मेळघाट आदी जंगल परिसरात एकूण सुमारे ७१८ वाघ असल्याचे यात दृष्टीपथात आले.हे सर्वेक्षण 'वाईल्ड लाईफ कंझर्वेशन ट्रस्ट' तर्फे कॅमेरे लावून करण्यात आले.{{संदर्भ हवा}}
== वर्णन ==
वाघ हा वर नमूद केल्याप्रमाणे [[मार्जार कुळ|मार्जार कुळातील]] सर्वात मोठा प्राणी आहे. वाघाचा आकार हा स्थानिक परिस्थितीप्रमाणे कमी जास्त असतो. [[सायबेरीयन वाघ]] हा आकाराने मोठा असतो तर भारतीय वाघ त्या मानाने कमी भरतो. [[सायबेरीयन वाघ]] हा लांबीला ३.५ मीटर पर्यंत भरतो तर त्याचे वजन ३०० किलोपर्यंत असते. हा अपवाद झाला परंतु १९० -२०० सेमी पर्यंत लांब असतात व त्यांचे सरासरी वजन २२७ किलो पर्यंत असते. [[भारतीय वाघ]] साधारणपणे वजनात १०० ते १८० किलोपर्यंत भरतो. मादी ही नरापेक्षा लहान असते. [[सुमात्रा]] मधील वाघ हा अजूनच लहान असतो. वाघांची ओळखण्याची सर्वात मोठी खूण त्यांचे अंगावरचे पट्टे व तांबूस रंगाची फ़र असते. प्रत्येक वाघाचे अंगावरील पट्टे हे वेगळे असतात. जसे प्रत्येक माणसाचे ठसे वेगळे असतात त्याचप्रमाणे यावरून वाघांना ओळखता येते. वाघाच्या अंगावर साधारणपणे १०० पर्यंत पट्टे असतात. पट्ट्यांचा मुख्य उपयोग वाघांना दाट झाडींमध्ये सदृश होण्यासाठी होतो. पट्ट्यांबरोबरच प्रत्येक वाघाच्या पंज्याची ठेवणही वेगळी असते. वाघांची पारंपारिक गणना पंजाच्या ठश्यांवरूनच होते. [[वाघाचा पंजा]] हा वाघाच्या आकारमानाने खूप मोठा व अतिशय ताकदवान असतो. त्याचा व्यास साधारणपणे ६ ते ८ इंच इतका भरतो. जंगलातून फ़िरताना वाघ जरी दिसला नाही तरी वाघाचे ठसे दिसू शकतात. शिकार साधण्यासाठी वाघांचा [[जबडा]] जबरदस्त ताकदवान असतो व तो वर-खाली या दिशेत फिरतो. जबड्याची ताकद ते भक्ष्यामध्ये सुळे रुतवण्यासाठी तसेच भक्ष्याला पकडून ठेवणे, ओढून नेणे या कामासाठी वापरतात. वाघाची सर्वात जास्त ताकद त्याच्या जबड्यात असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वाघ हे पट्टीचे पोहोणारे आहेत, म्हणजे त्यांची पोहोण्याची क्षमता चांगलीच असते व या बाबतीत इतर मांजरांपेक्षा वेगळी सवय आहे. वाघांना पाणी आवडते. उन्हाळ्याच्या दिवसात वाघ पाण्यात तासन तास डुंबून स्वतःला थंड ठेवतात.
== प्रजोत्पादन ==
[[चित्र:Harbin Siberian Tigers.jpg|thumb|left| 200 px|सैबेरियन वाघ व वाघीण]]वाघाची मादी वर्षातून फारच थोडे दिवस माजावर असते व त्याकाळात नर वाघाशी सलगी करून प्रणयराधना करते. वाघांची प्रणयक्रीडा ही पहाणाऱ्याला अतिशय हिंसक वाटू शकते. मोठमोठ्याने डरकाळ्या फोडत वाघांचा समागम चालतो. नर वाघ समागम करताना मादीची मान आपल्या जबड्यात पकडतो. असे का? याचे उत्तर अजून सापडलेले नाही. काहींच्या मते समागम यशस्वी व्हावा व दरम्यान वाघिणीने कमी हालचाल करावी यासाठी असे वाघ करतो.<ref>[http://www.lairweb.org.nz/tiger/mating3.html Tiger Copulation]</ref> समागमानंतर काही काळातच नर व मादी विभक्त होतात. मादीला गर्भ धारणा झाल्यावर १६ आठवड्याच्या कालावधीनंतर ३-४ बछड्यांना जन्म देते. पिल्ले ही जन्मतः अतिशय नाजूक व अंध असतात. नर वाघाच्या तडाख्यात पिल्ले सापडल्यावर त्यांना ठार मारतो. म्हणून या काळात मादी अतिशय आक्रमक असते. पिल्ले अतिशय भराभर वाढतात. परंतु पिल्लांचा पूर्ण वाढण्याचा कालावधी १८ महिन्यांचा असतो. पिल्ले आई व भावंडांसोबत दोन ते अडीच वर्षे व्यतीत करतात. वाघाची पिल्ले लहानपणी अतिशय खेळकर असतात. पिल्ले जसजशी मोठी होतात तशी त्यांची आई त्यांना शिकार साधण्यात पारंगत करते. सुरुवातीस अर्धमेल्या शिकारीशी खेळण्यास शिकवते व नंतर जिवंत सावजांवर हल्ले करण्यास शिकवते. पूर्ण वाढीनंतर पिल्ले स्वतःहून नवीन क्षेत्र शोधण्यास जातात किंवा आई पिल्लांना सोडून निघून जाते. नर पिल्लांना इतर नरांशी क्षेत्र मिळवण्यास स्पर्धा करावी लागते. माद्यांना नवीन क्षेत्र मिळवण्यात फारसे श्रम पडत नाहीत. बहुतेक करून माद्यांना एखाद्या नराच्या मोठ्या क्षेत्रांमध्ये जागा मिळून जाते. बंदीवासातही वाघांची वीण चांगली होते.
== क्षेत्रफळ स्वामित्व ==
वाघ हा एकटा रहाणारा प्राणी असून तो आपले क्षेत्रफळ राखून ठेवतो. नर वाघाचे क्षेत्रफळ ६० ते १०० चौ.किमी असते. नर वाघ आपल्या क्षेत्रफळात अनेक वाघिणींना आपल्या क्षेत्रफळात सामावून घेतो. वाघिणीचे क्षेत्रफळ १५ ते २० चौ.किमी असते. वाघ बहुतांशी आपल्या क्षेत्रात दुसऱ्या वाघांना येण्यास मज्जाव करतात. तसे केल्यास होणारे भांडण हे जीवघेणे असू शकते. वाघ आपले क्षेत्र झाडांवर मुत्राचे फवारे मारून आखून घेतात.तसेच तो झाडांवर नखांचे ओरखडे मारूनही क्षेत्र आखतो. नर वाघ आपल्या पिल्लांचे देखील अतिक्रमण सहन करत नाही. परंतु काही वेळा नर वाघ पित्याची भूमिका देखील बजावल्याचे आढळले आहे. जॉर्ज शेलरने तसेच वाल्मिक थापर <<ref>Valmik Thapar- Land of the Tigers, A Natural history of the indian subcontinent</ref>. यांनी अश्या गोष्टी नोंदवल्या आहेत.
== आहार व शिकारपद्धत ==
[[चित्र:Tigergebiss.jpg|thumb|left|150 px| वाघाची सर्वात जास्त ताकद जबड्यात असते. जबड्याचा उपयोग शिकार करणे, ओढून नेणे इत्यादी साठी होतो.]]वाघ हा पूर्णतः मासांहारी प्राणी आहे तसेच वाघाचे शिकारी कौशल्य वादातीत आहे. पूर्ण वाढ झालेला हत्ती सोडला तर वाघ कोणत्याही जमिनीवरील प्राण्याची शिकार करण्यास समर्थ आहे. वाघाची मुख्य शिकार मध्यम ते मोठ्या आकाराचे प्राणी आहेत. [[सांबर]] हे वाघाचे सर्वात आवडते खाद्य आहे. तसेच इतर प्राणी उदा: [[रानगवा]], [[चितळ]], [[भेकर]] व इतर हरणे, [[रानडुक्कर]], [[नीलगाय]], [[रानम्हैस]] इत्यादी आहेत. वाघाचे खाद्य प्रांतानुसार, उपलब्धतेनुसार तसेच वयानुसार बदलते. पूर्ण वाढलेल्या हत्तीची तसेच गेंड्याची वाघांशी सामना झाल्याची उदाहरणे आहेत. परंतु साधारणपणे सामना टाळण्याचा कल असतो. वाघ बहुतांशी एकटे शिकार करतात. प्रजनन काळात जोडीने शिकार केल्याची उदाहरणे आहेत. पिल्ले आपल्या वाढत्या वयात आईच्या मार्गदर्शनाखाली एकत्रितपणे शिकार करतात.
वाघांची शिकारीचे तंत्र हे बहुतांशी एकच असते. वाघ आपले सावज हेरतात व दबा धरून सावजाला न कळता जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा सावज एक दोन ढांगांच्या अंतरावर येते तेव्हा चपळाईने सावजावर वाघ चाल करून जातो. पूर्ण वाढलेला वाघही साधारणपणे ६५ किमी/तास इतक्या वेगाने चाल करून जाऊ शकतो. तसेच वाघाची एक ढांग ५ते ६ मीटर पर्यंत जाऊ शकते. या वेगाने व आपल्या वजनाच्या संवेगाने वाघ सावजाला खाली पाडू शकतो. वाघ मोठ्या सावजांसाठी गळ्याचा चावा घेण्याचा प्रयत्न करतो व श्वसननलिका फ़ोडतो. सावज हलू नये यासाठी आपल्या नख्यांनी व ताकदवान पंज्यानी सावजाचा जीव जाईपर्यंत त्याला धरून ठेवतो. छोट्या प्राण्यांसाठी वाघ सरळ मानेचा लचका तोडतो यात सावज लगेचच मरून जाते. अतिशय छोट्या सावजांसाठी वाघाचा पंजाचा एक दणका सावजाची कवटी फ़ुटायला पुरेसा असतो.
[[चित्र:RANTHAMBORE TIGER RESERVE.jpg|thumb|right|250 px|रणथंभोरचा एक वाघ शिकार करतांना]]भारतीय वाघ वानरांची शिकार करण्यासाठी अनोख्या युक्तीचा उपयोग करतात. ज्या झाडावर वानरे असतील तर त्या ठिकाणी जाऊन मोठ्याने डरकाळी फ़ोडतात. वानरांच्या कळपातील काही वानरे घाबरून अथवा हृदय बंद पडून झाडाखाली पडतात<ref>Sattantar- le.vyakatesh Madgulkar</ref>. वाघ पाण्यात पोहूनही आपले भक्ष्य मिळवू शकतात तसेच पाण्यातून आपले भक्ष्य ओढूनही घेऊन जातात. रणथंभोरचा आजवरचा सर्वाधिक प्रसिद्ध` ''चंगीज''´ नावाचा वाघ पाण्यातील सांबरांवर आक्रमण करण्यात पटाईत होता. याच्या शिकारीची क्षणचित्रे अनेक वाघांवरच्या चित्रपटांत आहेत.वाघ शिकार साधल्यावर ती लपवून ठेवतो. लपवून ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे शिकारीला [[अस्वल|अस्वले]], [[तरस]] खासकरून [[गिधाड|गिधाडे]] इत्यादी प्राण्यांपासून दूर ठेवणे. लपवून ठेवण्यासाठी गुहा अथवा झाडांची दाट जाळी निवडतो. वाघ हा अतिउच्च दर्जाचा शिकारी असला तरी वाघाला एक शिकार मिळवायला सरासरी २० प्रयत्न करावे लागतात<ref>आपली सृष्टी आपले धन भाग ४- निसर्ग प्रकाशन ले. मिलिंद वाटवे</ref>. वाघाला एकदा शिकार केल्यावर भक्ष्याच्या आकारानुसार ती शिकार तीन ते सात दिवसापर्यंत पुरते. वाघ महिन्यातून सरासरी तीन ते चार वेळा शिकार साधतात. शिकाऱ्यांनी केलेल्या नोंदीप्रमाणे वाघ शिकार खाण्याच्या बाबतीत अतिशय स्वच्छ प्राणी आहे. शिकार खाण्याच्या आगोदर वाघ पोट चिरून [[आतडी]] पूर्णपणे बाहेर काढतो व लांबवर फेकतो त्यानंतरच शिकार खाण्यास सुरुवात करतो. भक्ष्यातील मांसल भाग खाण्यास वाघाची जास्त पसंती असते.
== उपप्रजाती ==
वाघाच्या अनेक उपप्रजाती आहेत. या सर्वांत स्थानिक परिस्थितीनुसार बदल घडले आहेत. मुख्य फरक हा आकारमानात व थोड्याफार सवयी व शिकारीची पद्धत इत्यादीत आहे.
* [[इंडोचायनीज वाघ]] इंडोचायनीज अथवा [[कोर्बेटी वाघ]]-(''Panthera tigris corbetti'')[[चित्र:Tiger 032.jpg|thumb|200 px|इंडोचायनीज अथवा कोर्बेटी वाघ]] ही वाघाची उपप्रजाती ईशान्य अशियामध्ये दिसून येते. यात [[कांबोडिया]], [[मलेशिया]], ब्रम्हदेश, थायलंड, व्हिएतनाम, इत्यादी देशांत आढळते. ही जात भारतीय वाघापेक्षा गडद रंगाची असून आकार लहान असतो व नराचे वजन १५० ते १९० किलोपर्यंत भरते. माद्यांचे वजन ११० ते १४० किलोपर्यंत असते. साधारणपणे एकूण १००० ते १८०० वाघ वन्य अवस्थेत असल्याचा अंदाज आहे. यांचा सर्वात जास्त आढळ मलेशियामध्ये असून ते चोरट्या शिकारीवरील कडक नियंत्रणामुळेच शक्य झाले आहे. व्हिएतनाममध्ये या प्रजातीची मोठ्या प्रमाणावर चिनी औषधांसाठी शिकार झाल्याचे कळते.
* [[मलेशियन वाघ]]-(''Panthera tigris malayensis'') हे फ़क्त मलेशियातील द्वीपकल्पात दक्षिण भागात आढळून येतात. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार ही प्रजाती कोर्बेटीपेक्षा वेगळी असल्याचे सिद्ध झाले आहे. आजमितीला साधारणपणे ६०० ते ८०० वाघ असण्याची शक्यता आहे. हा वाघ मलेशियाचे राष्ट्रीय चिन्हावर विराजमान आहे.
* [[सुमात्रन वाघ]]- (''Panthera tigris sumatrae'')[[चित्र:Panthera tigris sumatran subspecies.jpg|thumb|200 px|सुमात्रन वाघ]]), हा वाघ इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर आढळून येतो व अतिशय चिंताजनक प्रजाती म्हणून याची गणना झाली आहे. हा वाघ आकाराने अतिशय लहान असतो. नराचे वजन १०० ते १३० किलो भरते तर मादीचे केवळ ७० ते ९० किलो. त्यांचा लहान आकार हा या बेटावरील अतिशय घनदाट जंगलात रहाण्यास सरावला आहे. जंगली सुमात्रन वाघांची संख्या आजमितीला ४०० ते ५०० असण्याची शक्यता आहे. सुमात्रामधील जंगलांचा ऱ्हास हे या वाघांची संख्या कमी होण्याचे मुख्य कारण आहे.
* [[सायबेरियन वाघ]] - (''Panthera tigris altaica'')[[चित्र:Tiger in the snow at the Detroit Zoo March 2008 pic 2.jpg|thumb|200 px|सायबेरीयन वाघ]]ही प्रजाती पूर्व रशियात आढळून येते, हिला अमूर, मंचुरियन, कोरियन वाघ, अथवा उत्तर चिनी वाघ असेही म्हणतात. पूर्वी मोठ्या भूभागावर वास्तव्य असलेल्या ह्या वाघाचे आज अमूर ऊशुरी या पूर्व सायबेरियातील प्रांतातच मर्यादित वास्तव्य राहिले आहे. रशियन सरकारने याच्या संरक्षणाचे मोठे प्रयत्न चालू केले आहेत. सध्या यांची संख्या ४५० ते ५०० आहे व केवळ एकाच मोठ्या जंगलात आहे त्यामुळे अमूरला सर्वाधिक वाघांच्या संख्येचा मान मिळाला आहे. सायबेरीयन वाघ आकाराने वाघांमध्ये सर्वात मोठा असतो. त्याची फ़र ही खूप जाड असते व रंगाने थोडा हलका असतो.
* [[दक्षिण चिनी वाघ]]-(''Panthera tigris amoyensis'') ही वाघांमधील सर्वात चिंताजनक प्रजाती आहे व वन्य अवस्थेत जवळपास नामशेषच झालेली आहे. १९८३ ते २००७ मध्ये एकही चिनी वाघ दृष्टीस पडला नाही. २००७ मध्ये एका शेतकऱ्याने वाघ दिसल्याचे सांगितले<ref>http://news.bbc.co.uk/1/hi/world/asia-pacific/7042257.stm</ref>. माओंच्या चुकीच्या धोरणांमुळे तसेच चिनी औषधांसाठी ह्या वाघांची मोठ्या प्रमाणावर शिकार करण्यात आली. १९७७ मध्ये चिनी सरकारने या वाघाच्या शिकारीवर बंदी आणली पण तोवर खूप उशीर झाला होता. सध्या हे वाघ फ़क्त संग्रहालयात आहेत.
[[पांढरा वाघ]] - ही वाघाची कुठलीही वेगळी प्रजाती नसून हे केवळ वेगळ्या रंगाचे वाघ आहेत. जसे काही माणसांना कोड येतात व त्यांची त्वचा पांढरी पडते तसाच प्रकार या वाघांच्या बाबतीत होतो व असे होणे अनुवांशिक आहे तसेच वाघांचे पांढरे होणे हे देखील अनुवांशिक आहे. आजचे सर्व पांढरे वाघ हे मध्यप्रदेशातील रेवा येथे सापडलेल्या पांढऱ्या वाघाचे वंशज आहेत<ref>[http://www.lairweb.org.nz/tiger/rewa.html History of first white tiger]</ref>. तसेच त्यानंतरचे सर्व पांढरे वाघ हे पूर्णतः प्राणसंग्रहालयातच जन्मलेले आहेत.
वाघाच्या नामशेष प्रजाती
* [[बाली वाघ]](''Panthera tigris balica'')[[चित्र:Bali Tiger Ringling Bros 1914.jpg|thumb|200 px|बालि वाघ]]
* [[जावन वाघ]](''Panthera tigris sondaica'')
* [[कॅस्पियन वाघ]] - (''Panthera tigris virgata'')
== वाघ-मानव संघर्ष ==
=== वाघांची शिकार ===
[[चित्र:ElephantbackTigerHunt.jpg|thumb|left|200 px|हाकारे देऊन, चहूबाजूने वेढा देऊन होणारी वाघाची शिकार]] भारतात प्राचीन काळापासून वाघाची शिकार होत आहे. वाघाची शिकार हे शौर्याचे प्रतीक मानले जायचे. आपल्या दिवाणखाण्यात वाघाची कातडी असणे मानाचे लक्षण होते. वाघाच्या कातडी बरोबरच वाघनखे गळ्यात असणे प्रतिष्ठेचे होते. वाघाच्या शिकारीसाठी मोठे मोठे हाकारे दिले जायचे व वाघाला चहूबाजूने वेढा देऊन त्याची शिकार केली जात असे. यात बरेच लोक सामील होत तसेच बरेच [[हत्ती]],[[घोडा|घोडे]] असा ताफ्यांचा समावेश असे. त्यामुळे वाघाची शिकार ही फक्त राजे लोकांपुरती मर्यादित होती. भारताच्या ब्रिटिश राजवटीत वाघांच्या शिकारीत आमूलाग्र बदल झाला. बंदुकिसारखे शस्त्र माणसाच्या हातात पडल्यामुळे दुरूनही वाघांना टिपता येऊ लागले व वाघांचा काळ सुरू झाला. ब्रिटिश काळात खास वाघाच्या शिकारीसाठी अभयारण्ये स्थापली गेली. अनेक (so called) महान शिकारी या काळात उदयास आले. वाघाची शिकार झाडाखाली एखादे सावज बांधून वर [[मचाण|मचाणवर]] बसून करत अथवा [[हाकारे]] देऊन साधत. वाघाची शिकार करणे हे धाडस न बनता एक खेळ बनला( इंग्रजीत गेम म्हणजे खेळ असाच अर्थ आहे). अनेक शिकाऱ्यांच्या कथनामध्ये काही काळानंतर त्यांना शिकार करणे हे व्यसनासारखेच जडले होते अशी कबुली देतात. वाघांचे नैसर्गिक वसतिस्थानावर मानवाचे बहुतांशी अतिक्रमण झाले आहे. जेथे वाघ एकेकाळी सुखेनैव नांदत त्याजागी, शेती, उद्योगीकरण, रस्ते, घरणे, गावे वसलेली. यामध्ये वाघांच्या वसती स्थानाबरोबरच भक्ष्यही नाहीसे झाले व अनेक ठिकाणी वाघांचे पाळिव प्रांण्यांवरील हल्ले वाढले. वाघ पाळिव प्राणी खातात म्हणून वाघ नको असा व्याघ्रप्रकल्पांच्या अजूबाजूच्या गावात अजूनही सूर असतो. ब्रिटिशपूर्व काळात वाघांची शिकार बहुतकरून याच कारणासाठी होत असे. वाघांच्या शिकारीवर बंदी आल्यानंतर ह्या वाघद्वेष्ट्यांनी वाघाने मारलेल्या भक्ष्यामध्ये विष घालून वाघांची शिकार करण्याचा सपाटा लावला होता. २० व्या शतकाच्या सुरुवातीस भारतात एक लाख वाघ होते असे काहींचे म्हणणे आहे. भारतात शेकडो शिकारी आहेत/ होते ज्यांनी शंभराहून अधिक वाघ मारले होते. त्यामुळे हा आकडा खरा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाघांच्या शिकारीचा इतिहास वाघांच्या दृष्टीने रक्तरंजीत असला तरी त्यातील काही शिकारी हे आजचे टोकाचे वाघांचे रक्षक बनले आहेत. चोरटी शिकार आजही चालू असली तरी भारतात एकेकाळी मोठ्या प्रमाणात शौकासाठी चालणारी वाघांची शिकार आज जवळपास इतिहास झाला आहे, हीसुद्धा समाधानाची बाब आहे. तरीही अधून मधून [[संजय दत्त]], [[सलमान खान]] सारखी प्रकरणे बाहेर येत असतात.
== नरभक्षक वाघ ==
जो वाघ माणसांनाच आपले नेहमीचे भक्ष्य बनवतो त्याला नरभक्षक वाघ असे म्हणतात. माणूस हा वाघांचे नैसर्गिक भक्ष्य नाही. वाघ माणसांशी संपर्क टाळतो. जर चुकून एखादा माणूस स्वरक्षणार्थ वाघाकडून मारला गेला तर त्याला नरभक्षक म्हणणे चुकीचे आहे. जो वारंवार माणसांवर हल्ले करून माणसांनाच आपले भक्ष्य बनवतो असाच वाघ नरभक्षक होय. [[नरभक्षक]] वाघांचे अनेक किस्से आजही घडतात. खासकरून सुंदरबनच्या जंगलात. फ़क्त तेथिलच वाघ असे का? हा प्रश्ण बऱ्याच काळापासून सतावत आहे. [[सुंदरबन राष्ट्रीय उद्यान|सुंदरबनातील]] अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती व खाऱ्यापाण्यामुळे तेथील वाघ माणसांबाबतीत आक्रमक झाले असावेत असा अंदाज आहे.<ref>[http://ces.iisc.ernet.in/hpg/envis/tigdoc813.html Man-eating tigers rule in vast Indian mangrove swamp]</ref>. स्वातंत्र्यपूर्व काळात [[उत्तराखंड|उत्तरांचल]] राज्यात अनेक घटना घडल्या होत्या. त्यावर [[जिम कोर्बेट]] यांची नरभक्षक वाघांवरील मालिका प्रसिद्ध आहे. १९४० च्या दशकात पुण्याजवळील [[भीमाशंकर|भीमाशंकरच्या]] जंगलात १०० च्या वर माणसे एका वाघाने मारली होती<ref>भीमाशंकरचा नरभक्षक- ले. सुरेशचंद्र वारघडे</ref>. वाघ नरभक्षक बनण्याची अनेक कारणे आहेत. वृद्धपणा, जखमांमुळे इतर शिकार साधता येण्यात येणारे अपयश किंवा काही पुर्वानुभव इत्यादी. कोर्बेट यांच्या मते उत्तरांचल मध्ये मानवी मृतदेहांना नदीत वाहून अत्यंसंस्कार करण्याची प्रथा होती असे वाहणारे आयते भक्ष्यामुळे तेथील वाघ नरभक्षक बनत असा अंदाज होता<ref>रुद्रप्रयागचा नरभक्षक (मराठी अनुवाद) लेखक - [[जिम कोर्बेट]]</ref>.
== चिनी औषधे ==
[[चित्र:Tiger penis.jpg|thumb|left|300 px|वाघाच्या शरीरातील विविध भागांचा चिनी औषधातील वापर]]चीनमध्ये अनेकांचा असा समज आहे की वाघांचे काही भाग हे औषधी असतात व त्यांचा अनेक रोगांवर चांगला उपयोग होतो.. परंतु यात काहीही शास्त्रीय तथ्य नाही.<ref>http://savingtigers.com/st-home/st-inthewild/traditionalchinesemedicine</ref> वाघाच्या मांडीची [[हाडे]], इतर हाडे, [[सुळे]], वाघनख्यांना खासकरून मागणी असते.वाघाचे [[शिश्न]] हे [[नपुंसकता|नपुंसकतेसाठी]] औषध असल्याचे मानतात. चीनमध्ये वाघांच्या शरीराच्या भागांची खरेदी-विक्रीची कायद्याने बंदी आहे व दोषींना देहदंडाची शिक्षा आहे. परंतु आजवरच्या अनुभवावरून चीन सरकारचे प्रयत्न कमी आहेत असे वाटते. चीनमध्ये काही ठिकाणी रस्त्यावर वाघांच्या शरीरांच्या भागाची तसेच कातडीची विक्री होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.<ref>[http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/5385446.stm Tiger skin trade 'getting worse']</ref>
[[भारत]], [[मलेशिया]], [[ब्रम्हदेश]], [[थायलंड|थायलंडमधील]] वाघांची चोरटी शिकार ही बहुत करून चिनी गिऱ्हाइकांसाठी होते. बंदी असणे गरजेचे असले तरी त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे, अश्या औषधांविरुद्ध प्रबोधन होणे. औषधांमुळे वाघांच्या हाडांना व इतर भागांना मागणी निर्माण होते व कितीही बंदी असली तरी पैशाच्या मोहामुळे लोभी लोक चोरट्या शिकारीचा मार्ग धरणारच, जर मागणीच नसेल तर अशी [[चोरटी शिकार]] कमी होईल..
== भारतीय संस्कृतीत ==
[[चित्र:Mahishasur mardini mother goddess durga with two hj14.jpg|thumb|250 px| भारतीय संस्कृतीत वाघाला देवीचे वाहन म्हणून स्थान मिळाले आहे.]]वाघाला भारतीय संस्कृतीत आदरयुक्त भीतीचे स्थान आहे. लहान मुलांना जंगलाचा राजा म्हणून वाघाची ओळख करून देतात. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून जनमानसात शौर्य, राजबिंडेपणा, सौंदर्याचे, राकटतेचे प्रतिक आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत त्याला पार्वतीचा अवतार असलेली देवी महिषासूर मर्दिनीचे व तिच्या अनेक रूपांचे वाहन बनवले आहे. वाघ व आदिवासी जमांतींचा सहस्रावधी वर्षांचा संबध असल्याने ते वाघाचा कोप होऊ नये यासाठी ते वाघाला देवताच मानतात व त्याची पूजा करतात. वाघ असलेल्या जंगलामध्ये वाघांना समर्पित एखादे छोटेसे देऊळ असतेच. वाघ हे शौर्य साहस व राजबिंडेपणाचे प्रतिी असल्याने अनेक ठिकाणी वाघाला प्रतिकात्मक स्थान आहे. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[राजकीय पक्ष]] [[शिवसेना|शिवसेनेचे]] प्रतीकात्मक चिन्ह वाघ आहे. अनेक संस्थानिकांच्या मानचिन्हांवर वाघ विराजमान आहे. वाघांबद्दल असलेल्या भीतीमुळे वाघांबद्दल अनेक विनोदही होत असतात.
== संरक्षण उपायोजना ==
भारतासकट जगातील सर्वच भागातून वाघांची संख्या कमी होते आहे व आतातर परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. वाघांच्या संरक्षणासाठी विविध देशांनी प्रयत्न आरंभले आहेत. संरक्षण उपायोजनात कोणत्याही प्रकारच्या (हौशी अथवा चोरटी) शिकारींविरुद्ध कडक नियंत्रण अत्यंत गरजेचे असले तरी वाघांच्या संख्यावाढीच्या दृष्टीनेही इतर गोष्टींची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. वाघांच्या संख्यावाढीत त्यांच्या वसतीस्थांना विकास तसेच वाघांच्या संख्येत वाढ होणे गरजेचे आहे. [[भारत|भारतातील]] [[कान्हा राष्ट्रीय उद्यान|कान्हा राष्ट्रीय उद्यानातील]] प्रयत्न हे आदर्श उपाययोजना मानल्या जातात. यामध्ये वाघांच्या वसतीस्थानातून मनुष्यवस्ती पूर्णपणे हलवणे. जेणेकरून मनुष्य व वाघांचा संघर्ष कमी होईल. जंगलांमध्ये कुरणांचा विकास करून हरीणांच्या व इतर भक्ष्यांच्या संख्येत वाढ करणे. घनदाट जंगलांचे क्षेत्रफळ सातत्याने वाढवणे.उन्हाळ्याच्या दिवसात उपासमार व पाण्याच्या दुर्भिक्ष्यापासून जंगलातील प्राण्यांना वाचवणे. यासाठी जंगलातील पाणवठ्यांवर टँकरने पाणीपुरवठा करणे. तसेच पावसाळ्यात पुरापासून संरक्षण व्हावे यासाठी चौथरे किंवा उंचावरील जांगांची निर्मिती करणे. वाघांची संख्या एखाद्या जंगलात जास्त झाल्यास वाघ नसलेल्या जंगलात पुनर्वसन करणे इत्यादी.
== भारत ==
''पहा [[व्याघ्रप्रकल्प]]''
१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला घेण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत भारतात केवळ १८०० वाघ आढळले. काहींच्या अंदाजाप्रमाणे २० व्या शतकाच्या सुरुवातीला १ लाख तर ब्रिटीश सोडून जाताना भारतात ४० हजार वाघ होते. ब्रिटीशांच्या काळात शौकीसाठी मोठ्या प्रमाणात वाघांची शिकार करण्यात आली तोच प्रघात ब्रिटीश गेल्यानंतरही कायम राहिला. वाघाची कातडी, नखे हे काही प्रमाणात परकीय चलन मिळवून देत होते. परंतु वाघांची चिंताजनक परिस्थिती पाहून वन्यजीव रक्षकांनी या हौशी शिकारीच्या प्रथेविरुद्ध आवाज उठवला त्याच प्रमाणे कायद्यानेही साथ दिली. कातडी निर्यातदार याच्या विरोधात उभे राहिले. १९७२ मध्ये [[सर्वोच्च न्यायालय|सर्वोच्च न्यायालयामध्ये]] चाललेल्या खटल्यामध्ये वाघांच्या चिंताजनक संख्येचा आढावा घेत वाघांच्या शिकारीविरुद्ध निकाल दिला{{संदर्भ हवा}}. वन्यजीव हे भारताचे भूषण आहे व ही संपदा वाचवली गेलीच पाहिजे असे या निर्णयात शिक्कामोर्तब झाले. या नंतर भारतीय वन्यजीव कायद्यामध्ये अमूलाग्र बदल झाले जे लगेचच १९७३ मध्ये जारी झाले. या नुसार भारतात व्याघ्रप्रकल्पाला चालना मिळाली.
[[व्याघ्रप्रकल्प]] किंवा [[व्याघ्रप्रकल्प|प्रोजेक्ट टायगर]] हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात सफल वन्यजीवसंवर्धन कार्यक्रम मानला जात होता. या प्रकल्पाअंतर्गत अनेक जंगलांना अभयारण्याचे स्थान मिळाले व अनेक उद्याने ही राष्ट्रीय उद्याने घोषित झाली. भारताच्या विविध भागात एकूण पंचवीस व्याघ्रप्रकल्पांची स्थापना झाली. [[कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान]], [[कान्हा राष्ट्रीय उद्यान]], [[मानस राष्ट्रीय उद्यान]], [[सुंदरबन राष्ट्रीय उद्यान|सुंदरबन]], महाराष्ट्रात [[मेळघाट]], राजस्थानात [[रणथंभोर]] इत्यादी व्याघ्रप्रकल्प प्रसिद्ध आहेत. व्याघ्रप्रकल्पानंतर भारतात वन्यजीवांकडे सर्वसामान्य नागरिकांचा सामान्यतः बघायचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. ६० च्या दशकापर्यंत केवळ शिकारीच्याच हकिकती ऐकणाऱ्या सामान्यजनांमध्ये वन्यजीवांबद्दल आस्था, कुतूहल व शास्त्रीय माहितीची ओढ थोड्याफार प्रमाणात का होईना पण निर्माण झाली. या दरम्यान अनेक पूर्वीच्या हाडाच्या शिकाऱ्यांनीच वाघाच्या संवर्धनात मोठी कामगिरी बजावली. १९९० पर्यंत या प्रकल्पाचे चांगले फळ दिसू लागले. भारतात वाघांची ४५०० ते ५००० पर्यंत पोहोचली. परंतु त्यानंतर भारतात वाढलेली संख्या व जगातील इतर भागात अजून कमी झालेली वाघांची संख्या यामुळे आंतराष्ट्रीय माफियांचे याकडे लक्ष वळले व चोरट्या शिकारीचे प्रमाण वाढले. २००३ ते २००८ मध्ये हे प्रमाण सर्वाधिक झाले व भारतात २००८ मध्ये केवळ १३०० वाघ उरले आहेत. चोरट्या शिकारींच्या उपद्रवामुळे नुकतेच आसाम सरकारने याचा प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रीय उद्यानांच्या सुरक्षिततेची जबाबदारी लष्कराकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. <ref>[http://www.telegraphindia.com/1080610/jsp/nation/story_9390417.jsp| The Telegraph news ९ जून २००८]</ref>.
==== भारतातील व्याघ्रगणना ====
भारतात २०१८ साली करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये करण्यात आला आहे. २०१८-१९ मध्ये भारतात करण्यात आलेल्या चौथ्या व्याघ्र गणनेत वापरण्यात आलेली साधने आणि संकलित करणारा डेटा या दोन्ही दृष्टीने आत्तापर्यंतची जगातील सर्वांत मोठी आणि सर्वसर्वसमावेशक गणना होती.या गणनेत १४१ वेगवेगळ्या जागी २६,८३८ ठिकाणी कमेरा ट्रप बसवण्यात आले. त्याद्वारे १२१,३३७ चौ.किमी भागाचे सर्वेक्षण करण्यात आले. प्राण्याची हालचाल दिसताच हे कॅमेरे छायाचित्रे घेतात. या कॅमेऱ्यांद्वारे ३४,८५८,६२३ छायाचित्रे घेण्यात आली. त्यातील ७६६५१ वाघांची, तर ५१,७७७ बिबट्यांची होती. सॉफ्टवेअरच्या मदतीने या छायाचित्रांमधून २४६१ वाघ (बछडे सोडून) ओळखण्यात आले. तसेच या सर्वेक्षणाच्या दरम्यान ५२२,९९६ किमी अंतर पायी काटण्यात आले आणि एकूण ३८१,२०० चौ.किमी. जंगल क्षेत्राची पाहणी करण्यात आली. डेटा गोळा करणे आणि त्याचा अभ्यास यासाठी ६२०,७९५ मानवी दिवस खर्च झाले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/india/indias-2018-tiger-census-sets-a-new-guiness-world-record/articleshow/76904575.cms|title=India’s 2018 Tiger Census sets a new Guinness World Record {{!}} India News - Times of India|last=Jul 11|first=Swati Mathur / TNN / Updated:|last2=2020|website=The Times of India|language=en|access-date=2020-07-30|last3=Ist|first3=13:26}}</ref>
=== रशिया ===
[[रशिया|रशियातील]] सायबेरीयन वाघाचे १९४० मध्ये केवळ ४० इतकीच संख्या शिल्लक राहिल्याने तत्कालिन [[सोविएत संघ|सोविएत संघाने]] संरक्षण उपाय योजनांची कडक अंमलबजावणीमुळे तेथील वाघांची संख्या वाढण्यास मदत झाली. १९९० नंतर सोविएत संघाच्या विघटनानंतर बराच काळ खालवत्या आर्थिक परिस्थिती तसेच कायदे व सुव्यवस्थेच्या त्रुटींमुळे चोरट्या शिकारींचे प्रमाण वाढले होते. परंतु पुन्हा काही वर्षात सरकारच्या प्रयत्नांमुळे यावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. रशियन शास्त्रज्ञांपुढे सर्वात मोठा आहे तो म्हणजे सायबेरियातील इतर भागात या पसरवण्यास वाव देणे. सायबेरीयन वाघांचे स्वामित्व क्षेत्रफळपण मोठे असते त्यामुळे अंतर्गत भांडणांमुळे वाघांच्या संख्येत वाढ होण्यास नैसर्गिक अडथळे येतात. सध्या वन्य सायबेरीयन वाघांची ४०० ते ५०० संख्या असल्याचा अंदाज आहे.
=== चीन ===
माओवादी धोरणे तसेच चिनी औषधे यांमुळे वाघांचे चीनमधील अस्तित्व संपुष्टातच आले. वर नमूद केल्याप्रमाणे केवळ २००७ मध्ये कित्येक वर्षाने एक वाघ दृष्टीस पडला होता. दक्षिण चिनी वाघ वन्य अवस्थेत नामशेषच झाल्याचे मानण्यात येत आहे. केवळ बंदीवासात व औषधांसाठी वाढवण्यात येणाऱ्या वाघांच्या फार्म्समध्ये हे वाघ शिल्लक आहेत. काही वन्य जीव संरक्षक मंडळींनी वन्य चिनी वाघाचे अस्तित्व पुन्हा जागृत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू केले आहेत. त्यादृष्टीने बंदीवासात वाढलेल्या वाघांच्या पिल्लांना साऊथ अफ्रिकेतील खाजगी जंगलात वाढवण्यात येत आहे. यात या वाघांना लहानपणीच कृत्रिम भक्ष्यांशी खेळवून शिकारी धडे देण्यात आले व स्वता: शिकार साधण्यात या वाघांना पारंगत केले गेले.<ref>Discovery channel documentary on Tigers rehabilitation in South Africa</ref> बहुधा सन २००८ मध्ये यांच्यापासून जन्मलेल्या पिल्लांना चीनमध्ये पुनर्वसन करण्यात येईल व वन्य चिनी वाघांचे पुन्हा पुनर्जीवन सुरू होईल..
== वाघाचे महत्त्व ==
वाघांचे महत्त्व हे संपूर्ण निसर्गसाखळीत अनन्यसाधारण आहे. वाघ हे अन्न साखळीतील टोकाचे स्थान भूषवतात त्याचा अर्थ त्यांच्या पेक्षा नैसर्गिक क्षमतेमध्ये वरचढ शिकारी नाहीत. ते इतर प्राण्यांची शिकार करून जगतात मुख्यत्वे तृणभक्षक प्राणी. गवत हे सर्वत्र उपलब्ध असल्याने तृणभक्षक प्राण्यांची संख्या भराभर वाढते. वाघांचे निसर्गात सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे या प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवणे. वाघ नसतील तर या प्राण्यांची संख्या अनियंत्रित प्रमाणात वाढेल व इतर निसर्गसंपदेवर या गोष्टीचा ताण पडेल व निसर्गचक्र बिघडून जाईल. वाघ जंगलात असणे हे जंगलाच्या स्वास्थाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. वाघ असलेल्या जंगलात साधे लाकूडतोड व जंगलावर अवलंबून लोक भीतीपोटी जात नाहीत व जंगल सुरक्षित रहाते. वाघ नाहीसे झालेली जंगले साफ होण्यास वेळ लागत नाही असा आजवरचा अनुभव आहे व जंगलतोडीने होणारे निसर्गचक्राचे दुष्परिणाम आज [[जागतिक तापमानवाढ|जागतिक तापमानवाढीने]] दिसतच आहेत..
<gallery>
चित्र:Siberian Tiger by Malene Th.jpg|सायबेरियन वाघ आळस देताना
चित्र:Tigerwater edit2.jpg| पाण्यामध्ये
चित्र:White tiger1.jpg|दिल्ली येथील प्राणी-संग्रहालयातील एक पांढरा वाघ पाणी पितांना
</gallery>
==वाघ या विषयावरील मराठी पुस्तके==
* आपला राष्ट्रीय प्राणी वाघ (उषा परांडे)
* जंगलाचा राजा वाघ ([[अतुल धामनकर]])
* भारतीय वाघ (भास्कर रामचंद्र मार्डीकर)
* माझे जंगलातील मित्र : वाघ ([[विलास गोगटे]])
* वाघ ([[अतुल धामनकर]])
* वाघ (डाॅ. [[म. वि. गोखले]])
* वाघ आणि माणूस ([[रमेश देसाई]])
* वाघाच्या मागावर (ललित, [[व्यंकटेश माडगुळकर]])
== संदर्भ व नोंदी ==
* इंग्रजी विकपीडियावरील वाघांसंबंधी लेख
* The book of Indian Animals
* The Land of the Tigers- A nautral history of Indian Subcontinent
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
* [http://www.lairweb.org.nz/tiger/ लायरवेब.ऑर्ग]
* [http://www.bigcatcare.org/ बिगकॅटकेअर.ऑर्ग]
* [http://www.savethetigerfund.org/AM/Template.cfm?Section=Home1 सेव्ह द टायगर फंड]
* {{Webarchivis | url=https://archive.is/20121205080119/www.bbc.co.uk/nature/wildfacts/factfiles/19.shtml | archive-is=20121205080119/www.bbc.co.uk/nature/wildfacts/factfiles/19.shtml | text=बीबीसी संकेतस्थळावरील माहिती}}
* [http://www.wildlifeconservationtrust.org/ वाईल्ड लाईफ कंझर्वेशन ट्रस्टचे संकेतस्थळ]
{{भारतीय राष्ट्रचिन्हे}}
[[वर्ग:प्राणी]]
[[वर्ग:मार्जार कुळ]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रचिन्हे|वाघ]]
[[वर्ग:सस्तन प्राणी]]
[[वर्ग:जंगली प्राणी]]
cup6z1xjnihle43bdubhlls1uyad4e3
2141207
2141200
2022-07-29T06:16:55Z
संतोष गोरे
135680
wikitext
text/x-wiki
{{मुखपृष्ठ सदर टीप
|तारीख = १ ऑगस्ट
|वर्ष = २००८
}}
{{जीवचौकट
|नाव=वाघ
| स्थिती = EN
| स्थिती_प्रणाली = iucn2.3
| trend = down
| स्थिती_ref =
<ref नाव="IUCN">{{IUCN2006|assessors=Cat Specialist Group|year=2002|id=15955|title=Panthera Tigris|downloaded=10 May 2006}} Database entry includes justification for why this जीव is endangered.</ref>
| चित्र = Tigerramki.jpg
| चित्र_शीर्षक = [[बांधवगढ राष्ट्रीय उद्यान|बांधवगड राष्ट्रीय उद्यानातील]] वाघ
| चित्र_रुंदी = 250px
| regnum = [[प्राणी]]
| वंश = [[कणाधारी प्राणी|कणाधारी]]
| जात = [[सस्तन]]
| वर्ग = [[मांसभक्षक]]
| कुळ = [[मार्जार कुळ]] ([[मार्जार कुळ|फेलिडे]])
| जातकुळी = ''[[पँथेरा]]''
| जीव = '''''P. tigris'''''
|बायनॉमियल = ''पँथेरा टायग्रिस''
|बायनॉमियल_अधिकारी= ([[Carl Linnaeus|Linnaeus]], [[1758]])
| synonyms =
<center>'''''Felis tigris''''' <small>[[Carl Linnaeus|Linnaeus]], [[1758]]</small><br />
'''''वाघ striatus''''' <small>[[Nikolai Severtzov|Severtzov]], [[1858]]</small><br />
'''''वाघ regalis''''' <small>[[John Edward Gray|Gray]], [[1867]]</center>
| आढळप्रदेश_नकाशा = Tiger_map.jpg
| आढळप्रदेश_नकाशा_रुंदी = 250px
| आढळप्रदेश_नकाशा_शीर्षक = वाघाचा भूतपुर्व आढळप्रदेश<sub>(हलक्या पिवळ्या रंगात)</sub> २००६ मधील <sub>(हिरव्या रंगात)</sub>.<ref>[http://www.savethetigerfund.org/ Save The Tiger Fund | Wild Tiger Conservation]</ref>
}}
'''वाघ''' [[मार्जार कुळ|मार्जार कुळातील]] प्राणी असून [[भारताची राष्ट्रीय प्रतिके |भारताचे राष्ट्रीय चिन्ह]] आहे<ref>[http://india.gov.in/knowindia/national_animal.php भारत सरकार राष्ट्रीय चिन्हे]</ref>. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते व अन्न साखळीतील सर्वात टोकाचे स्थान वाघ भूषवतो. वाघ या नावाची व्युत्पत्ती [[संस्कृत]] मधील ''व्याघ्र'' या शब्दावरून आली आहे. [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]त वाघाला ''टायगर''Tiger असे म्हणतात. [[मराठी]]त भल्या मोठ्या वाघाला ढाण्या वाघ म्हणतात. वाघ हा शिकार करण्यात परिपक्व आहे.
इ.स. २०१० पासून जगभरात २९ जुलै हा [[जागतिक व्याघ्र दिन]] म्हणून पाळला जातो. भारतात वाघ हा संरक्षित प्राणी असून त्याची शिकार करणे हा दंडनीय अपराध आहे.
एके काळी पश्चिमेस [[पूर्व अँटोलिया]] <ref>{{जर्नल स्रोत|date=2019-10-04|title=Eastern Anatolia Region|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Eastern_Anatolia_Region&oldid=919487656|journal=Wikipedia|language=en}}</ref>प्रदेश पासून [[अमूर नदी]] <ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-14|title=Amur River|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Amur_River&oldid=930780866|journal=Wikipedia|language=en}}</ref>पात्रात आणि दक्षिणेस [[हिमालय| हिमालयाच्या]] पायथ्यापासून [[सुली बेटे|सुली बेटांपर्यंतच्या]] [[बाली]]पर्यंत सर्वत्र वाघ पसरले. 20 व्या शतकाच्या सुरुवातीस, वाघाची लोकसंख्या कमीतकमी ९३% ऐतिहासिक श्रेणी गमावली आहे आणि [[पश्चिम]] आणि [[मध्य आशिया]]त, [[जावा]] आणि बाली बेटांमधून आणि [[आग्नेय]], [[दक्षिण आशिया]] आणि [[चीन]]च्या मोठ्या भागात उधळली गेली आहे. आजची वाघ श्रेणी खंडित आहे, [[भारतीय उपखंड]] आणि [[सुमात्रा]]वरील [[सायबेरियन]] समशीतोष्ण जंगलांपासून ते उप-उष्णकटिबंधीय व उष्णकटिबंधीय जंगलांपर्यंत पसरलेली आहे. १९८६ पासून वाघाला आययूसीएन रेड लिस्टमध्ये धोक्यात घातलेले म्हणून सूचीबद्ध केले आहे. २०१५ पर्यंत जगातील वाघांची संख्या ३०६२ आणि ३९४८ प्रौढ व्यक्ती असावी असा अंदाज आहे, २० व्या शतकाच्या सुरुवातीला जवळजवळ १०,००,००० इतकी संख्या असून उर्वरित बहुतेक लोकसंख्या एकमेकांनपासून वेगळ्या होऊ लागली. लोकसंख्या घटण्याच्या मुख्य कारणांमध्ये निवासस्थान नष्ट करणे, निवासस्थान खंडित करणे आणि शिकार करणे समाविष्ट आहे. यामुळे, पृथ्वीवर काही अधिक दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी आहे.
== आढळ व वसतिस्थान ==
वाघाचे खरे माहेरघर हे भारत मानले जाते. आजही तेथे काही शेकड्यांनी वाघ शिल्लक आहेत. तिथून वाघ [[मांचूरिया]] [[चीन]], [[आग्नेय अशिया|आग्नेय अशियातून]] भारतात आला असे मानले जाते{{संदर्भ हवा}}. यातील बऱ्याच भागात पूर्वी वाघ मुबलक प्रमाणात आढळत होता परंतु शिकार व वसतिस्थानाचा नाश यांमुळे तेथून वाघ नामशेष झाला. जंगली वाघ हा आज प्रामुख्याने [[भारत]], [[ब्रह्मदेश]], [[थायलंड]], [[चीन]] व [[रशिया]] या देशांत आढळतो तसेच प्राणिसंग्रहालयातील वाघ आज जगभर पोहोचले आहेत व ते वाघांच्या एकूण संख्येचा मोठा भाग आहेत. वाघ (पेंथेरा टायग्रिस) हा मांजर कुटुंब, फेलिडे याचा सर्वात मोठा जिवंत सदस्य आहे. हा शिकार करून खातो. हा आशिया, मुख्यतः भारत, भूतान, चीन, कोरिया आणि साइबेरियन रशियामध्ये राहतो. २०२० साली जंगली वाघांतील ७० टक्के वाघ भारतात आहेत. भारतामध्ये २०१४ मध्ये २२२६ वाघ होते. ४ वर्षांनी २०१८ मध्ये ही संख्या वाढून २९६७ वर पोचली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.dnaindia.com/india/report-india-has-70-of-world-s-tiger-population-environment-minister-prakash-javadekar-releases-tiger-census-report-2834547|title='India has 70% of world's tiger population': Environment Minister Prakash Javadekar releases Tiger Census report|date=2020-07-28|website=DNA India|language=en|access-date=2020-07-30}}</ref>
वाघांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी भारतात देखील वाघ आज दुर्मिळ झाले असून त्यांची संख्या चिंताजनक आहे. भारतातील [[पंजाब]], [[हरियाणा]] ही राज्ये सोडल्यास सर्व राज्यात वाघाचे थोडे थोडे अस्तित्व आहे.
भारतातील वाघांच्या आढळाचे ५ उपविभाग आहेत --
# [[हिमालय]] व [[तराई]] विभाग - यात [[जम्मू आणि काश्मीर]], [[हिमाचल प्रदेश]], [[उत्तराखंड|उत्तरांचल]], [[उत्तर प्रदेश|उत्तरप्रदेश]], [[बिहार]], [[सिक्कीम]], [[आसाम]] [[अरुणाचल प्रदेश]] व इशान्य भारतातील राज्ये येतात. यातील हिमालयाच्या तराई जंगलांमध्ये वाघांचे वसतीस्थान आहे.
# [[अरवली पर्वतरांग|अरवली पर्वताच्या]] पूर्व भागातील शुष्क जंगलांमध्ये वाघांचे अस्तित्व आहे. यांत [[रणथंभोर]] [[सरिस्का]] सारखी राष्ट्रीय उद्याने येतात.
# [[सुंदरबन राष्ट्रीय उद्यान|सुंदरबन]] व [[ओडिशा]] .
# मध्य भारतातील पानगळी जंगलांमध्ये वाघांचे सर्वाधिक अस्तित्व आढळते. यात [[कान्हा राष्ट्रीय उद्यान|कान्हा]], [[बांधवगढ राष्ट्रीय उद्यान|बांधवगड]], [[मेळघाट]](गुगमाळ्), [[ताडोबा]] यासारखी राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये येतात.
# [[सह्याद्री]] व [[मलबार किनारा]] यात प्रामुख्याने सह्याद्रीचा दक्षिण भाग येतो. [[बांदीपूर राष्ट्रीय उद्यान|बंदीपूर]], [[मदुमलाई]] [[पेरियार]] इत्यादी. महाराष्ट्रातील सह्याद्रीत केवळ [[कोयना अभयारण्य|कोयना]] व चांदोली अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे.<ref>[http://www.dnaindia.com/report.asp?newsid=1155251 Sahaydri to get first project tiger]</ref>
वाघाचे वसतिस्थान हे मुख्यत्वे दाट ते अतिशय घनदाट जंगलात असते. वाघाच्या शिकार करण्याच्या पद्धतीमुळे त्याने त्याचे वसतिस्थान निवडले असावे. राजस्थानातील शुष्क जंगले, तसेच सुंदरबनमधील खारफ़ुटीची जंगले, काझ़ीरंगातील गवताळ जंगल असे विविध प्रकारच्या जंगलात वाघाचे वास्तव्य आहे. तरीदेखील वाघ हा बिबट्यासारखा कोणत्याही प्रकारच्या जंगलात राहण्यास सरावला नाही. तसेच प्रत्येक वाघांचे शिकारीचे क्षेत्र हे बरेच मोठे असते (साधारणपणे १०० चौ.किमी). त्यामुळे वाघ साधारणपणे मोठी जंगले पसंत करतात. म्हणूनच पूर्वीच्या मध्यम आकाराच्या जंगलात वाघ दिसत व आज ती जंगले हे लहान झाल्यामुळे वाघांचे अस्तित्व संपृष्टात आले{{संदर्भ हवा}}. (उदा: महाराष्ट्रातील [[सह्याद्री]] व कोकणातील जंगले)
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार,[[भारत]]ात वाघांची संख्या वाढली असून ती आता २२२६ झाल्याचे सांगण्यात येते. तसेच, मध्य भारतातील, ताडोबा, पेंच, कान्हा व मेळघाट आदी जंगल परिसरात एकूण सुमारे ७१८ वाघ असल्याचे यात दृष्टीपथात आले.हे सर्वेक्षण 'वाईल्ड लाईफ कंझर्वेशन ट्रस्ट' तर्फे कॅमेरे लावून करण्यात आले.{{संदर्भ हवा}}
== वर्णन ==
वाघ हा वर नमूद केल्याप्रमाणे [[मार्जार कुळ|मार्जार कुळातील]] सर्वात मोठा प्राणी आहे. वाघाचा आकार हा स्थानिक परिस्थितीप्रमाणे कमी जास्त असतो. [[सायबेरीयन वाघ]] हा आकाराने मोठा असतो तर भारतीय वाघ त्या मानाने कमी भरतो. [[सायबेरीयन वाघ]] हा लांबीला ३.५ मीटर पर्यंत भरतो तर त्याचे वजन ३०० किलोपर्यंत असते. हा अपवाद झाला परंतु १९० -२०० सेमी पर्यंत लांब असतात व त्यांचे सरासरी वजन २२७ किलो पर्यंत असते. [[भारतीय वाघ]] साधारणपणे वजनात १०० ते १८० किलोपर्यंत भरतो. मादी ही नरापेक्षा लहान असते. [[सुमात्रा]] मधील वाघ हा अजूनच लहान असतो. वाघांची ओळखण्याची सर्वात मोठी खूण त्यांचे अंगावरचे पट्टे व तांबूस रंगाची फ़र असते. प्रत्येक वाघाचे अंगावरील पट्टे हे वेगळे असतात. जसे प्रत्येक माणसाचे ठसे वेगळे असतात त्याचप्रमाणे यावरून वाघांना ओळखता येते. वाघाच्या अंगावर साधारणपणे १०० पर्यंत पट्टे असतात. पट्ट्यांचा मुख्य उपयोग वाघांना दाट झाडींमध्ये सदृश होण्यासाठी होतो. पट्ट्यांबरोबरच प्रत्येक वाघाच्या पंज्याची ठेवणही वेगळी असते. वाघांची पारंपारिक गणना पंजाच्या ठश्यांवरूनच होते. [[वाघाचा पंजा]] हा वाघाच्या आकारमानाने खूप मोठा व अतिशय ताकदवान असतो. त्याचा व्यास साधारणपणे ६ ते ८ इंच इतका भरतो. जंगलातून फ़िरताना वाघ जरी दिसला नाही तरी वाघाचे ठसे दिसू शकतात. शिकार साधण्यासाठी वाघांचा [[जबडा]] जबरदस्त ताकदवान असतो व तो वर-खाली या दिशेत फिरतो. जबड्याची ताकद ते भक्ष्यामध्ये सुळे रुतवण्यासाठी तसेच भक्ष्याला पकडून ठेवणे, ओढून नेणे या कामासाठी वापरतात. वाघाची सर्वात जास्त ताकद त्याच्या जबड्यात असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वाघ हे पट्टीचे पोहोणारे आहेत, म्हणजे त्यांची पोहोण्याची क्षमता चांगलीच असते व या बाबतीत इतर मांजरांपेक्षा वेगळी सवय आहे. वाघांना पाणी आवडते. उन्हाळ्याच्या दिवसात वाघ पाण्यात तासन तास डुंबून स्वतःला थंड ठेवतात.
== प्रजोत्पादन ==
[[चित्र:Harbin Siberian Tigers.jpg|thumb|left| 200 px|सैबेरियन वाघ व वाघीण]]वाघाची मादी वर्षातून फारच थोडे दिवस माजावर असते व त्याकाळात नर वाघाशी सलगी करून प्रणयराधना करते. वाघांची प्रणयक्रीडा ही पहाणाऱ्याला अतिशय हिंसक वाटू शकते. मोठमोठ्याने डरकाळ्या फोडत वाघांचा समागम चालतो. नर वाघ समागम करताना मादीची मान आपल्या जबड्यात पकडतो. असे का? याचे उत्तर अजून सापडलेले नाही. काहींच्या मते समागम यशस्वी व्हावा व दरम्यान वाघिणीने कमी हालचाल करावी यासाठी असे वाघ करतो.<ref>[http://www.lairweb.org.nz/tiger/mating3.html Tiger Copulation]</ref> समागमानंतर काही काळातच नर व मादी विभक्त होतात. मादीला गर्भ धारणा झाल्यावर १६ आठवड्याच्या कालावधीनंतर ३-४ बछड्यांना जन्म देते. पिल्ले ही जन्मतः अतिशय नाजूक व अंध असतात. नर वाघाच्या तडाख्यात पिल्ले सापडल्यावर त्यांना ठार मारतो. म्हणून या काळात मादी अतिशय आक्रमक असते. पिल्ले अतिशय भराभर वाढतात. परंतु पिल्लांचा पूर्ण वाढण्याचा कालावधी १८ महिन्यांचा असतो. पिल्ले आई व भावंडांसोबत दोन ते अडीच वर्षे व्यतीत करतात. वाघाची पिल्ले लहानपणी अतिशय खेळकर असतात. पिल्ले जसजशी मोठी होतात तशी त्यांची आई त्यांना शिकार साधण्यात पारंगत करते. सुरुवातीस अर्धमेल्या शिकारीशी खेळण्यास शिकवते व नंतर जिवंत सावजांवर हल्ले करण्यास शिकवते. पूर्ण वाढीनंतर पिल्ले स्वतःहून नवीन क्षेत्र शोधण्यास जातात किंवा आई पिल्लांना सोडून निघून जाते. नर पिल्लांना इतर नरांशी क्षेत्र मिळवण्यास स्पर्धा करावी लागते. माद्यांना नवीन क्षेत्र मिळवण्यात फारसे श्रम पडत नाहीत. बहुतेक करून माद्यांना एखाद्या नराच्या मोठ्या क्षेत्रांमध्ये जागा मिळून जाते. बंदीवासातही वाघांची वीण चांगली होते.
== क्षेत्रफळ स्वामित्व ==
वाघ हा एकटा रहाणारा प्राणी असून तो आपले क्षेत्रफळ राखून ठेवतो. नर वाघाचे क्षेत्रफळ ६० ते १०० चौ.किमी असते. नर वाघ आपल्या क्षेत्रफळात अनेक वाघिणींना आपल्या क्षेत्रफळात सामावून घेतो. वाघिणीचे क्षेत्रफळ १५ ते २० चौ.किमी असते. वाघ बहुतांशी आपल्या क्षेत्रात दुसऱ्या वाघांना येण्यास मज्जाव करतात. तसे केल्यास होणारे भांडण हे जीवघेणे असू शकते. वाघ आपले क्षेत्र झाडांवर मुत्राचे फवारे मारून आखून घेतात.तसेच तो झाडांवर नखांचे ओरखडे मारूनही क्षेत्र आखतो. नर वाघ आपल्या पिल्लांचे देखील अतिक्रमण सहन करत नाही. परंतु काही वेळा नर वाघ पित्याची भूमिका देखील बजावल्याचे आढळले आहे. जॉर्ज शेलरने तसेच वाल्मिक थापर <<ref>Valmik Thapar- Land of the Tigers, A Natural history of the indian subcontinent</ref>. यांनी अश्या गोष्टी नोंदवल्या आहेत.
== आहार व शिकारपद्धत ==
[[चित्र:Tigergebiss.jpg|thumb|left|150 px| वाघाची सर्वात जास्त ताकद जबड्यात असते. जबड्याचा उपयोग शिकार करणे, ओढून नेणे इत्यादी साठी होतो.]]वाघ हा पूर्णतः मासांहारी प्राणी आहे तसेच वाघाचे शिकारी कौशल्य वादातीत आहे. पूर्ण वाढ झालेला हत्ती सोडला तर वाघ कोणत्याही जमिनीवरील प्राण्याची शिकार करण्यास समर्थ आहे. वाघाची मुख्य शिकार मध्यम ते मोठ्या आकाराचे प्राणी आहेत. [[सांबर]] हे वाघाचे सर्वात आवडते खाद्य आहे. तसेच इतर प्राणी उदा: [[रानगवा]], [[चितळ]], [[भेकर]] व इतर हरणे, [[रानडुक्कर]], [[नीलगाय]], [[रानम्हैस]] इत्यादी आहेत. वाघाचे खाद्य प्रांतानुसार, उपलब्धतेनुसार तसेच वयानुसार बदलते. पूर्ण वाढलेल्या हत्तीची तसेच गेंड्याची वाघांशी सामना झाल्याची उदाहरणे आहेत. परंतु साधारणपणे सामना टाळण्याचा कल असतो. वाघ बहुतांशी एकटे शिकार करतात. प्रजनन काळात जोडीने शिकार केल्याची उदाहरणे आहेत. पिल्ले आपल्या वाढत्या वयात आईच्या मार्गदर्शनाखाली एकत्रितपणे शिकार करतात.
वाघांची शिकारीचे तंत्र हे बहुतांशी एकच असते. वाघ आपले सावज हेरतात व दबा धरून सावजाला न कळता जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा सावज एक दोन ढांगांच्या अंतरावर येते तेव्हा चपळाईने सावजावर वाघ चाल करून जातो. पूर्ण वाढलेला वाघही साधारणपणे ६५ किमी/तास इतक्या वेगाने चाल करून जाऊ शकतो. तसेच वाघाची एक ढांग ५ते ६ मीटर पर्यंत जाऊ शकते. या वेगाने व आपल्या वजनाच्या संवेगाने वाघ सावजाला खाली पाडू शकतो. वाघ मोठ्या सावजांसाठी गळ्याचा चावा घेण्याचा प्रयत्न करतो व श्वसननलिका फ़ोडतो. सावज हलू नये यासाठी आपल्या नख्यांनी व ताकदवान पंज्यानी सावजाचा जीव जाईपर्यंत त्याला धरून ठेवतो. छोट्या प्राण्यांसाठी वाघ सरळ मानेचा लचका तोडतो यात सावज लगेचच मरून जाते. अतिशय छोट्या सावजांसाठी वाघाचा पंजाचा एक दणका सावजाची कवटी फ़ुटायला पुरेसा असतो.
[[चित्र:RANTHAMBORE TIGER RESERVE.jpg|thumb|right|250 px|रणथंभोरचा एक वाघ शिकार करतांना]]भारतीय वाघ वानरांची शिकार करण्यासाठी अनोख्या युक्तीचा उपयोग करतात. ज्या झाडावर वानरे असतील तर त्या ठिकाणी जाऊन मोठ्याने डरकाळी फ़ोडतात. वानरांच्या कळपातील काही वानरे घाबरून अथवा हृदय बंद पडून झाडाखाली पडतात<ref>Sattantar- le.vyakatesh Madgulkar</ref>. वाघ पाण्यात पोहूनही आपले भक्ष्य मिळवू शकतात तसेच पाण्यातून आपले भक्ष्य ओढूनही घेऊन जातात. रणथंभोरचा आजवरचा सर्वाधिक प्रसिद्ध` ''चंगीज''´ नावाचा वाघ पाण्यातील सांबरांवर आक्रमण करण्यात पटाईत होता. याच्या शिकारीची क्षणचित्रे अनेक वाघांवरच्या चित्रपटांत आहेत.वाघ शिकार साधल्यावर ती लपवून ठेवतो. लपवून ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे शिकारीला [[अस्वल|अस्वले]], [[तरस]] खासकरून [[गिधाड|गिधाडे]] इत्यादी प्राण्यांपासून दूर ठेवणे. लपवून ठेवण्यासाठी गुहा अथवा झाडांची दाट जाळी निवडतो. वाघ हा अतिउच्च दर्जाचा शिकारी असला तरी वाघाला एक शिकार मिळवायला सरासरी २० प्रयत्न करावे लागतात<ref>आपली सृष्टी आपले धन भाग ४- निसर्ग प्रकाशन ले. मिलिंद वाटवे</ref>. वाघाला एकदा शिकार केल्यावर भक्ष्याच्या आकारानुसार ती शिकार तीन ते सात दिवसापर्यंत पुरते. वाघ महिन्यातून सरासरी तीन ते चार वेळा शिकार साधतात. शिकाऱ्यांनी केलेल्या नोंदीप्रमाणे वाघ शिकार खाण्याच्या बाबतीत अतिशय स्वच्छ प्राणी आहे. शिकार खाण्याच्या आगोदर वाघ पोट चिरून [[आतडी]] पूर्णपणे बाहेर काढतो व लांबवर फेकतो त्यानंतरच शिकार खाण्यास सुरुवात करतो. भक्ष्यातील मांसल भाग खाण्यास वाघाची जास्त पसंती असते.
== उपप्रजाती ==
वाघाच्या अनेक उपप्रजाती आहेत. या सर्वांत स्थानिक परिस्थितीनुसार बदल घडले आहेत. मुख्य फरक हा आकारमानात व थोड्याफार सवयी व शिकारीची पद्धत इत्यादीत आहे.
* [[इंडोचायनीज वाघ]] इंडोचायनीज अथवा [[कोर्बेटी वाघ]]-(''Panthera tigris corbetti'')[[चित्र:Tiger 032.jpg|thumb|200 px|इंडोचायनीज अथवा कोर्बेटी वाघ]] ही वाघाची उपप्रजाती ईशान्य अशियामध्ये दिसून येते. यात [[कांबोडिया]], [[मलेशिया]], ब्रम्हदेश, थायलंड, व्हिएतनाम, इत्यादी देशांत आढळते. ही जात भारतीय वाघापेक्षा गडद रंगाची असून आकार लहान असतो व नराचे वजन १५० ते १९० किलोपर्यंत भरते. माद्यांचे वजन ११० ते १४० किलोपर्यंत असते. साधारणपणे एकूण १००० ते १८०० वाघ वन्य अवस्थेत असल्याचा अंदाज आहे. यांचा सर्वात जास्त आढळ मलेशियामध्ये असून ते चोरट्या शिकारीवरील कडक नियंत्रणामुळेच शक्य झाले आहे. व्हिएतनाममध्ये या प्रजातीची मोठ्या प्रमाणावर चिनी औषधांसाठी शिकार झाल्याचे कळते.
* [[मलेशियन वाघ]]-(''Panthera tigris malayensis'') हे फ़क्त मलेशियातील द्वीपकल्पात दक्षिण भागात आढळून येतात. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार ही प्रजाती कोर्बेटीपेक्षा वेगळी असल्याचे सिद्ध झाले आहे. आजमितीला साधारणपणे ६०० ते ८०० वाघ असण्याची शक्यता आहे. हा वाघ मलेशियाचे राष्ट्रीय चिन्हावर विराजमान आहे.
* [[सुमात्रन वाघ]]- (''Panthera tigris sumatrae'')[[चित्र:Panthera tigris sumatran subspecies.jpg|thumb|200 px|सुमात्रन वाघ]]), हा वाघ इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर आढळून येतो व अतिशय चिंताजनक प्रजाती म्हणून याची गणना झाली आहे. हा वाघ आकाराने अतिशय लहान असतो. नराचे वजन १०० ते १३० किलो भरते तर मादीचे केवळ ७० ते ९० किलो. त्यांचा लहान आकार हा या बेटावरील अतिशय घनदाट जंगलात रहाण्यास सरावला आहे. जंगली सुमात्रन वाघांची संख्या आजमितीला ४०० ते ५०० असण्याची शक्यता आहे. सुमात्रामधील जंगलांचा ऱ्हास हे या वाघांची संख्या कमी होण्याचे मुख्य कारण आहे.
* [[सायबेरियन वाघ]] - (''Panthera tigris altaica'')[[चित्र:Tiger in the snow at the Detroit Zoo March 2008 pic 2.jpg|thumb|200 px|सायबेरीयन वाघ]]ही प्रजाती पूर्व रशियात आढळून येते, हिला अमूर, मंचुरियन, कोरियन वाघ, अथवा उत्तर चिनी वाघ असेही म्हणतात. पूर्वी मोठ्या भूभागावर वास्तव्य असलेल्या ह्या वाघाचे आज अमूर ऊशुरी या पूर्व सायबेरियातील प्रांतातच मर्यादित वास्तव्य राहिले आहे. रशियन सरकारने याच्या संरक्षणाचे मोठे प्रयत्न चालू केले आहेत. सध्या यांची संख्या ४५० ते ५०० आहे व केवळ एकाच मोठ्या जंगलात आहे त्यामुळे अमूरला सर्वाधिक वाघांच्या संख्येचा मान मिळाला आहे. सायबेरीयन वाघ आकाराने वाघांमध्ये सर्वात मोठा असतो. त्याची फ़र ही खूप जाड असते व रंगाने थोडा हलका असतो.
* [[दक्षिण चिनी वाघ]]-(''Panthera tigris amoyensis'') ही वाघांमधील सर्वात चिंताजनक प्रजाती आहे व वन्य अवस्थेत जवळपास नामशेषच झालेली आहे. १९८३ ते २००७ मध्ये एकही चिनी वाघ दृष्टीस पडला नाही. २००७ मध्ये एका शेतकऱ्याने वाघ दिसल्याचे सांगितले<ref>http://news.bbc.co.uk/1/hi/world/asia-pacific/7042257.stm</ref>. माओंच्या चुकीच्या धोरणांमुळे तसेच चिनी औषधांसाठी ह्या वाघांची मोठ्या प्रमाणावर शिकार करण्यात आली. १९७७ मध्ये चिनी सरकारने या वाघाच्या शिकारीवर बंदी आणली पण तोवर खूप उशीर झाला होता. सध्या हे वाघ फ़क्त संग्रहालयात आहेत.
[[पांढरा वाघ]] - ही वाघाची कुठलीही वेगळी प्रजाती नसून हे केवळ वेगळ्या रंगाचे वाघ आहेत. जसे काही माणसांना कोड येतात व त्यांची त्वचा पांढरी पडते तसाच प्रकार या वाघांच्या बाबतीत होतो व असे होणे अनुवांशिक आहे तसेच वाघांचे पांढरे होणे हे देखील अनुवांशिक आहे. आजचे सर्व पांढरे वाघ हे मध्यप्रदेशातील रेवा येथे सापडलेल्या पांढऱ्या वाघाचे वंशज आहेत<ref>[http://www.lairweb.org.nz/tiger/rewa.html History of first white tiger]</ref>. तसेच त्यानंतरचे सर्व पांढरे वाघ हे पूर्णतः प्राणसंग्रहालयातच जन्मलेले आहेत.
वाघाच्या नामशेष प्रजाती
* [[बाली वाघ]](''Panthera tigris balica'')[[चित्र:Bali Tiger Ringling Bros 1914.jpg|thumb|200 px|बालि वाघ]]
* [[जावन वाघ]](''Panthera tigris sondaica'')
* [[कॅस्पियन वाघ]] - (''Panthera tigris virgata'')
== वाघ-मानव संघर्ष ==
=== वाघांची शिकार ===
[[चित्र:ElephantbackTigerHunt.jpg|thumb|left|200 px|हाकारे देऊन, चहूबाजूने वेढा देऊन होणारी वाघाची शिकार]] भारतात प्राचीन काळापासून वाघाची शिकार होत आहे. वाघाची शिकार हे शौर्याचे प्रतीक मानले जायचे. आपल्या दिवाणखाण्यात वाघाची कातडी असणे मानाचे लक्षण होते. वाघाच्या कातडी बरोबरच वाघनखे गळ्यात असणे प्रतिष्ठेचे होते. वाघाच्या शिकारीसाठी मोठे मोठे हाकारे दिले जायचे व वाघाला चहूबाजूने वेढा देऊन त्याची शिकार केली जात असे. यात बरेच लोक सामील होत तसेच बरेच [[हत्ती]],[[घोडा|घोडे]] असा ताफ्यांचा समावेश असे. त्यामुळे वाघाची शिकार ही फक्त राजे लोकांपुरती मर्यादित होती. भारताच्या ब्रिटिश राजवटीत वाघांच्या शिकारीत आमूलाग्र बदल झाला. बंदुकिसारखे शस्त्र माणसाच्या हातात पडल्यामुळे दुरूनही वाघांना टिपता येऊ लागले व वाघांचा काळ सुरू झाला. ब्रिटिश काळात खास वाघाच्या शिकारीसाठी अभयारण्ये स्थापली गेली. अनेक (so called) महान शिकारी या काळात उदयास आले. वाघाची शिकार झाडाखाली एखादे सावज बांधून वर [[मचाण|मचाणवर]] बसून करत अथवा [[हाकारे]] देऊन साधत. वाघाची शिकार करणे हे धाडस न बनता एक खेळ बनला( इंग्रजीत गेम म्हणजे खेळ असाच अर्थ आहे). अनेक शिकाऱ्यांच्या कथनामध्ये काही काळानंतर त्यांना शिकार करणे हे व्यसनासारखेच जडले होते अशी कबुली देतात. वाघांचे नैसर्गिक वसतिस्थानावर मानवाचे बहुतांशी अतिक्रमण झाले आहे. जेथे वाघ एकेकाळी सुखेनैव नांदत त्याजागी, शेती, उद्योगीकरण, रस्ते, घरणे, गावे वसलेली. यामध्ये वाघांच्या वसती स्थानाबरोबरच भक्ष्यही नाहीसे झाले व अनेक ठिकाणी वाघांचे पाळिव प्रांण्यांवरील हल्ले वाढले. वाघ पाळिव प्राणी खातात म्हणून वाघ नको असा व्याघ्रप्रकल्पांच्या अजूबाजूच्या गावात अजूनही सूर असतो. ब्रिटिशपूर्व काळात वाघांची शिकार बहुतकरून याच कारणासाठी होत असे. वाघांच्या शिकारीवर बंदी आल्यानंतर ह्या वाघद्वेष्ट्यांनी वाघाने मारलेल्या भक्ष्यामध्ये विष घालून वाघांची शिकार करण्याचा सपाटा लावला होता. २० व्या शतकाच्या सुरुवातीस भारतात एक लाख वाघ होते असे काहींचे म्हणणे आहे. भारतात शेकडो शिकारी आहेत/ होते ज्यांनी शंभराहून अधिक वाघ मारले होते. त्यामुळे हा आकडा खरा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाघांच्या शिकारीचा इतिहास वाघांच्या दृष्टीने रक्तरंजीत असला तरी त्यातील काही शिकारी हे आजचे टोकाचे वाघांचे रक्षक बनले आहेत. चोरटी शिकार आजही चालू असली तरी भारतात एकेकाळी मोठ्या प्रमाणात शौकासाठी चालणारी वाघांची शिकार आज जवळपास इतिहास झाला आहे, हीसुद्धा समाधानाची बाब आहे. तरीही अधून मधून [[संजय दत्त]], [[सलमान खान]] सारखी प्रकरणे बाहेर येत असतात.
== नरभक्षक वाघ ==
जो वाघ माणसांनाच आपले नेहमीचे भक्ष्य बनवतो त्याला नरभक्षक वाघ असे म्हणतात. माणूस हा वाघांचे नैसर्गिक भक्ष्य नाही. वाघ माणसांशी संपर्क टाळतो. जर चुकून एखादा माणूस स्वरक्षणार्थ वाघाकडून मारला गेला तर त्याला नरभक्षक म्हणणे चुकीचे आहे. जो वारंवार माणसांवर हल्ले करून माणसांनाच आपले भक्ष्य बनवतो असाच वाघ नरभक्षक होय. [[नरभक्षक]] वाघांचे अनेक किस्से आजही घडतात. खासकरून सुंदरबनच्या जंगलात. फ़क्त तेथिलच वाघ असे का? हा प्रश्ण बऱ्याच काळापासून सतावत आहे. [[सुंदरबन राष्ट्रीय उद्यान|सुंदरबनातील]] अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती व खाऱ्यापाण्यामुळे तेथील वाघ माणसांबाबतीत आक्रमक झाले असावेत असा अंदाज आहे.<ref>[http://ces.iisc.ernet.in/hpg/envis/tigdoc813.html Man-eating tigers rule in vast Indian mangrove swamp]</ref>. स्वातंत्र्यपूर्व काळात [[उत्तराखंड|उत्तरांचल]] राज्यात अनेक घटना घडल्या होत्या. त्यावर [[जिम कोर्बेट]] यांची नरभक्षक वाघांवरील मालिका प्रसिद्ध आहे. १९४० च्या दशकात पुण्याजवळील [[भीमाशंकर|भीमाशंकरच्या]] जंगलात १०० च्या वर माणसे एका वाघाने मारली होती<ref>भीमाशंकरचा नरभक्षक- ले. सुरेशचंद्र वारघडे</ref>. वाघ नरभक्षक बनण्याची अनेक कारणे आहेत. वृद्धपणा, जखमांमुळे इतर शिकार साधता येण्यात येणारे अपयश किंवा काही पुर्वानुभव इत्यादी. कोर्बेट यांच्या मते उत्तरांचल मध्ये मानवी मृतदेहांना नदीत वाहून अत्यंसंस्कार करण्याची प्रथा होती असे वाहणारे आयते भक्ष्यामुळे तेथील वाघ नरभक्षक बनत असा अंदाज होता<ref>रुद्रप्रयागचा नरभक्षक (मराठी अनुवाद) लेखक - [[जिम कोर्बेट]]</ref>.
== चिनी औषधे ==
[[चित्र:Tiger penis.jpg|thumb|left|300 px|वाघाच्या शरीरातील विविध भागांचा चिनी औषधातील वापर]]चीनमध्ये अनेकांचा असा समज आहे की वाघांचे काही भाग हे औषधी असतात व त्यांचा अनेक रोगांवर चांगला उपयोग होतो.. परंतु यात काहीही शास्त्रीय तथ्य नाही.<ref>http://savingtigers.com/st-home/st-inthewild/traditionalchinesemedicine</ref> वाघाच्या मांडीची [[हाडे]], इतर हाडे, [[सुळे]], वाघनख्यांना खासकरून मागणी असते.वाघाचे [[शिश्न]] हे [[नपुंसकता|नपुंसकतेसाठी]] औषध असल्याचे मानतात. चीनमध्ये वाघांच्या शरीराच्या भागांची खरेदी-विक्रीची कायद्याने बंदी आहे व दोषींना देहदंडाची शिक्षा आहे. परंतु आजवरच्या अनुभवावरून चीन सरकारचे प्रयत्न कमी आहेत असे वाटते. चीनमध्ये काही ठिकाणी रस्त्यावर वाघांच्या शरीरांच्या भागाची तसेच कातडीची विक्री होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.<ref>[http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/5385446.stm Tiger skin trade 'getting worse']</ref>
[[भारत]], [[मलेशिया]], [[ब्रम्हदेश]], [[थायलंड|थायलंडमधील]] वाघांची चोरटी शिकार ही बहुत करून चिनी गिऱ्हाइकांसाठी होते. बंदी असणे गरजेचे असले तरी त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे, अश्या औषधांविरुद्ध प्रबोधन होणे. औषधांमुळे वाघांच्या हाडांना व इतर भागांना मागणी निर्माण होते व कितीही बंदी असली तरी पैशाच्या मोहामुळे लोभी लोक चोरट्या शिकारीचा मार्ग धरणारच, जर मागणीच नसेल तर अशी [[चोरटी शिकार]] कमी होईल..
== भारतीय संस्कृतीत ==
[[चित्र:Mahishasur mardini mother goddess durga with two hj14.jpg|thumb|250 px| भारतीय संस्कृतीत वाघाला देवीचे वाहन म्हणून स्थान मिळाले आहे.]]वाघाला भारतीय संस्कृतीत आदरयुक्त भीतीचे स्थान आहे. लहान मुलांना जंगलाचा राजा म्हणून वाघाची ओळख करून देतात. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून जनमानसात शौर्य, राजबिंडेपणा, सौंदर्याचे, राकटतेचे प्रतिक आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत त्याला पार्वतीचा अवतार असलेली देवी महिषासूर मर्दिनीचे व तिच्या अनेक रूपांचे वाहन बनवले आहे. वाघ व आदिवासी जमांतींचा सहस्रावधी वर्षांचा संबध असल्याने ते वाघाचा कोप होऊ नये यासाठी ते वाघाला देवताच मानतात व त्याची पूजा करतात. वाघ असलेल्या जंगलामध्ये वाघांना समर्पित एखादे छोटेसे देऊळ असतेच. वाघ हे शौर्य साहस व राजबिंडेपणाचे प्रतिी असल्याने अनेक ठिकाणी वाघाला प्रतिकात्मक स्थान आहे. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[राजकीय पक्ष]] [[शिवसेना|शिवसेनेचे]] प्रतीकात्मक चिन्ह वाघ आहे. अनेक संस्थानिकांच्या मानचिन्हांवर वाघ विराजमान आहे. वाघांबद्दल असलेल्या भीतीमुळे वाघांबद्दल अनेक विनोदही होत असतात.
== संरक्षण उपायोजना ==
भारतासकट जगातील सर्वच भागातून वाघांची संख्या कमी होते आहे व आतातर परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. वाघांच्या संरक्षणासाठी विविध देशांनी प्रयत्न आरंभले आहेत. संरक्षण उपायोजनात कोणत्याही प्रकारच्या (हौशी अथवा चोरटी) शिकारींविरुद्ध कडक नियंत्रण अत्यंत गरजेचे असले तरी वाघांच्या संख्यावाढीच्या दृष्टीनेही इतर गोष्टींची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. वाघांच्या संख्यावाढीत त्यांच्या वसतीस्थांना विकास तसेच वाघांच्या संख्येत वाढ होणे गरजेचे आहे. [[भारत|भारतातील]] [[कान्हा राष्ट्रीय उद्यान|कान्हा राष्ट्रीय उद्यानातील]] प्रयत्न हे आदर्श उपाययोजना मानल्या जातात. यामध्ये वाघांच्या वसतीस्थानातून मनुष्यवस्ती पूर्णपणे हलवणे. जेणेकरून मनुष्य व वाघांचा संघर्ष कमी होईल. जंगलांमध्ये कुरणांचा विकास करून हरीणांच्या व इतर भक्ष्यांच्या संख्येत वाढ करणे. घनदाट जंगलांचे क्षेत्रफळ सातत्याने वाढवणे.उन्हाळ्याच्या दिवसात उपासमार व पाण्याच्या दुर्भिक्ष्यापासून जंगलातील प्राण्यांना वाचवणे. यासाठी जंगलातील पाणवठ्यांवर टँकरने पाणीपुरवठा करणे. तसेच पावसाळ्यात पुरापासून संरक्षण व्हावे यासाठी चौथरे किंवा उंचावरील जांगांची निर्मिती करणे. वाघांची संख्या एखाद्या जंगलात जास्त झाल्यास वाघ नसलेल्या जंगलात पुनर्वसन करणे इत्यादी.
== भारत ==
''पहा [[व्याघ्रप्रकल्प]]''
१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला घेण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत भारतात केवळ १८०० वाघ आढळले. काहींच्या अंदाजाप्रमाणे २० व्या शतकाच्या सुरुवातीला १ लाख तर ब्रिटीश सोडून जाताना भारतात ४० हजार वाघ होते. ब्रिटीशांच्या काळात शौकीसाठी मोठ्या प्रमाणात वाघांची शिकार करण्यात आली तोच प्रघात ब्रिटीश गेल्यानंतरही कायम राहिला. वाघाची कातडी, नखे हे काही प्रमाणात परकीय चलन मिळवून देत होते. परंतु वाघांची चिंताजनक परिस्थिती पाहून वन्यजीव रक्षकांनी या हौशी शिकारीच्या प्रथेविरुद्ध आवाज उठवला त्याच प्रमाणे कायद्यानेही साथ दिली. कातडी निर्यातदार याच्या विरोधात उभे राहिले. १९७२ मध्ये [[सर्वोच्च न्यायालय|सर्वोच्च न्यायालयामध्ये]] चाललेल्या खटल्यामध्ये वाघांच्या चिंताजनक संख्येचा आढावा घेत वाघांच्या शिकारीविरुद्ध निकाल दिला{{संदर्भ हवा}}. वन्यजीव हे भारताचे भूषण आहे व ही संपदा वाचवली गेलीच पाहिजे असे या निर्णयात शिक्कामोर्तब झाले. या नंतर भारतीय वन्यजीव कायद्यामध्ये अमूलाग्र बदल झाले जे लगेचच १९७३ मध्ये जारी झाले. या नुसार भारतात व्याघ्रप्रकल्पाला चालना मिळाली.
[[व्याघ्रप्रकल्प]] किंवा [[व्याघ्रप्रकल्प|प्रोजेक्ट टायगर]] हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात सफल वन्यजीवसंवर्धन कार्यक्रम मानला जात होता. या प्रकल्पाअंतर्गत अनेक जंगलांना अभयारण्याचे स्थान मिळाले व अनेक उद्याने ही राष्ट्रीय उद्याने घोषित झाली. भारताच्या विविध भागात एकूण पंचवीस व्याघ्रप्रकल्पांची स्थापना झाली. [[कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान]], [[कान्हा राष्ट्रीय उद्यान]], [[मानस राष्ट्रीय उद्यान]], [[सुंदरबन राष्ट्रीय उद्यान|सुंदरबन]], महाराष्ट्रात [[मेळघाट]], राजस्थानात [[रणथंभोर]] इत्यादी व्याघ्रप्रकल्प प्रसिद्ध आहेत. व्याघ्रप्रकल्पानंतर भारतात वन्यजीवांकडे सर्वसामान्य नागरिकांचा सामान्यतः बघायचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. ६० च्या दशकापर्यंत केवळ शिकारीच्याच हकिकती ऐकणाऱ्या सामान्यजनांमध्ये वन्यजीवांबद्दल आस्था, कुतूहल व शास्त्रीय माहितीची ओढ थोड्याफार प्रमाणात का होईना पण निर्माण झाली. या दरम्यान अनेक पूर्वीच्या हाडाच्या शिकाऱ्यांनीच वाघाच्या संवर्धनात मोठी कामगिरी बजावली. १९९० पर्यंत या प्रकल्पाचे चांगले फळ दिसू लागले. भारतात वाघांची ४५०० ते ५००० पर्यंत पोहोचली. परंतु त्यानंतर भारतात वाढलेली संख्या व जगातील इतर भागात अजून कमी झालेली वाघांची संख्या यामुळे आंतराष्ट्रीय माफियांचे याकडे लक्ष वळले व चोरट्या शिकारीचे प्रमाण वाढले. २००३ ते २००८ मध्ये हे प्रमाण सर्वाधिक झाले व भारतात २००८ मध्ये केवळ १३०० वाघ उरले आहेत. चोरट्या शिकारींच्या उपद्रवामुळे नुकतेच आसाम सरकारने याचा प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रीय उद्यानांच्या सुरक्षिततेची जबाबदारी लष्कराकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. <ref>[http://www.telegraphindia.com/1080610/jsp/nation/story_9390417.jsp| The Telegraph news ९ जून २००८]</ref>.
==== भारतातील व्याघ्रगणना ====
भारतात २०१८ साली करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये करण्यात आला आहे. २०१८-१९ मध्ये भारतात करण्यात आलेल्या चौथ्या व्याघ्र गणनेत वापरण्यात आलेली साधने आणि संकलित करणारा डेटा या दोन्ही दृष्टीने आत्तापर्यंतची जगातील सर्वांत मोठी आणि सर्वसर्वसमावेशक गणना होती.या गणनेत १४१ वेगवेगळ्या जागी २६,८३८ ठिकाणी कमेरा ट्रप बसवण्यात आले. त्याद्वारे १२१,३३७ चौ.किमी भागाचे सर्वेक्षण करण्यात आले. प्राण्याची हालचाल दिसताच हे कॅमेरे छायाचित्रे घेतात. या कॅमेऱ्यांद्वारे ३४,८५८,६२३ छायाचित्रे घेण्यात आली. त्यातील ७६६५१ वाघांची, तर ५१,७७७ बिबट्यांची होती. सॉफ्टवेअरच्या मदतीने या छायाचित्रांमधून २४६१ वाघ (बछडे सोडून) ओळखण्यात आले. तसेच या सर्वेक्षणाच्या दरम्यान ५२२,९९६ किमी अंतर पायी काटण्यात आले आणि एकूण ३८१,२०० चौ.किमी. जंगल क्षेत्राची पाहणी करण्यात आली. डेटा गोळा करणे आणि त्याचा अभ्यास यासाठी ६२०,७९५ मानवी दिवस खर्च झाले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/india/indias-2018-tiger-census-sets-a-new-guiness-world-record/articleshow/76904575.cms|title=India’s 2018 Tiger Census sets a new Guinness World Record {{!}} India News - Times of India|last=Jul 11|first=Swati Mathur / TNN / Updated:|last2=2020|website=The Times of India|language=en|access-date=2020-07-30|last3=Ist|first3=13:26}}</ref>
=== रशिया ===
[[रशिया|रशियातील]] सायबेरीयन वाघाचे १९४० मध्ये केवळ ४० इतकीच संख्या शिल्लक राहिल्याने तत्कालिन [[सोविएत संघ|सोविएत संघाने]] संरक्षण उपाय योजनांची कडक अंमलबजावणीमुळे तेथील वाघांची संख्या वाढण्यास मदत झाली. १९९० नंतर सोविएत संघाच्या विघटनानंतर बराच काळ खालवत्या आर्थिक परिस्थिती तसेच कायदे व सुव्यवस्थेच्या त्रुटींमुळे चोरट्या शिकारींचे प्रमाण वाढले होते. परंतु पुन्हा काही वर्षात सरकारच्या प्रयत्नांमुळे यावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. रशियन शास्त्रज्ञांपुढे सर्वात मोठा आहे तो म्हणजे सायबेरियातील इतर भागात या पसरवण्यास वाव देणे. सायबेरीयन वाघांचे स्वामित्व क्षेत्रफळपण मोठे असते त्यामुळे अंतर्गत भांडणांमुळे वाघांच्या संख्येत वाढ होण्यास नैसर्गिक अडथळे येतात. सध्या वन्य सायबेरीयन वाघांची ४०० ते ५०० संख्या असल्याचा अंदाज आहे.
=== चीन ===
माओवादी धोरणे तसेच चिनी औषधे यांमुळे वाघांचे चीनमधील अस्तित्व संपुष्टातच आले. वर नमूद केल्याप्रमाणे केवळ २००७ मध्ये कित्येक वर्षाने एक वाघ दृष्टीस पडला होता. दक्षिण चिनी वाघ वन्य अवस्थेत नामशेषच झाल्याचे मानण्यात येत आहे. केवळ बंदीवासात व औषधांसाठी वाढवण्यात येणाऱ्या वाघांच्या फार्म्समध्ये हे वाघ शिल्लक आहेत. काही वन्य जीव संरक्षक मंडळींनी वन्य चिनी वाघाचे अस्तित्व पुन्हा जागृत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू केले आहेत. त्यादृष्टीने बंदीवासात वाढलेल्या वाघांच्या पिल्लांना साऊथ अफ्रिकेतील खाजगी जंगलात वाढवण्यात येत आहे. यात या वाघांना लहानपणीच कृत्रिम भक्ष्यांशी खेळवून शिकारी धडे देण्यात आले व स्वता: शिकार साधण्यात या वाघांना पारंगत केले गेले.<ref>Discovery channel documentary on Tigers rehabilitation in South Africa</ref> बहुधा सन २००८ मध्ये यांच्यापासून जन्मलेल्या पिल्लांना चीनमध्ये पुनर्वसन करण्यात येईल व वन्य चिनी वाघांचे पुन्हा पुनर्जीवन सुरू होईल..
== वाघाचे महत्त्व ==
वाघांचे महत्त्व हे संपूर्ण निसर्गसाखळीत अनन्यसाधारण आहे. वाघ हे अन्न साखळीतील टोकाचे स्थान भूषवतात त्याचा अर्थ त्यांच्या पेक्षा नैसर्गिक क्षमतेमध्ये वरचढ शिकारी नाहीत. ते इतर प्राण्यांची शिकार करून जगतात मुख्यत्वे तृणभक्षक प्राणी. गवत हे सर्वत्र उपलब्ध असल्याने तृणभक्षक प्राण्यांची संख्या भराभर वाढते. वाघांचे निसर्गात सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे या प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवणे. वाघ नसतील तर या प्राण्यांची संख्या अनियंत्रित प्रमाणात वाढेल व इतर निसर्गसंपदेवर या गोष्टीचा ताण पडेल व निसर्गचक्र बिघडून जाईल. वाघ जंगलात असणे हे जंगलाच्या स्वास्थाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. वाघ असलेल्या जंगलात साधे लाकूडतोड व जंगलावर अवलंबून लोक भीतीपोटी जात नाहीत व जंगल सुरक्षित रहाते. वाघ नाहीसे झालेली जंगले साफ होण्यास वेळ लागत नाही असा आजवरचा अनुभव आहे व जंगलतोडीने होणारे निसर्गचक्राचे दुष्परिणाम आज [[जागतिक तापमानवाढ|जागतिक तापमानवाढीने]] दिसतच आहेत..
<gallery>
चित्र:Siberian Tiger by Malene Th.jpg|सायबेरियन वाघ आळस देताना
चित्र:Tigerwater edit2.jpg| पाण्यामध्ये
चित्र:White tiger1.jpg|दिल्ली येथील प्राणी-संग्रहालयातील एक पांढरा वाघ पाणी पितांना
</gallery>
==वाघ या विषयावरील मराठी पुस्तके==
* आपला राष्ट्रीय प्राणी वाघ (उषा परांडे)
* जंगलाचा राजा वाघ ([[अतुल धामनकर]])
* भारतीय वाघ (भास्कर रामचंद्र मार्डीकर)
* माझे जंगलातील मित्र : वाघ ([[विलास गोगटे]])
* वाघ ([[अतुल धामनकर]])
* वाघ (डाॅ. [[म. वि. गोखले]])
* वाघ आणि माणूस ([[रमेश देसाई]])
* वाघाच्या मागावर (ललित, [[व्यंकटेश माडगुळकर]])
== संदर्भ व नोंदी ==
* इंग्रजी विकपीडियावरील वाघांसंबंधी लेख
* The book of Indian Animals
* The Land of the Tigers- A nautral history of Indian Subcontinent
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
* [http://www.lairweb.org.nz/tiger/ लायरवेब.ऑर्ग]
* [http://www.bigcatcare.org/ बिगकॅटकेअर.ऑर्ग]
* [http://www.savethetigerfund.org/AM/Template.cfm?Section=Home1 सेव्ह द टायगर फंड]
* {{Webarchivis | url=https://archive.is/20121205080119/www.bbc.co.uk/nature/wildfacts/factfiles/19.shtml | archive-is=20121205080119/www.bbc.co.uk/nature/wildfacts/factfiles/19.shtml | text=बीबीसी संकेतस्थळावरील माहिती}}
* [http://www.wildlifeconservationtrust.org/ वाईल्ड लाईफ कंझर्वेशन ट्रस्टचे संकेतस्थळ]
{{भारतीय राष्ट्रचिन्हे}}
[[वर्ग:प्राणी]]
[[वर्ग:मार्जार कुळ]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रचिन्हे|वाघ]]
[[वर्ग:सस्तन प्राणी]]
[[वर्ग:जंगली प्राणी]]
9vlvsj7tgud1xrjjz2yges4ppmdw3zz
मिरज
0
11701
2141209
2136939
2022-07-29T07:00:04Z
2409:4042:2D85:DA12:DC16:C876:4D62:7D8F
/* चित्रपटगृहे */
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = शहर
|स्थानिक_नाव = मिरज
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|आकाशदेखावा = Mirajmarketnorth.jpg
|आकाशदेखावा_शीर्षक =
|जिल्हा = सांगली
|तालुका = मिरज
|प्रशासन = सांगली, मिरज आणि कुपवाड म.न.पा
|अक्षांश = 16.82
| रेखांश = 74.64
|क्षेत्रफळ_एकूण =
|उंची =
|लोकसंख्या_एकूण =
|लोकसंख्या_वर्ष =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =
}}
'''मिरज''' हे दक्षिण [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक अत्यंत महत्त्वाचे शहर आहे आणि [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. मिरजेचा इतिहास गेल्या हजार वर्षांपासून ज्ञात आहे. ते आदिलशाहीतील एक महत्त्वाचे ठिकाण होते.
मिरज हे एक महत्त्वाचे [[मिरज रेल्वे स्थानक|रेल्वे जंक्शन]] आहे. वैद्यकीय सोईसुविधा आणि शास्त्रीय संगीत यासाठीही मिरज शहर प्रसिद्ध आहे.
मिरज हरात [[वानलेस मेमोरियल रुग्णालय]], [[वानलेस उरो रुग्णालय]], मुंबईच्या सिद्धिविनायक गणपती ट्रस्टचे सिद्धिविनायक कर्करोग रुग्णालय आणि इतर अनेक रुग्णालये आहेत. एक शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयसुद्धा आहे. दर्जेदार वैद्यकीय सोयींची उपलब्धता आणि रुग्णांना लवकर उतार पडेल अशी हवा या कारणांमुळे महाराष्ट्राबरोबरच [[कर्नाटक]] आणि [[आंध्र प्रदेश]] या राज्यांमधूनही अनेक लोक औषध उपचारासाठी मिरजेला येतात. यामुळेच मिरजेला आरोग्य पंढरी म्हटली जाते.
मिरज शहर हे विविध प्रकारच्या [[तंतुवाद्ये|तंतुवाद्यांच्या]] निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. प्रख्यात गायक [[अब्दुल करीम खॉं|उस्ताद अब्दुल करीम खान]] यांचे मिरजेत दीर्घकाळ वास्तव्य होते..त्यांच्या नावाने दरवर्षी संगीत महोत्सव भरवला जातो.मिरजेतील उरूस प्रसिद्ध आहे.
मिरासाहेब दर्गा, मिरज
मिरसाहेब दर्गा ही मिरजच्या रेल्वे स्टेशनजवळ स्थित मुस्लिम आणि हिंदू दोन्ही समुदायांसाठी एक सामान्य उपासना केंद्र आहे.
हजरात मीरासाहेब आणि त्यांचा मुलगा हजरत शमासुद्दीन हुसैन यांचा आशीर्वाद घेण्यासाठी दर गुरुवारी सकाळी हजारो लोक दरगाहकडे येतात. हजरत मीरासाहेब त्यांच्या काळातील एक सुफी संत होते. असे म्हटले जाते की अल्लाहच्या आज्ञेवरून ते मक्का (सौदी अरेबिया) येथून भारतात आले होते. त्यांनी आपल्या जीवनातून इस्लामचा प्रचार केला. दरवर्षी साजरा होणाऱ्या सणात लाखो लोक याठिकाणी भेट देतात व त्यांच्या शुभेच्छा देतात.
== इतिहास ==
मिरज सीनियर (थोरली पाती) हे संस्थान दिनांक ८ मार्च १९४८ रोजी उर्वरित भारतात विलीन झाले व ते आता महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. मिरज शहर हे <br />
१. इ.स. १०२४ पासून शिलाहार राजवंशातील नरसिंहाच्या नियत्रणाखाली होते. <br />
२. इ.स. १२१६-१३१६ याकाळात ते देवगिरीच्या यादववंशाच्या राज्याचा भाग होते.<br />
३. इ.स. १३९५ मध्ये मिरज शहर बहामनी राज्यात सामील झाले.<br />
४. इ.स. १३९१-१४०३ या काळात येतेहे राणी दुर्गा देवीची कारकीर्द होती.<br />.
५. इ.स. १४२३मध्ये हे शहर मलिक इमाद उल मुल्कच्या ताब्यात गेले.<br />
६. इ.स. १४९४मध्ये बहादूर गिलानीने बंड केले.<br />.
७. इ.स. १६६०मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे मिरजेत दोन महिने वास्तव्य होते.<br />
८. इ.स. १६८०त संताजी घोरपडे मिरजचे देशमुख होते.<br />
९. इ.स. १६८६मध्ये मिरज औरंगजेबाच्या हातात गेले.<br />
१०.इ.स. १७३०मध्ये पंत प्रतिनिधींनी परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आणले.
<br />.
== भूगोल ==
== प्रमुख भाग ==
* ब्राम्हणपुरी - हा भाग शहराचा मध्यवर्ती रहिवासी भाग म्हणून ओळखला जातो. पूर्वी या ठिकाणी मोठमोठाले वाडे होते, परंतु वाढत्या शहरीकरणाच्या, विकासाच्या व जागेच्या टंचाईच्या ओघात ह्या वाड्यांची जागा अपार्टमेंट्सनी घेतली आहे.
* किल्ला भाग - हा भाग देखील महत्त्वाचा आहे किल्ला आहे. यामध्ये प्रसिंद्ध आहे. पूर्वी येथे भुईकोट किल्ला होता परंतु तो सध्या अस्तित्वात नाही.
== उपनगरे ==
* [[कृपामयी]]
* [[खोतनगर]]
* [[गगनगिरीनगर]]
* [[चंदनवाडी, टिळकनगर]]
* [[दत्तकॉलनी, इंदिरानगर]]
* [[बेथलनगर]]
* [[भारतनगर]]
* [[माणिकनगर]]
* [[वड्डी]]
* [[वानलेसवाडी]]
* [[समतानगर]]
* [[सुभाषनगर)]]
* [[किल्ला भाग]]
== हवामान ==
{{Weather box
|location = मिरज
|metric first = Yes
|single line = Yes
|Jan high C = 30.5
|Feb high C = 32.8
|Mar high C = 36.1
|Apr high C = 37.9
|May high C = 37.5
|Jun high C = 31.5
|Jul high C = 27.9
|Aug high C = 28.2
|Sep high C = 29.2
|Oct high C = 31.0
|Nov high C = 30.1
|Dec high C = 29.5
|Jan low C = 14.1
|Feb low C = 15.2
|Mar low C = 18.5
|Apr low C = 21.5
|May low C = 22.7
|Jun low C = 22.3
|Jul low C = 21.7
|Aug low C = 21.2
|Sep low C = 20.2
|Oct low C = 20.1
|Nov low C = 17.3
|Dec low C = 14.3
|Jan precipitation mm = 4.1
|Feb precipitation mm = 0.5
|Mar precipitation mm = 3.8
|Apr precipitation mm = 32.0
|May precipitation mm = 56.4
|Jun precipitation mm = 70.4
|Jul precipitation mm = 110.0
|Aug precipitation mm = 110.7
|Sep precipitation mm = 105.2
|Oct precipitation mm = 95.8
|Nov precipitation mm = 41.1
|Dec precipitation mm = 5.1
|source = [http://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/SANGLI/gen_climate.html] "Government of Maharashtra"
|date = June 2012
}}
=== जैवविविधता ===
मिरज परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे.
== अर्थकारण ==
== बाजारपेठ ==
* [[लक्ष्मी मार्केट]] - ही शहरातील प्रमुख बाजारपेठ आहे. येथे अनेक प्रकारची दुकाने, हॉटेले, त्याचबरोबर भाजीपाला व फळांची दुकाने आहेत. लक्ष्मी मार्केटची इमारत अतिशय भव्य व ब्रिटिशकालीन आहे.
*[[अत्तार् ट्रेड्रर्स]] - शनिवार पेठेतील विश्वसनिय नाव असलेले कन्फेक्शनरी ( बेकरी बटर कुकीज, बेकरी चॉकलेट बिस्किटे, नमकीन आणि स्नॅक्स) दुकान्
=== नागरी प्रशासन ===
शहरातील प्रशासन सांगली-मिरज- कुपवाड महानगरपालिकेमार्फत होते.या महानगरपालिकेमार्फत दररोज शहराची स्वच्छता केली जाते.सर्व सण उत्सवांना स्वच्छता केली जाते. पालिकेचा कारभार सुरळीत सुरू असतो. नेहमी नवनवीन योजना राबवल्या जातात.
=== जिल्हा प्रशासन ===
सांगली जिल्हापरिषद
== वाहतूक व्यवस्था ==
===रेल्वे वाहतुक===
मिरज हे [[मध्य रेल्वे]]च्या [[पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्ग]]ावरील एक महत्त्वाचे जंक्शन आहे. ब्रॉड गेज, स्मॉल गेज आणि मीटर गेज - ह्या तीन रेल्वे गेजांचा येथे संगम होता.
स्मॉलगेजवरची शेवटची गाडी १ नोव्हेबर २००८ पासून बंद झाली. मिरजला आता फक्त ब्रॉड गेजचे रूळ आहेत. ही रेल्वेलाईन एका बाजूने पु्ण्याला जोडली गेली आहे. उत्तरेला ती कुर्डूवाडीला व पंढरपूरला, नैर्ऋत्येला लोंढा जंक्शनमार्गे गोव्याला, तर दक्षिणेला ते हुबळीशी जोडले आहे. मिरज-कोल्हापूर असाही एक रेल्वेमार्ग आहे. कोल्हापूरपासून ते सोलापूरपर्यंत पॅसेंजर ट्रेन धावतात. मिरज-पंढरपूर-कुर्डूवाडी ही गाडी फेब्रुवारी २०११ मध्ये ब्रॉड गेज रुळावर धावू लागली. मिरज रेल्वे जंक्शन हे सांगली जिल्ह्याचे महत्त्वाचे दळणवळणाचे साधन आहे.
===रस्ते वाहतूक===
बस व ऑटो(रिक्षा) ही वाहतुकीची प्रमुख साधने आहेत.खाजगी वाहनांची संख्या लक्षणीय आहे. मिरज शहरामध्ये वाहतुकीचे नियम हे पाळले जातात.
== लोकजीवन ==
येथील लोक मराठी भाषिक आहेत. बरेचजण वाद्यांचा व्यवसाय करतात. हिंदू, मुस्लिम व ख्रिस्ती लोक इथे प्रामुख्याने राहतात.मिरज मध्ये मिरज उरुस दरवर्षी १५ दिवस भरतो, दर्गा भाविकांचे श्रद्धास्थान असलेले एक हा मिरासाहेब दर्गा.
== संस्कृती ==
=== रंगभूमी ===
मिरजेला बालगंधर्व नाट्य मंदिराचा वारसा लाभला आहे .
मिरजेतील लक्ष्मी मार्केटपासून पूर्वेस गेल्यास आपल्याला बालगंधर्व नाट्य मंदिर लागते. .
पं. [[विष्णू दिगंबर पलुसकर]], उस्ताद [[अब्दुल करीम खान]], पंडित निकालके. [[भातखंडे]], [[हिराभाई बडोदेकर]] आणि पं. विनायकराव पटवर्धन हे मिरजेचे प्रसिद्ध गायक होते.. बाल गंधर्वांनी आपले पहिले नाटक मिरजेतील हंसप्रभा रंगमंचावर लावले होते. त्यांच्या नावाचे नवनिर्मित [[बालगंधर्व]] नाट्यगृह मिरजेत आहे. उस्ताद [[अब्दुल करीम खान]] यांच्या स्मरणार्थ ख्वाजा शमसुद्दीन मीरा साहेब वार्षिक संगीत महोत्सव साजरा होतो.मिरजेतील हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या या समृद्ध परंपरेमुळे मिरजेचे स्थान देशात उलेखनीय असे आहे.
=== चित्रपटगृहे ===
मिरज येथे चित्रपट व्यवसाय ही चालतो. शहरात अनेक चित्रपटगृहे आहेत.
या शहरास तालुका असल्यामुळे चित्रपट व्यवसायास त्याचा फायदा झालेला आहे.
* एस.टी.स्टॅन्ड परिसरात अमर टोकीज हे मिरजेतील प्रसिद्ध चित्रपटगृह आहे.
* लक्ष्मी मार्केट परिसरातील देवल सिनेमागृह.
* महात्मा गांधी रोडचे आशा सिनेमागृह.
* माधव टॉकीज
* मंगल टॉकीज
=== धर्म- अध्यात्म ===
अपवाद वगळता सर्व धर्मीय लोक इथे गुण्या गोविंदाने राहतात.
=== खवय्येगिरी ===
मिरजेमधे लक्ष्मी मार्केट परिसर आणि शिवाजी रोड, सांगली-मिरज रोड या ठिकाणी खाद्यपदार्थाची दुकाने आहेत. मार्केट परिसरातील बसप्पा हलवाई पेढ्यांसाठी व मिठाईसाठी प्रसिद्ध आहे. मिरजेमधील शिवाजी रोडवरील हॉटेले आणि पंढरपूर रोडचे ढाबे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
== प्रसारमाध्यमे ==
== शिक्षण ==
== प्राथमिक व विशेष शिक्षण ==
* UB's English School
== महाविद्यालये ==
* कन्या महाविद्यालय
* शिक्षण महर्षि डॉ बापूजी साळुंखे महाविद्यालय
* मिरज महाविद्यालय
* वसंतदादा पाटील मॅनेजमेंट महाविद्यालय
* संजय भोकरे इंजिनिअरिंग महाविद्यालय
=== संशोधन संस्था ===
== जवळील गावे ==
आरग, वड्डी, [[सांगली]], [[कुपवाड]], [[इनाम धामणी]], मालगांव, टाकळी,बोलवाड, मल्लेवाडी
[[अंकली]], [[मौजे डिग्रज]], बेळंकी, सलगरे, शिपुर, एरंडोली, सोनी
=== लष्करी शिक्षण व संशोधन संस्था ===
== खेळ ==
क्रिकेट
फुटबॉल
== पर्यटन स्थळे ==
पूर्वी मिरजेत भरपूर पर्यटन स्थळे होती. मिरजेच्या पूर्वेस असणाऱ्या बेळंकी गावांत अजूनही काही ऐतिहासिक स्थळ आहेत ,
प्राचीन विहीर ही बेळंकीच्या gangatek (गंगाटेक) येथे आहे . स्थानिक लोकांच्या मते ही विहीर रामाने वनवासाच्या वेळी सीतेसाठी बनवली होती. अत्यंत दुष्काळी वातावरणात देखील या विहिरीचं पाणी कमी होत नाही .
उत्तरेस पन्हाळाचे काम चालू होतं . शिवाजी महाराज स्वतः या ठिकाणी आले होते . बांधकामाचे काही अवशेष इथे अजूनही सापडतात.
1000 वर्षांपूर्वी बांधलेले सिद्धेश्वर मंदिर आहे.
== संदर्भ ==
== बाह्य दुवे ==
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{विस्तार}}
{{सांगली जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील शहरे]]
[[वर्ग:सांगली जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
[[वर्ग:मिरज]]
nwhggkw7977hir9d8tf6aek8v9ug4ga
वर्ग:मराठी नाट्यअभिनेते
14
16837
2141089
1285865
2022-07-28T15:17:40Z
2409:4042:2619:E821:67E6:9B45:4F22:5F47
wikitext
text/x-wiki
[[वर्ग:भाषेनुसार नाट्यअभिनेते]]
[[वर्ग:मराठी अभिनेते|नाट्यअभिनेते]]
किशोर शिरसाट
अविनाश नारकर यांचे नाव नाहीये
ilskucri221xn2ccj2fi0tpj5qslscu
2141107
2141089
2022-07-28T16:28:27Z
43.242.226.42
wikitext
text/x-wiki
[[वर्ग:भाषेनुसार नाट्यअभिनेते]]
[[वर्ग:मराठी अभिनेते|नाट्यअभिनेते]]
644ujt0u8ti678w0zyvi8ch30yt8n8t
वैजनाथ
0
18687
2141210
2045070
2022-07-29T07:02:19Z
103.206.139.42
wikitext
text/x-wiki
श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग हे भारतातील एक पवित्र ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र मानले जाते महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ हे तालुक्याचे शहर आहे . परभणी हैद्राबाद रेल्वे मार्गावरील हे एक महत्वाचे जंक्शन आहे . कन्याकुमारी ते उज्जैन या भूमध्यरेषेवर मेरूपर्वत किंवा नागनारायण डोंगराच्या एका टेकडीच्या उतारावर हे क्षेत्र विराजमान आहे . ब्रम्हा, वेणू व सरस्वती या नद्यांचे सान्निध्य यास लाभले आहे . या गावास वैजयंती व जयंतीक्षेत्र या नावांनी पण ओळखले जाते . हे हरिहार मिलनाचे स्थान आहे. त्यामुळे शिव महोत्सवा सोबत कृष्ण महोत्सव ही साजरा केला जातो .बिल्वपत्रासोबत वैकुंठ चतुर्दशीला तुळस ही वाहिली जाते.या माहिती वरून हे स्थान भौगोलिक दृष्ट्या महत्वपूर्ण आहे. मेरूपर्वत या नावाने पर्वत स्थानी हे क्षेत्र वसलेले आहे . संपूर्ण मराठवाड्यात बालाघाट पर्वत पसरलेला आहे. या पर्वताच्या पायथ्याशी श्री क्षेत्र परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग वसलेले आहे.
बीड जिल्हयासाटी प्राचीन असा वारसा लाभला आहे . श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग येथे येण्यासाठी विविध साधने उपलब्ध आहेत , रेल्वे , राज्य परिवहन बसेस , ईत्यादी . औरंगबाद हे सर्वात जवळचे विमानतळ आहे . औरंगबाद येथून खाजगी वाहनाने श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग परळीला येता येते .औरंगबाद ते परळी ज्योतिर्लिंग अंतर अंदाजे 230 किमी आहे , तसेच पुणे व मुंबई हून रोज रात्री खाजगी ट्रॅवल्स उपलब्ध आहेत. मोठे औष्णिक विज निर्मिती केंद्र व सीमेट कारखाना ही श्री क्षेत्र परळी ज्योतिर्लिंगची वैशिष्ठे आहेत.
देशभरातून लाखो भाविक श्री वैजनाथ ज्योतिर्लिंगचा दर्शनास येतात . त्यांच्या दर्शनाची चोख व्यवस्था मंदिर विश्वस्थाकडून केली जाते तात्काळ दर्शनासाठी स्पेशल दर्शन पास महा शिवरात्रिस व श्रावण सोमवारी उपलब्ध असतात. राहण्यासाठी येथे उत्तम व्यवस्था देवस्थान भक्त निवासात आहे.सुरक्षेसाठी शंभर पेक्षा जास्त सिसिटीव्ही कॅमेरा व सेक्युरिटी गार्ड यांची करडी नजर मंदिरावर असते. पिण्यासाठी शुध्द आरो पाणी याची चोख व्यवस्था मंदिर व्यवस्थापनाकडून केली आहे . रोज खिचडी प्रसाद व दोनवेळा भोजन प्रसाद श्री सदाशिवसेवा अन्नछत्र मार्फत केली आहे. यात्रेकरूंचे सामान ठेवण्यासाठी लॉकर रूम ची सुविधा उपलब्ध आहे .वाहन पार्किंग साठी मोठे वाहन तळ उपलब्ध आहे .{{ज्ञानसन्दूक मन्दिर
|चित्र= Parli Vaijnath Temple in AP W IMG 7914.jpg
|निर्माता=
|जीर्णोद्धारक= [[अहिल्याबाई होळकर]]
|नाव= वैद्यनाथ मंदिर
|निर्माण काल=अति प्राचीन
|देवता= शंकर
|वास्तुकला= हिंदू
|स्थान=[[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[बीड]] जिल्ह्यामध्ये
}}
{{विस्तार}}
परळी वैजनाथ हे बारा [[ज्योतिर्लिंग]] मंदिरांपैकी एक आहे. हे [[ज्योतिर्लिंग]] भारतातील महाराष्ट्रातील [[बीड जिल्हा|बीड जिल्ह्यात]] असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. [[महाशिवरात्र]]ीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते.तसेच ते परळी वैजनाथ तालुक्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे.
'''परळी''' येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान [[श्रीकरणाधिप हेमाद्री]] याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.
जवळच्या [[अंबेजोगाई]]पासून परळी वैजनाथ २५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनाची सतत सोय आहे. परळी येथे एक औष्णिक विद्युतकेंद्र आहे. येथे औद्योगिक वसाहत आहे.
==आणखी एक वैजनाथ==
भारताच्या [[झारखंड]] राज्यातल्या संथाल परगण्यामधील देवघर गावात आणखी एक वैजनाथ मंदिर आहे. यालाही बाबा बैजनाथ किंवा वैद्यनाथ म्हटले जाते. हेही बारा ज्योतिर्लिंगांतले एक आहे, अशी मान्यता आहे.
[[वर्ग:ज्योतिर्लिंगे]]
qmqpprkv0oqe9d5cjxlp36n71rhx4uv
2141217
2141210
2022-07-29T09:15:42Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन ([[सदस्य:KiranBOT II/typos#गट १|अधिक माहिती]])
wikitext
text/x-wiki
श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग हे भारतातील एक पवित्र ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र मानले जाते महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ हे तालुक्याचे शहर आहे . परभणी हैद्राबाद रेल्वे मार्गावरील हे एक महत्वाचे जंक्शन आहे . कन्याकुमारी ते उज्जैन या भूमध्यरेषेवर मेरूपर्वत किंवा नागनारायण डोंगराच्या एका टेकडीच्या उतारावर हे क्षेत्र विराजमान आहे . ब्रम्हा, वेणू व सरस्वती या नद्यांचे सान्निध्य यास लाभले आहे . या गावास वैजयंती व जयंतीक्षेत्र या नावांनी पण ओळखले जाते . हे हरिहार मिलनाचे स्थान आहे. त्यामुळे शिव महोत्सवा सोबत कृष्ण महोत्सव ही साजरा केला जातो .बिल्वपत्रासोबत वैकुंठ चतुर्दशीला तुळस ही वाहिली जाते.या माहिती वरून हे स्थान भौगोलिक दृष्ट्या महत्वपूर्ण आहे. मेरूपर्वत या नावाने पर्वत स्थानी हे क्षेत्र वसलेले आहे . संपूर्ण मराठवाड्यात बालाघाट पर्वत पसरलेला आहे. या पर्वताच्या पायथ्याशी श्री क्षेत्र परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग वसलेले आहे.
बीड जिल्हयासाटी प्राचीन असा वारसा लाभला आहे . श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग येथे येण्यासाठी विविध साधने उपलब्ध आहेत , रेल्वे , राज्य परिवहन बसेस , ईत्यादी . औरंगबाद हे सर्वात जवळचे विमानतळ आहे . औरंगबाद येथून खाजगी वाहनाने श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग परळीला येता येते .औरंगबाद ते परळी ज्योतिर्लिंग अंतर अंदाजे 230 किमी आहे , तसेच पुणे व मुंबई हून रोज रात्री खाजगी ट्रॅवल्स उपलब्ध आहेत. मोठे औष्णिक विज निर्मिती केंद्र व सीमेट कारखाना ही श्री क्षेत्र परळी ज्योतिर्लिंगची वैशिष्ठे आहेत.
देशभरातून लाखो भाविक श्री वैजनाथ ज्योतिर्लिंगचा दर्शनास येतात . त्यांच्या दर्शनाची चोख व्यवस्था मंदिर विश्वस्थाकडून केली जाते तात्काळ दर्शनासाठी स्पेशल दर्शन पास महा शिवरात्रिस व श्रावण सोमवारी उपलब्ध असतात. राहण्यासाठी येथे उत्तम व्यवस्था देवस्थान भक्त निवासात आहे.सुरक्षेसाठी शंभर पेक्षा जास्त सिसिटीव्ही कॅमेरा व सेक्युरिटी गार्ड यांची करडी नजर मंदिरावर असते. पिण्यासाठी शुद्ध आरो पाणी याची चोख व्यवस्था मंदिर व्यवस्थापनाकडून केली आहे . रोज खिचडी प्रसाद व दोनवेळा भोजन प्रसाद श्री सदाशिवसेवा अन्नछत्र मार्फत केली आहे. यात्रेकरूंचे सामान ठेवण्यासाठी लॉकर रूम ची सुविधा उपलब्ध आहे .वाहन पार्किंग साठी मोठे वाहन तळ उपलब्ध आहे .{{ज्ञानसन्दूक मन्दिर
|चित्र= Parli Vaijnath Temple in AP W IMG 7914.jpg
|निर्माता=
|जीर्णोद्धारक= [[अहिल्याबाई होळकर]]
|नाव= वैद्यनाथ मंदिर
|निर्माण काल=अति प्राचीन
|देवता= शंकर
|वास्तुकला= हिंदू
|स्थान=[[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[बीड]] जिल्ह्यामध्ये
}}
{{विस्तार}}
परळी वैजनाथ हे बारा [[ज्योतिर्लिंग]] मंदिरांपैकी एक आहे. हे [[ज्योतिर्लिंग]] भारतातील महाराष्ट्रातील [[बीड जिल्हा|बीड जिल्ह्यात]] असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. [[महाशिवरात्र]]ीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते.तसेच ते परळी वैजनाथ तालुक्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे.
'''परळी''' येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान [[श्रीकरणाधिप हेमाद्री]] याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.
जवळच्या [[अंबेजोगाई]]पासून परळी वैजनाथ २५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनाची सतत सोय आहे. परळी येथे एक औष्णिक विद्युतकेंद्र आहे. येथे औद्योगिक वसाहत आहे.
==आणखी एक वैजनाथ==
भारताच्या [[झारखंड]] राज्यातल्या संथाल परगण्यामधील देवघर गावात आणखी एक वैजनाथ मंदिर आहे. यालाही बाबा बैजनाथ किंवा वैद्यनाथ म्हटले जाते. हेही बारा ज्योतिर्लिंगांतले एक आहे, अशी मान्यता आहे.
[[वर्ग:ज्योतिर्लिंगे]]
57sfhdun44vadlz8ogzk9ci153967fl
भारताची राष्ट्रीय प्रतिके
0
34743
2141199
2111301
2022-07-29T05:28:00Z
संतोष गोरे
135680
wikitext
text/x-wiki
{| class="wikitable" align=center
|-
! राष्ट्रीय प्रतिके
!
!
|-
| राष्ट्रध्वज
| [[तिरंगा]]
| {{ध्वजचिन्ह|भारत|size=150px}}
|-
| राष्ट्रचिन्ह
| [[भारताचे राष्ट्रचिन्ह|राजमुद्रा]]
| [[चित्र:Emblem of India.svg|150px]]
|-
| ब्रीदवाक्य
| [[सत्यमेव जयते]] (सत्याचा विजय होवो)
|
|-
| राष्ट्रीय गीत
| [[वंदे मातरम्]]
|
|-
| राष्ट्रगीत
| [[जन गण मन]]
|
|-
| राष्ट्रीय प्राणी
| [[वाघ]]
| [[चित्र:Amur_or_Siberian_tiger_(Panthera_tigris_altaica),_Tierpark_Hagenbeck,_Hamburg,_Germany_-_20070514.jpg|150px]]
|-
| राष्ट्रीय पक्षी
| [[मोर]]
| [[चित्र:peacock.jpg|150px]]
|-
| राष्ट्रीय फुल
| [[कमळ]]
| [[चित्र:Nelumbo nucifera1.jpg|150px]]
|-
| राष्ट्रीय फळ
| [[आंबा]]
| [[चित्र:Mangga gedong gincu 071019-0833 tmo.jpg|150px]]
|-
| राष्ट्रीय वृक्ष
| [[वटवृक्ष]] (दिर्घायूचे प्रतिक)
| [[चित्र:Banyan tree Old Lee County Courthouse.jpg|150px]]
|-
| राष्ट्रीय खेळ
| [[हॉकी (अधिकृत घोषणा नाही)]]
| [[चित्र:Field_hockey.jpg|150px]]
|-
| राष्ट्रीय मुद्रा
| [[रुपया]]
| [[चित्र:Indian Rupee symbol.svg|150px]]
|}
{{भारतीय राष्ट्रचिन्हे}}
[[वर्ग:भारतीय राष्ट्रचिन्हे| ]]
7b0yrfe3s05sd8vbwedzklsflkr427c
साचा:महाराष्ट्र मुख्यमंत्री
10
37955
2141077
1811125
2022-07-28T12:39:29Z
Omega45
127466
wikitext
text/x-wiki
{{Navbox with columns
|name = महाराष्ट्र मुख्यमंत्री
|colstyle=font-size:x-medium;
|image=[[Image:Flag of India.svg|40px]]
|title= {{ध्वजचिन्ह|भारत}} [[महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री]]
|state = {{{state|autocollapse}}}|
|colwidth=25em
|col1= [[यशवंतराव चव्हाण]] <br />
[[मारोतराव कन्नमवार]]<br />
[[वसंतराव नाईक]]<br />
[[शंकरराव चव्हाण]]<br />
[[वसंतराव दादा पाटील]]<br />
[[शरद पवार]]<br />
[[अब्दुल रहमान अंतुले]]<br />
|col2=[[बाबासाहेब भोसले]]<br />
[[शिवाजीराव निलंगेकर]]<br />
[[सुधाकरराव नाईक]]<br />
[[मनोहर जोशी]]<br />
[[नारायण राणे]]<br />
[[विलासराव देशमुख]]<br />
|col3= [[सुशीलकुमार शिंदे]]<br />
[[अशोक चव्हाण]]<br />
[[पृथ्वीराज चव्हाण]] <br />
[[देवेंद्र फडणवीस]] <br />
[[उद्धव ठाकरे]] <br />
[[एकनाथ शिंदे]]
}}<includeonly></includeonly><noinclude>
{{collapsible option}}
[[Category:राजकीय मार्गक्रमण साचे]]
[[वर्ग:महाराष्ट्र मार्गक्रमण साचे|मुख्यमंत्री]]
[[वर्ग:राजकीय मार्गक्रमण साचे|मुख्यमंत्री,महाराष्ट्र]]
</noinclude>
4h462grl3izggyfkp6vlx5q4b0b8nog
मलबार
0
40950
2141115
1527998
2022-07-28T16:45:21Z
Khirid Harshad
138639
wikitext
text/x-wiki
{{भाषांतर}}
'''मलबार''' किंवा मलबार विभाग/'''किनारपट्टी''' (मल्याळमः മലബാര് ) [मला/माला/मालै/माळा/माळै म्हणजे टेकड्यांची रांगा,पर्वतरांग आणि बार म्हणजे पट्टी (पट्टिनम्/पट्टनम्/पुरम) ह्या शब्दाचे इंग्रजीतील समानार्थी रुप "बार"]is a region of southern [[India]], lying between the [[Western Ghats]] and the [[Arabian Sea]]. The name is thought to be derived from the [[Malayalam]] word '''Mala''' (Hill) and '''Puram''' (region) derived or westernised into '''bar'''. This part of India was a part of the [[Honourable East India Company|British East India company]] controlled Madras State,when it was designated as Malabar District .
It included the northern half of the state of [[केरळ]] and some coastal regions of present day Karnataka. The area is predominantly [[Hindu]] but the majority of केरळ's [[Muslim]] population known as [[Mappila]] also live in this area, as well as a sizable ancient [[Syrian Malabar Nasrani|Christian]] population.<ref>"केरळ." Encyclopædia Britannica. 2008. Encyclopædia Britannica Online. 8 June 2008</ref>
The name is sometimes extended to the entire southwestern coast of the peninsula, called the [[Malabar Coast]]. Malabar is also used by ecologists to refer to the [[tropical and subtropical moist broadleaf forests|tropical moist forests]] of southwestern India (present day केरळ).
==मलबार (विभाग)==
The Malabar region lies along the southwest coast of the [[India]]n [[peninsula]] and forms the northern part of present-day [[केरळ]] [[states and territories of India|state]]. [[Malayalam]] is the chief language of the region, and the ancestors of today's population have inhabited the region for centuries. The region formed part of the ancient kingdom of [[Chera dynasty|Chera]] until the early 12th century. Following the breakup of the Chera Kingdom, the chieftains of the region proclaimed there independence. Notable among these were the [[Kolathiris]] of [[North Malabar]], [[Zamorins]] of [[Calicut]] and the Valluvokonathiris of [[Walluvanad]]. The Zamorin of Calicut became the most powerful of the Kings in the region by the 13th century primarily due to flourishing international trade at Calicut and Beypore port. The region came under [[United Kingdom|British]] rule in the 18th century, during the [[Anglo-Mysore Wars]]. During the British rules, the Malabar area was divided in to two categories as North and South. [[North Malabar]] comprises : Present [[Kasaragod district|Kasaragod]] and [[Kannur]] Districts, Mananthavady Taluk of [[Wayanad]] District and [[Vadakara]] Taluk of [[Kozhikode]] District. Left over area in South Malabar.
At the conclusion of the Anglo-Mysore wars, the region was organized into a district of [[Madras Presidency]]. The British district included the present-day districts of [[Kannur]], [[Kozhikode]], [[Wayanad]], [[Malappuram]], much of [[Palakkad]] and a small portion of [[Thrissur]]. The administrative headquarters was at Calicut (Kozhikode). With India's independence, Madras presidency became [[Madras State]], which was divided along linguistic lines on 1 November 1956, whereupon Malabar district was merged with the [[Kasaragod district|Kasaragod]] district immediately to the north and the state of [[Travancore-Cochin]] to the south to form the state of केरळ.
[[File:Bekalfortbeach.JPG|thumb|left|250px|[[Bekal Fort]] Beach, केरळ]]
==मलबार कोस्ट्/किनारपट्टी==
[[File:Backwater Malabar 1913.JPG|thumb|200px|Backwaters in the Malabar, c.a. 1913]]
The '''[[Malabar Coast]]''', in historical contexts, refers to India's southwest coast, lying on the narrow coastal plain of [[कर्नाटक|Karnataka]] and [[केरळ]] states between the [[Western Ghats]] range and the [[Arabian Sea]]. The coast runs from south of [[Goa]] to [[Cape Comorin]] on India's southern tip.
The Malabar Coast is also sometimes used as an all encompassing term for the entire [[India]]n coast from the western coast of [[Konkan]] to the tip of the subcontinent at [[Cape Comorin]]. It is over 525 miles or 845 km long. It spans from the South - Western coast of [[महाराष्ट्र]] and goes along the coastal region of [[Goa]], through the entire western coast of [[कर्नाटक|Karnataka]] and [[केरळ]] and reaches till [[Kanyakumari district|Kanyakumari]]. It is flanked by the [[Arabian Sea]] on the west and the [[Western Ghats]] on the east. The Southern part of this narrow coast is the [[South Western Ghats moist deciduous forests]].
The Malabar Coast features a number of historic port cities. Notable among these are the [[Muziris]], [[Beypore]] and Thundi (near Kadalundi) during ancient times and [[Kozhikode]] (Calicut), [[Kochi, India|Cochin]], and [[Kannur]] in the medieval period and have served as centers of the [[Indian Ocean]] trade for centuries. Because of their orientation to the sea and to maritime commerce, the coastal cities of Malabar are very cosmopolitan and have hosted some of the first groups of [[Christians]] (now known as [[Syrian Malabar Nasranis]]), [[Jews]] (today called as [[Cochin Jews]]), and [[Muslim]]s (at present known as [[Mappilas]]) in India.
Geographically, the Malabar Coast, especially on its westward-facing mountain slopes, comprises the wettest region of southern India as the [[Western Ghats]] intercept the moisture-laden [[monsoon]] rains.
[[File:European settlements in India 1501-1739.png|thumb|European settlements in India]]
==मलबार वर्षावने==
The term '''[[Malabar rainforests]]''' refers to one or more distinct [[ecoregion]]s recognized by [[biogeography|biogeographers]]:
# the [[Malabar Coast moist forests]] formerly occupied the coastal zone to the 250 meter elevation (but 95% of these forests no longer exist)
# the [[South Western Ghats moist deciduous forests]] grow at intermediate elevations
# the [[South Western Ghats montane rain forests]] cover the areas above 1000 meters elevation
The [[Monsooned Malabar]] [[coffee bean]] comes from this area.
==हेसुद्धा पाहा==
*[[मलबार जिल्हा]]
*[[उत्तर मलबार]]
*[[मलबार हिल]]
==References==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:केरळ]]
[[ca:Malabar]]
[[de:Malankara]]
[[en:Malabar]]
[[fr:Malabar]]
[[it:Malabar]]
[[ml:മലബാര് ജില്ല]]
[[nl:Malabar]]
[[pl:Wybrzeże Malabarskie]]
[[ru:Малабар]]
[[sv:Malabar]]
[[zh:马拉巴尔]]
njsc5ngzsv48shdz7813psflmr92zzj
विकिपीडिया:सध्या कार्यशील नसलेले प्रचालक
4
42889
2141160
2136384
2022-07-28T19:16:43Z
अभय नातू
206
माहिती
wikitext
text/x-wiki
* [[सदस्य:कोल्हापुरी]]
<!-- * [[सदस्य:संपादन गाळणी]] -->
* [[सदस्य:Sankalpdravid]]
* [[सदस्य:Kaustubh]]
[[वर्ग:विकिपीडिया प्रचालक]]
9xkinr6c107ilxjy87aszf70e7jzjye
विकिपीडिया:प्रचालक/कामे
4
45855
2141134
1584247
2022-07-28T18:00:01Z
Usernamekiran
29153
प्रचालक
wikitext
text/x-wiki
"मीडियाविकि" या प्रणाली मध्ये अनेक तांत्रिक कामे अशी आहेत की सर्वांना करता येत नाहीत. साधारणपणे ही कामे करण्याचे अधिकार [[विकिपीडिया:प्रचालक|प्रचालकांना]] दिलेले असतात.
हे पान प्रचालकांना करता येण्यासारख्या सर्व कामांची यादी व माहिती देते.
== अधिकारांची यादी ==
=== सुरक्षित पाने ===
* [[मुखपृष्ठ]] तसेच अन्य [[विशेष:सुरक्षित पाने|सुरक्षित पाने]] संपादित करणे. इतर सदस्य त्या त्या पॄष्ठाच्या चर्चा पानावर बदल करायच्या विनंत्या लिहू शकतात.
* एखाद्या पानाची सुरक्षा-पातळी बदलणे.
=== लेख वगळणे व पुनर्स्थापित करणे ===
* एखादा लेख अथवा संचिका वगळणे
* वगळलेले लेख तसेच संचिका पाहणे व पुनर्स्थापित करणे
=== ब्लॉक व अनब्लॉक ===
* आयपी अंकपत्ते, तसेच सदस्यांना संपादन अधिकार नाकारणे
* ब्लॉक केलेले आयपी अंकपत्ते तसेच सदस्यनाव पाहणे व संपादन अधिकार देणे
* सध्या अस्तित्वात असणार्या ब्लॉकची यादी पाहण्यासाठी [[विशेष:Ipblocklist|इथे]] जा.
=== पूर्वपदास नेणे ===
* लवकर पूर्वपदास नेणे - प्रबंधकांना फक्त एका टिचकी मध्ये शेवटचे संपादन पूर्वपदास नेता येते. हे मुख्यत: उत्पात रोखण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण आहे.
=== उत्पात संपादने अलीकडील बदलांमधून लपविणे ===
* प्रबंधक उत्पात संपादने अलीकडील बदलांमधून लपवू शकतात. हे करण्यासाठी लक्ष्य संपादनांच्या URL मध्ये &bot=1 हे वाढवा. याने आधी झालेली संपादने तसेच तुम्ही पूर्वपदास नेलेली संपादने अलीकडील बदलांमधून लपविली जातील.
=== विकिपीडियामध्ये बदल करणे ===
* प्रबंधक मीडियाविकि नामविश्वातील पाने बदलून विकिपीडिया मध्ये सर्वांना दिसणारे दुवे बदलू शकतात
* CSS संचिकेत बदल करून विकिपीडियाचे स्वरूप बदलू शकतात
* काही विशिष्ट उपकरणे जावास्क्रीप्टच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध करून देऊ शकतात
=== अन्य ===
या व्यतिरिक्त प्रबंधक
* सुरक्षित पानांचे स्थानांतरण करू शकतात
* वगळलेल्या पानांचा इतिहास पाहू शकतात
* सध्या अस्तित्वात असलेल्या खात्यांशी साधर्म्य असणारी खाती उघडू शकतात
* इतर सदस्यांना एका संपादनात पूर्वपदास नेण्याचे अधिकार देऊ शकतात
== हे सुद्धा पहा ==
*[[विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन]]
*[[विशेष:सांधलेलेअलिकडीलबदल/विकिपीडिया चर्चा:निर्वाह/मिडियाविकि नामविश्व|चर्चा:निर्वाह/मिडियाविकि नामविश्व]]
*[[विकिपीडिया:जुने प्रबंधक]]
*[[विकिपीडिया:प्रचालक]]
*[[विकिपीडिया:प्रतिपालकांनी नियूक्त केलेले प्रबंधक]]
*[[विकिपीडिया:सध्या कार्यशील नसलेले प्रचालक]]
*[[विकिपीडिया:प्रशासक]] (Beurocrats)
*[[विकिपीडिया:प्रतिपालक]] (Steward)
*[[विकिपीडिया:झापडबंद अधिकारी सदस्य]](user-right to oversight)
*[[विकिपीडिया:कौल/प्रचालक|प्रचालकपदासाठी विनंती]]
[[वर्ग:विकिपीडिया प्रचालक]]
l56tw79291aex8c8kr0ewlefw8ylb65
2141135
2141134
2022-07-28T18:00:59Z
Usernamekiran
29153
/* उत्पात संपादने अलीकडील बदलांमधून लपविणे */प्रचालक
wikitext
text/x-wiki
"मीडियाविकि" या प्रणाली मध्ये अनेक तांत्रिक कामे अशी आहेत की सर्वांना करता येत नाहीत. साधारणपणे ही कामे करण्याचे अधिकार [[विकिपीडिया:प्रचालक|प्रचालकांना]] दिलेले असतात.
हे पान प्रचालकांना करता येण्यासारख्या सर्व कामांची यादी व माहिती देते.
== अधिकारांची यादी ==
=== सुरक्षित पाने ===
* [[मुखपृष्ठ]] तसेच अन्य [[विशेष:सुरक्षित पाने|सुरक्षित पाने]] संपादित करणे. इतर सदस्य त्या त्या पॄष्ठाच्या चर्चा पानावर बदल करायच्या विनंत्या लिहू शकतात.
* एखाद्या पानाची सुरक्षा-पातळी बदलणे.
=== लेख वगळणे व पुनर्स्थापित करणे ===
* एखादा लेख अथवा संचिका वगळणे
* वगळलेले लेख तसेच संचिका पाहणे व पुनर्स्थापित करणे
=== ब्लॉक व अनब्लॉक ===
* आयपी अंकपत्ते, तसेच सदस्यांना संपादन अधिकार नाकारणे
* ब्लॉक केलेले आयपी अंकपत्ते तसेच सदस्यनाव पाहणे व संपादन अधिकार देणे
* सध्या अस्तित्वात असणार्या ब्लॉकची यादी पाहण्यासाठी [[विशेष:Ipblocklist|इथे]] जा.
=== पूर्वपदास नेणे ===
* लवकर पूर्वपदास नेणे - प्रबंधकांना फक्त एका टिचकी मध्ये शेवटचे संपादन पूर्वपदास नेता येते. हे मुख्यत: उत्पात रोखण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण आहे.
=== उत्पात संपादने अलीकडील बदलांमधून लपविणे ===
* प्रचालक उत्पात संपादने अलीकडील बदलांमधून लपवू शकतात. हे करण्यासाठी लक्ष्य संपादनांच्या URL मध्ये &bot=1 हे वाढवा. याने आधी झालेली संपादने तसेच तुम्ही पूर्वपदास नेलेली संपादने अलीकडील बदलांमधून लपविली जातील.
=== विकिपीडियामध्ये बदल करणे ===
* प्रबंधक मीडियाविकि नामविश्वातील पाने बदलून विकिपीडिया मध्ये सर्वांना दिसणारे दुवे बदलू शकतात
* CSS संचिकेत बदल करून विकिपीडियाचे स्वरूप बदलू शकतात
* काही विशिष्ट उपकरणे जावास्क्रीप्टच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध करून देऊ शकतात
=== अन्य ===
या व्यतिरिक्त प्रबंधक
* सुरक्षित पानांचे स्थानांतरण करू शकतात
* वगळलेल्या पानांचा इतिहास पाहू शकतात
* सध्या अस्तित्वात असलेल्या खात्यांशी साधर्म्य असणारी खाती उघडू शकतात
* इतर सदस्यांना एका संपादनात पूर्वपदास नेण्याचे अधिकार देऊ शकतात
== हे सुद्धा पहा ==
*[[विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन]]
*[[विशेष:सांधलेलेअलिकडीलबदल/विकिपीडिया चर्चा:निर्वाह/मिडियाविकि नामविश्व|चर्चा:निर्वाह/मिडियाविकि नामविश्व]]
*[[विकिपीडिया:जुने प्रबंधक]]
*[[विकिपीडिया:प्रचालक]]
*[[विकिपीडिया:प्रतिपालकांनी नियूक्त केलेले प्रबंधक]]
*[[विकिपीडिया:सध्या कार्यशील नसलेले प्रचालक]]
*[[विकिपीडिया:प्रशासक]] (Beurocrats)
*[[विकिपीडिया:प्रतिपालक]] (Steward)
*[[विकिपीडिया:झापडबंद अधिकारी सदस्य]](user-right to oversight)
*[[विकिपीडिया:कौल/प्रचालक|प्रचालकपदासाठी विनंती]]
[[वर्ग:विकिपीडिया प्रचालक]]
dc3gi42fsqzuiymyyw03zau5gwvlxuc
2141159
2141135
2022-07-28T19:16:09Z
अभय नातू
206
/* हे सुद्धा पहा */
wikitext
text/x-wiki
"मीडियाविकि" या प्रणाली मध्ये अनेक तांत्रिक कामे अशी आहेत की सर्वांना करता येत नाहीत. साधारणपणे ही कामे करण्याचे अधिकार [[विकिपीडिया:प्रचालक|प्रचालकांना]] दिलेले असतात.
हे पान प्रचालकांना करता येण्यासारख्या सर्व कामांची यादी व माहिती देते.
== अधिकारांची यादी ==
=== सुरक्षित पाने ===
* [[मुखपृष्ठ]] तसेच अन्य [[विशेष:सुरक्षित पाने|सुरक्षित पाने]] संपादित करणे. इतर सदस्य त्या त्या पॄष्ठाच्या चर्चा पानावर बदल करायच्या विनंत्या लिहू शकतात.
* एखाद्या पानाची सुरक्षा-पातळी बदलणे.
=== लेख वगळणे व पुनर्स्थापित करणे ===
* एखादा लेख अथवा संचिका वगळणे
* वगळलेले लेख तसेच संचिका पाहणे व पुनर्स्थापित करणे
=== ब्लॉक व अनब्लॉक ===
* आयपी अंकपत्ते, तसेच सदस्यांना संपादन अधिकार नाकारणे
* ब्लॉक केलेले आयपी अंकपत्ते तसेच सदस्यनाव पाहणे व संपादन अधिकार देणे
* सध्या अस्तित्वात असणार्या ब्लॉकची यादी पाहण्यासाठी [[विशेष:Ipblocklist|इथे]] जा.
=== पूर्वपदास नेणे ===
* लवकर पूर्वपदास नेणे - प्रबंधकांना फक्त एका टिचकी मध्ये शेवटचे संपादन पूर्वपदास नेता येते. हे मुख्यत: उत्पात रोखण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण आहे.
=== उत्पात संपादने अलीकडील बदलांमधून लपविणे ===
* प्रचालक उत्पात संपादने अलीकडील बदलांमधून लपवू शकतात. हे करण्यासाठी लक्ष्य संपादनांच्या URL मध्ये &bot=1 हे वाढवा. याने आधी झालेली संपादने तसेच तुम्ही पूर्वपदास नेलेली संपादने अलीकडील बदलांमधून लपविली जातील.
=== विकिपीडियामध्ये बदल करणे ===
* प्रबंधक मीडियाविकि नामविश्वातील पाने बदलून विकिपीडिया मध्ये सर्वांना दिसणारे दुवे बदलू शकतात
* CSS संचिकेत बदल करून विकिपीडियाचे स्वरूप बदलू शकतात
* काही विशिष्ट उपकरणे जावास्क्रीप्टच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध करून देऊ शकतात
=== अन्य ===
या व्यतिरिक्त प्रबंधक
* सुरक्षित पानांचे स्थानांतरण करू शकतात
* वगळलेल्या पानांचा इतिहास पाहू शकतात
* सध्या अस्तित्वात असलेल्या खात्यांशी साधर्म्य असणारी खाती उघडू शकतात
* इतर सदस्यांना एका संपादनात पूर्वपदास नेण्याचे अधिकार देऊ शकतात
== हे सुद्धा पहा ==
*[[विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन]]
*[[विशेष:सांधलेलेअलिकडीलबदल/विकिपीडिया चर्चा:निर्वाह/मिडियाविकि नामविश्व|चर्चा:निर्वाह/मिडियाविकि नामविश्व]]
*[[विकिपीडिया:जुने प्रबंधक]]
*[[विकिपीडिया:प्रचालक]]
*[[विकिपीडिया:प्रतिपालकांनी नियुक्त केलेले प्रबंधक]]
*[[विकिपीडिया:सध्या कार्यशील नसलेले प्रचालक]]
*[[विकिपीडिया:प्रशासक]] (Beurocrats)
*[[विकिपीडिया:प्रतिपालक]] (Steward)
*[[विकिपीडिया:झापडबंद अधिकारी सदस्य]](user-right to oversight)
*[[विकिपीडिया:कौल/प्रचालक|प्रचालकपदासाठी विनंती]]
[[वर्ग:विकिपीडिया प्रचालक]]
j0ssjm1jcfjej8wpf682i9oub0k3u7e
भारतीय वाघ
0
51252
2141201
2057563
2022-07-29T05:36:15Z
संतोष गोरे
135680
किरकोळ बदल
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
'''बेंगाल टायगर''' अथवा '''भारतीय वाघ''' (''Panthera tigris tigris'') [[चित्र:India tiger.jpg|thumb|150 px|भारतीय वाघ]] ब्रिटीश सर्वात प्रथम भारतात बंगालमध्येच स्थायिक झाल्याने त्यांनी भारतीय वाघाचे बंगाली वाघ असेच नामकरण केले. भारतीय उपजात ही भारत, नेपाळ, भूतान, बांग्लादेश व ब्रम्हदेशात आढळते. भारतातील विविध प्रकारच्या जंगलात त्याचे अस्तित्व आहे. हा आकाराने मध्यम वाघ असून त्याचे २०५ ते २२७ किलो पर्यंत वजन भरते. मादीचे साधारणपणे १४० किलोपर्यंत वजन असते. उत्तर भारतातील वाघांचे वजन दक्षिणेतील वाघांच्या तुलनेत जास्त असते. सध्यस्थितीत भारतात २००० पे़क्षाही कमी वाघ आहेत. सध्याच्या गणनेनुसार भारतात २९६७ वाघ आहेत. २००२ मध्ये भारतात ३,६४२ वाघ होते<ref>[http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/7242178.stm| India tiger population declines बी.बी.सी. न्युज १३ फ़ेब्रुवारी २००८]</ref>व ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे. १९७२ मध्ये वाघांना कायद्यानुसार सरक्षंण मिळाले व अनेक व्याघ्रप्रकल्पांची स्थापना करण्यात आली. त्यानुसार साधारणपणे १९९० पर्यंत चांगले यश मिळाले ४५०० पर्यंत वाघांची संख्या पोहोचण्यास मदत झाली.<ref>[http://projecttiger.nic.in/populationinindia.asp| Population of tigers in the country]</ref> भारतात वाघ हा संरक्षित प्राणी असून त्याची शिकार करणे हा दंडनीय अपराध आहे. परंतु आंतराष्ट्रीय माफ़ियांनी भारतीय वाघांना लक्ष्य केले व चोरट्या शिकारीत वाढ ज़ाली. चोरट्या शिकारीमुळे सरिस्का सारख्या एकेकाळी बरेच वाघ असणाऱ्य व्याघ्रप्रकल्पातून आज वाघ नाहिसे झाले आहेत.<ref>[http://www.deccanherald.com/Content/Feb192008/national2008021953135.asp?section=updatenews| Tigers face extinction in Panna reserve डेक्कन हेराल्ड] {{मृत दुवा}}</ref> इ.स. २०१० पासून जगभरात २९ जुलै हा [[आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस]] म्हणून पाळला जातो.
बंगालच्या वाघाचा कोट पिवळ्या ते फिकट केशरी असून गडद तपकिरी ते काळ्या पट्ट्यासह; पोट आणि अंगांचे अंतर्गत भाग पांढरे आहेत आणि शेपटी काळ्या रिंगांसह नारंगी आहे. पांढरा वाघ हा वाघाचा एक निरंतर उत्परिवर्तन आहे, जो जंगलीमध्ये आसाम, बंगाल, बिहार, आणि विशेषतः पूर्वेकडील रीवा राज्यातील अधूनमधून आढळतो. तथापि, अल्बनिझमची घटना म्हणून चुकीचे ठरू नये. खरं तर, 1946 मध्ये चटगांवमध्ये तपासल्या गेलेल्या एका मृत नमुनाचा अपवाद वगळता खरा अल्बिनो वाघाचा केवळ एक पूर्णपणे अधिकृत केलेला केस आहे आणि काळे वाघ काहीही नाही. [२२]
पुरुष वाघाची शेपटीसह सरासरी लांबी 270 ते 310 सेमी (110 ते 120 इंच) असते, तर मादी सरासरी 240 ते 255 सेमी (90 to ते 110 इंच) मोजतात. [2] शेपटी सामान्यत: 85 ते 110 सेमी (33 ते 43 इंच) लांबीची असते आणि सरासरी वाघ खांद्यावर उंच 90 ते 110 सेमी (35 ते 43 इंच) पर्यंत असतात. पुरुषांचे वजन १ to० ते २88 किलो (7 7 to ते 9 56 l पौंड) पर्यंत आहे, तर महिलांचे प्रमाण 100 ते 160 किलो (220 ते 350 पौंड) पर्यंत आहे. [२] बंगालच्या वाघांसाठी सर्वात लहान नोंदवलेले वजन बांगलादेश सुंदरबनमधील आहे, जेथे प्रौढ स्त्रिया 75 ते 80 किलो (165 ते 176 पौंड) आहेत. [2]
== संदर्भ ==
<references/>
[[वर्ग:वाघांच्या उपप्रजाती]]
9xkbantu2x712td86m2a1zr7sjll98a
2141208
2141201
2022-07-29T06:17:32Z
संतोष गोरे
135680
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
'''बेंगाल टायगर''' अथवा '''भारतीय वाघ''' (''Panthera tigris tigris'') [[चित्र:India tiger.jpg|thumb|150 px|भारतीय वाघ]] ब्रिटीश सर्वात प्रथम भारतात बंगालमध्येच स्थायिक झाल्याने त्यांनी भारतीय वाघाचे बंगाली वाघ असेच नामकरण केले. भारतीय उपजात ही भारत, नेपाळ, भूतान, बांग्लादेश व ब्रम्हदेशात आढळते. भारतातील विविध प्रकारच्या जंगलात त्याचे अस्तित्व आहे. हा आकाराने मध्यम वाघ असून त्याचे २०५ ते २२७ किलो पर्यंत वजन भरते. मादीचे साधारणपणे १४० किलोपर्यंत वजन असते. उत्तर भारतातील वाघांचे वजन दक्षिणेतील वाघांच्या तुलनेत जास्त असते. सध्यस्थितीत भारतात २००० पे़क्षाही कमी वाघ आहेत. सध्याच्या गणनेनुसार भारतात २९६७ वाघ आहेत. २००२ मध्ये भारतात ३,६४२ वाघ होते<ref>[http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/7242178.stm| India tiger population declines बी.बी.सी. न्युज १३ फ़ेब्रुवारी २००८]</ref>व ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे. १९७२ मध्ये वाघांना कायद्यानुसार सरक्षंण मिळाले व अनेक व्याघ्रप्रकल्पांची स्थापना करण्यात आली. त्यानुसार साधारणपणे १९९० पर्यंत चांगले यश मिळाले ४५०० पर्यंत वाघांची संख्या पोहोचण्यास मदत झाली.<ref>[http://projecttiger.nic.in/populationinindia.asp| Population of tigers in the country]</ref> भारतात वाघ हा संरक्षित प्राणी असून त्याची शिकार करणे हा दंडनीय अपराध आहे. परंतु आंतराष्ट्रीय माफ़ियांनी भारतीय वाघांना लक्ष्य केले व चोरट्या शिकारीत वाढ ज़ाली. चोरट्या शिकारीमुळे सरिस्का सारख्या एकेकाळी बरेच वाघ असणाऱ्य व्याघ्रप्रकल्पातून आज वाघ नाहिसे झाले आहेत.<ref>[http://www.deccanherald.com/Content/Feb192008/national2008021953135.asp?section=updatenews| Tigers face extinction in Panna reserve डेक्कन हेराल्ड] {{मृत दुवा}}</ref> इ.स. २०१० पासून जगभरात २९ जुलै हा [[जागतिक व्याघ्र दिन]] म्हणून पाळला जातो.
बंगालच्या वाघाचा कोट पिवळ्या ते फिकट केशरी असून गडद तपकिरी ते काळ्या पट्ट्यासह; पोट आणि अंगांचे अंतर्गत भाग पांढरे आहेत आणि शेपटी काळ्या रिंगांसह नारंगी आहे. पांढरा वाघ हा वाघाचा एक निरंतर उत्परिवर्तन आहे, जो जंगलीमध्ये आसाम, बंगाल, बिहार, आणि विशेषतः पूर्वेकडील रीवा राज्यातील अधूनमधून आढळतो. तथापि, अल्बनिझमची घटना म्हणून चुकीचे ठरू नये. खरं तर, 1946 मध्ये चटगांवमध्ये तपासल्या गेलेल्या एका मृत नमुनाचा अपवाद वगळता खरा अल्बिनो वाघाचा केवळ एक पूर्णपणे अधिकृत केलेला केस आहे आणि काळे वाघ काहीही नाही. [२२]
पुरुष वाघाची शेपटीसह सरासरी लांबी 270 ते 310 सेमी (110 ते 120 इंच) असते, तर मादी सरासरी 240 ते 255 सेमी (90 to ते 110 इंच) मोजतात. [2] शेपटी सामान्यत: 85 ते 110 सेमी (33 ते 43 इंच) लांबीची असते आणि सरासरी वाघ खांद्यावर उंच 90 ते 110 सेमी (35 ते 43 इंच) पर्यंत असतात. पुरुषांचे वजन १ to० ते २88 किलो (7 7 to ते 9 56 l पौंड) पर्यंत आहे, तर महिलांचे प्रमाण 100 ते 160 किलो (220 ते 350 पौंड) पर्यंत आहे. [२] बंगालच्या वाघांसाठी सर्वात लहान नोंदवलेले वजन बांगलादेश सुंदरबनमधील आहे, जेथे प्रौढ स्त्रिया 75 ते 80 किलो (165 ते 176 पौंड) आहेत. [2]
== संदर्भ ==
<references/>
[[वर्ग:वाघांच्या उपप्रजाती]]
jkyy85lnx1ez0qcs83pnkwtqgopoik5
भारताचे राष्ट्रपती
0
54951
2141222
2139838
2022-07-29T09:40:58Z
ThaneFreedomScholar
60152
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट अधिकृत हुद्दा
| post = राष्ट्रपती
| body = भारता
| native_name = <sub>President of India</sub>
| flag = Flag of the President of India (1950–1971).svg
| flagsize = 110px
| flagborder = Presidential Standard
| flagcaption =
| insignia = Emblem of India.svg
| insigniasize = 120px
| insigniacaption = [[भारताचे राष्ट्रचिन्ह]]
| image = Ram Nath Kovind official portrait.jpg
| imagesize = 220px
| alt =
| incumbent = [[रामनाथ कोविंद]]
| acting =
| incumbentsince = २५ जुलै २०१७
| type =
| status =
| department =
| style = राष्ट्रपती महोदय<br>{{small|(भारतात)}}<br>Honourable President of India<br>{{small|(भारताबाहेर)}}
| member_of =
| reports_to =
| residence = [[राष्ट्रपती भवन]]
| seat =
| nominator =
| appointer = इलेक्टोरल कॉलेज ऑफ इंडिया
| appointer_qualified =
| termlength = ५ वर्ष
| termlength_qualified =
| constituting_instrument =
| precursor =
| formation = [[भारताचे संविधान]]<br>२६ जानेवारी १९५०
| first = [[राजेंद्र प्रसाद]]<br>२६ जानेवारी १९५०
| last =
| abolished =
| succession =
| abbreviation =
| unofficial_names =
| deputy =
| salary = ५,००,००० (प्रति माह)<ref>{{cite news|url=http://www.indianexpress.com/news/president-okays-her-own-salary-hike-by-300-p/406240/|title=President okays her own salary hike by 300 per cent|newspaper=[[The Indian Express]]|date=3 January 2009|accessdate=6 May 2012}}</ref>
| website = [http://presidentofindia.nic.in/index.htm President of India]
}}
'''भारताचा राष्ट्रपती''' हा भारत देशाचा कायदेशीर प्रमुख असून तो [[भारतीय सशस्त्र सेना|भारतीय सेनेचा]] लष्करप्रमुख (''कमाण्डर-इन-चीफ'') देखील आहे. [[द्रौपदी मुर्मू]] ह्या भारताच्या [[विद्यमान]] राष्ट्रपती आहेत, तर [[राजेंद्र प्रसाद]] हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. [[नवी दिल्ली]]मधील [[राष्ट्रपती भवन]] हे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे.
[[भारताचे संविधान|भारताच्या संविधानानुसार]] राष्ट्रपतीची निवड थेट नागरिकांद्वारे न होता संसदेच्या [[लोकसभा]] व [[राज्यसभा]] तसेच देशातील सर्व घटक राज्यांच्या विधान मंडळाच्या विधानसभा ह्या शाखांमधील निर्वाचित प्रतिनिधींमार्फत होते. राष्ट्रपतीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. संसदेत महाभियोग चालवूनच फक्त त्यांना मुदत संपण्याच्या आधी पदावरून दूर करता येते.
[[भारताचे संविधान|भारतीय संविधानाच्या]] अनुच्छेद ५३ मध्ये असे म्हटले आहे की, राष्ट्रपती काही अधिकारांसह थेट किंवा अधीनस्थ प्राधिकरणाद्वारे, काही अपवादांसह, अध्यक्षांमध्ये नियुक्त केलेल्या सर्व कार्यकारी अधिकारांचा अभ्यास पंतप्रधान करतात (एक अधीनस्थ प्राधिकरण) मन्त्रिपरिषदांच्या मदतीने. जोपर्यंत [[संविधान]] उल्लंघन करत नाही तोपर्यन्त पंतप्रधानांना [[पंतप्रधान]] आणि कॅबिनेटच्या सल्ल्यानुसार संविधान बंधनकारक आहे.
== इतिहास ==
[[१५ ऑगस्ट १९४७]] रोजी भारताने कॉमनवेल्थ ऑफ नेशन्समध्ये जॉर्ज सहावा सह राजा म्हणून [[स्वातंत्र्य]] म्हणून स्वातंत्र्य मिळवले, जे देशाचे गव्हर्नल-जनरल होते. यानन्तर [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या नेतृत्वाखालील [[भारतीय संविधान]] सभेने देशासाठी एक संपूर्ण नवीन संविधान तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. २६ नोव्हेंबर [[इ.स. १९४९|१९४९]] रोजी भारतीय संविधान स्वीकारले गेले व झाली आणि २६ जानेवारी १९५० रोजी त्याची अंमलबजावणी सुरू झाली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=srDytmFE3KMC&redir_esc=y|title=Introduction to the Constitution of India|last=Sharma|last2=B.k|first2=Sharma|date=2007-08-01|publisher=Prentice-Hall Of India Pvt. Limited|isbn=9788120332461|language=en}}</ref> [[राजेंद्र प्रसाद]] यांच्या पहिल्या पदावर राजकारणात आणि राज्याचे सरचिटणीस यांची जागा भारताच्या राष्ट्रपतींच्या नवीन कार्यालयाद्वारे बदली करण्यात आली. भारताचे संविधानाने, भारतीय संविधानाचे संरक्षण व कायद्याच्या नियमांचे रक्षण करण्यासाठी [[राष्ट्राध्यक्ष]] यांला, जबाबदारी व अधिकार यांचा समावेश केला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://web.archive.org/web/20120402064301/http://lawmin.nic.in/olwing/coi/coi-english/coi-indexenglish.htm|title=THE CONSTITUTION OF INDIA|दिनांक=2012-04-02|संकेतस्थळ=web.archive.org|ॲक्सेसदिनांक=2019-01-22}}</ref> अनिवार्यपणे, संविधानाच्या कार्यकारी किंवा विधान मण्डळाच्या घटकांद्वारे घेतलेली कोणतीही कारवाई राष्ट्रपतींच्या मान्यतेनन्तरच कायद्याची बनली जाईल. अध्यक्ष कार्यकारी किंवा विधानमण्डळाच्या कोणत्याही कारवाईस संवैधानिकता नसतील. अध्यक्ष हा सर्वात प्रमुख आणि [[संविधान]] (अनुच्छेद ६०), जो कार्यकारी किंवा विधानमण्डळाच्या कार्यात संवैधानिकता सुनिश्चित करण्यासाठी पूर्व-शक्तीची शक्ती आहे अशा संविधानाने सर्वात अधिक सक्षम आणि त्वरित बचाव करणारा आहे.
==यादी==
* [[भारताच्या राष्ट्रपतींची यादी]]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
#[http://presidentofindia.nic.in/ राष्ट्रपतींचे अधिकृत संकेतस्थळ]
[[वर्ग:भारताचे राष्ट्रपती| ]]
[[वर्ग:भारत सरकार|राष्ट्रपती]]
[[वर्ग:देशानुसार राष्ट्राध्यक्ष]]
[[वर्ग:याद्या]]
[[वर्ग:भारतीय संसद]]
s9hgpa2jdaojhtosx2l2paftvzhspd3
2141223
2141222
2022-07-29T09:45:44Z
ThaneFreedomScholar
60152
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट अधिकृत हुद्दा
| post = राष्ट्रपती
| body = भारता
| native_name = <sub>President of India</sub>
| flag = Flag of the President of India (1950–1971).svg
| flagsize = 110px
| flagborder = Presidential Standard
| flagcaption =
| insignia = Emblem of India.svg
| insigniasize = 120px
| insigniacaption = [[भारताचे राष्ट्रचिन्ह]]
| image = Droupadi Murmu official portrait.jpg
| imagesize = 220px
| alt =
| incumbent = [[द्रौपदी मुर्मू]]
| acting =
| incumbentsince = २५ जुलै २०१७
| type =
| status =
| department =
| style = राष्ट्रपती महोदय<br>{{small|(भारतात)}}<br>Honourable President of India<br>{{small|(भारताबाहेर)}}
| member_of =
| reports_to =
| residence = [[राष्ट्रपती भवन]]
| seat =
| nominator =
| appointer = इलेक्टोरल कॉलेज ऑफ इंडिया
| appointer_qualified =
| termlength = ५ वर्ष
| termlength_qualified =
| constituting_instrument =
| precursor =
| formation = [[भारताचे संविधान]]<br>२६ जानेवारी १९५०
| first = [[राजेंद्र प्रसाद]]<br>२६ जानेवारी १९५०
| last =
| abolished =
| succession =
| abbreviation =
| unofficial_names =
| deputy =
| salary = ५,००,००० (प्रति माह)<ref>{{cite news|url=http://www.indianexpress.com/news/president-okays-her-own-salary-hike-by-300-p/406240/|title=President okays her own salary hike by 300 per cent|newspaper=[[The Indian Express]]|date=3 January 2009|accessdate=6 May 2012}}</ref>
| website = [http://presidentofindia.nic.in/index.htm President of India]
}}
'''भारताचा राष्ट्रपती''' हा भारत देशाचा कायदेशीर प्रमुख असून तो [[भारतीय सशस्त्र सेना|भारतीय सेनेचा]] लष्करप्रमुख (''कमाण्डर-इन-चीफ'') देखील आहे. [[द्रौपदी मुर्मू]] ह्या भारताच्या [[विद्यमान]] राष्ट्रपती आहेत, तर [[राजेंद्र प्रसाद]] हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. [[नवी दिल्ली]]मधील [[राष्ट्रपती भवन]] हे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे.
[[भारताचे संविधान|भारताच्या संविधानानुसार]] राष्ट्रपतीची निवड थेट नागरिकांद्वारे न होता संसदेच्या [[लोकसभा]] व [[राज्यसभा]] तसेच देशातील सर्व घटक राज्यांच्या विधान मंडळाच्या विधानसभा ह्या शाखांमधील निर्वाचित प्रतिनिधींमार्फत होते. राष्ट्रपतीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. संसदेत महाभियोग चालवूनच फक्त त्यांना मुदत संपण्याच्या आधी पदावरून दूर करता येते.
[[भारताचे संविधान|भारतीय संविधानाच्या]] अनुच्छेद ५३ मध्ये असे म्हटले आहे की, राष्ट्रपती काही अधिकारांसह थेट किंवा अधीनस्थ प्राधिकरणाद्वारे, काही अपवादांसह, अध्यक्षांमध्ये नियुक्त केलेल्या सर्व कार्यकारी अधिकारांचा अभ्यास पंतप्रधान करतात (एक अधीनस्थ प्राधिकरण) मन्त्रिपरिषदांच्या मदतीने. जोपर्यंत [[संविधान]] उल्लंघन करत नाही तोपर्यन्त पंतप्रधानांना [[पंतप्रधान]] आणि कॅबिनेटच्या सल्ल्यानुसार संविधान बंधनकारक आहे.
== इतिहास ==
[[१५ ऑगस्ट १९४७]] रोजी भारताने कॉमनवेल्थ ऑफ नेशन्समध्ये जॉर्ज सहावा सह राजा म्हणून [[स्वातंत्र्य]] म्हणून स्वातंत्र्य मिळवले, जे देशाचे गव्हर्नल-जनरल होते. यानन्तर [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या नेतृत्वाखालील [[भारतीय संविधान]] सभेने देशासाठी एक संपूर्ण नवीन संविधान तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. २६ नोव्हेंबर [[इ.स. १९४९|१९४९]] रोजी भारतीय संविधान स्वीकारले गेले व झाली आणि २६ जानेवारी १९५० रोजी त्याची अंमलबजावणी सुरू झाली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=srDytmFE3KMC&redir_esc=y|title=Introduction to the Constitution of India|last=Sharma|last2=B.k|first2=Sharma|date=2007-08-01|publisher=Prentice-Hall Of India Pvt. Limited|isbn=9788120332461|language=en}}</ref> [[राजेंद्र प्रसाद]] यांच्या पहिल्या पदावर राजकारणात आणि राज्याचे सरचिटणीस यांची जागा भारताच्या राष्ट्रपतींच्या नवीन कार्यालयाद्वारे बदली करण्यात आली. भारताचे संविधानाने, भारतीय संविधानाचे संरक्षण व कायद्याच्या नियमांचे रक्षण करण्यासाठी [[राष्ट्राध्यक्ष]] यांला, जबाबदारी व अधिकार यांचा समावेश केला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://web.archive.org/web/20120402064301/http://lawmin.nic.in/olwing/coi/coi-english/coi-indexenglish.htm|title=THE CONSTITUTION OF INDIA|दिनांक=2012-04-02|संकेतस्थळ=web.archive.org|ॲक्सेसदिनांक=2019-01-22}}</ref> अनिवार्यपणे, संविधानाच्या कार्यकारी किंवा विधान मण्डळाच्या घटकांद्वारे घेतलेली कोणतीही कारवाई राष्ट्रपतींच्या मान्यतेनन्तरच कायद्याची बनली जाईल. अध्यक्ष कार्यकारी किंवा विधानमण्डळाच्या कोणत्याही कारवाईस संवैधानिकता नसतील. अध्यक्ष हा सर्वात प्रमुख आणि [[संविधान]] (अनुच्छेद ६०), जो कार्यकारी किंवा विधानमण्डळाच्या कार्यात संवैधानिकता सुनिश्चित करण्यासाठी पूर्व-शक्तीची शक्ती आहे अशा संविधानाने सर्वात अधिक सक्षम आणि त्वरित बचाव करणारा आहे.
==यादी==
* [[भारताच्या राष्ट्रपतींची यादी]]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
#[http://presidentofindia.nic.in/ राष्ट्रपतींचे अधिकृत संकेतस्थळ]
[[वर्ग:भारताचे राष्ट्रपती| ]]
[[वर्ग:भारत सरकार|राष्ट्रपती]]
[[वर्ग:देशानुसार राष्ट्राध्यक्ष]]
[[वर्ग:याद्या]]
[[वर्ग:भारतीय संसद]]
ja4baz6qouomjudacz0kpe1x8tmbipi
2141224
2141223
2022-07-29T09:55:05Z
ThaneFreedomScholar
60152
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट अधिकृत हुद्दा
| post = राष्ट्रपती
| body = भारता
| native_name = <sub>President of India</sub>
| flag = Flag of the President of India (1950–1971).svg
| flagsize = 110px
| flagborder = Presidential Standard
| flagcaption =
| insignia = Emblem of India.svg
| insigniasize = 120px
| insigniacaption = [[भारताचे राष्ट्रचिन्ह]]
| image = Droupadi Murmu official portrait.jpg
| imagesize = 220px
| alt =
| incumbent = [[द्रौपदी मुर्मू]]
| acting =
| incumbentsince = २५ जुलै २०१७
| type =
| status =
| department =
| style = राष्ट्रपती महोदय/महोदया<br>{{small|(भारतात)}}<br>Honourable President of India<br>{{small|(भारताबाहेर)}}
| member_of =
| reports_to =
| residence = [[राष्ट्रपती भवन]]
| seat =
| nominator =
| appointer = इलेक्टोरल कॉलेज ऑफ इंडिया
| appointer_qualified =
| termlength = ५ वर्ष
| termlength_qualified =
| constituting_instrument =
| precursor =
| formation = [[भारताचे संविधान]]<br>२६ जानेवारी १९५०
| first = [[राजेंद्र प्रसाद]]<br>२६ जानेवारी १९५०
| last =
| abolished =
| succession =
| abbreviation =
| unofficial_names =
| deputy =
| salary = ५,००,००० (प्रति माह)<ref>{{cite news|url=http://www.indianexpress.com/news/president-okays-her-own-salary-hike-by-300-p/406240/|title=President okays her own salary hike by 300 per cent|newspaper=[[The Indian Express]]|date=3 January 2009|accessdate=6 May 2012}}</ref>
| website = [http://presidentofindia.nic.in/index.htm President of India]
}}
'''भारताचा राष्ट्रपती''' हा भारत देशाचा कायदेशीर प्रमुख असून तो [[भारतीय सशस्त्र सेना|भारतीय सेनेचा]] लष्करप्रमुख (''कमाण्डर-इन-चीफ'') देखील आहे. [[द्रौपदी मुर्मू]] ह्या भारताच्या [[विद्यमान]] राष्ट्रपती आहेत, तर [[राजेंद्र प्रसाद]] हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. [[नवी दिल्ली]]मधील [[राष्ट्रपती भवन]] हे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे.
[[भारताचे संविधान|भारताच्या संविधानानुसार]] राष्ट्रपतीची निवड थेट नागरिकांद्वारे न होता संसदेच्या [[लोकसभा]] व [[राज्यसभा]] तसेच देशातील सर्व घटक राज्यांच्या विधान मंडळाच्या विधानसभा ह्या शाखांमधील निर्वाचित प्रतिनिधींमार्फत होते. राष्ट्रपतीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. संसदेत महाभियोग चालवूनच फक्त त्यांना मुदत संपण्याच्या आधी पदावरून दूर करता येते.
[[भारताचे संविधान|भारतीय संविधानाच्या]] अनुच्छेद ५३ मध्ये असे म्हटले आहे की, राष्ट्रपती काही अधिकारांसह थेट किंवा अधीनस्थ प्राधिकरणाद्वारे, काही अपवादांसह, अध्यक्षांमध्ये नियुक्त केलेल्या सर्व कार्यकारी अधिकारांचा अभ्यास पंतप्रधान करतात (एक अधीनस्थ प्राधिकरण) मन्त्रिपरिषदांच्या मदतीने. जोपर्यंत [[संविधान]] उल्लंघन करत नाही तोपर्यन्त पंतप्रधानांना [[पंतप्रधान]] आणि कॅबिनेटच्या सल्ल्यानुसार संविधान बंधनकारक आहे.
== इतिहास ==
[[१५ ऑगस्ट १९४७]] रोजी भारताने कॉमनवेल्थ ऑफ नेशन्समध्ये जॉर्ज सहावा सह राजा म्हणून [[स्वातंत्र्य]] म्हणून स्वातंत्र्य मिळवले, जे देशाचे गव्हर्नल-जनरल होते. यानन्तर [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या नेतृत्वाखालील [[भारतीय संविधान]] सभेने देशासाठी एक संपूर्ण नवीन संविधान तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. २६ नोव्हेंबर [[इ.स. १९४९|१९४९]] रोजी भारतीय संविधान स्वीकारले गेले व झाली आणि २६ जानेवारी १९५० रोजी त्याची अंमलबजावणी सुरू झाली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=srDytmFE3KMC&redir_esc=y|title=Introduction to the Constitution of India|last=Sharma|last2=B.k|first2=Sharma|date=2007-08-01|publisher=Prentice-Hall Of India Pvt. Limited|isbn=9788120332461|language=en}}</ref> [[राजेंद्र प्रसाद]] यांच्या पहिल्या पदावर राजकारणात आणि राज्याचे सरचिटणीस यांची जागा भारताच्या राष्ट्रपतींच्या नवीन कार्यालयाद्वारे बदली करण्यात आली. भारताचे संविधानाने, भारतीय संविधानाचे संरक्षण व कायद्याच्या नियमांचे रक्षण करण्यासाठी [[राष्ट्राध्यक्ष]] यांला, जबाबदारी व अधिकार यांचा समावेश केला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://web.archive.org/web/20120402064301/http://lawmin.nic.in/olwing/coi/coi-english/coi-indexenglish.htm|title=THE CONSTITUTION OF INDIA|दिनांक=2012-04-02|संकेतस्थळ=web.archive.org|ॲक्सेसदिनांक=2019-01-22}}</ref> अनिवार्यपणे, संविधानाच्या कार्यकारी किंवा विधान मण्डळाच्या घटकांद्वारे घेतलेली कोणतीही कारवाई राष्ट्रपतींच्या मान्यतेनन्तरच कायद्याची बनली जाईल. अध्यक्ष कार्यकारी किंवा विधानमण्डळाच्या कोणत्याही कारवाईस संवैधानिकता नसतील. अध्यक्ष हा सर्वात प्रमुख आणि [[संविधान]] (अनुच्छेद ६०), जो कार्यकारी किंवा विधानमण्डळाच्या कार्यात संवैधानिकता सुनिश्चित करण्यासाठी पूर्व-शक्तीची शक्ती आहे अशा संविधानाने सर्वात अधिक सक्षम आणि त्वरित बचाव करणारा आहे.
==यादी==
* [[भारताच्या राष्ट्रपतींची यादी]]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
#[http://presidentofindia.nic.in/ राष्ट्रपतींचे अधिकृत संकेतस्थळ]
[[वर्ग:भारताचे राष्ट्रपती| ]]
[[वर्ग:भारत सरकार|राष्ट्रपती]]
[[वर्ग:देशानुसार राष्ट्राध्यक्ष]]
[[वर्ग:याद्या]]
[[वर्ग:भारतीय संसद]]
h78t66gibpxso67ucmww34cnpxuymu6
अद्धाताल
0
58019
2141121
1244540
2022-07-28T16:58:14Z
Khirid Harshad
138639
wikitext
text/x-wiki
{{पान काढा|कारण=दीर्घकाळ रिकामे}}
[[वर्ग:ताल]]
0kc2km623xwlgwju7i2y2olqkklt9dg
धुमाळी
0
58020
2141125
1743940
2022-07-28T17:01:11Z
Khirid Harshad
138639
wikitext
text/x-wiki
{{पान काढा|कारण=दीर्घकाळ रिकामे}}
[[वर्ग:ताल]]
0kc2km623xwlgwju7i2y2olqkklt9dg
पंजाबीताल
0
58021
2141131
1244542
2022-07-28T17:31:58Z
Khirid Harshad
138639
wikitext
text/x-wiki
{{पान काढा|कारण=दीर्घकाळ रिकामे}}
[[वर्ग:ताल]]
0kc2km623xwlgwju7i2y2olqkklt9dg
अर्जुनताल
0
58024
2141122
1432127
2022-07-28T16:58:42Z
Khirid Harshad
138639
wikitext
text/x-wiki
{{पान काढा|कारण=दीर्घकाळ रिकामे}}
[[वर्ग:ताल]]
0kc2km623xwlgwju7i2y2olqkklt9dg
गजझंपा
0
58029
2141130
1244549
2022-07-28T17:31:08Z
Khirid Harshad
138639
wikitext
text/x-wiki
{{पान काढा|कारण=दीर्घकाळ रिकामे}}
[[वर्ग:ताल]]
0kc2km623xwlgwju7i2y2olqkklt9dg
फिरदोस्ता
0
58035
2141113
1244554
2022-07-28T16:40:32Z
Khirid Harshad
138639
wikitext
text/x-wiki
{{पान काढा|कारण=दीर्घकाळ रिकामे}}
[[वर्ग:ताल]]
0kc2km623xwlgwju7i2y2olqkklt9dg
अष्टमंगलताल
0
58048
2141123
1244569
2022-07-28T16:59:14Z
Khirid Harshad
138639
wikitext
text/x-wiki
{{पान काढा|कारण=दीर्घकाळ रिकामे}}
[[वर्ग:ताल]]
0kc2km623xwlgwju7i2y2olqkklt9dg
आडाचौताल
0
58051
2141124
2078913
2022-07-28T17:00:00Z
Khirid Harshad
138639
wikitext
text/x-wiki
{{पान काढा|कारण=दीर्घकाळ रिकामे}}
[[वर्ग:ताल]]
0kc2km623xwlgwju7i2y2olqkklt9dg
दत्तात्रेय
0
64034
2141083
2122492
2022-07-28T14:33:25Z
2409:4042:4D3E:1CEF:6C3C:9841:71D0:F05C
/* उपासनेची वैशिष्ट्ये */अप्रस्तुत माहिती वगळली.
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी श्रीदत्तात्रेय |दत्त (निःसंदिग्धीकरण)}}
{{माहितीचौकट हिंदू देवता
| नाव = दत्तात्रेय
| चित्र = Ravi_Varma-Dattatreya.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_title = राजा रविवर्म्यांनी काढलेले दत्तात्रेयांचे चित्र
| आधिपत्य =
| नाव_मराठी_देवनागरी_लेखन = दत्तात्रेय
| नाव_संस्कृत_देवनागरी_लेखन = दत्तात्रेयः
| नाव_पाली_लेखन =
| निवासस्थान = श्री क्षेत्र गाणगापूर
| लोक =
| वाहन =
| शस्त्र = त्रिशूळ, चक्र
| वडील_नाव = अत्री ऋषि
| आई_नाव = अनुसया
| पती_नाव =
| पत्नी_नाव =अनघालक्ष्मी
| अपत्ये =
| अन्य_नावे = दत्त, अवधूत, गुरुदेव, श्रीपाद, दिगंबर
| या_देवतेचे_अन्य_अवतार = श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ
| या_अवताराची_मुख्य_देवता = ब्रह्मा, विष्णू, महेश (शिव)
| मंत्र = दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरूदेव दत्त
| नामोल्लेख_धार्मिक_साहित्य = गुरुचरित्र ,नवनाथ भक्तिसार
| मुख्य_तीर्थक्षेत्रे = औदुंबर, नरसोबाची वाडी, पिठापूर, गाणगापूर, माहूर, गिरनार पर्वत
| तळटिपा =
}}
'''दत्त (दत्तात्रेय)''' हे एक योगी असून [[हिंदू धर्म|हिंदू धर्मात]] त्यांना [[देव]] मानले जाते. स्वधर्म आणि स्वसंस्कृती संकटग्रस्त असताना त्यांची जोपासना व संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य दत्त संप्रदायाने केले. दत्त ही देवता [[अत्रि]] ऋषी व त्यांची पत्नी [[अनुसया]] यांचे पुत्र असून त्यांना [[दुर्वास]] व [[सोम]] नावाचे दोन भाऊ आहेत<ref>{{स्रोत पुस्तक | title = 'भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश'- (खंड १) | संपादक = [[सिद्धेश्वरशास्त्री चित्राव|डॉ. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव]] | प्रकाशक = [[भारतीय चरित्रकोश मंडळ, पुणे]] | आवृत्ती = [[इ.स. १९६८]] | भाषा = मराठी }}</ref>.
हिंदू पौराणिक साहित्यानुसार दत्त, सोम व दुर्वास हे तिघे भाऊ [[विष्णू]], [[ब्रह्मा]] व [[शिव]] यांचे अवतार मानले जातात. पूर्वकाळात विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या दत्ताचे स्वरूप उत्तरकाळात ब्रह्मा, विष्णू व महेश या तिन्ही देवांचे अंशरूप सामावून घेत ''त्रिमुखी'' रूपात उत्क्रमत गेले<ref>{{स्रोत पुस्तक | title = 'दत्त संप्रदायाचा इतिहास' | लेखक = [[रा.चिं. ढेरे]] | प्रकाशक = [[पद्मगंधा प्रकाशन, पुणे]] | आवृत्ती = [[इ.स. १९९९]] | आयएसबीएन = ८१-८६१७७-११९-११९ | भाषा = मराठी }}</ref>. त्रिमूर्तीचे उल्लेख [[मल्लीनाथ]], [[बाण]], [[कालिदास]] इत्यादींनी तसेच [[शूद्रक|शूद्रकाने]] केला दिसतो. आहे. दत्त्तात्रेय ही [[योगसिद्धी]] प्राप्त करून देणारी [[देवता]] आहे, अशी मान्यता आहे. संत [[ एकनाथ]] महाराज, संत [[ तुकाराम]] आदी संतांनी दत्तांचया त्रिमुखी असण्याचा उल्लेख आपल्या अभंगातून केला आहे..
==स्वरूप==
दत्तात्रेय ही तीन शिरे असलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर अथवा अग्नीसमोर बसलेली दिसते. गळ्यात [[रुद्राक्ष]]माळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार कुत्री, मागे गाय असा परिसर दिसून येतो., स्वरूप दिगंबर म्हणजे फक्त पितांबर नेसलेले असा अवस्थेत ध्यानस्थ बसलेले दिसतात. चार कुत्री हे चार [[वेद]] आणि [[शंकर|शंकरा]]चे [[भैरव]] मानले जातात. [[रुद्राक्ष]], अंगावर भस्म यांवरून तो स्मशानात राहणाऱ्या [[शिवा]]चे [[ध्यान]] करत असल्याचे दिसते.
==जन्म कथा/आख्यायिका ==
एकदा श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि श्री महेश (शिव) यांनी अत्रि ऋषी यांची पत्नी अनसूया हिची परीक्षा घेण्याचे ठरवतात. हे तिघेही त्यांच्या आश्रमात ऋषींचा वेष धारण करून भिक्षा मागण्यासाठी जातात आणि भिक्षा म्हणून स्तनपान करण्यासाठीचे मागणी करतात. परंतु माता अनसूया पतिव्रता नारी असल्यामुळे त्यांना निराश न करण्याचे वचन देऊन त्यांचे लहान बालकांत रूपांतर करते व स्तनपान करून त्यांना जेवू घालून झोपवते. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिच्यावर प्रसन्न होऊन त्यांचे खरे रूप दाखवत वर मागण्यास सांगतात. अनसूया त्यांच्याकडे तुम्ही माझी बालके व्हावीत म्हणून वर मागते. तेव्हापासून ह्या तिघांचा एकत्रित संगम म्हणजे श्री दत्तात्रेय होय.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=PcggAAAAMAAJ&q=%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE+%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE&dq=%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE+%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjj57anmZffAhVRU30KHVNxC5sQ6AEISjAH|title=Jivanta vratotsava|last=Kalelkar|first=Dattatraya Balakrishna|date=1972|publisher=Rāshṭrīya Granthamālā|language=mr}}</ref>
==इतिहास==
दत्तात्रेय हे इसवी सनाच्या सुमारे पाचव्या शतकापासून पुराण वाङ्मयात प्रसिद्ध झाले आहेत. [[मार्कंडेय पुराण|मार्कंडेय पुराणात]] सतराव्या-अठराव्या अध्यायात दत्तात्रेयांचा उल्लेख आहे.
दत्ताचा उल्लेख त्याचे साधक, परंपरेने गुरुदेव असा करतात. दत्तात्रेयाचे पिता अत्रि ऋषी, हे ऋग्वेदातल्या पाचव्या मंडलातील ऋचांचे लेखक किवा संकलक होते; माता अनसूया ही सांख्य तत्त्वज्ञानी कपिलमुनींची बहीण, तर महाभारतात कुंतीस असामान्य आशीर्वाद देणारे तापट ऋषी दुर्वास हे अनसूयाचे पुत्र. ही दत्ताची नातेवाईक मंडळी विशेष उल्लेखनीय आहेत. पुराणांत वर्णन केलेल्या दत्तशिष्यापैकी यदु, आयु, अलर्क, [[सहस्रार्जुन]] व परशुराम हे क्षत्रिय वृत्तीचे आहेत. उपनिषदांत उल्लेख असलेला सांकृती हा दत्तशिष्य एक महामुनी होता असे मानले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=5QVXAAAAMAAJ&q=%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE+%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE&dq=%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE+%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjj57anmZffAhVRU30KHVNxC5sQ6AEIPDAE|title=Śrīdattātreya-jñānakośa|last=Jośī|first=Pralhāda Narahara|date=1974|publisher=Surekhā Prakāśana-Grantha|language=mr}}</ref>
==संप्रदाय==
एक महान [[योगी]] म्हणून दत्तात्रेयास [[नाथ संप्रदाय|नाथ]], [[महानुभाव पंथ]], आद्य ग्रंथ लीळाचरित्र, [[दत्त संप्रदाय]], तांत्रिक इत्यादी संप्रदायांतील साधक [[उपास्यदैवत]] मानतात.
नाथ संप्रदायात 'राऊळ' अथवा रावळ या नावाने एक उपपंथ आहे. पंथाचे प्रवर्तक नागनाथ हे सिद्धपुरुष होते. या उपपंथात [[मुसलमान]] धर्मातील अनेक मंडळी उपासना करताना आढळतात. महानुभाव संप्रदाय हा दत्त संप्रदायच आहे. या संप्रदायाचे प्रवर्तक श्रीचक्रधर यांची परंपरा दत्तात्रेय-चांगदेव राऊळ-गुंडम राऊळ-चक्रधर अशी आहे. चक्रधरांनी दत्तात्रेयाला पूज्य मानले आहे. श्रीचांगदेव राऊळ यांना इसवी सन ११०० च्या सुमारास दत्तदर्शन झाले असा लिखित उल्लेख आहे.
==समावेशकता==
[[गोरक्षनाथ|गोरक्षनाथाने]] अकराव्या शतकात अनेक शैव, शाक्त, वैदिक, अवैदिक धर्मपंथांना एकत्र केले व नाथपंथाची स्थापना केली. दत्तात्रेय हा [[वारकरी संप्रदाय|वारकऱ्यांनाही]] पूज्य आहे. श्री [[ज्ञानदेव]] आणि श्री [[एकनाथ]] हे दत्तोपासक होते. आनंद संप्रदायाची गुरुपरंपरा ही दत्तात्रेयादी आहे. चैतन्य संप्रदायाची गुरुपरंपरा राघव-चैतन्य-केशव-बाबाजी- [[तुकाराम]] अशी आहे. या परंपरेतील राघव चैतन्यांनी दत्ताची उपासना केली होती. मुस्लिमांत या देवतेचा निर्देश शहा फकीर म्हणून होतो. भक्तांसाठी दत्तप्रभू मलंग वेश धारण करतात, अशी धारणा आहे. यामुळे दत्ताचे अनेक भक्त मुसलमान असतात.
==आखाडे==
[[दशनामी नागा संप्रदाय|दशनामी नागा]] साधूंचे सहा मुख्य आखाडे आहेत. हे शैवपंथाचे आखाडे आहेत. हे आखाडे सर्वात जुने समजले जातात. त्यातील एक आखाडा हा [[भैरव आखाडा]] म्हणूनही ओळखला जातो. या आखाड्याची देवता पूर्वी भैरव असावी. त्यावरूनच हे नाव पडले असावे. आज मात्र दत्तात्रेय ही या आखाड्याची प्रमुख देवता आहे.
==महाराष्ट्रातील दत्त मंदिर व तीर्थ क्षेत्रे ==
* श्री क्षेत्र प्रयाग दत्त मंदिर कोल्हापूर
*श्री क्षेत्र अक्कलकोट
* श्री क्षेत्र अंतापूर
* श्री क्षेत्र अनसूयातीर्थ
*श्री दत्त मंदिर संस्थान, रावेर, जळगांव
* श्री क्षेत्र नगांव बु ( धुळे , महाराष्ट्र )
* श्री क्षेत्र अंबेजोगाई
* श्री क्षेत्र अमरकंटक
* श्री क्षेत्र अमरापूर
* श्री क्षेत्र आष्टी दत्तमंदिर
* श्री क्षेत्र आष्टे दत्तमंदिर
* श्री एकमुखी दत्तमूर्ती (कोल्हापूर, फलटण)
* श्री क्षेत्र औदुंबर
* श्री क्षेत्र कडगंची
* श्री क्षेत्र करंजी
* श्री क्षेत्र कर्दळीवन
* श्री क्षेत्र कारंजा
* श्री क्षेत्र कुबेरेश्र्वर (बडोदा)
* श्री क्षेत्र कुमशी
* श्री क्षेत्र कुरवपूर
* श्री क्षेत्र कोळंबी
* श्री क्षेत्र खामगाव दत्त मंदिर
* श्री क्षेत्र गरुडेश्वर (गुजराथ)
* श्री क्षेत्र गाणगापूर
* श्री क्षेत्र गिरनार गुरुशिखर (गुजराथ)
* श्री सद्गुरू गुरुनाथ मुंगळे ध्यानमंदिर (पुणे)
* श्री क्षेत्र गुरुशिखर अबू (राजस्थान)
* श्री क्षेत्र गेंडीगेट दत्तमंदिर (बडोदा)
* श्री गोरक्षनाथ मंदिर श्रीक्षेत्र भामानगर (धामोरी)
* श्री क्षेत्र चिकुर्डे दत्त देवस्थान
* श्री क्षेत्र चौल दत्तमंदिर
* श्री जंगली महाराज मंदिर (पुणे)
* श्री क्षेत्र जबलपूर पादुकामंदिर
* श्री क्षेत्र जवाहरद्वीप (बुचर आयलंड, मुंबई)
* श्री क्षेत्र टिंगरी
* श्री क्षेत्र डभोई (बडोदा)
* श्री दत्तमंदिर (डिग्रज)
* श्री तारकेश्र्वर स्थान
* श्री दगडूशेठ दत्तमंदिर (पुणे)
* श्री क्षेत्र दत्तभिक्षालिंग
* श्री क्षेत्र दत्तवाडी (सांखळी गोवा)
* श्री क्षेत्र दत्ताश्रम (जालना)
* श्री क्षेत्र देवगड नेवासे
* श्री क्षेत्र नरसी
* श्री क्षेत्र नारायणपूर
* श्री क्षेत्र नारेश्र्वर
* नासिक रोड दत्तमंदिर
* श्री क्षेत्र नीलकंठेश्र्वर (बडोदा)
* श्री क्षेत्र नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी)
* श्री क्षेत्र दत्तगुरू मंदिर,मंगळवार पेठ सातारा (सातारा)
* श्री क्षेत्र पवनी
* श्री क्षेत्र पांचाळेश्र्वर आत्मतीर्थ
* श्री क्षेत्र पिठापूर
* श्री गुरुदेवदत्त मंदिर (पुणे)
* श्री दत्तमंदिर रास्तापेठ (पुणे)
* श्री क्षेत्र पैजारवाडी
* श्री क्षेत्र पैठण
* श्री क्षेत्र बसवकल्याण
* श्री क्षेत्र बाचणी दत्तपादुका
* श्री क्षेत्र बासर आणि ब्रह्मेश्वर
* श्री क्षेत्र बाळेकुंद्री
* श्री भटगाव दत्तमंदिर (नेपाळ)
* श्री भणगे दत्त मंदिर (फलटण)
* श्री क्षेत्र भामानगर (धामोरी)
* श्री क्षेत्र भालोद (गुजराथ)
* श्री क्षेत्र मंथनगड
* श्री क्षेत्र माणगांव
* श्री क्षेत्र माचणूर
* श्री क्षेत्र माणिकनगर
* माधवनगर - फडके दत्तमंदिर
* श्री क्षेत्र माहूर
* श्री क्षेत्र मुरगोड
* श्री क्षेत्र राक्षसभुवन
* श्री क्षेत्र रुईभर दत्तमंदिर
* श्री क्षेत्र लोणी भापकर दत्तमंदिर
* श्री दत्तमंदिर (वाकोला)
* श्री क्षेत्र विजापूर नृसिंह मंदिर
* श्री क्षेत्र वेदान्तनगरी (दत्तदेवस्थान नगर)
* श्री क्षेत्र शिरोळ भोजनपात्र
* श्री क्षेत्र शिर्डी
* श्री क्षेत्र शिवपुरी दत्तमंदिर
* श्री क्षेत्र शुचिन्द्रम दत्तमंदिर
* श्री क्षेत्र शेगाव
* श्री क्षेत्र सटाणे
* श्री साई मंदिर (कुडाळ गोवा)
* श्री क्षेत्र साकुरी
* श्री क्षेत्र सुलीभंजन
* श्री स्वामी समर्थ मठ चेंबूर
* श्री स्वामी समर्थ मठ दादर
* श्री स्वामी समर्थ संस्थान (बडोदा)
* श्री हरिबाबा मंदिर (पणदरे)
* श्री हरिबुवा समाधी मंदिर (फलटण)
* श्री हिंगोलीचे दत्त मंदिर
* श्री दत्त मंदिर बु. अल्लुर (निपाणी गडहिंग्लज रोड)
==उपासनेची वैशिष्ट्ये==
दत्तात्रेयाची उपासना दत्ताला मुख्यत्वे गुरू मानून केली जाते. सगुण प्रतीके उपलब्ध असली तरी उपासनेत पादुकांना प्राधान्य दिलेले आढळते.
'''दत्तात्रेयाची महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि अन्य राज्यांतली तीर्थक्षेत्रे.'''-
* [[औदुंबर]] :
* [[कोल्हापूर]] - श्री क्षेत्र प्रयाग करवीर काशी कोल्हापूर हे एक अत्यंत महत्त्वाचे व पवित्र असे ठिकाण कोल्हापूर पासून अवघ्या 7किलोमीटरच्या अंतरावर वसलेले आहे ,येथे पवित्र पाच नद्यांचा संगम आहे याचे महत्त्व श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये पंधरा व सोळाव्या ओवीमध्ये व श्री करवीर माहात्म्य या ग्रंथामध्ये याची नोंद आहे.येथे श्री दत्तात्रेय रोज नित्यनियमाने स्नानास येतात व चंदन उटी लावतात अशी आख्यायिका आहे.तसेच येथे श्री दत्तगुरूंचे मंदिर आहे त्यामध्ये श्रींच्या स्वयंभू पाषाणी पावदका आहेत. माघ महिन्यामध्ये माघ स्नान यात्रा भरते.या यात्रे साठी व स्नानासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.येथील श्रींची पूजा वंशपरंपरेनुसार श्री अभिनव अशोक गिरीगोसावी यांचेकडे आहे.
*[[कडगंची]] : कडगंची सायंदेव दत्तक्षेत्र हे [[कर्नाटक]] राज्यात [[गुलबर्गा]] शहरापासून २१ किलोमीटरवर गुलबर्गा-आळंद रस्त्यावर असलेले दत्तक्षेत्र सायंदेवाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीसरस्वती गंगाधर यांनी [[श्रीगुरुचरित्र]] हा ग्रंथ येथे लिहिला. कडगंची इथे असलेली श्रीगुरुचरित्राची मूळ प्रत आहे.
* [[कर्दळीवन]] : अक्कलकोट स्वामींची बखर, गुरुचरित्र, द्विसहस्र गुरुचरित्र, पंतमहाराज बाळेकुंद्रीकर यांचे चरित्र, श्रीपाद वल्लभ यांचे चरित्र, इत्यादी दत्त संप्रदायातील साहित्यामध्ये कर्दळीवनाचा उल्लेख आहे.
* [[कारंजा]] : [[लाड कारंजे]], श्रीगुरू नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान.
* [[कुरवपूर]] : श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे वास्तव्य आणि पादुका.
* [[गरुडेश्वर]] : योगी श्री [[वासुदेवानंद सरस्वती]] अर्थात [[टेंबेस्वामी]] यांची समाधी असलेले गरुडेश्वर हे एक दत्तस्थान आहे. [[नर्मदा नदी]]च्या काठावरील हे एक अत्यंत निसर्गरम्य असे ठिकाण आहे. [[नर्मदा परिक्रमा]] करताना हे स्थान लागते. येथील दत्तमूर्ती तीनमुखी सहा हातांची आहे. दत्तजयंती आणि श्री टेंबेस्वामींची पुण्यतिथी हे येथील प्रमुख उत्सव होत.
* [[गाणगापूर]] : नृसिंहसरस्वती यांनी आपले वास्तव्य करून तपाचरण तीर्थाटनात समावेश केल्याने [[गाणगापूर]] आणि [[नरसोबाची वाडी]] ही क्षेत्रे दत्त संप्रदायाकरिता श्रद्धेची बनली आहेत. ते औदुंबर क्षेत्रीही राहिले होते. तसेच श्रीगुरुचरित्रात गाणगापूरचा उल्लेख गाणगापूर, गाणगाभवन, गंधर्वभवन आणि गंधर्वपूर या नावांनी येतो.
* [[गिरनार]] हे गुजराथमधील दत्तक्षेत्र दत्तात्रेय आणि नाथ संप्रदाय या दोघांसाठी महत्त्वाचे आहे. येथे दत्तगुरूंनी साडेबारा हजार वर्षे तप केले असे मानतात. गुजराथमधल्या जुनागढ स्टेशनपासून गिरनार पर्वत ७ कि.मी. अंतरावर आहे. येथे जैन गुरू [[नेमिनाथ|नेमिनाथांचे]] मंदिर आहे. तसेच [[गोरखनाथ]] मंदिर आणि दत्तधुनी आहे. इथे सोमवारी सकाळी ७ ते ९ या वेळात सर्व धुनी सामुग्री रचल्यावर आपोआप अग्नी प्रज्वलित होतो, असे सांगितले जाते. तेथे कमंडलू कुंड नावाचे एक कुंड आहे. या जागी दत्तात्रेयांनी आपला कमंडलू फेकल्याने तिथे गंगा अवतरली असे मानतात.
* [[नरसोबाची वाडी]] : नृसिंहसरस्वती यांनी आपले वास्तव्य करून तपाचरण तीर्थाटनात समावेश केल्याने [[गाणगापूर]] आणि [[नरसोबाची वाडी]] ही क्षेत्रे दत्त संप्रदायाकरिता श्रद्धेची बनली आहेत. ते औदुंबर क्षेत्रीही राहिले होते. हे स्थान[[सांगली]] पासून चाळीस किलोमीटरवर आहे. तसेच श्रीगुरुचरित्रात गाणगापूरचा उल्लेख गाणगापूर, गाणगाभवन, गंधर्वभवन आणि गंधर्वपूर या नावांनी येतो. या स्थानाल नृसिंहवाडी म्हणतात. [[वासुदेवानंद सरस्वती]] उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केले आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले. [[विजापूर]]च्या आदिलशाहने आपल्या मुलीचे आंधळेपण जावे म्हणून येथे दत्ताची प्रार्थना केली होती. त्या मुलीला दृष्टी आल्यामुळे [[आदिलशहा]]ने या मंदिराचे बांधकाम करून दिले असे एक मत आहे.
* [[नारेश्वर]] : हे [[रंगावधूत महाराज]] यांच्या वास्तव्याने पावन झालेले क्षेत्र [[गुजरात]] राज्यात आहे. रंगावधूत स्वामींनी खास स्त्रियांसाठी '[[दत्त बावनी]]' हा ग्रंथ लिहिला. श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी हे त्यांचे गुरू. गुजरातमधील [[वडोदरा]]पासून सुमारे ६० कि.मी.वर हे स्थान आहे. [[नर्मदा परिक्रमा]] करताना हे स्थान लागते. या ठिकाणी दत्त जयंती आणि [[गोकुळाष्टमी]] हे उत्सव साजरे होतात.
* नेपाळच्या भटगाव अथवा भक्तपूर येथेसुद्धा दत्तात्रेयाचे मंदिर आणि उपासना आढळते. चित्र कुटाजवळील अनसूया पर्वत ही श्रीदत्तात्रेयांची जन्मभूमी असल्याचे भक्त मानतात. तसेच येथील एकमुखी आणि द्विभुज अशी दत्तमूर्ती असलेले स्थान हे दत्तात्रेयांचे आद्य स्वरूप म्हणून [[नेपाळ]]मध्ये पूजले जाते.
* [[पीठापूर]]
* [[बसवकल्याण]]
* [[बाळेकुंद्री]]
* [[माणगाव]]
* माहूर : चांगदेव राऊळ हे [[माहूर]]च्या यात्रेनिमित्त [[फलटण]]हून निघाले होते. तसेच ते [[द्वारका]] येथे असताना बावन्न पुरुषांना त्यांनी विद्यादान केले असा लिखित उल्लेख आहे. या गोष्टीवरून माहूरच्या दत्तस्थानाचा महिमा अकराव्या शतकापूर्वी दूरवर पसरलेला होता हे सिद्ध होते.
* [[अक्कलकोट]] : स्वामी समर्थ महाराज १८५७ मध्ये अक्कलकोट येथे वास्तव्यास आले व अखेरपर्यंत तेथेच राहिले. [[सोलापूर]]जवळ असलेल्या अक्कलकोट या गावाचे मूळ नाव प्रज्ञापुरी होते.
*[[श्रीक्षेत्र रुईभर]] [[श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर]] ता. जि. [[उस्मानाबाद]]
===इतर मंदिरे व स्थाने===
* [[अंबेजोगाई]] : आद्यकवी [[मुकुंदराज]] आणि [[संत दासोपंत]] यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थान आहे. दासोपंती पंथाचे हे स्थान आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा दत्त एकमुखी आणि द्विभुज असतो. दासोपंत हे दत्तभक्त होते. श्री दत्तात्रेयांनी त्यांना सगुण रूपात दर्शन दिले होते, असे मानतात. दासोपंतांनी स्थापन केलेले दत्त मंदिर मराठवाड्यातील [[बीड]] जिल्ह्यात या [[अंबेजोगाई]] येथे आहे
* अष्टे :
* [[कोल्हापूर]] : भिक्षा-लिंग-स्थान या नावाचे अजून एक दत्तमंदिर कोल्हापुरात आहे.
* [[खामगाव]] : [[बुलढाणा]] जिल्ह्यातील खामगाव हे दत्त-स्थान आहे. येथे [[संत पाचलेगावकर महाराज|संत पाचलेगावकर महाराजांचा]] मुक्तेश्वर आश्रम आहे. निर्गुण पादुका, टेंबेस्वामींनी दिलेली दत्तमूर्ती यामुळे हे स्थान जागृत मानले जाते. मार्गशीर्ष वद्य द्वादशीला येथे उत्सव असतो.
* चौल : चौलपासून जवळच असलेल्या एका टेकडीवर दत्तस्थान आहे. याचे मूळ नाव चंपावतीनगर होते. आज हे गाव म्हणजेच चेऊल अथवा चौल नावाने ओळखले जाते. हे महाराष्ट्रात कोकणामध्ये [[रेवदंडा|रेवदंड्यापासून]] ५ कि.मी.वर आहे. चौल हे या अष्टागरांचे राजधानीचे ठिकाण होते. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला येथे यात्रा भरते.
* [[फलटण]] ([[सातारा]] जिल्हा) : येथे एकमुखी दत्ताचे एक देऊळ आहे. [[गोंदवलेकर महाराज|गोंदवलेकर महाराजांनी]] दिलेली मूर्ती या देवळात आहे. महाराजांचे भाचे [[श्री भणगे दत्त मंदिर फलटण|'''भणगे''']] यांचे वंशज हे देवस्थान सांभाळतात.
* माणिकनगर : बीदर येथील [[हुमणाबाद]] या तालुक्याच्या ठिकाणापासून एक कि.मी.वर असलेले हे क्षेत्र दत्तभक्तांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. [[श्रीमाणिकप्रभू]] यांच्या वास्स्तव्याने ही भूमी पावन आहे. [[अहमदाबाद]] येथील [[बाबा त्रिवेदी महाराज]] या सिद्ध पुरुषास माणिकप्रभूंचा साक्षात्कार आणि दर्शन याच क्षेत्री घडले असे सांगतात. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी [[नानासाहेब पेशवे|नानासाहेब पेशव्यांनी]] रंगराव यांना माणिकप्रभूंच्या दर्शनासाठी आणि त्यांचा या युद्धाला आशीर्वाद मिळवण्यासाठी माणिकनगरला पाठवले होते. जवळचे [[गुलबर्गा]] रेल्वे स्टेशन असून इथून हुमणाबाद ६५ कि.मी. अंतरावर आहे. येथे अन्नदान वेदपाठशाळा, [[संस्कृत भाषा|संस्कृत]] पाठशाळा, संगीत विद्यालय, अनाथालय, असे उपक्रम चालवले जातात.
* [[विजापूर]] : विजापूरला इब्राहिम आदिलशाहनी बांधलेले दत्तमंदिर आहे.
* सांखळी ([[गोवा]]) : [[डिचोली]] तालुक्यात सांखळी हे गाव आहे. येथे हे मंदिर आहे. या ठिकाणाला क्षेत्र दत्तवाडी म्हणून ओळखतात. या ठिकाणी [[रामनवमी]], [[अक्षय्य तृतीया]], [[शारदीय नवरात्र|नवरात्रोत्सव]], [[महाशिवरात्र|महाशिवरात्री]] आणि [[दत्त जयंती]] असे उत्सव साजरे होतात. लक्ष्मण कामत या दत्तभक्ताने या मंदिराची स्थापना केली.
* श्रीक्षेत्र रुईभर [[श्रीदत्त मंदिर संस्थान रुईभर]] ता. जि. [[उस्मानाबाद]] पासून १२ कि. मी. अंतरावरील गाव.
== शिष्य व कार्य==
[[श्रीपाद वल्लभ]] व [[नृसिंह सरस्वती]] हे इ. स. १३७८ साली जन्मले. या दोघांनी दत्तसंप्रदायाचे पुनरुज्जीवन केले, असे काहीजण मानतात. तत्कालीन [[मुस्लिम|मुसलमानांच्या]] आक्रमणापासून जनजागृती करून आपल्या धर्माचे रक्षण यांनी केले.
===संप्रदायाचे ग्रंथ===
* अथर्ववेदात दत्तात्रेय उपनिषदाचा समावेश आहे.
* अवधूतगीता नावाचा ग्रंथ एक प्रमाणग्रंथ म्हणून प्रतिष्ठा पावला आहे.
* गुरुगीता
* [[गोरक्षनाथ]] लिखित हिंदी रचनांचे संकलन [[गोरखबानी]] या ग्रंथात झाले आहे.
* श्री दत्तगुरूंनी 'दत्त संहिता' नावाचा ग्रंथ लिहिला.
* दत्तप्रबोध हा ग्रंथ कावडीबुवा यांनी लिहिला.
* परशुरामांनी त्यावर आधारित 'परशुराम कल्पसूत्र' नावाची पन्नास खंडांची रचना केली.
* सुमेधाने या दोन ग्रंथांच्या आधाराने त्रिपुररहस्य नावाचा ग्रंथ रचला.
* महानुभावांच्या आद्य ग्रंथापैकी 'साती ग्रंथ' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सात ग्रंथातील 'उद्धवगीता' या भास्करभट बोरीकर नावाच्या एकादशटीकेत प्रारंभीच दत्तात्रेयाला नमन केलेले आहे.
* [[मुकुंदराज]] या आद्य [[मराठी]] कवीचे नाथपरंपरेशी जोडणारे उल्लेख आढळतात.
* [https://blog.dattaprabodhinee.org/2017/09/protocol.html दत्तमहिमा] गाण्यासाठी लिहिलेला सैदाद्रवर्णन हा ग्रंथ आहे.
दासबोधाच्या रचनेसाठी [[रामदास स्वामी]] यांनी दत्तप्रणीत अवधूतगीतेचा आणि गुरुगीतेचा उपयोग केला होता असे दिसून येते.
==संबंधित ग्रंथ==
* [[श्रीगुरुचरित्र]] लेखक सरस्वती गंगाधर
* दत्तप्रबोध
* दत्तमाहात्म्य
* गुरुलीलामृत
* नवनाथभक्तिसार
* नवनाथ सार - लेखक धुंडिसुत मालू
* दक्षिणामूर्ती संहिता
* दत्तसंहिता
==आधुनिक पुस्तके==
* आध्यात्मिक साधना पूर्वतयारी - लेखक श्री. कुलदीप निकम दत्तप्रबोधिनी प्रकाशन<ref>[https://www.dattaprabodhinee.com/product/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/]</ref>
* दत्त अनुभूती : स्वामिकृपेने घडलेल्या ११ गिरनार वाऱ्यांमधील चमत्कारिक अनुभव (आनंद कामत)
* दत्त संप्रदायाचा इतिहास - लेखक डॉ. [[रा.चिं. ढेरे]] पद्मगंधा प्रकाशन
* श्रीदत्तात्रेय ज्ञानकोश - संपादक डॉ. [[प्र.न. जोशी]]
* 'मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास : तंत्र, योग आणि भक्ती' - लेखक डॉ. सुधाकर देशमुख, पद्मगंधा प्रकाशन
* दत्त माझा दिनानाथ (डाॅ. ॐश्रीश श्रीदत्तोपासक)
==गीते==
[[आर. एन. पराडकर]] या दत्ताचे भक्त असलेल्या गायकाने यमन, दरबारी कानडा, पहाडी, भैरवी असे अनेक राग वापरून दत्ताची गीते म्हटली आहेत. पराडकर यांच्या निधनानंतर त्यांची परंपरा [[गायक]] [[अजित कडकडे]] हे चालवत आहेत. ’ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरीं बसले, मला हे दत्तगुरू दिसले’ हे [[आशा भोसले]] यांनी गायलेले ’आम्ही जातो आमुच्या गावा’ या चित्रपटातले गीतही प्रसिद्ध आहे. अजित कडकडे यांनी गायलेेले प्रवीण दवणे यांचे आणखी एक गीत : 'निघालो घेऊन दत्ताची पालखी'; संगीतकार नंदू होनप.
===पराडकर यांची सुप्रसिद्ध गीते===
* अनुसूयेच्या धामी आले (कवी सुधांशु, संगीत विठ्ठल शिंदे)
* आज मी दत्तगुरू पाहिले
* कृष्णाकाठी दत्तगुरूंचा नित्य असे संचार (कवी डॉ. व्ही.टी. पंचभाई, संगीत आर.एन. पराडकर)
* गगनिचे नंदादीप जळती (कवी डॉ. व्ही.टी. पंचभाई, संगीत आर.एन. पराडकर)
* गुरुदत्त पाहिले कृष्णातिरीं
* गेलो दत्तमयी होउनी (कवी गिरिबाल, संगीत शांताराम पाबळकर)
* जय जय दत्तराज माऊली (कवी सुधांशु, संगीत विठ्ठल शिंदे)
* दत्तगुरूंना स्मरा
* दत्तगुरू सुखधाम, माझा दत्तगुरू सुख धाम
* दत्त दिगंबर दैवत माझे (कवी सुधांशु, संगीत आर.एन. पराडकर)
* दत्तराज पाहुनी आज तुष्टलो मनी
* दत्ता दिगंबरा या हो
* दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. (कवी सुधांशु; राग यमन)
* धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायाची (पारंपरिक गीत)
* निघालो घेऊन दत्ताची पालखी (संगीत-सद्गुरू नंदू होनप)
* पुजा हो दत्तगुरू दिनरात (कवी गुलाब भेदोडकर)
* मज भेटुनी जा हो दत्तसख्या अवधूता
* माझी देवपूजा पाय तुझे (कवी शिवदीन केसरी),
वगैरे.
.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू दैवते]]
[[वर्ग:दत्त संप्रदाय]]
owjtxrgunsn0lnfmpja9np3ot2zc787
2141084
2141083
2022-07-28T14:35:58Z
2409:4042:4D3E:1CEF:6C3C:9841:71D0:F05C
/* उपासनेची वैशिष्ट्ये */अप्रस्तुत माहिती वगळली आणि टंकनदोष सुधारला.
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी श्रीदत्तात्रेय |दत्त (निःसंदिग्धीकरण)}}
{{माहितीचौकट हिंदू देवता
| नाव = दत्तात्रेय
| चित्र = Ravi_Varma-Dattatreya.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_title = राजा रविवर्म्यांनी काढलेले दत्तात्रेयांचे चित्र
| आधिपत्य =
| नाव_मराठी_देवनागरी_लेखन = दत्तात्रेय
| नाव_संस्कृत_देवनागरी_लेखन = दत्तात्रेयः
| नाव_पाली_लेखन =
| निवासस्थान = श्री क्षेत्र गाणगापूर
| लोक =
| वाहन =
| शस्त्र = त्रिशूळ, चक्र
| वडील_नाव = अत्री ऋषि
| आई_नाव = अनुसया
| पती_नाव =
| पत्नी_नाव =अनघालक्ष्मी
| अपत्ये =
| अन्य_नावे = दत्त, अवधूत, गुरुदेव, श्रीपाद, दिगंबर
| या_देवतेचे_अन्य_अवतार = श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ
| या_अवताराची_मुख्य_देवता = ब्रह्मा, विष्णू, महेश (शिव)
| मंत्र = दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरूदेव दत्त
| नामोल्लेख_धार्मिक_साहित्य = गुरुचरित्र ,नवनाथ भक्तिसार
| मुख्य_तीर्थक्षेत्रे = औदुंबर, नरसोबाची वाडी, पिठापूर, गाणगापूर, माहूर, गिरनार पर्वत
| तळटिपा =
}}
'''दत्त (दत्तात्रेय)''' हे एक योगी असून [[हिंदू धर्म|हिंदू धर्मात]] त्यांना [[देव]] मानले जाते. स्वधर्म आणि स्वसंस्कृती संकटग्रस्त असताना त्यांची जोपासना व संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य दत्त संप्रदायाने केले. दत्त ही देवता [[अत्रि]] ऋषी व त्यांची पत्नी [[अनुसया]] यांचे पुत्र असून त्यांना [[दुर्वास]] व [[सोम]] नावाचे दोन भाऊ आहेत<ref>{{स्रोत पुस्तक | title = 'भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश'- (खंड १) | संपादक = [[सिद्धेश्वरशास्त्री चित्राव|डॉ. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव]] | प्रकाशक = [[भारतीय चरित्रकोश मंडळ, पुणे]] | आवृत्ती = [[इ.स. १९६८]] | भाषा = मराठी }}</ref>.
हिंदू पौराणिक साहित्यानुसार दत्त, सोम व दुर्वास हे तिघे भाऊ [[विष्णू]], [[ब्रह्मा]] व [[शिव]] यांचे अवतार मानले जातात. पूर्वकाळात विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या दत्ताचे स्वरूप उत्तरकाळात ब्रह्मा, विष्णू व महेश या तिन्ही देवांचे अंशरूप सामावून घेत ''त्रिमुखी'' रूपात उत्क्रमत गेले<ref>{{स्रोत पुस्तक | title = 'दत्त संप्रदायाचा इतिहास' | लेखक = [[रा.चिं. ढेरे]] | प्रकाशक = [[पद्मगंधा प्रकाशन, पुणे]] | आवृत्ती = [[इ.स. १९९९]] | आयएसबीएन = ८१-८६१७७-११९-११९ | भाषा = मराठी }}</ref>. त्रिमूर्तीचे उल्लेख [[मल्लीनाथ]], [[बाण]], [[कालिदास]] इत्यादींनी तसेच [[शूद्रक|शूद्रकाने]] केला दिसतो. आहे. दत्त्तात्रेय ही [[योगसिद्धी]] प्राप्त करून देणारी [[देवता]] आहे, अशी मान्यता आहे. संत [[ एकनाथ]] महाराज, संत [[ तुकाराम]] आदी संतांनी दत्तांचया त्रिमुखी असण्याचा उल्लेख आपल्या अभंगातून केला आहे..
==स्वरूप==
दत्तात्रेय ही तीन शिरे असलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर अथवा अग्नीसमोर बसलेली दिसते. गळ्यात [[रुद्राक्ष]]माळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार कुत्री, मागे गाय असा परिसर दिसून येतो., स्वरूप दिगंबर म्हणजे फक्त पितांबर नेसलेले असा अवस्थेत ध्यानस्थ बसलेले दिसतात. चार कुत्री हे चार [[वेद]] आणि [[शंकर|शंकरा]]चे [[भैरव]] मानले जातात. [[रुद्राक्ष]], अंगावर भस्म यांवरून तो स्मशानात राहणाऱ्या [[शिवा]]चे [[ध्यान]] करत असल्याचे दिसते.
==जन्म कथा/आख्यायिका ==
एकदा श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि श्री महेश (शिव) यांनी अत्रि ऋषी यांची पत्नी अनसूया हिची परीक्षा घेण्याचे ठरवतात. हे तिघेही त्यांच्या आश्रमात ऋषींचा वेष धारण करून भिक्षा मागण्यासाठी जातात आणि भिक्षा म्हणून स्तनपान करण्यासाठीचे मागणी करतात. परंतु माता अनसूया पतिव्रता नारी असल्यामुळे त्यांना निराश न करण्याचे वचन देऊन त्यांचे लहान बालकांत रूपांतर करते व स्तनपान करून त्यांना जेवू घालून झोपवते. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिच्यावर प्रसन्न होऊन त्यांचे खरे रूप दाखवत वर मागण्यास सांगतात. अनसूया त्यांच्याकडे तुम्ही माझी बालके व्हावीत म्हणून वर मागते. तेव्हापासून ह्या तिघांचा एकत्रित संगम म्हणजे श्री दत्तात्रेय होय.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=PcggAAAAMAAJ&q=%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE+%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE&dq=%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE+%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjj57anmZffAhVRU30KHVNxC5sQ6AEISjAH|title=Jivanta vratotsava|last=Kalelkar|first=Dattatraya Balakrishna|date=1972|publisher=Rāshṭrīya Granthamālā|language=mr}}</ref>
==इतिहास==
दत्तात्रेय हे इसवी सनाच्या सुमारे पाचव्या शतकापासून पुराण वाङ्मयात प्रसिद्ध झाले आहेत. [[मार्कंडेय पुराण|मार्कंडेय पुराणात]] सतराव्या-अठराव्या अध्यायात दत्तात्रेयांचा उल्लेख आहे.
दत्ताचा उल्लेख त्याचे साधक, परंपरेने गुरुदेव असा करतात. दत्तात्रेयाचे पिता अत्रि ऋषी, हे ऋग्वेदातल्या पाचव्या मंडलातील ऋचांचे लेखक किवा संकलक होते; माता अनसूया ही सांख्य तत्त्वज्ञानी कपिलमुनींची बहीण, तर महाभारतात कुंतीस असामान्य आशीर्वाद देणारे तापट ऋषी दुर्वास हे अनसूयाचे पुत्र. ही दत्ताची नातेवाईक मंडळी विशेष उल्लेखनीय आहेत. पुराणांत वर्णन केलेल्या दत्तशिष्यापैकी यदु, आयु, अलर्क, [[सहस्रार्जुन]] व परशुराम हे क्षत्रिय वृत्तीचे आहेत. उपनिषदांत उल्लेख असलेला सांकृती हा दत्तशिष्य एक महामुनी होता असे मानले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=5QVXAAAAMAAJ&q=%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE+%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE&dq=%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE+%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjj57anmZffAhVRU30KHVNxC5sQ6AEIPDAE|title=Śrīdattātreya-jñānakośa|last=Jośī|first=Pralhāda Narahara|date=1974|publisher=Surekhā Prakāśana-Grantha|language=mr}}</ref>
==संप्रदाय==
एक महान [[योगी]] म्हणून दत्तात्रेयास [[नाथ संप्रदाय|नाथ]], [[महानुभाव पंथ]], आद्य ग्रंथ लीळाचरित्र, [[दत्त संप्रदाय]], तांत्रिक इत्यादी संप्रदायांतील साधक [[उपास्यदैवत]] मानतात.
नाथ संप्रदायात 'राऊळ' अथवा रावळ या नावाने एक उपपंथ आहे. पंथाचे प्रवर्तक नागनाथ हे सिद्धपुरुष होते. या उपपंथात [[मुसलमान]] धर्मातील अनेक मंडळी उपासना करताना आढळतात. महानुभाव संप्रदाय हा दत्त संप्रदायच आहे. या संप्रदायाचे प्रवर्तक श्रीचक्रधर यांची परंपरा दत्तात्रेय-चांगदेव राऊळ-गुंडम राऊळ-चक्रधर अशी आहे. चक्रधरांनी दत्तात्रेयाला पूज्य मानले आहे. श्रीचांगदेव राऊळ यांना इसवी सन ११०० च्या सुमारास दत्तदर्शन झाले असा लिखित उल्लेख आहे.
==समावेशकता==
[[गोरक्षनाथ|गोरक्षनाथाने]] अकराव्या शतकात अनेक शैव, शाक्त, वैदिक, अवैदिक धर्मपंथांना एकत्र केले व नाथपंथाची स्थापना केली. दत्तात्रेय हा [[वारकरी संप्रदाय|वारकऱ्यांनाही]] पूज्य आहे. श्री [[ज्ञानदेव]] आणि श्री [[एकनाथ]] हे दत्तोपासक होते. आनंद संप्रदायाची गुरुपरंपरा ही दत्तात्रेयादी आहे. चैतन्य संप्रदायाची गुरुपरंपरा राघव-चैतन्य-केशव-बाबाजी- [[तुकाराम]] अशी आहे. या परंपरेतील राघव चैतन्यांनी दत्ताची उपासना केली होती. मुस्लिमांत या देवतेचा निर्देश शहा फकीर म्हणून होतो. भक्तांसाठी दत्तप्रभू मलंग वेश धारण करतात, अशी धारणा आहे. यामुळे दत्ताचे अनेक भक्त मुसलमान असतात.
==आखाडे==
[[दशनामी नागा संप्रदाय|दशनामी नागा]] साधूंचे सहा मुख्य आखाडे आहेत. हे शैवपंथाचे आखाडे आहेत. हे आखाडे सर्वात जुने समजले जातात. त्यातील एक आखाडा हा [[भैरव आखाडा]] म्हणूनही ओळखला जातो. या आखाड्याची देवता पूर्वी भैरव असावी. त्यावरूनच हे नाव पडले असावे. आज मात्र दत्तात्रेय ही या आखाड्याची प्रमुख देवता आहे.
==महाराष्ट्रातील दत्त मंदिर व तीर्थ क्षेत्रे ==
* श्री क्षेत्र प्रयाग दत्त मंदिर कोल्हापूर
*श्री क्षेत्र अक्कलकोट
* श्री क्षेत्र अंतापूर
* श्री क्षेत्र अनसूयातीर्थ
*श्री दत्त मंदिर संस्थान, रावेर, जळगांव
* श्री क्षेत्र नगांव बु ( धुळे , महाराष्ट्र )
* श्री क्षेत्र अंबेजोगाई
* श्री क्षेत्र अमरकंटक
* श्री क्षेत्र अमरापूर
* श्री क्षेत्र आष्टी दत्तमंदिर
* श्री क्षेत्र आष्टे दत्तमंदिर
* श्री एकमुखी दत्तमूर्ती (कोल्हापूर, फलटण)
* श्री क्षेत्र औदुंबर
* श्री क्षेत्र कडगंची
* श्री क्षेत्र करंजी
* श्री क्षेत्र कर्दळीवन
* श्री क्षेत्र कारंजा
* श्री क्षेत्र कुबेरेश्र्वर (बडोदा)
* श्री क्षेत्र कुमशी
* श्री क्षेत्र कुरवपूर
* श्री क्षेत्र कोळंबी
* श्री क्षेत्र खामगाव दत्त मंदिर
* श्री क्षेत्र गरुडेश्वर (गुजराथ)
* श्री क्षेत्र गाणगापूर
* श्री क्षेत्र गिरनार गुरुशिखर (गुजराथ)
* श्री सद्गुरू गुरुनाथ मुंगळे ध्यानमंदिर (पुणे)
* श्री क्षेत्र गुरुशिखर अबू (राजस्थान)
* श्री क्षेत्र गेंडीगेट दत्तमंदिर (बडोदा)
* श्री गोरक्षनाथ मंदिर श्रीक्षेत्र भामानगर (धामोरी)
* श्री क्षेत्र चिकुर्डे दत्त देवस्थान
* श्री क्षेत्र चौल दत्तमंदिर
* श्री जंगली महाराज मंदिर (पुणे)
* श्री क्षेत्र जबलपूर पादुकामंदिर
* श्री क्षेत्र जवाहरद्वीप (बुचर आयलंड, मुंबई)
* श्री क्षेत्र टिंगरी
* श्री क्षेत्र डभोई (बडोदा)
* श्री दत्तमंदिर (डिग्रज)
* श्री तारकेश्र्वर स्थान
* श्री दगडूशेठ दत्तमंदिर (पुणे)
* श्री क्षेत्र दत्तभिक्षालिंग
* श्री क्षेत्र दत्तवाडी (सांखळी गोवा)
* श्री क्षेत्र दत्ताश्रम (जालना)
* श्री क्षेत्र देवगड नेवासे
* श्री क्षेत्र नरसी
* श्री क्षेत्र नारायणपूर
* श्री क्षेत्र नारेश्र्वर
* नासिक रोड दत्तमंदिर
* श्री क्षेत्र नीलकंठेश्र्वर (बडोदा)
* श्री क्षेत्र नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी)
* श्री क्षेत्र दत्तगुरू मंदिर,मंगळवार पेठ सातारा (सातारा)
* श्री क्षेत्र पवनी
* श्री क्षेत्र पांचाळेश्र्वर आत्मतीर्थ
* श्री क्षेत्र पिठापूर
* श्री गुरुदेवदत्त मंदिर (पुणे)
* श्री दत्तमंदिर रास्तापेठ (पुणे)
* श्री क्षेत्र पैजारवाडी
* श्री क्षेत्र पैठण
* श्री क्षेत्र बसवकल्याण
* श्री क्षेत्र बाचणी दत्तपादुका
* श्री क्षेत्र बासर आणि ब्रह्मेश्वर
* श्री क्षेत्र बाळेकुंद्री
* श्री भटगाव दत्तमंदिर (नेपाळ)
* श्री भणगे दत्त मंदिर (फलटण)
* श्री क्षेत्र भामानगर (धामोरी)
* श्री क्षेत्र भालोद (गुजराथ)
* श्री क्षेत्र मंथनगड
* श्री क्षेत्र माणगांव
* श्री क्षेत्र माचणूर
* श्री क्षेत्र माणिकनगर
* माधवनगर - फडके दत्तमंदिर
* श्री क्षेत्र माहूर
* श्री क्षेत्र मुरगोड
* श्री क्षेत्र राक्षसभुवन
* श्री क्षेत्र रुईभर दत्तमंदिर
* श्री क्षेत्र लोणी भापकर दत्तमंदिर
* श्री दत्तमंदिर (वाकोला)
* श्री क्षेत्र विजापूर नृसिंह मंदिर
* श्री क्षेत्र वेदान्तनगरी (दत्तदेवस्थान नगर)
* श्री क्षेत्र शिरोळ भोजनपात्र
* श्री क्षेत्र शिर्डी
* श्री क्षेत्र शिवपुरी दत्तमंदिर
* श्री क्षेत्र शुचिन्द्रम दत्तमंदिर
* श्री क्षेत्र शेगाव
* श्री क्षेत्र सटाणे
* श्री साई मंदिर (कुडाळ गोवा)
* श्री क्षेत्र साकुरी
* श्री क्षेत्र सुलीभंजन
* श्री स्वामी समर्थ मठ चेंबूर
* श्री स्वामी समर्थ मठ दादर
* श्री स्वामी समर्थ संस्थान (बडोदा)
* श्री हरिबाबा मंदिर (पणदरे)
* श्री हरिबुवा समाधी मंदिर (फलटण)
* श्री हिंगोलीचे दत्त मंदिर
* श्री दत्त मंदिर बु. अल्लुर (निपाणी गडहिंग्लज रोड)
==उपासनेची वैशिष्ट्ये==
दत्तात्रेयाची उपासना दत्ताला मुख्यत्वे गुरू मानून केली जाते. सगुण प्रतीके उपलब्ध असली तरी उपासनेत पादुकांना प्राधान्य दिलेले आढळते.
'''दत्तात्रेयाची महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि अन्य राज्यांतली तीर्थक्षेत्रे.'''-
* [[औदुंबर]] :
* [[कोल्हापूर]] - श्री क्षेत्र प्रयाग करवीर काशी कोल्हापूर हे एक अत्यंत महत्त्वाचे व पवित्र असे ठिकाण कोल्हापूर पासून अवघ्या 7किलोमीटरच्या अंतरावर वसलेले आहे ,येथे पवित्र पाच नद्यांचा संगम आहे याचे महत्त्व श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये पंधरा व सोळाव्या ओवीमध्ये व श्री करवीर माहात्म्य या ग्रंथामध्ये याची नोंद आहे.येथे श्री दत्तात्रेय रोज नित्यनियमाने स्नानास येतात व चंदन उटी लावतात अशी आख्यायिका आहे.तसेच येथे श्री दत्तगुरूंचे मंदिर आहे त्यामध्ये श्रींच्या स्वयंभू पाषाणी पावदका आहेत. माघ महिन्यामध्ये माघ स्नान यात्रा भरते.या यात्रे साठी व स्नानासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.येथील श्रींची पूजा वंशपरंपरेनुसार श्री अभिनव अशोक गिरीगोसावी यांचेकडे आहे.
*[[कडगंची]] : कडगंची सायंदेव दत्तक्षेत्र हे [[कर्नाटक]] राज्यात [[गुलबर्गा]] शहरापासून २१ किलोमीटरवर गुलबर्गा-आळंद रस्त्यावर असलेले दत्तक्षेत्र सायंदेवाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीसरस्वती गंगाधर यांनी [[श्रीगुरुचरित्र]] हा ग्रंथ येथे लिहिला. कडगंची इथे असलेली श्रीगुरुचरित्राची मूळ प्रत आहे.
* [[कर्दळीवन]] : अक्कलकोट स्वामींची बखर, गुरुचरित्र, द्विसहस्र गुरुचरित्र, पंतमहाराज बाळेकुंद्रीकर यांचे चरित्र, श्रीपाद वल्लभ यांचे चरित्र, इत्यादी दत्त संप्रदायातील साहित्यामध्ये कर्दळीवनाचा उल्लेख आहे.
* [[कारंजा]] : [[लाड कारंजे]], श्रीगुरू नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान.
* [[कुरवपूर]] : श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे वास्तव्य आणि पादुका.
* [[गरुडेश्वर]] : योगी श्री [[वासुदेवानंद सरस्वती]] अर्थात [[टेंबेस्वामी]] यांची समाधी असलेले गरुडेश्वर हे एक दत्तस्थान आहे. [[नर्मदा नदी]]च्या काठावरील हे एक अत्यंत निसर्गरम्य असे ठिकाण आहे. [[नर्मदा परिक्रमा]] करताना हे स्थान लागते. येथील दत्तमूर्ती तीनमुखी सहा हातांची आहे. दत्तजयंती आणि श्री टेंबेस्वामींची पुण्यतिथी हे येथील प्रमुख उत्सव होत.
* [[गाणगापूर]] : नृसिंहसरस्वती यांनी आपले वास्तव्य करून तपाचरण तीर्थाटनात समावेश केल्याने [[गाणगापूर]] आणि [[नरसोबाची वाडी]] ही क्षेत्रे दत्त संप्रदायाकरिता श्रद्धेची बनली आहेत. ते औदुंबर क्षेत्रीही राहिले होते. तसेच श्रीगुरुचरित्रात गाणगापूरचा उल्लेख गाणगापूर, गाणगाभवन, गंधर्वभवन आणि गंधर्वपूर या नावांनी येतो.
* [[गिरनार]] हे गुजराथमधील दत्तक्षेत्र दत्तात्रेय आणि नाथ संप्रदाय या दोघांसाठी महत्त्वाचे आहे. येथे दत्तगुरूंनी साडेबारा हजार वर्षे तप केले असे मानतात. गुजराथमधल्या जुनागढ स्टेशनपासून गिरनार पर्वत ७ कि.मी. अंतरावर आहे. येथे जैन गुरू [[नेमिनाथ|नेमिनाथांचे]] मंदिर आहे. तसेच [[गोरखनाथ]] मंदिर आणि दत्तधुनी आहे. इथे सोमवारी सकाळी ७ ते ९ या वेळात सर्व धुनी सामुग्री रचल्यावर आपोआप अग्नी प्रज्वलित होतो, असे सांगितले जाते. तेथे कमंडलू कुंड नावाचे एक कुंड आहे. या जागी दत्तात्रेयांनी आपला कमंडलू फेकल्याने तिथे गंगा अवतरली असे मानतात.
* [[नरसोबाची वाडी]] : नृसिंहसरस्वती यांनी आपले वास्तव्य करून तपाचरण तीर्थाटनात समावेश केल्याने [[गाणगापूर]] आणि [[नरसोबाची वाडी]] ही क्षेत्रे दत्त संप्रदायाकरिता श्रद्धेची बनली आहेत. ते औदुंबर क्षेत्रीही राहिले होते. हे स्थान[[सांगली]] पासून चाळीस किलोमीटरवर आहे. या स्थानाला नृसिंहवाडी म्हणतात. [[वासुदेवानंद सरस्वती]] उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केले आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले. [[विजापूर]]च्या आदिलशाहने आपल्या मुलीचे आंधळेपण जावे म्हणून येथे दत्ताची प्रार्थना केली होती. त्या मुलीला दृष्टी आल्यामुळे [[आदिलशहा]]ने या मंदिराचे बांधकाम करून दिले असे एक मत आहे.
* [[नारेश्वर]] : हे [[रंगावधूत महाराज]] यांच्या वास्तव्याने पावन झालेले क्षेत्र [[गुजरात]] राज्यात आहे. रंगावधूत स्वामींनी खास स्त्रियांसाठी '[[दत्त बावनी]]' हा ग्रंथ लिहिला. श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी हे त्यांचे गुरू. गुजरातमधील [[वडोदरा]]पासून सुमारे ६० कि.मी.वर हे स्थान आहे. [[नर्मदा परिक्रमा]] करताना हे स्थान लागते. या ठिकाणी दत्त जयंती आणि [[गोकुळाष्टमी]] हे उत्सव साजरे होतात.
* नेपाळच्या भटगाव अथवा भक्तपूर येथेसुद्धा दत्तात्रेयाचे मंदिर आणि उपासना आढळते. चित्र कुटाजवळील अनसूया पर्वत ही श्रीदत्तात्रेयांची जन्मभूमी असल्याचे भक्त मानतात. तसेच येथील एकमुखी आणि द्विभुज अशी दत्तमूर्ती असलेले स्थान हे दत्तात्रेयांचे आद्य स्वरूप म्हणून [[नेपाळ]]मध्ये पूजले जाते.
* [[पीठापूर]]
* [[बसवकल्याण]]
* [[बाळेकुंद्री]]
* [[माणगाव]]
* माहूर : चांगदेव राऊळ हे [[माहूर]]च्या यात्रेनिमित्त [[फलटण]]हून निघाले होते. तसेच ते [[द्वारका]] येथे असताना बावन्न पुरुषांना त्यांनी विद्यादान केले असा लिखित उल्लेख आहे. या गोष्टीवरून माहूरच्या दत्तस्थानाचा महिमा अकराव्या शतकापूर्वी दूरवर पसरलेला होता हे सिद्ध होते.
* [[अक्कलकोट]] : स्वामी समर्थ महाराज १८५७ मध्ये अक्कलकोट येथे वास्तव्यास आले व अखेरपर्यंत तेथेच राहिले. [[सोलापूर]]जवळ असलेल्या अक्कलकोट या गावाचे मूळ नाव प्रज्ञापुरी होते.
*[[श्रीक्षेत्र रुईभर]] [[श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर]] ता. जि. [[उस्मानाबाद]]
===इतर मंदिरे व स्थाने===
* [[अंबेजोगाई]] : आद्यकवी [[मुकुंदराज]] आणि [[संत दासोपंत]] यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थान आहे. दासोपंती पंथाचे हे स्थान आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा दत्त एकमुखी आणि द्विभुज असतो. दासोपंत हे दत्तभक्त होते. श्री दत्तात्रेयांनी त्यांना सगुण रूपात दर्शन दिले होते, असे मानतात. दासोपंतांनी स्थापन केलेले दत्त मंदिर मराठवाड्यातील [[बीड]] जिल्ह्यात या [[अंबेजोगाई]] येथे आहे
* अष्टे :
* [[कोल्हापूर]] : भिक्षा-लिंग-स्थान या नावाचे अजून एक दत्तमंदिर कोल्हापुरात आहे.
* [[खामगाव]] : [[बुलढाणा]] जिल्ह्यातील खामगाव हे दत्त-स्थान आहे. येथे [[संत पाचलेगावकर महाराज|संत पाचलेगावकर महाराजांचा]] मुक्तेश्वर आश्रम आहे. निर्गुण पादुका, टेंबेस्वामींनी दिलेली दत्तमूर्ती यामुळे हे स्थान जागृत मानले जाते. मार्गशीर्ष वद्य द्वादशीला येथे उत्सव असतो.
* चौल : चौलपासून जवळच असलेल्या एका टेकडीवर दत्तस्थान आहे. याचे मूळ नाव चंपावतीनगर होते. आज हे गाव म्हणजेच चेऊल अथवा चौल नावाने ओळखले जाते. हे महाराष्ट्रात कोकणामध्ये [[रेवदंडा|रेवदंड्यापासून]] ५ कि.मी.वर आहे. चौल हे या अष्टागरांचे राजधानीचे ठिकाण होते. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला येथे यात्रा भरते.
* [[फलटण]] ([[सातारा]] जिल्हा) : येथे एकमुखी दत्ताचे एक देऊळ आहे. [[गोंदवलेकर महाराज|गोंदवलेकर महाराजांनी]] दिलेली मूर्ती या देवळात आहे. महाराजांचे भाचे [[श्री भणगे दत्त मंदिर फलटण|'''भणगे''']] यांचे वंशज हे देवस्थान सांभाळतात.
* माणिकनगर : बीदर येथील [[हुमणाबाद]] या तालुक्याच्या ठिकाणापासून एक कि.मी.वर असलेले हे क्षेत्र दत्तभक्तांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. [[श्रीमाणिकप्रभू]] यांच्या वास्स्तव्याने ही भूमी पावन आहे. [[अहमदाबाद]] येथील [[बाबा त्रिवेदी महाराज]] या सिद्ध पुरुषास माणिकप्रभूंचा साक्षात्कार आणि दर्शन याच क्षेत्री घडले असे सांगतात. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी [[नानासाहेब पेशवे|नानासाहेब पेशव्यांनी]] रंगराव यांना माणिकप्रभूंच्या दर्शनासाठी आणि त्यांचा या युद्धाला आशीर्वाद मिळवण्यासाठी माणिकनगरला पाठवले होते. जवळचे [[गुलबर्गा]] रेल्वे स्टेशन असून इथून हुमणाबाद ६५ कि.मी. अंतरावर आहे. येथे अन्नदान वेदपाठशाळा, [[संस्कृत भाषा|संस्कृत]] पाठशाळा, संगीत विद्यालय, अनाथालय, असे उपक्रम चालवले जातात.
* [[विजापूर]] : विजापूरला इब्राहिम आदिलशाहनी बांधलेले दत्तमंदिर आहे.
* सांखळी ([[गोवा]]) : [[डिचोली]] तालुक्यात सांखळी हे गाव आहे. येथे हे मंदिर आहे. या ठिकाणाला क्षेत्र दत्तवाडी म्हणून ओळखतात. या ठिकाणी [[रामनवमी]], [[अक्षय्य तृतीया]], [[शारदीय नवरात्र|नवरात्रोत्सव]], [[महाशिवरात्र|महाशिवरात्री]] आणि [[दत्त जयंती]] असे उत्सव साजरे होतात. लक्ष्मण कामत या दत्तभक्ताने या मंदिराची स्थापना केली.
* श्रीक्षेत्र रुईभर [[श्रीदत्त मंदिर संस्थान रुईभर]] ता. जि. [[उस्मानाबाद]] पासून १२ कि. मी. अंतरावरील गाव.
== शिष्य व कार्य==
[[श्रीपाद वल्लभ]] व [[नृसिंह सरस्वती]] हे इ. स. १३७८ साली जन्मले. या दोघांनी दत्तसंप्रदायाचे पुनरुज्जीवन केले, असे काहीजण मानतात. तत्कालीन [[मुस्लिम|मुसलमानांच्या]] आक्रमणापासून जनजागृती करून आपल्या धर्माचे रक्षण यांनी केले.
===संप्रदायाचे ग्रंथ===
* अथर्ववेदात दत्तात्रेय उपनिषदाचा समावेश आहे.
* अवधूतगीता नावाचा ग्रंथ एक प्रमाणग्रंथ म्हणून प्रतिष्ठा पावला आहे.
* गुरुगीता
* [[गोरक्षनाथ]] लिखित हिंदी रचनांचे संकलन [[गोरखबानी]] या ग्रंथात झाले आहे.
* श्री दत्तगुरूंनी 'दत्त संहिता' नावाचा ग्रंथ लिहिला.
* दत्तप्रबोध हा ग्रंथ कावडीबुवा यांनी लिहिला.
* परशुरामांनी त्यावर आधारित 'परशुराम कल्पसूत्र' नावाची पन्नास खंडांची रचना केली.
* सुमेधाने या दोन ग्रंथांच्या आधाराने त्रिपुररहस्य नावाचा ग्रंथ रचला.
* महानुभावांच्या आद्य ग्रंथापैकी 'साती ग्रंथ' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सात ग्रंथातील 'उद्धवगीता' या भास्करभट बोरीकर नावाच्या एकादशटीकेत प्रारंभीच दत्तात्रेयाला नमन केलेले आहे.
* [[मुकुंदराज]] या आद्य [[मराठी]] कवीचे नाथपरंपरेशी जोडणारे उल्लेख आढळतात.
* [https://blog.dattaprabodhinee.org/2017/09/protocol.html दत्तमहिमा] गाण्यासाठी लिहिलेला सैदाद्रवर्णन हा ग्रंथ आहे.
दासबोधाच्या रचनेसाठी [[रामदास स्वामी]] यांनी दत्तप्रणीत अवधूतगीतेचा आणि गुरुगीतेचा उपयोग केला होता असे दिसून येते.
==संबंधित ग्रंथ==
* [[श्रीगुरुचरित्र]] लेखक सरस्वती गंगाधर
* दत्तप्रबोध
* दत्तमाहात्म्य
* गुरुलीलामृत
* नवनाथभक्तिसार
* नवनाथ सार - लेखक धुंडिसुत मालू
* दक्षिणामूर्ती संहिता
* दत्तसंहिता
==आधुनिक पुस्तके==
* आध्यात्मिक साधना पूर्वतयारी - लेखक श्री. कुलदीप निकम दत्तप्रबोधिनी प्रकाशन<ref>[https://www.dattaprabodhinee.com/product/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/]</ref>
* दत्त अनुभूती : स्वामिकृपेने घडलेल्या ११ गिरनार वाऱ्यांमधील चमत्कारिक अनुभव (आनंद कामत)
* दत्त संप्रदायाचा इतिहास - लेखक डॉ. [[रा.चिं. ढेरे]] पद्मगंधा प्रकाशन
* श्रीदत्तात्रेय ज्ञानकोश - संपादक डॉ. [[प्र.न. जोशी]]
* 'मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास : तंत्र, योग आणि भक्ती' - लेखक डॉ. सुधाकर देशमुख, पद्मगंधा प्रकाशन
* दत्त माझा दिनानाथ (डाॅ. ॐश्रीश श्रीदत्तोपासक)
==गीते==
[[आर. एन. पराडकर]] या दत्ताचे भक्त असलेल्या गायकाने यमन, दरबारी कानडा, पहाडी, भैरवी असे अनेक राग वापरून दत्ताची गीते म्हटली आहेत. पराडकर यांच्या निधनानंतर त्यांची परंपरा [[गायक]] [[अजित कडकडे]] हे चालवत आहेत. ’ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरीं बसले, मला हे दत्तगुरू दिसले’ हे [[आशा भोसले]] यांनी गायलेले ’आम्ही जातो आमुच्या गावा’ या चित्रपटातले गीतही प्रसिद्ध आहे. अजित कडकडे यांनी गायलेेले प्रवीण दवणे यांचे आणखी एक गीत : 'निघालो घेऊन दत्ताची पालखी'; संगीतकार नंदू होनप.
===पराडकर यांची सुप्रसिद्ध गीते===
* अनुसूयेच्या धामी आले (कवी सुधांशु, संगीत विठ्ठल शिंदे)
* आज मी दत्तगुरू पाहिले
* कृष्णाकाठी दत्तगुरूंचा नित्य असे संचार (कवी डॉ. व्ही.टी. पंचभाई, संगीत आर.एन. पराडकर)
* गगनिचे नंदादीप जळती (कवी डॉ. व्ही.टी. पंचभाई, संगीत आर.एन. पराडकर)
* गुरुदत्त पाहिले कृष्णातिरीं
* गेलो दत्तमयी होउनी (कवी गिरिबाल, संगीत शांताराम पाबळकर)
* जय जय दत्तराज माऊली (कवी सुधांशु, संगीत विठ्ठल शिंदे)
* दत्तगुरूंना स्मरा
* दत्तगुरू सुखधाम, माझा दत्तगुरू सुख धाम
* दत्त दिगंबर दैवत माझे (कवी सुधांशु, संगीत आर.एन. पराडकर)
* दत्तराज पाहुनी आज तुष्टलो मनी
* दत्ता दिगंबरा या हो
* दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. (कवी सुधांशु; राग यमन)
* धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायाची (पारंपरिक गीत)
* निघालो घेऊन दत्ताची पालखी (संगीत-सद्गुरू नंदू होनप)
* पुजा हो दत्तगुरू दिनरात (कवी गुलाब भेदोडकर)
* मज भेटुनी जा हो दत्तसख्या अवधूता
* माझी देवपूजा पाय तुझे (कवी शिवदीन केसरी),
वगैरे.
.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू दैवते]]
[[वर्ग:दत्त संप्रदाय]]
srwk0jz4hkunk6mnjo2bkb93c82k77y
लोध्र
0
65590
2141103
1805841
2022-07-28T16:00:13Z
106.79.209.108
wikitext
text/x-wiki
{{विस्तार}}
'''लोध्र''' ( शास्त्रीय नाव: ''Symplocos racemosa'' ; इंग्रजी:''Lodh Tree'' ) ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
[[File:Symplocos lucida SZ24.png|thumb|right|250px]]
हिचा उपयोग प्राचीन काळी प्रसाधनांमध्ये केला जायचा
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
pw3udr30obkpavwbtdv2jck2hz3ughj
सद्दाम हुसेन
0
65797
2141211
1732226
2022-07-29T07:09:16Z
2406:B400:D5:867C:9580:D875:B127:B7C
चित्र जोड़ा
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट पंतप्रधान
| नाव = सद्दाम हुसेन<br />صدام حسين عبد المجيد التكريتي<br />Saddam Hussein Abd al-Majid al-Tikriti
| चित्र =Saddam Hussein in 1998.png
| पद = ५ वा [[इराक]]चा राष्ट्राध्यक्ष
| कार्यकाळ_आरंभ = [[जुलै १६]], [[इ.स. १९७९|१९७९]]
| कार्यकाळ_समाप्ती = [[एप्रिल ९]], [[इ.स. २००३|२००३]]
| जन्मदिनांक = [[एप्रिल २८]], [[इ.स. १९३७|१९३७]]
| जन्मस्थान = [[तिक्रित]], [[इराक]]
| मृत्युदिनांक = [[डिसेंबर ३०]], [[इ.स. २००६|२००६]]
| मृत्युस्थान = [[बगदाद]], [[इराक]]
| राष्ट्रीयत्व = [[इराक]]
| पक्ष = [[बाथ पक्ष]]
| पती =
| पत्नी =
| नाते =
| अपत्ये = ५
| निवास =
| शाळा_महाविद्यालय =
| व्यवसाय = [[राजकारणी]]
| धंदा =
| धर्म = [[इस्लाम धर्म|इस्लाम]]
| सही =
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''सद्दाम हुसेन''' हा (२८ एप्रिल १९३८ - ३० डिसेंबर २००६) हा [[इराक]] देशाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष व हुकुमशहा होता.
३१ वर्ष वय असताना सद्दाम हुसेन यांनी जनरल अहमद अल बक्र यांचासोबत सत्ता हस्तगत केली.१९७९ मध्ये ते स्वतः राष्ट्रपती बनले.सॅन १९८२ मध्ये इराकमध्ये झालेल्या नरसंहारामुळे त्यांना २००३ मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
[[वर्ग:इराक]]
[[वर्ग:हुकूमशहा]]
[[वर्ग:इ.स. १९३८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००६ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इराकचे राष्ट्राध्यक्ष]]
e9ok8063w0n3ezq0r6pkiagchx58mar
हिंदी विरोधी लोकक्षोभ
0
70312
2141114
2101553
2022-07-28T16:43:22Z
Khirid Harshad
138639
wikitext
text/x-wiki
{{पान काढा}}
'''हिंदी विरोधी लोकक्षोभ'''/ '''हिंदीविरोधी आंदोलन''' (तामिळ :இந்தி எதிர்ப்பு போராட்டம்: ''इन्दि एदिर्प्पु पोराट्टम्'' इंग्रजी:The Anti-Hindi agitations of Tamil Nadu) ही हिंदी भाषेविरोधी सत्याग्रहांची एक मालिका आहे जी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील [[तमिळनाडू]] (पूर्वीचे [[मद्रास राज्य]]) राज्यात घडली. ह्या सत्याग्रहात अनेक उपोषण, दंगली, लोकक्षोभ, विद्यार्थी आंदोलन आणि राजकिय आंदोलन घडली. तसेच त्याद्वारे राज्यातील आणि देशातील हिंदी भाषेच्या स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. हे आंदोलन साधारणपणे १९३७ च्या सुमारास सुरू झाले आणि १९८६ पर्यंत विविध माध्यमातून चालू राहिले.
राष्ट्रीय काँग्रेस सरकारच्या [[सी. राजगोपालाचारी (राजाजी)]] यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन मद्रास राज्यात प्रत्येक शिक्षण संस्थेत हिंदी अनिवार्य करण्याच्या धोरणामुळे त्यास तीव्र निषेध म्हणून पहिली हिंदी-विरोधी चळवळ मद्रास राज्यात १९३७ साली उदयाला आली होती. या प्रस्तावानंतर ताबडतोब [[पेरियार रामसामी]] आणि विरोधी जस्टिस पार्टी (नंतर द्रविडर कळगम) यांनी तीव्र विरोध केला होता. तीन वर्षे पेटलेल्या या आंदोलनात अनेक उपोषणे, सरकारविरोधी परिषदा, मोर्चे, धरणे आणि निषेध होता. सरकारी कारवाईत २ विरोधकांचा मृत्यू झाला. परिस्थितीस मुले आणि स्त्रिया समवेत एकूण १,१९८ जणांवर खटले चालवण्यात आले व अटकसत्र सुरू केले गेले . अनिवार्य हिंदी शिक्षण प्रस्तावाविरोधानंतर १९३९ मध्ये काँग्रेस सरकारने राजीनामा दिल्यानंतर फेब्रुवारी १९४० मध्ये मद्रासचे तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड अर्स्किन यांनी हा प्रस्ताव मागे घेतला.
भारतीय राष्ट्रभाषेची निवड हा [[भारतीय राज्यघटना]] निर्मिती प्रक्रियेदरम्यानचा सर्वात ज्वलंत मुद्दा होता.
After an exhaustive and divisive debate, हिंदी was adopted as the official language of India with इंग्रजी continuing as an associate official language for a period of fifteen years, after which हिंदी would become the sole official language. The new Constitution came into effect on 26 January 1950. Efforts by the Indian Government to make हिंदी the sole official language after 1965 were not acceptable to many non-हिंदी Indian states, who wanted the continued use of इंग्रजी. The [[Dravida Munnetra Kazhagam]] (DMK), a descendant of Dravidar Kazhagam, led the opposition to हिंदी. To allay the fears of the opposition, Prime Minister [[Jawaharlal Nehru]] enacted the अधिकृत भाषा Act in 1963 to ensure the continuing use of इंग्रजी beyond 1965. The text of the Act did not satisfy the DMK and increased their skepticism that his assurances might not be honoured by future administrations.
As the day (26 January 1965) of switching over to हिंदी as sole official language approached, the हिंदी-विरोधी movement gained momentum in Tamil Nadu with increased support from college students. On 25
== पार्श्वभूमी ==
{{main|Languages of India}}
The [[Republic of India]] has hundreds of languages. According to the Census of 2001, there are 1,635 rationalized mother tongues and 122 languages with more than 10,000 speakers.<ref name="census">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://www.education.nic.in/language_new/lang_overview.asp
| title = Census of India 2001 - General Note
| प्रकाशक = Department of Education, Government of India
| दिनांक =
| अॅक्सेसदिनांक = 2009-11-24
}}{{मृत दुवा}}</ref> During the [[British Raj]], इंग्रजी was the [[Official Language|official language]]. When the [[Indian Independence Movement]] gained momentum in the early part of the 20th Century, efforts were undertaken to make [[Hindustani language|Hindustani]] (an amalgam of [[हिंदी भाषा]] and [[उर्दू भाषा]]) as a common language to unite various linguistic groups against the British Government. As early as 1918, [[Mahatma Gandhi]] established the ''Dakshin Bharat हिंदी Prachar Sabha'' (Institution for the Propagation of हिंदी in South India). In 1925, the [[Indian National Congress]] switched to Hindustani from इंग्रजी for conducting its proceedings.<ref name="ramaswamy421">{{Harvnb|Ramaswamy|1997| loc=ch. 4.21 (Battling the Demoness हिंदी)}}</ref> Both Gandhi and [[Jawaharlal Nehru]] were supporters of Hindustani and Congress wanted to propagate the learning of Hindustani in non-हिंदी speaking Provinces of India.<ref name="nehru1">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=Jawaharlal| आडनाव=Nehru| first2=Mohandas| last2=Gandhi| लेखकदुवा=Jawaharlal Nehru | सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=1937| title= The question of language: Issue 6 of Congress political and economic studies|आवृत्ती= | प्रकाशक=K. M. Ashraf| स्थान= | आयडी= | पृष्ठे= | दुवा =http://books.google.com/books?id=R5upQgAACAAJ}}{{मृत दुवा}}</ref><ref name="guha1">{{Harvnb|Guha|2008|pp=128-131}}</ref><ref name="ghose">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=Sankar| आडनाव=Ghose| लेखकदुवा= | सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष= 1993| title= Jawaharlal Nehru, a biography |आवृत्ती= | प्रकाशक=Allied Publishers| स्थान= | आयडी= ISBN 81-7023-369-0, ISBN 978-81-7023-369-5| पृष्ठे=216| दुवा =http://books.google.com/books?id=MUeyUhVGIDMC&pg=PA216}}</ref> The idea of making Hindustani or हिंदी the common language, was not acceptable to [[Periyar E. V. Ramasamy]], who viewed it as an attempt to make Tamils subordinate to [[North India]].<ref name="saraswathi">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=Srinivasan| आडनाव=Saraswathi| लेखकदुवा= | सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष= 1994| title= Towards self-respect: Periyar EVR on a new world |आवृत्ती= | प्रकाशक=Institute of South Indian Studies| स्थान= | आयडी= | पृष्ठे=88–89| दुवा =http://books.google.com/books?id=KRgLNgAACAAJ}}{{मृत दुवा}}</ref>
== १९३७-४०चा सत्याग्रह ==
The [[Indian National Congress]] won the [[Madras legislative assembly election, 1937|1937 elections]] in [[Madras Presidency]]. [[C. Rajagopalachari]] (Rajaji) became the Chief Minister on 14 July 1937. He was a supporter of propagating हिंदी in South India. Even before the elections, he had expressed support for हिंदी in a newspaper article (''Sudesamithran'', 6 May 1937): "Government employment is limited. All cannot get it. Therefore one has to search for other jobs. For that and for business, knowledge of हिंदी is necessary. Only if we learn हिंदी, the south Indian can gain respect among the others."<ref name="more"/> On 11 August 1937<ref name="venu2">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव= E.Es. | आडनाव=Venu| लेखकदुवा=| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=1979| title= Why South opposes हिंदी|आवृत्ती= | प्रकाशक=Justice Publications| स्थान= | आयडी= | पृष्ठे=54| दुवा=http://books.google.com/books?id=83xIAAAAMAAJ}}</ref>, within a month of coming to power, he announced his intention to introduce हिंदी language teaching in secondary schools by issuing a policy statement.<ref name="more"/> This move followed lobbying by pro-हिंदी organisations like ''Hindustani Seva Dal'' and ''Hindustani Hitashi Sabha''. These organisations had earlier convinced many Congress led local governments to introduce compulsory हिंदी in schools in the early 1930s.<ref name="ramaswamy421"/> [[Periyar E. V. Ramasamy]] and the opposition [[Justice Party (India)|Justicy Party]] led by [[A. T. Panneerselvam]] immediately opposed the move. An हिंदी-विरोधी conference was organised on 4 October 1937 to protest the announcement. On 21 April 1938, Rajaji went ahead and passed a government order (G.O) making the teaching of हिंदी compulsory in 125 Secondary schools in the Presidency. Rajaji's persistence was viewed by opponents as an attempt to destroy Tamil and promote हिंदी. They started state wide protests against Rajaji and हिंदी. The agitation was marked by protest marches, हिंदी-विरोधी conferences, observing a हिंदी-विरोधी day (1 July<ref name="ravichandran1">{{स्रोत पुस्तक|आडनाव=R|पहिलेनाव=Ravichandran|सहलेखक=C. A. Perumal|title=Dravidar Kazhagam - A political study|स्थान=Madras|पृष्ठे=172–185|प्रकरण=5|दुवा=http://dspace.vidyanidhi.org.in:8080/dspace/bitstream/2009/4724/6/MAU-1982-082-5.pdf|अॅक्सेसदिनांक=17 February 2010}}</ref> and 3 December 1938<ref name="baliga1">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव= B. S. | आडनाव=Baliga| लेखकदुवा=| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=2000| title=Madras district gazetteers, Volume 10,Part 1|आवृत्ती= | प्रकाशक=Superintendent, Govt. Press| स्थान= | आयडी= | पृष्ठे=244| दुवा=http://books.google.com/books?id=jBxuAAAAMAAJ}}</ref>), fasts against government policies, black flag demonstrations and picketing of government offices and institutions. It was active in Tamil speaking districts of the Presidency - [[Ramnad]], [[Tinnevely]], [[Salem, Tamil Nadu|Salem]], [[Tanjore]] and North [[Arcot]].<ref name="more"/> The agitation lasted till the order was withdrawn in February 1940. Two persons -Thalamuthu and Natarajan - lost their lives. Around 1,200 people including Periyar were imprisoned.
=== सत्याग्रहास पाठिंबा ===
[[चित्र:Periyar with Jinnah and Ambedkar.JPG|thumb|300px|right|alt=Five men sitting in chairs around a small table. Four of them are wearing suits and one is wearing a shawl and a dhoti. The one wearing the shawl has a flowing white beard.|'''सत्याग्रहासाठी पाठिंबा मिळवितांना''' : चित्रात पेरियारस्वामी, [[मोहम्मद अली झीणा]] व [[भीमराव रामजी आंबेडकर|बाबासाहेब आंबेडकर]], झीणा ह्यांच्या मुंबईतील निवासस्थानी (८ जानेवारी १९४०)<ref name="more2">{{Harvnb|More|1997| p=172}}</ref>]]
The हिंदी-विरोधी agitation was backed by Periyar's [[Self-Respect Movement]] and the opposition Justice Party. Periyar eventually became the President of the Justice Party during the course of the agitation. The agitation was also supported by Tamil scholars like [[Maraimalai Adigal]], Somasundara Bharathi, K. Appadurai, Mudiyarasan and Ilakkuvanar. In December 1937, Tamil Saivite scholars were among the first to announce their opposition to the हिंदी teaching in the ''Saiva Sidhandha Maha Samaja'' meeting at [[Velur]].<ref name="saivite1">{{जर्नल स्रोत|last=Venkatachalapathy|first=A. R.|date=8 April 1995|title=Dravidian Movement and Saivites: 1927-1944|journal=Economic and Political Weekly|publisher=[[Economic and Political Weekly]]|volume=30|issue=14|pages=761–768|issn=00129976|oclc=46735231|दुवा=http://www.jstor.org/stable/4402599|accessdate=3 February 2010}}</ref> Women also participated in the agitation in large numbers. [[Moovalur Ramamirtham]], Narayani, Va. Ba. Thamaraikani, Munnagar Azhagiyar, Dr. Dharmambal, Malar Mugathammaiyar, Pattammal and Seethammal were some of the women who were arrested for participating in the agitation.<ref name="sarkar"/> On 13 November 1938,<ref name="ravichandran1"/> the Tamil Nadu Women's Conference was convened to demonstrate women's support for the movement.<ref name="ramaswamy522">{{Harvnb|Ramaswamy|1997| loc=ch. 5.22 (The Woman Devotee)}}</ref><ref name="srilata">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=K.| आडनाव=Srilata| लेखकदुवा=| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=2003| title=The other half of the coconut: women writing self-respect history : an anthology of self-respect literature (1928-1936) |आवृत्ती= | प्रकाशक=Zubaan| स्थान= | आयडी= ISBN 81-86706-50-X ISBN 978-81-86706-50-3| पृष्ठे=11–12| दुवा=http://books.google.com/books?id=4AOnhw_0UREC&pg=PA11}}</ref> Despite the anti-Brahmin sentiments espoused by the backers of the agitation a, few Brahmins like Kanchi Rajagopalachari also participated in the movement.<ref name="ramaswamy530">{{Harvnb|Ramaswamy|1997| loc=ch. 5.30 (The Devotee as Martyr)}}</ref>
The Tamil speaking Muslims in the Madras presidency supported the agitation (as opposed to the [[उर्दू भाषा]] speaking Muslims, who supported the propagation of हिंदी). P. Kaliffulah, a [[Muslim League]] member representing [[Trichy]] in the Legislative Assembly, declared "I may at once say that I am a Rowther myself; my mother tongue is Tamil and not Urdu. I am not ashamed of it; I am proud of it.. We have not been told why हिंदी after all has been chosen as the common language of India".<ref name="more"/> Acknowledging the agitation's popular support, [[John Erskine, Lord Erskine|Lord Erskine]], the then Governor of Madras wrote to Viceroy [[Victor Hope, 2nd Marquess of Linlithgow|Linlithgow]] in July 1938 that "Compulsory हिंदी has been the cause of great trouble in this province and is certainly contrary to the wishes of the bulk of the population..."<ref name="more"/>
=== उपोषणं ===
On 1 May 1938, a young man named Stalin Jagadeesan went on a fast demanding the withdrawal of compulsory हिंदी teaching. He became a symbol for the हिंदी-विरोधी agitators. In an interview published in Periyar's magazine ''Viduthalai'' he declared that his fast was to prove that ''Tamil thai'' (lit.Mother Tamil) still had loyal sons. On 1 June, another man named Ponnusamy began a fast in front of Rajaji's house. Periyar did not approve of fasting as a form of protest. But other leaders of the agitation like [[C. N. Annadurai]] used Jagadeesan as an example. Annadurai declared in an हिंदी-विरोधी meeting that "If Jagadeesan dies, I am ready to take his place, and die along with ten others. As soon as Jagadeesan dies, you should also be prepared to die". Jagadeesan's fast was called off after ten weeks and it was reported that he had been eating regularly during the nights.<ref name="ramaswamy530"/>
=== तमिळ सेना ===
In August-September 1938, a protest march was jointly organised by Periyar's Self-Respect movement and the Muslim league. It was flagged of by Periyar and Khaliffullah. The marchers who called themselves ''Tamilar Padai'' (lit. Tamil brigade), started from [[Trichy]] on 1 August 1938. They were led by Kumarasamy Pillai and [[Moovalur Ramamirtham|Moovalur Ramamirtham Ammal]]. In the next 42 days, the marchers covered 234 villages and 60 towns. They addressed 87 public meetings and received widespread coverage in the Press. They reached [[Madras]] on 11 September 1938 and were arrested for picketing government offices. The march succeeded in raising हिंदी-विरोधी and pro-Tamil support in smaller towns and villages they covered.<ref name="ramaswamy421"/><ref name="more"/><ref name="baliga1"/>
=== तलमुत्तु आणि नटराजन ===
Two persons died during the agitation and were claimed as martyrs by the agitators. Their deaths fueled the protests further. Natarajan (a [[Dalit]]) was arrested On 5 December 1938. He was admitted to the hospital on the 30 December and died on 15 January 1939. On 13 February 1939, Thalamuthu Nadar was arrested with others for picketing the Hindu Theological High School in Madras. While imprisoned, he fell ill on 6 March and died on 11 March. The government claimed that his death was due to [[Cellulitis]] and [[Amoebic dysentery]] and he was already in poor health when he died. It dismissed their deaths and claimed they were illiterates. When the issue was raised in the Assembly, Rajaji dismissed it casually. The agitators were incensed by the government attitude and turned the dead men into martyrs. Their funeral processions in Madras were attended by hundreds of mourners and witnessed fiery speeches denouncing the government. Annadurai proclaimed that Natarajan’s name and deeds should be inscribed in gold in the history of the world. The agitators praised their sacrifices and claimed that the dead men had refused early release in exchange for ending their activities. In an interview given to the ''Sunday Observer'' on 27 January 1939, Natarajan's father K. Lakshmanan said when his son was hospitalized he refused to apologize to get an early release.<ref name="ramaswamy530">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=Sumathy| आडनाव=Ramaswamy| लेखकदुवा=| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=1997| title= Passions of the tongue: language devotion in Tamil India, 1891-1970 |आवृत्ती= | प्रकाशक=University of California Press| स्थान= | आयडी= ISBN 0-520-20805-6 ISBN 978-0-520-20805-6| पृष्ठे=Chapter 5.30| दुवा=http://www.escholarship.org/editions/view?docId=ft5199n9v7&chunk.id=s1.5.30&toc.depth=1&toc.id=ch5&brand=ucpress}}</ref><ref name="geetha">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=V| आडनाव=Geetha|first2=S. V.| last2=Rajadurai| लेखकदुवा=| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=1998| title=Towards a non-Brahmin millennium: from Iyothee Thass to Periyar |आवृत्ती= | प्रकाशक=Samya| स्थान= | आयडी= ISBN 81-85604-37-1 ISBN 978-81-85604-37-4| पृष्ठे=499| दुवा=http://books.google.com/books?id=-bh6AAAAMAAJ}}</ref><ref name="bhattacharya">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=Sabyasachi | आडनाव=Bhattacharya| first2=Brahma | last2=Nand| first3=Inukonda | last3=Thirumali|लेखकदुवा=| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=2004| title=Repressed discourses: essays in honour of Prof. Sabyasachi Bhattacharya |आवृत्ती= | प्रकाशक=Bibliomatrix| स्थान= | आयडी= ISBN 81-901964-1-3 ISBN 978-81-901964-1-3| पृष्ठे=259| दुवा=http://books.google.com/books?id=mavvAAAAIAAJ}}</ref>
=== ब्राह्मणविरोधी चळवळ ===
The हिंदी-विरोधी movement viewed the हिंदी legislation as an attempt by [[Brahmins]] to impose हिंदी and [[Sanskrit]] over Tamil.<ref name="phadnis">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=Urmila | आडनाव=Phadnis|first2=Rajat| last2=Ganguly| लेखकदुवा=| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=2001| title=Ethnicity and nation-building in South Asia |आवृत्ती= | प्रकाशक=SAGE| स्थान= | आयडी= ISBN 0-7619-9439-4 ISBN 978-0-7619-9439-8| पृष्ठे=221| दुवा=http://books.google.com/books?id=wbf2wzyuWkUC&pg=PA221}}</ref> Rajaji's earlier attempt to translate an इंग्रजी Language Physics book into Tamil using Sanskrit words was viewed as proof of his preference of Sanskrit over Tamil. The हिंदी-विरोधी movement portrayed the Brahmin dominated Tamil Nadu Congress party as a stooge of "हिंदी Imperialists" from the North. The resistance of the Brahmin Tamil scholars for removing Sanskrit words from Tamil was viewed by some in the agitation as proof of Brahmin complicity in the attempt to destroy Tamil.<ref name="venkatachalapathy">{{स्रोत पुस्तक | title=andha kalathil kaapi illai| आडनाव=Vēṅkaṭācalapati|पहिलेनाव=Ā. Irā |लेखकदुवा=A.R. Venkatachalapathy| वर्ष=2000| प्रकाशक=Kalachuvadu|पृष्ठे=144–161|आयडी=ISBN 81-87477-05-9| भाषा= Tamil | लेखकदुवा=A R Venkatachalapathy}}{{मृत दुवा}}</ref> Rajaji was identified as an enemy of Tamil. Dravidian movement newspapers carried cartoons depicting Rajaji hदुवाing a dagger at ''Tamil Thai'' and disrobing her. Similar banners were displayed in the processions taken out by हिंदी-विरोधी agitators. In an हिंदी-विरोधी meeting organised in August 1938, Pavalar Balasundaram accused the Brahmin community of "killing Tamil Thai". Rajaji's dismissal of Natarasan's death in the Assembly was denounced as "Aryans laughing while Tamils shed tears for their hero".<ref name="ramaswamy421"/><ref name="ramaswamy524">{{Harvnb|Ramaswamy|1997| loc=ch. 5.24 (The Brahman Devotee)}}</ref>
=== शासकीय प्रतिक्रिया ===
{{Rajaji}}
The ruling Congress Party was divided on the हिंदी issue. While Rajaji and his supporters stuck to their position, [[S. Satyamurti|Sathyamurti]] and [[Sarvepalli Radhakrishnan]] were against it. They wanted Rajaji to make हिंदी optional or to provide a conscience clause for allowing parents to withhold their children from हिंदी Classes. Satyamurti also disagreed with the use of Criminal Law Amendment Act of 1932 against the हिंदी-विरोधी agitators.<ref name="ramanathan"/> In a letter written to [[Mahatma Gandhi]] on 7 July 1938, he wrote:
<blockquote>I personally believe that where a parent or guardian swears an affidavit before a magistrate stating his reasons that it is against his conscience that his boy or girl should learn Hindustani compulsorily, the child may be exempted. I personally believe very few parents or guardians will claim this exemption. This will expose the hollowness of the agitation and kill it. I wish you to write to Sri. C. Rajagopalachari suggesting this to him. Moreover, I am not very happy over the use by the Madras Government of the Criminal Law Amendment Act against these picketers..<ref name="ramanathan">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=K.V.| आडनाव=Ramanathan| लेखकदुवा=| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=2008| title=The Satyamurti Letters, Volume II |आवृत्ती= | प्रकाशक=Pearson Education India| स्थान= | आयडी= ISBN 81-317-1684-8 ISBN 978-81-317-1684-7| पृष्ठे=3,34| दुवा=http://books.google.com/books?id=glA6t2p7arwC}}</ref></blockquote>
Rajaji defended his action in another G.O issued on 14 June 1938:
<blockquote> The attainment by our Province of its rightful place in the national life of India requires that our educated youth should possess a working knowledge of the most widely spoken language in India. Government have therefore decided upon the introduction of Hindustani in the secondary school curriculum of our province. Government desire to make it clear that हिंदी is not to be introduced in any elementary school whatsoever, the mother tongue being the only language taught in such schools. हिंदी is to be introduced only in secondary schools and there too only in the 1st, 2nd and 3rd forms, that is to say in the 6th, 7th and 8th years of school life. It will not therefore interfere in any way with the teaching of the mother tongue in the secondary schools.…हिंदी will be compulsory only in the sense that attendance in such classes will be compulsory and pupils cannot take हिंदी as a substitute for Tamil, Telugu, Malayalam or Kannada, but must learn हिंदी only in addition to one of these languages<ref name="ramaswamy421"/></blockquote>
He refused to give in to the demands of the agitators. He claimed they were motivated by their "prejudices of anti-Aryanism" and "Hatred of the Congress".<ref name="ramaswamy421"/> He used the Criminal Law Amendment Act against the agitators. 1,198 protesters were arrested and out of them 1,179 were convicted (73 of those jailed were women and some of them went to jail with their children; 32 children accompanied their mothers to prison<ref name="sarkar">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=Tanika| आडनाव=Sarkar| लेखकदुवा=| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=2008| title=Women and social reform in modern India: a reader |आवृत्ती= | प्रकाशक=Indiana University Press| स्थान= | आयडी= ISBN 0-253-22049-1, ISBN 978-0-253-22049-3| पृष्ठे=396| दुवा=http://books.google.com/books?id=JLGBUEs74n4C}}</ref>). Periyar was sentenced to one year of rigorous imprisonment (he was released within six months on 22 May 1939 citing medical grounds)<ref name="ravichandran1"/> and Annadurai was jailed for four months.<ref name="baliga2">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव= B. S. | आडनाव=Baliga| लेखकदुवा=| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=2000| title=Tamil Nadu district gazetteers, Volume 2|आवृत्ती= | प्रकाशक=Superintendent, Govt. Press| स्थान= | आयडी= | पृष्ठे=85| दुवा=http://books.google.com/books?id=M2VDAAAAYAAJ}}</ref><ref name="kalachuvadu2">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://kalachuvadu.com/issue-105/page44.asp|title=The son who named his mother |आडनाव=Thirunavukkarasu|पहिलेनाव=K|दिनांक=September 2008|कृती=Kalachuvadu Magazine|भाषा=Tamil|अॅक्सेसदिनांक=3 February 2010}}{{मृत दुवा}}</ref> On 7 June 1939, all those arrested for participating in the agitations were released without explanation.<ref name="ravichandran1"/> Rajaji also organised pro-Hindustani meetings to counter the agitators.<ref name="more">{{Harvnb|More|1997| pp=156-159}}</ref>
=== परतावणे ===
On 29 October 1939, Rajaji's Congress Government resigned protesting the involvement of India in the Second World War. Madras provincial government was placed under Governor's rule. On 31 October, Periyar suspended the agitation and asked the Governor to withdraw the compulsory हिंदी order.<ref name="ravichandran1"/> On 21 February 1940, Governor Erskine, issued a press communique withdrawing compulsory हिंदी teaching and making it optional.<ref name="sundararajan">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=Saroja| आडनाव=Sundarajan| लेखकदुवा=| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=1989| title= March to freedom in Madras Presidency, 1916-1947 |आवृत्ती= | प्रकाशक=Lalitha Publications| स्थान= | आयडी=| पृष्ठे=546| दुवा=http://books.google.com/books?id=Nr5HAAAAMAAJ}}</ref>
== १९४०-१९५०चा सत्याग्रह ==
During 1940-46, there were sporadic agitations against हिंदी by the [[Dravidar Kazhagam]] (DK) and Periyar. Whenever the government introduced हिंदी as a compulsory language in schools, हिंदी-विरोधी protests happened and succeeded in stopping the move.<ref name="williams">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=Rohit | आडनाव=Wanchoo| first2=Mukesh | last2=Williams| लेखकदुवा=| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=2007| title= Representing India: literatures, politics, and identities |आवृत्ती= | प्रकाशक=Oxford University Press| स्थान= | आयडी=ISBN 0-19-569226-8, ISBN 978-0-19-569226-6| पृष्ठे=73| दुवा=http://books.google.com/books?id=3uYTAQAAIAAJ}}</ref> The largest हिंदी-विरोधी agitations in this period occurred in 1948-50. After India obtained independence in 1947, the Congress Government at the Centre urged all states to make हिंदी compulsory in schools. The Congress Government of Madras Presidency under [[O. P. Ramaswamy Reddiyar|Omandur Ramasamy Reddiar]] complied and made हिंदी compulsory from the academic year 1948-49. It also introduced a minimum mark पात्रता in हिंदी for the promotion of students to higher standards (grades). Periyar once again launched a हिंदी-विरोधी agitation. The 1948 agitation was supported by former Congress nationalists like [[M. P. Sivagnanam]] and [[V. Kalyanasundaram|Thiru. Vi. Ka]], who recanted their earlier pro-हिंदी policies. On 17 July, the DK convened an all party हिंदी-विरोधी conference to oppose the compulsory हिंदी teaching. As in the agitation of 1938-40, this agitation was also characterized by strikes, black flag demonstrations and हिंदी-विरोधी processions. When Rajaji (then the [[Governor-General of India]]) visited Madras on 23 August, the DK staged a black flag demonstration protesting against his visit. On 27 August, Periyar and Annadurai were arrested. The Government did not change its position on हिंदी and the agitation continued. On 18 August Periyar and other DK leaders were arrested again. A compromise was reached between the government and agitators. The government stopped the legal action against the agitators and they in turn dropped the agitation on 26 December 1948. Eventually, the government made हिंदी teaching optional from the academic year 1950-51. Students who did not want to learn हिंदी were allowed to participate in other school activities during हिंदी classes.<ref name="ramaswamy421"/><ref name="ravichandran1"/><ref name="ramaswamy522"/><ref name="vasantha">{{Harvnb|Kandasamy|Smarandache|2005| pp=108-110}}</ref>
== भाषा आणि भारतीय संविधान ==
The [[Constituent Assembly of India|Indian Constituent Assembly]] was established on 9 December 1946, for drafting a [[Constitution of India|Constitution]] when India became independent. The Constituent Assembly witnessed fierce debates on the language issue. The adoption of a "National Language", the language in which the constitution was to be written in and the language in which the proceedings of the assembly were to be conducted were the main questions debated by the framers of the Constitution.<ref name="hindu2">{{स्रोत बातमी
| दुवा = http://www.hinduonnet.com/thehindu/mag/2004/01/18/stories/2004011800040300.htm
| title = हिंदी chauvinism
| लेखक = [[Ramachandra Guha]]
| कृती = [[The Hindu]]
| प्रकाशक = [[The Hindu Group]]
| date = 2004-01-18
| अॅक्सेसदिनांक = 2009-11-26
}}</ref> On one side were the members from the हिंदी speaking provinces like Algu Rai Sastri, [[Pandit Raghunath Vinayak Dhulekar|R.V. Dhulekar]], Balkrishna Sharma, [[Purushottam Das Tandon]], (all from United Provinces), Babunath Gupta (Bihar), Hari Vinayak Pataskar (Bombay) and [[Seth Govind Das]] (Central Provinces and Berar). They moved a large number of pro-हिंदी amendments and argued for adopting हिंदी as the sole National Language.<ref name="austin">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=Granville| आडनाव=Austin| लेखकदुवा= | सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष= 1966| title= The Indian constitution: cornerstone of a nation|आवृत्ती= | प्रकाशक=Clarendon| स्थान= | आयडी= ISBN 0-19-564959-1, ISBN 978-0-19-564959-8| पृष्ठे=277 | दुवा =http://books.google.com/books?id=0y6OAAAAMAAJ}}</ref><ref name="prasad1">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=Rajendra| आडनाव=Prasad| लेखकदुवा=Rajendra Prasad | सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष= 1984| title= Dr. Rajendra Prasad, correspondence and select documents, Volume 4| प्रकाशक=Allied Publishers| स्थान= | आयडी= ISBN 81-7023-002-0, ISBN 978-81-7023-002-1| पृष्ठे=110 | दुवा =http://books.google.com/books?id=EcSoIAAACAAJ}}</ref> On 10 December 1946, Dhulekar declared "People who do not know Hindustani have no right to stay in India. People who are present in the House to fashion a constitution for India and do not know Hindustani are not worthy to be members of this assembly. They had better leave."<ref name="hindu2"/><ref>Constitution Assembly Debates-Official Report (New Delhi: Lok Sabha Secretariat, 1988)'', Volume 1, p 26-27</ref>
The pro-हिंदी block was further divided into two camps: 1) The हिंदी faction comprising Tandon, Govind Das, [[Sampurnanand]], [[Ravishankar Shukla]] and [[K. M. Munshi]] and 2)the Hindustani faction represented by [[Jawaharlal Nehru]] and [[Abul Kalam Azad]].<ref name="annamalai1">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=E| आडनाव=Annamalai| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष= 1979| title= Language movements in India | प्रकाशक=Central Institute of Indian Languages| स्थान= | आयडी= | पृष्ठे=85| दुवा =http://www.ciil-ebooks.net/html/langMove/hinoff.html}}</ref> The adoption of हिंदी as the national language was opposed by members from South India like [[T.T. Krishnamachari]], G. Durgabai, [[T. A. Ramalingam Chettiar]], [[N. G. Ranga]], N. Gopalaswamy Ayyangar (all belonging to Madras) and S. V. Krishnamurthy Rao (Mysore). This हिंदी-विरोधी block favoured retaining इंग्रजी as official language.<ref name="annamalai1"/><ref name="hindu3"/> Their views were reflected in the following pronouncement of Krishnamachari:
<blockquote>We disliked the इंग्रजी language in the past. I disliked it because I was forced to learn Shakespeare and Milton, for which I had no taste at all. If we are going to be compelled to learn हिंदी, I would perhaps not be able to learn it because of my age, and perhaps I would not be willing to do it because of the amount of constraint you put on me. This kind of intolerance makes us fear that the strong Centre which we need, a strong Centre which is necessary will also mean the enslavement of people who do not speak the language at the centre. I would, Sir, convey a warning on behalf of people of the South for the reason that there are already elements in South India who want separation..., and my honourable friends in U.P. do not help us in any way by flogging their idea of "हिंदी Imperialism" to the maximum extent possible. So, it is up to my friends in Uttar Pradesh to have a whole India; it is up to them to have a हिंदी-India. The choice is theirs.<ref name="hindu2"/><ref>Constitution Assembly Debates-Official Report (New Delhi: Lok Sabha Secretariat, 1988)'', Volume 7, p235</ref></blockquote>
After three years of debate, the assembly arrived at a compromise at the end of 1949.<ref name="guha1"/><ref name="brass1">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=Paul R.| आडनाव=Brass| लेखकदुवा= | सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष= 1994| title= The politics of India since independence|आवृत्ती= | प्रकाशक=Cambridge University Press| स्थान= | आयडी= ISBN 0-521-45970-2, ISBN 978-0-521-45970-9| पृष्ठे=164 | दुवा =http://books.google.com/books?id=dtKe6XV8z7wC}}</ref> It was called the Munshi-Ayyangar compromise (after K.M. Munshi and Gopalaswamy Ayyangar) and it struck a balance between the demands of all groups.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://164.100.47.132/LssNew/constituent/vol9p33c.html
| title = Constituent Assembly Debate Proceeding (Volume IX) -Tuesday, the 13th September 1949
| लेखक =
| प्रकाशक = Ministry of Parliamentary Affairs, Government of India
| अॅक्सेसदिनांक = 2009-11-26
}}</ref><ref name="rai1">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=Alok| आडनाव=Rai| लेखकदुवा= | सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष= 2001| title= हिंदी nationalism|आवृत्ती= | प्रकाशक=Orient Blackswan| स्थान= | आयडी= ISBN 81-250-1979-0, ISBN 978-81-250-1979-4| पृष्ठे=110| दुवा =http://books.google.com/books?id=fmnpssOM_3kC}}</ref> [[s:en:Constitution of India/Part XVII|Part XVII]] of the [[Constitution of India|Indian Constitution]] was drafted according to this compromise. It did not have any mention of a "National Language". Instead, it defined only the "अधिकृत भाषा" of the Union:<ref name="hindu3">{{स्रोत बातमी
| दुवा = http://beta.thehindu.com/opinion/Readers-Editor/article61129.ece
| title = Language issue again: the need for a clear-headed policy
| लेखक = S. Viswanathan
| कृती = [[The Hindu]]
| प्रकाशक = [[The Hindu Group]]
| date = 2009-12-07
| अॅक्सेसदिनांक = 2009-12-08
}}</ref><ref name="rao1">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=Pandu Rangi| आडनाव=Kodanda Rao| लेखकदुवा= | सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष= 1969| title=Language issue in the Indian Constituent Assembly: 1946-1950: rational support for इंग्रजी and non-rational support for हिंदी|आवृत्ती= | प्रकाशक=International Book House| स्थान= | आयडी= ISBN , ISBN | पृष्ठे=44–46| दुवा =http://books.google.com/books?id=GPksAAAAIAAJ}}</ref>
[[हिंदी भाषा]] in [[देवनागरी]] script would be the official language of the Indian Union. For fifteen years, इंग्रजी would also be used for all official purposes (Article 343). A language commission could be convened after five years to recommend ways to promote हिंदी as the sole official language and to phase out the use of इंग्रजी (Article 344). Official communication between states and between states and the Union would be in the official language of the union (Article 345).इंग्रजी would be used for all legal purposes - in court proceedings, bills, laws, rules and other regulations (Article 348).The Union was duty bound to promote the spread and usage of हिंदी (Article 351).
India became independent on 15 August 1947 and the Constitution was adopted on 26 January 1950.
== भाषाविषयक सल्लागार समिती ==
The adoption of इंग्रजी as official language along with हिंदी was heavily criticized by pro-हिंदी politicians like [[Bharatiya Jana Sangh|Jana Sangh]]'s founder [[Syama Prasad Mookerjee]], who demanded that हिंदी should be made National language.<ref name="prasad1">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=Christophe | आडनाव=Jaffrelot| लेखकदुवा= | सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष= 1996| title= The Hindu nationalist movement and Indian politics: 1925 to the 1990s | प्रकाशक=C. Hurst & Co Publishers| स्थान= | आयडी= ISBN 1-85065-301-1, ISBN 978-1-85065-301-1| पृष्ठे=160 | दुवा =http://books.google.com/books?id=uywnx2IHH8cC}}</ref> Soon after the Constitution was adopted on 26 January 1950, efforts were made to propagate हिंदी for official usage. In 1952, the Ministry of Education launched a voluntary हिंदी teaching scheme. On 27 May 1952, use of हिंदी was introduced in warrants for judicial appointments. In 1955, in-house हिंदी training was started for all ministries and departments of the central government. On 3 December 1955, the government started using हिंदी (along with इंग्रजी) for "''specific purposes of the Union''"<ref name="timeline1">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://rajbhasha.nic.in/eventseng.htm
| title =Sequence of Events with respect to the Official Language of the Union
| प्रकाशक = Ministry of Home Affairs, Government of India
| दिनांक =
| अॅक्सेसदिनांक = 2009-11-24
}}{{मृत दुवा}}</ref>
As provided for by Article 343, Nehru appointed the First Official Language Commission under the chairmanship of [[B. G. Kher]] on 7 June 1955. The commission delivered its report on 31 July 1956. It recommended a number of steps to eventually replace इंग्रजी with हिंदी (The report had dissenting notes from two non-हिंदी members - [[P. Subbarayan]] from Tamil Nadu and [[Suniti Kumar Chatterji]] from [[West Bengal]]<ref name="simpson"/>).<ref name="kumar">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=Virendra| आडनाव=Kumar| लेखकदुवा=| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=1993| title= Committees and commissions in India |आवृत्ती= | प्रकाशक=Concept Publishing Company| स्थान= | आयडी= ISBN 81-7596-312-3 ISBN 978-81-7596-312-2| पृष्ठे=53–66| दुवा=http://books.google.com/books?id=AXa6g_lJOWAC&pg=PA53&lpg=PA53}}</ref> The Parliamentary Committee on Official Language, chaired by [[Govind Ballabh Pant]] was constituted in September 1957 to review the Kher commission report. After two years of deliberations, the Pant Committeee submitted its recommendations to the President on 8 February 1959. It recommended that हिंदी should be made the primary official language with इंग्रजी as the subsidiary one. The Kher Commission and the Pant Committee recommendations were condemned and opposed by from non हिंदी politicians like Suniti Kumar Chatterji, [[Frank Anthony]] and P. Subbarayan. The Academy of Telugu opposed the switch from इंग्रजी to हिंदी in a convention held in 1956. [[Rajaji]], once a staunch supporter of हिंदी, organised a All India Language Conference (attended by representatives of Tamil, Malayalam, Telugu, Assamese, Oriya, Marathi, Kannada and Bengali languages) on 8 March 1958 to oppose the switch and declared "''हिंदी is as much foreign to non-हिंदी speaking people as इंग्रजी is to the protagonists of हिंदी''."<ref name="annamalai1"/><ref name="simpson"/><ref name="fishman">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=Joshua A. | आडनाव=Fishman| first2=Andrew W.| last2=Conrad|first3=Alma| last3=Rubal-Lopez|लेखकदुवा=| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=1996| title= Post-imperial इंग्रजी: status change in former British and American colonies, 1940-1990 |आवृत्ती= | प्रकाशक=Walter de Gruyter| स्थान= | आयडी= ISBN 3-11-014754-8 ISBN 978-3-11-014754-4| पृष्ठे=564| दुवा=http://books.google.com/books?id=SIu244rlVu8C&pg=PA564}}</ref>
As the opposition to हिंदी grew stronger, Nehru tried to reassure the concerns of non-हिंदी speakers. Speaking in the parliamentary debate on the Pant committee report Nehru gave an assurance to them (in September 1959)<ref name="timeline1"/>:
<blockquote>For an indefinite period - I do not know how long - I should have, I would have इंग्रजी as an associate, additional language not because of facilities and all that but because I do not wish the people of Non-हिंदी areas to feel that certain doors of advance are closed to them because they are forced to correspond - the Government, I mean - in the हिंदी language. They can correspond in इंग्रजी. So I could have it as an alternate language as long as people require it and the decision for that - I would leave not to the हिंदी-knowing people, but to the non हिंदी-knowing people<ref name="annamalai1"/><ref name="krishnaswamy">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=Lalitha| आडनाव=Krishnaswamy| लेखकदुवा=| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=2006| title= The story of इंग्रजी in India|आवृत्ती= | प्रकाशक=Foundation Books| स्थान= | आयडी= ISBN 81-7596-312-3 ISBN 978-81-7596-312-2| पृष्ठे=113| दुवा=http://books.google.com/books?id=mBpFLdcEG7IC}}</ref></blockquote>
This assurance momentarily allayed the fears of the South Indians.<ref name="Hardgrave">{{जर्नल स्रोत| first = Robert L.|last=Hardgrave| title =The Riots in Tamilnad: Problems and Prospects of India's Language Crisis| journal = Asian Survey| volume = 5| issue = 8| pages = 399–407| publisher = University of California Press| date = August, 1965| दुवा = http://www.jstor.org/pss/2642412| accessdate = 23 November 2009}}</ref>
== डि.एम.के.चे हिंदीविरोधी धोरण ==
The [[Dravida Munnetra Kazhagam]] (DMK) which split from the [[Dravidar Kazhagam]] in 1949, inherited the हिंदी-विरोधी policies of its parent organisation. DMK's founder [[C. N. Annadurai|Annadurai]] had earlier participated in the हिंदी-विरोधी agitations during 1938-40 and in the 1940s. In July 1953, the DMK launched an agitation for changing the name of a town - Dalmiapuram - to [[Kallakudi]]. They claimed that the town's name (after [[Dalmia|Ramakrishna Dalmia]]) symbolised the exploitation of South India by the North.<ref name="mills">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=James H.| आडनाव=Mills| first2=Satadru| last2=Sen| लेखकदुवा=| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=2004| title=Confronting the body: the politics of physicality in colonial and post-colonial India|आवृत्ती= | प्रकाशक=Anthem Press| स्थान= | आयडी= ISBN 1-84331-033-3 ISBN 978-1-84331-033-4| पृष्ठे=151| दुवा=http://books.google.com/books?id=2hIUBioZHHQC&pg=PT151}}</ref><ref name="sangam">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.sangam.org/2009/09/Anna_Centennial_3.php?print=true
| title = Anna in the dock (1953)
| लेखक = Sachi Sri Kantha
| कृती = Anna's Birth Centennial Anthology Part 3
| प्रकाशक = Sangam.org
| दिनांक = 2009-09-16
| अॅक्सेसदिनांक = 2009-11-24
}}</ref> On 15 July 1953, [[M. Karunanidhi]] (later Chief Minister of Tamil Nadu) and other DMK members erased the हिंदी name in Dalmiapuram railway station's name board and lay down on the tracks. In the altercation with the Police that followed the protests, two DMK members lost their lives and several others including Karunanidhi were arrested.<ref name="ramaswamy">{{Harvnb|Ramaswamy|1997| p=108 | loc=ch. 5.29 (The Warrior Devotee)}}</ref>
In the 1950s DMK continued its हिंदी-विरोधी policies along with the secessionist demand for [[Dravidistan]]. On 28 January 1956, Annadurai along with Periyar and Rajaji signed a resolution passed by the Academy of Tamil Culture endorsing the continuation of इंग्रजी as the official language.<ref name="aanli">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=| आडनाव=| लेखकदुवा=| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=1958| title= Modern India rejects हिंदी|आवृत्ती= | प्रकाशक=Association for the Advancement of the National Languages of India| स्थान= | आयडी= | पृष्ठे=29| दुवा=http://books.google.com/books?id=AGcOAQAAIAAJ}}</ref><ref name="copley">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव= Antony R. H. | आडनाव=Copley| लेखकदुवा=| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=1978| title= The political career of C. Rajagopalachari, 1937-1954: a moralist in politics|आवृत्ती= | प्रकाशक=Macmillan| स्थान= | आयडी= | पृष्ठे=311| दुवा=http://books.google.com/books?id=Q-uYmpYmXuMC}}</ref> On 21 September 1957 the DMK convened a हिंदी-विरोधी Conference to protest against the imposition of हिंदी. It observed 13 October 1957 as "हिंदी-विरोधी Day".<ref name="businessstandard">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.business-standard.com/india/news/a-script-which-karuna-would-never-imagined-in-tn/61923/on
| title = A script which Karuna would never imagined in TN
| कृती = [[Business Standard]]
| प्रकाशक = Business Standard Ltd
| दिनांक = 2009-05-16
| अॅक्सेसदिनांक = 2009-11-24
}}</ref><ref name="swaminathan">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव= S. | आडनाव=Swaminathan| लेखकदुवा=| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=1974| title= Karunanidhi: man of destiny|आवृत्ती= | प्रकाशक=Affiliated East-West Press| स्थान= | आयडी= | पृष्ठे=8| दुवा=http://books.google.com/books?id=Q-uYmpYmXuMC}}</ref> On 31 July 1960, another open air हिंदी-विरोधी conference was held at [[Kodambakkam]], [[Madras]].<ref name="venu">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव= E.Es. | आडनाव=Venu| लेखकदुवा=| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=1979| title= Why South opposes हिंदी|आवृत्ती= | प्रकाशक=Justice Publications| स्थान= | आयडी= | पृष्ठे=76| दुवा=http://books.google.com/books?id=83xIAAAAMAAJ}}</ref> In November 1963, DMK dropped its secessionist demand in the wake of the [[Sino-Indian War]] and the passage of the anti-secessionist 16th Amendment to the Indian Constitution. But the हिंदी-विरोधी stance remained and hardened with the passage of अधिकृत भाषा Act of 1963.<ref name="rajagopalan">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव= Swarna | आडनाव=Rajagopalan| लेखकदुवा=| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=2001| title= State and nation in south Asia| प्रकाशक=Lynne Rienner Publishers| स्थान= | आयडी= ISBN 1-55587-967-5, ISBN 978-1-55587-967-9| पृष्ठे=153–156| दुवा=http://books.google.com/books?id=q7Yz5aGeoTsC&pg}}</ref> The DMK's view on हिंदी's पात्रताs for official language status were reflected in Annadurai's response to the "numerical superiority of हिंदी" argument: "If we had to accept the principle of numerical superiority while selecting our national bird, the choice would have fallen not on the peacock but on the common crow."<ref name="guha2">{{Harvnb|Guha|2008|pp=393}}</ref><ref name="indiatoday">{{स्रोत बातमी|title=Tongue tied|दुवा=http://indiatoday.intoday.in/site/Story/2692/COVER%20STORY/Tongue+tied.html|लेखक=[[A R Venkatachalapathy]]|कृती=[[India Today]]|date=2007-12-20|प्रकाशक =[[Living Media]]| अॅक्सेसदिनांक = 2009-12-08}}</ref>
== १९६३चा अधिकृत भाषा कायदा ==
As the deadline stipulated in Part XVII of the Constitution for switching to हिंदी as primary official language approached, the Central Government stepped up its efforts to spread हिंदी's official usage. In 1960, compulsory training for हिंदी typing and stenography was started. The same year, India's president [[Rajendra Prasad]] acted on the Pant Committee's recommendations and issued orders for preparation of हिंदी glossaries, translating procedural literature and legal codes to हिंदी, imparting हिंदी education to government employees and other efforts for propagating हिंदी.<ref name ="timeline1"/>
To give legal status to Nehru's assurance of 1959, the [[s:en:अधिकृत भाषा Act, 1963|अधिकृत भाषा Act]] was passed in 1963.<ref name=Duncan_B._Forrester>{{जर्नल स्रोत| first = Duncan B.|last =Forrester| title = The Madras हिंदी-विरोधी Agitation, 1965: Political Protest and its Effects on Language Policy in India | journal = Pacific Affairs| volume = 39| issue = 1/2| pages = 19–36| publisher = Pacific Affairs, University of British Columbia| year = 1996| दुवा = http://www.jstor.org/stable/2755179 |accessdate = 23 November 2009}}</ref> In Nehru's own words :
<blockquote>This is a Bill, in continuation of what has happened in the past, to remove a restriction which had been placed by the Constitution on the use of इंग्रजी after a certain date i.e. 1965. It is just to remove that restriction that this is placed.<ref name ="annamalai1"/></blockquote>
The bill was introduced in Parliament on 21 January 1963. Opposition to the Bill came from DMK members who objected to the usage of the word "may" instead of "shall" in section 3 of the bill ("the इंग्रजी language '''may''', as from the appointed day, continue to be used in addition to हिंदी"). DMK 's argument was that the term "may" could be interpreted as "may not" by future administrations. They feared that minority opinion will not be considered and non हिंदी speakers' views would be ignored. On 22 April, Nehru assured the parliamentarians that, for that particular case "may" had the same meaning as "shall". The DMK then demanded, if that was the case why "shall" was not used instead of "may". Leading the opposition to the bill was Annadurai (then a Member of the [[Rajya Sabha]]). He pleaded for the indefinite continuation of the ''status quo''. He argued for the continuation of इंग्रजी as official Language as it "distributes advantages or disadvantages evenly". The Bill was passed on 27 April without any change in the wording. As he had warned earlier, Annadurai launched state wide protests against हिंदी.<ref name="annamalai1"/><ref name="rajagopalan"/><ref name="annadurai">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव= C. N.| आडनाव=Annadurai| लेखकदुवा=C. N. Annadurai| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=1975| title=Anna speaks at the Rajya Sabha, 1962-66| प्रकाशक=Orient Longman| स्थान= | आयडी= ISBN | पृष्ठे=65| दुवा=http://books.google.com/books?id=3CwdAAAAMAAJ}}</ref><ref name="hindu1">{{स्रोत बातमी
| दुवा = http://www.hindu.com/mag/2005/01/16/stories/2005011600260300.htm
| title = हिंदी against India
| लेखक = Ramachandra Guha
| कृती = [[The Hindu]]
| प्रकाशक = [[The Hindu Group]]
| date = 2005-01-16
| अॅक्सेसदिनांक = 2007-08-30
}}</ref> In November 1963, Annadurai was arrested along with 500 DMK members for burning part XVII of the Constitution at an हिंदी-विरोधी Conference.<ref name="recorder">{{जर्नल स्रोत| first =|last=| title =| journal =Indian recorder and digest| volume = 9| issue = 9-12| pages = 26| publisher = Diwan Chand Information Centre| date = Sep-Nov 1963| दुवा =| accessdate = 23 November 2009}}</ref>
Nehru died in May 1964 and [[Lal Bahadur Shastri]] became Prime Minister of India. Shastri and his senior cabinet members [[Morarji Desai]] and [[Gulzari Lal Nanda]] were strong supporters of हिंदी being the sole official language. This increased the apprehension that Nehru's assurances of 1959 and 1963 will not be kept despite Shastri's assurances to the contrary.<ref name="hindu1"/> Concerns over the preference of हिंदी in central government Jobs, civil service examinations and the fear that इंग्रजी will be replaced with हिंदी as medium of instruction brought students into the हिंदी-विरोधी Agitation camp in large numbers.<ref name="mitra"/> On 7 March 1964, the chief minister of Madras State, [[M. Bhaktavatsalam]] at a session of the Madras Legislative Assembly recommended the introduction of [[Three-language formula]] (इंग्रजी, हिंदी and Tamil) in the state.<ref name="recorder2">{{जर्नल स्रोत| first =|last=| title =| journal=Indian recorder and digest| volume = 10| issue =| pages = 19| publisher = Diwan Chand Information Centre| year = 1964| दुवा=| accessdate = 23 November 2009}}</ref> Apprehension over the Three-language formula increased student support for the हिंदी-विरोधी cause<ref name="Hardgrave"/>
== १९६५चा सत्याग्रह ==
[[चित्र:Mathialagan VPRaman Anna Rajaji Karunanidhi.jpg|thumb|300px|right|alt= five men and a boy sitting in chairs. Four of the men are middle aged and one is in his seventies. One of the middle aged men is leaning toward and speaking to the old man. | DMK leaders [[K. A. Mathialagan]], V. P. Raman, [[C. N. Annadurai]] and [[M. Karunanidhi]] with [[C. Rajagopalachari|Rajaji]]]]
=== जानेवारी २६ पर्यंत घडलेल्या घटना ===
As January 26, 1965 approached, the Anti हिंदी agitation in Tamil Nadu grew in numbers and urgency. The Tamil Nadu Students Anti हिंदी Agitation Council was formed in January as an umbrella student organisation to coordinate the Anti हिंदी efforts.<ref name="annamalai1"/><ref name="widmalm">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव= Sten | आडनाव=Widmalm| लेखकदुवा=| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=2002| title=Kashmir in comparative perspective: democracy and violent separatism in India| प्रकाशक=Routledge| स्थान= | आयडी= ISBN 0-7007-1578-9 ISBN 978-0-7007-1578-7 | पृष्ठे=107| दुवा=http://books.google.com/books?id=eOnwrHsyXDQC}}</ref> The office beares of the council were student union leaders from all over Tamil Nadu including [[P. Seenivasan]], [[K. Kalimuthu]], Na. Kamarasan, Seyaprakasam, Ravichandran, [[S. Duraisamy|Tiruppur. S. Duraiswamy]], [[R. Muthiah|Sedapatti Muthaiah]], [[Durai Murugan]], K. Raja Mohammad, Navalavan, M. Natarajan and [[L. Ganesan]].<ref name="kalachuvadu">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.kalachuvadu.com/issue-106/page32.asp
| title = Interview with Pa. Seyaprakasam
| भाषा = [[तमिळ भाषा|तमिळ]]
| कृती = Kalachuvadu Magazine
| प्रकाशक = Kalachuvadu Publishers
| दिनांक = October 2008
| अॅक्सेसदिनांक = 2009-11-24
}}</ref> Explaining the anxiety of the students, ''[[The Indian Express]]'' noted in its editorial on 6 February 1965:
<blockquote>It was inevitable that the Madras students should have taken the lead in opposing the elevation of हिंदी. After all a decision whether हिंदी or इंग्रजी is to be the official language of the country affects them much more than any other section of the population. It is the students of the South who stand to lose most, when हिंदी alone becomes the official language.<ref name="sundaresan">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव= D| आडनाव=Sundaresan| लेखकदुवा=| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=2000| title=Language for state administration: a historical account| प्रकाशक=Jothi Lakshmi Publishers| स्थान=Chennai | आयडी= | पृष्ठे=2| दुवा=http://books.google.com/books?id=k84bAQAAIAAJ}}</ref></blockquote>
Several student conferences (sponsored by industrialists like [[G. D. Naidu]] and [[Karumuttu Thiagarajan Chettiar]]) were organised throughout the state to protest against हिंदी imposition.<ref name="Hardgrave"/>. On 17 January, The Madras State हिंदी-विरोधी Conference was convened in [[Trichy]]. Participants included Rajaji ([[Swatantara Party]]), [[V. R. Nedunchezhiyan]] (DMK), [[P. T. Rajan]] (Justice Party), G. D. Naidu, Karumuthu Thyagaraja Chettiar, [[S. P. Adithanar|S. P. Adithan]] (We Tamils Party) and [[Muhammad Ismail]] (Muslim League)<ref name="annamalai1"/><ref name="karat">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव= Prakash| आडनाव=Karat| लेखकदुवा= Prakash Karat| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=1973| title=Language and nationality politics in India| प्रकाशक=Orient Longman| स्थान= | आयडी= | पृष्ठे=92| दुवा=http://books.google.com/books?id=EbG2AAAAIAAJ}}</ref> In the Conference Rajaji declared that the Part XVII of the Constitution should "be heaved and thrown into the Arabian Sea."<ref name="indiatoday"/> On 16 January, Annadurai announced that 26 January (also the [[Republic Day (India)|Republic Day of India]]) would be observed as a day of mourning. He wrote to Shastri asking for the language transition to be postponed by a week so that Tamils could celebrate Republic Day with the rest of the country. Shastri refused and the stage was set for the confrontation.
=== "शोकाचा/काळा दिवस" ===
Madras State’s Chief Minister [[M. Bhaktavatsalam]] warned that the state government would not tolerate the sanctity of the Republic day blasphemed and threatened the students with "stern action" if they participated in politics. The DMK advanced the "Day of Mourning" by a day. On 25 January, Annadurai was taken into preventive custody along with 3000 DMK members to forestall the agitations planned for the next day.<ref name="annadurai1">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव= C. N.| आडनाव=Annadurai| लेखकदुवा=C. N. Annadurai| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=1975| title=Anna speaks at the Rajya Sabha, 1962-66| प्रकाशक=Orient Longman| स्थान= | आयडी= ISBN | पृष्ठे=77| दुवा=http://books.google.com/books?id=3CwdAAAAMAAJ}}</ref>
=== मदुरैतील घटना ===
In the morning of 25 January, students in [[Madurai]] took out a procession toward the Thilagar ''thidal'' (lit. Grounds) at the centre of the city. Their intention was to stage a public burning of Part XVII of the constitution. They burned a huge effigy of "हिंदी Demoness" and shouted slogans against हिंदी like "Down with हिंदी" and "हिंदी Never, इंग्रजी Ever" . As the procession approached the Congress Party district office at North Masi Street, some Congress "volunteers" who had arrived in a Jeep shouted insults and obscenities at the students. A volley of sandals from the students returned the insult. The provoked Congress volunteers, who ran back into the Party’s office, returned with knives and attacked students, wounding seven. As the riot broke out, students set fire to the pandal in the Congress office, constructed for the Republic day celebrations. When news of the attack spread riots broke out in Madurai and other parts of the State. In retaliation for the attack, students cut down flag poles of the Congress party all over Madurai.<ref name ="Hardgrave"/><ref name ="kalachuvadu"/>
=== दोन महिने जनक्षोभ ===
As the riots spread, police responded with lathi charges and firing on student processions. This further inflamed the situation. Acts of arson, looting and damage to public property became common. Railway cars and हिंदी name boards at railway stations were burned down. The Bhaktavatsalam Government considered the situation as a law and order problem and brought in para military forces to quell the agitation. Incensed by police action, violent mobs killed two police men. Five agitators (Sivalingam, Aranganathan, Veerappan, Muthu, and Sarangapani) committed suicide by pouring gasoline and setting themselves on fire and three more (Dandapani, Muthu, and Shanmugam) died by consuming poison. In two weeks of riots, around 70 people were killed (by official estimates). Some unofficial reports put the death toll as high as 500. A large number of students were arrested. The damage to property was assessed as one Crore (1,00,00,000) Rupees.<ref name="ramaswamy530"/><ref name="Hardgrave"/><ref name="hindu1"/><ref name="mitra"/><ref name="kalachuvadu"/><ref name="thirumavalavan">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव= Thol. | आडनाव=Thirumavalavan| लेखकदुवा=| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=2004| title=Uproot Hindutva: the fiery voice of the liberation panthers| प्रकाशक=Popular Prakashan| स्थान= | आयडी= ISBN 81-85604-79-7 ISBN 978-81-85604-79-4 | पृष्ठे=125| दुवा=http://books.google.com/books?id=HfNRO-LtsN4C}}</ref><ref name="time1">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://www.time.com/time/magazine/article/0,9171,940936,00.html
| title = India: The Force of Words
| कृती = [[TIME]]
| प्रकाशक = [[Time Inc.]]
| दिनांक = 1965-02-19
| अॅक्सेसदिनांक = 2009-11-24
}}</ref><ref name="guha3">{{Harvnb|Guha|2008|pp=394}}</ref>
On 28 January, classes in [[University of Madras|Madras University]] and [[Annamalai University]] were suspended indefinitely. Within the Congress, opinion was divided - On 31 January , a group of Congress leaders including [[Mysore]] Chief minister [[S.Nijalingappa]], Bengal Congress leader [[Atulya Ghosh]], Union Minister [[Sanjeeva Reddy]] and Congress president [[K. Kamaraj]] met in Bangalore and issued an appeal not to force हिंदी on non-हिंदी speaking areas as they believed it might endanger the unity of the country. Morarji Desai refused their demands regretting that हिंदी was not made official before the हिंदी-विरोधी protests crystallized. He said Congress leaders in Madras should convince people there and no regional sentiments should come in the move to forge the integration of the country.<ref name="hindu1"/> Union Home Minister Gulzari Lal Nanda agreed with Bhaktavatsalam's handling of the agitation and commended him for standing "hard as a rock".<ref name="akbar">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=M.J.| आडनाव=Akbar| लेखकदुवा= | सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=1985| title=India: the siege within|आवृत्ती= | प्रकाशक=Penguin Books| स्थान= | आयडी=| पृष्ठे=91 | दुवा =http://books.google.com/books?id=rgduAAAAMAAJ}}</ref><ref name="ganesan">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=Pi. Ci| आडनाव=Kaṇēcan| लेखकदुवा= | सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=2003| title=C.N. Annadurai: Builders of Modern India|आवृत्ती= | प्रकाशक=Ministry of Information and Broadcasting, Govt. of India| स्थान= | आयडी=ISBN 81-230-1101-6, ISBN 978-81-230-1101-1| पृष्ठे=62 | दुवा =http://books.google.com/books?id=5oduAAAAMAAJ}}</ref>
Rioting continued through out the first week of February. On February 6, student representatives met Bhatavatsalam to find a compromise. But the talks failed and violence continued unabated. Processions, fasts, general strikes, burning of हिंदी books, destruction of हिंदी name boards, agitations in front of Post offices became commonplace. In a Union cabinet meeting on 11 February, [[C. Subramaniam]], the Minister for Food, demanded statutory recognition for इंग्रजी as official Language. When he was voted down, he resigned along with another minister from Tamil Nadu ([[O. V. Alagesan]]).<ref name="annamalai1"/><ref name="mitra"/><ref name="time1"/>
== १९६५ च्या सत्याग्रहाचे परिणाम ==
=== तत्कालीन परिणाम ===
Faced with open revolt in his cabinet, Shastri buckled down and made a broadcast through [[All India Radio]] on February 11. Expressing shock over the riots, he promised to honour Nehru's assurances. Further he made four assurances of his own:<ref name="hindu1"/>
<blockquote>Every state will have complete and unfettered freedom to continue to transact its own business in the language of its own choice, which may be the regional language or इंग्रजी. Communications between one State to another will either be in इंग्रजी or will be accompanied by authentic इंग्रजी translation. The non-हिंदी states will be free to correspond with the Central Government in इंग्रजी and no change will be made in this arrangement without the consent of the non-हिंदी States. In the transaction of business at the Central level, इंग्रजी will continue to be used.</blockquote>
Later he added a fifth assurance: The [[Indian Civil Service|All India Civil Services]] examination would continue to be conducted in इंग्रजी rather than in हिंदी alone.<ref name="hindu1"/>
His assurances calmed down the volatile situation. On 12 February, the students council postponed the agitation indefinitely<ref name="minerva">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=| आडनाव=International Association for Cultural Freedom| लेखकदुवा= | सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष= 1964| title=Gerhard Fleischer d. Jüng|आवृत्ती= | प्रकाशक=Minerva, Volume 3| स्थान= | आयडी= | पृष्ठे=277 | दुवा =http://books.google.com/books?id=WPsbAAAAIAAJ}}</ref> and on 16 February, C. Subramaniam and O. V. Alagesan withrew their resignations. Sporadic acts of protests and violence continued to happen throughout February and early March. On 7 March, the administration withdrew all the cases filed against the student leaders and on 14 March, the हिंदी-विरोधी Agitation Council dropped the agitation.<ref name="straitstimes1">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://newspapers.nl.sg/Digitised/TOC.aspx?issueid=straitstimes19650316
| title = हिंदी-विरोधी student boycott off
| कृती = [[The Straits Times]]
| प्रकाशक = [[Singapore Press Holdings]]
| दिनांक = 1965-03-16
| अॅक्सेसदिनांक = 2009-11-24
}}</ref>. Shastri's climbdown angered the pro-हिंदी activists in North India. Members of [[Jan Sangh]] went about the streets of [[New Delhi]], blackening out इंग्रजी signs with tar.<ref name="time2">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://www.time.com/time/magazine/article/0,9171,839301,00.html
| title = Retreat to इंग्रजी
| कृती = [[TIME]]
| प्रकाशक = [[Time Inc.]]
| दिनांक = 1965-03-05
| अॅक्सेसदिनांक = 2007-08-30
}}</ref>
=== १९६७ च्या निवडणूकांवर परिणाम ===
{{main|Madras State legislative assembly election, 1967}}
After dropping the agitation in March 1965, the Tamil Nadu Students हिंदी-विरोधी Agitation council continued to push for the scrapping of the Three Language formula and for a constitutional amendment to drop part XVII. On 11 May, a three-person delegation of the student council met with Prime minister Shastri to press their demands.<ref name="indianreview">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=| आडनाव=| लेखकदुवा= | सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष= 1965| title= The Indian review, Volume 64|आवृत्ती= | प्रकाशक=G.A. Natesan & Co| स्थान= | आयडी= | पृष्ठे=329 | दुवा =http://books.google.com/books?id=S5IPAQAAIAAJ}}</ref> The हिंदी-विरोधी agitation slowly changed into a general anti-Congress organisation with the goal of defeating the congress in the 1967 election.<ref name="kalachuvadu"/> On 20 February 1966, the first statewide conference of the council was held. It was attended by Rajaji, who asked the students to work toward defeating the Congress.<ref name="ahluwalia">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=Sagar | आडनाव=Ahluwalia| लेखकदुवा= | सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष= 1969| title= Anna: the tempest and the sea|आवृत्ती= | प्रकाशक=Young Asia Publications| स्थान= | आयडी= | पृष्ठे=52| दुवा =http://books.google.com/books?id=L5aIeOaGDhIC}}</ref> In the 1967 elections, student leader [[P. Seenivasan]] contested against Kamaraj in the [[Virudhunagar (State Assembly Constituency)|Virudunagar]] constituency. A large number of students from all over Tamil Nadu campaigned for him and ensured his victory: the Congress party was defeated and DMK came to power for the first time in Tamil Nadu.<ref name="hindu3"/><ref name="kandaswamy">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=P.| आडनाव=Kandaswamy| लेखकदुवा= | सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष= 1965| title= The Political Career of K. Kamaraj |आवृत्ती= | प्रकाशक=Concept Publishing Company| स्थान= | आयडी= ISBN 8171228018| पृष्ठे=117 | दुवा =http://books.google.com/books?id=bOjT3qffnMkC}}</ref><ref name="rudolf">{{जर्नल स्रोत| first =Lloyd I.|last=Rudolph|first2 =Susanne|last2=Hoeber Rudolph| title =New Era for India:The Fourth General Election| journal =The Bulletin of the Atomic Scientists| volume = 24| issue = 2| pages = 35–40| publisher =Educational Foundation for Nuclear Science| date = February, 1968| दुवा =http://books.google.com/books?id=KQcAAAAAMBAJ&pg=PA35| accessdate = 9 December 2009}}</ref>
== १९६७चा अधिकृत भाषा (विधेयक) कायदा ==
=== १९६५ मधील विधेयकाबाबत प्रयत्न ===
Efforts to amend the अधिकृत भाषा Act according to Shastri's assurances given in February 1965 faced stiff resistance from the pro-हिंदी lobby. On 16 February, 55 MPs from 8 different states publicly expressed their disapproval of any change in the Language policy. On 19 February, 19 MPs from [[महाराष्ट्र]] and [[Gujarat]] voiced their opposition for change and on 25 February, 106 Congress MPs met the Prime Minister to request him not to amend the Act. However, Congress MPs from Madras did not debate the issue on the Parliament floor but met the Prime Minister on 12 March. Congress and opposition parties hesitated to debate the issue in Parliament as they did not wish to make their bitter divisions on public. On 22 February at a meeting in Congress Working Committee, [[K. Kamaraj]] pressed for the amendment to अधिकृत भाषा Act, but received instant opposition from Morarji Desai, [[Jagjivan Ram]] and [[Ram Subhag]]. The Congress working committee finally agreed to a resolution which amounted to slowing down of हिंदी-isation, strong implementation of [[Three-language formula|three language formula]] in हिंदी and non-हिंदी speaking states, conduction of public services exam in all regional languages. These decisions were agreed upon during the Chief Minister meeting which was held on February 24.<ref name="Duncan B. Forrester"/>
The three language formula was not strictly enforced either in South or हिंदी-speaking areas. The changes to public services exams were impractical and not well received by government officials. The only real concession to the south was the assurance that the अधिकृत भाषा Act would be modified. However, any effort to follow through with that pledge received stiff resistance. In April 1965, a meeting of a cabinet sub-committee comprising Gulzari lal Nanda, [[A. K. Sen]], [[Satyanarayan Sinha]], [[Mahavir Tyagi]], [[M. C. Chagla]] and [[S.K. Patil|S. K. Patil]] and but no southern members debated the issue and could not come to any agreement. The sub-committee recommended the continuation of इंग्रजी and हिंदी as joint link languages and was not in favour of either quota system or use of regional languages in public services exams. They drafted an amendment to अधिकृत भाषा Act incorporating Nehru's assurances explicitly. This bill guaranteeing the use of इंग्रजी in inter-state and state-Union communications as long as desired by Non-हिंदी states was approved for discussion by the Speaker on August 25. But it was withdrawn after a bitter debate citing inopportune time due to the ongoing [[Khalistan movement#Punjabi Suba movement|Punjabi Suba movement]] and Kashmir crisis at that time.<ref name="Duncan B. Forrester"/>
=== १९६७ मधील विधेयक ===
Shastri died in January 1966 and [[Indira Gandhi]] became prime minister. The election of 1967 saw Congress retaining power with a reduced majority. In Tamil Nadu, Congress was defeated and DMK came to power. In November 1967, a new attempt to amend the bill was made. On 27 November,<ref name="mitra">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=Subrata Kumar| आडनाव=Mitra| लेखकदुवा= | सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष= 2006| title=The puzzle of India's governance: culture, context and comparative theory|आवृत्ती= | प्रकाशक=Routledge| स्थान= | आयडी= ISBN 0-415-34861-7, ISBN 978-0-415-34861-4| पृष्ठे=118–20 | दुवा =http://books.google.com/books?id=dnoW56MhJZMC&pg=P118}}</ref> the bill was tabled in parliament; it was passed on 16 December (by 205 votes to 41 against<ref name="chandra">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=Bipan| आडनाव=Chandra| लेखकदुवा= | सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष= 1989| title=India after independence |आवृत्ती= | प्रकाशक=Penguin Books| स्थान= | आयडी=| पृष्ठे=96 | दुवा =http://books.google.com/books?id=iAZuAAAAMAAJ}}</ref>). It received presidential assent on 8 January 1968 and came into effect.<ref name="Mohammada">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=Malika | आडनाव=Mohammada | लेखकदुवा= | सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष= 2005| title=Culture of हिंदी |आवृत्ती= | प्रकाशक=Kalinga Publications| स्थान= | आयडी= ISBN 81-87644-73-7, ISBN 978-81-87644-73-6| पृष्ठे=184 | दुवा =http://books.google.com/books?id=ZMZjAAAAMAAJ}}</ref> The Amendment modified<ref name="rajbasha">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.rajbhasha.gov.in/dolacteng.htm
| title = The अधिकृत भाषा Act 1963 (As amended on 1967)
| प्रकाशक = Ministry of Home Affairs, Government of India
| दिनांक =
| अॅक्सेसदिनांक = 2009-11-24
}}{{मृत दुवा}}</ref> section 3 of the 1963 Act to guarantee the "virtual indefinite policy of bilingualism"<ref name="chandra"/> (इंग्रजी and हिंदी) in official transactions.<ref name="ammon">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=Ulrich| आडनाव=Ammon | first2=Marlis | last2=Hellinger|लेखकदुवा= | सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष= 1992| title=Status change of languages |आवृत्ती= | प्रकाशक=Walter de Gruyter| स्थान= | आयडी= ISBN 3-11-012668-0, ISBN 978-3-11-012668-6| पृष्ठे=188 | दुवा =http://books.google.com/books?id=uyY6HJYcEKYC}}</ref>
== १९६८चा सत्याग्रह ==
The हिंदी-विरोधी activists from Tamil Nadu were not satisfied with the 1967 Amendment, as it did not address their concerns about the Three language Formula. However with DMK in power, they hesitated to restart the agitation. The Tamil Nadu Students' हिंदी-विरोधी Agitation council split into several factions. The moderate factions favored letting Annadurai and the government to deal with the situation. The extremist factions restarted the agitations. They demanded scrapping of the three language formula and an end to teaching of हिंदी, abolishing the use of हिंदी commands in the [[National Cadet Corps (India)|National Cadet Corps]] (NCC), banning of हिंदी films and songs and closure of the ''Dakshina Bharat हिंदी Prachara Sabha'' - the Institution for propagation of हिंदी in South India.
On 19 December 1967, the agitation was restarted. It turned violent in 21 December and acts of arson and looting were reported in the state. Annadurai defused the situation by accepting most of their demands.<ref name="mitra"/><ref name="madrasreport">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=| आडनाव=| लेखकदुवा= | सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष= 1968| title= Madras State administration report|आवृत्ती= | प्रकाशक=Govt of Madras| स्थान= | आयडी= | पृष्ठे=116| दुवा =http://books.google.com/books?id=1nAdAAAAIAAJ}}</ref> On 23 January 1968, a resolution was passed in the Tamil Nadu Legislative Assembly. It accomplished the following:<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.assembly.tn.gov.in/archive/Resumes/04assly/04_02_2.pdf
| title = The Madras Legislative Assembly - IV Assembly, 2nd Session, 2nd Meeting (23 January 1968)
| प्रकाशक = Government of Tamil Nadu
| दिनांक =
| अॅक्सेसदिनांक = 2009-11-24
}}</ref>
The Three-Language policy was scrapped and हिंदी was eliminated from the curriculum. Only इंग्रजी and Tamil were to be taught, the use of हिंदी commands in NCC was banned, Tamil was to be introduced as medium of instruction in all colleges and as the language of administration within five years, the Central Government was urged to end the special status accorded to हिंदी in the Constitution and treat all languages equally, It was urged to provide financial assistance for development of all languages mentioned in the Eighth Schedule of the Constitution. These measures satisfied the agitators and normality returned by February 1968.<ref name="mitra"/>
== १९८६चा सत्याग्रह ==
In 1986, Indian Prime minister [[Rajiv Gandhi]] introduced the "National Education Policy".<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.education.nic.in/cd50years/g/T/49/Toc.htm
| title = National Policy on Education - 1986
| प्रकाशक = Ministry of Education Website, Government of India
| दिनांक =
| अॅक्सेसदिनांक = 2009-11-24
}}{{मृत दुवा}}</ref> This education policy provided for setting up [[Jawahar Navodaya Vidyalaya|Navodaya Schools]], where the DMK claimed teaching of हिंदी would be compulsory.<ref name="deccanchronicle1">{{स्रोत बातमी
| दुवा =http://www.deccanchronicle.com/chennai/call-start-navodaya-schools-grows-louder-023
| title = Call to start Navodaya schools grows louder
| कृती = [[The Deccan Chronicle]]
| प्रकाशक = [[The Deccan Chronicle]]
| date = 2009-11-04
| अॅक्सेसदिनांक = 2009-12-08
}}</ref> The [[Anna Dravida Munnetra Kazhagam]] (ADMK) led by [[M. G. Ramachandran]] (which had split from the DMK in 1972), was in power in Tamil Nadu and the DMK was the main opposition party. Karunanidhi announced an agitation against the opening of Navodaya Schools in Tamil Nadu. On 13 November, the Tamil Nadu Legislative Assembly unanimously passed a resolution demanding the repeal of Part XVII of the constitution and for making इंग्रजी the sole official language of the union.<ref name="assembly2">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.assembly.tn.gov.in/archive/Resumes/08assly/08_03.pdf
| title = The Tamil Nadu Legislative Assembly, XVII Assembly Third Session (12 November - 22 December 1986)
| प्रकाशक = Government of Tamil Nadu
| दिनांक =
| अॅक्सेसदिनांक = 2009-11-24
}}</ref><ref name="kumar1">{{जर्नल स्रोत| first =K.|last=Kumar| title =हिंदी-विरोधी Week| journal =''Economic and Political Weekly''| volume =21| issue = 42| pages = 1838–1839 | publisher =Economic and Political Weekly| date = 18 October 1986| दुवा = http://www.jstor.org/pss/4376232| accessdate = 8 December 2009}}</ref><ref name="dmk">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.dmk.in/aहिंदी.html
| title = Anti हिंदी Agitation - 1984
| प्रकाशक = [[Dravida Munnetra Kazhagam]]
| दिनांक =
| अॅक्सेसदिनांक = 2009-11-24
}}{{मृत दुवा}}</ref>
On 17 November 1986, DMK members protested against the new education policy by burning Part XVII of the Constitution.<ref name="assembly2"/> 20,000 DMK members including Karunanidhi were arrested.<ref name="dmk"/> 21 persons committed suicide by self immolation.<ref>{{स्रोत बातमी
| दुवा =http://www.hinduonnet.com/2002/06/02/stories/2002060201871700.htm
| title =Politics and suicides
| कृती = [[The Hindu]]
| प्रकाशक = [[The Hindu Group]]
| date = 2002-02-06
| अॅक्सेसदिनांक = 2009-11-24
}}</ref> Karunanidhi was sentenced to ten weeks of rigorous imprisonment. Ten DMK MLAs including [[K. Anbazhagan]] were expelled from the Legislative Assembly by the speaker [[P. H. Pandian]].<ref name="assembly2"/> Rajiv Gandhi assured Members of Parliament from Tamil Nadu that हिंदी would not be imposed.<ref name="indiatoday2">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=| आडनाव=| लेखकदुवा= | सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष= 1986| title= India today, Volume 11|आवृत्ती= | प्रकाशक=Living Media India Pvt. Ltd| स्थान= | आयडी= | पृष्ठे=21| दुवा =http://books.google.com/books?id=oC0KAQAAIAAJ}}</ref> As part of the compromise, Navodhaya schools were not started in Tamil Nadu. Currently, Tamil Nadu is the only state in India without Navodhaya schools.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://beta.thehindu.com/news/states/tamil-nadu/article26936.ece
| title =Sibal urges T.Nadu govt to start Navodaya schools
| कृती = [[The Hindu]]
| प्रकाशक = [[The Hindu Group]]
| दिनांक = 2009-09-30
| अॅक्सेसदिनांक = 2009-11-24
}}{{मृत दुवा}}</ref>
== परंपरा ==
{{See also|Rise of Dravidian parties to power in Tamil Nadu|Languages with official status in India|l2=अधिकृत भाषा of India}}
The हिंदी-विरोधी agitations of 1937-40 and 1940-50 led to a change of guard in the [[Madras Presidency]]. The main opposition party to the [[Indian National Congress]] in the state, the [[Justice Party (India)|Justice Party]], came under Periyar's leadership on 29 December 1938.<ref name="vasantha2">{{Harvnb|Kandasamy|Smarandache|2005| p=109}}</ref> In 1944, the Justice Party was renamed as [[Dravidar Kazhagam]]. The political careers of many later leaders of the [[Dravidian Movement]], such as [[C. N. Annadurai]] and [[M. Karunanidhi]], started with their participation in these agitations. The agitations stopped the compulsory teaching of हिंदी in the state.<ref name="ramaswamy421"/><ref name="ramaswamy530"/> The agitations of the 1960s played a crucial role in the defeat of the Tamil Nadu Congress party in the [[Tamil Nadu state assembly election, 1967|1967 elections]] and the continuing dominance of Dravidian parties in Tamil Nadu politics.<ref name="hindu3"/> Many political leaders of the [[Dravida Munnetra Kazhagam]] and [[Anna Dravida Munnetra Kazhagam]], like [[P. Seenivasan]], [[K. Kalimuthu]], [[Durai Murugan]], [[S. Duraisamy|Tiruppur. S. Duraiswamy]], [[R. Muthiah|Sedapatti Muthaiah]], K. Raja Mohammad, M. Natarajan and [[L. Ganesan]], owe their entry and advancement in politics to their stints as student leaders during the agitations, which also reshaped the Dravidian Movement and broadened its political base, when it shifted from its earlier pro-Tamil (and anti-Brahmin) stance to a more inclusive one, which was both हिंदी-विरोधी and pro-इंग्रजी. Finally, the current two-language education policy followed in Tamil Nadu is also the direct result of the agitations.
In the words of Sumathi Ramaswamy (Professor of History at [[Duke University]]),<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://fds.duke.edu/db/aas/history/faculty/sr76
| title =Prof. Sumathi Ramaswamy Faculty Webpage
| प्रकाशक = Department of History, [[Duke University]]
| दिनांक =
| अॅक्सेसदिनांक = 2009-11-24
}}</ref>
<blockquote>[The हिंदी-विरोधी agitations knit] together diverse, even incompatible, social and political interests... Their common cause against हिंदी had thrown together religious revivalists like [[Maraimalai Adigal|Maraimalai Atikal]] (1876-1950) with avowed atheists like [[Periyar E. V. Ramasamy|Ramasami]] and [[Bharathidasan]] (1891-1964); men who supported the Indian cause like [[V. Kalyanasundaram|T.V. Kalyanasundaram]] (1883-1953) and [[M. P. Sivagnanam|M.P. Sivagnanam]] with those who wanted to secede from India like [[C.N. Annadurai|Annadurai]] and [[M. Karunanidhi]] (b.1924); university professors like Somasundara Bharati (1879-1959) and M.S. Purnalingam Pillai (1866 -1947) with uneducated street poets, populist pamphleteers and college students.<ref name="simpson">{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव=Andrew| आडनाव=Simpson | लेखकदुवा=| सहलेखक= | मूळवर्ष=| वर्ष=2007| title=Language and national identity in Asia |आवृत्ती= | प्रकाशक=Oxford University Press| स्थान= | आयडी=ISBN 0-19-926748-0, ISBN 978-0-19-926748-4| पृष्ठे=71| दुवा=http://books.google.com/books?id=F3XvBbdWCKYC}}</ref><ref name="ramaswamy2">{{जर्नल स्रोत |last=Ramaswamy|first=Sumathy |title=The demoness, the maid, the whore, and the good mother: contesting the national language in India|journal=International Journal of the Sociology of Language | publisher =[[Walter de Gruyter]]|volume=140 |issue=1 | pages =1–28 |year=1999 |दुवा=http://www.reference-global.com/doi/abs/10.1515/ijsl.1999.140.1}}{{मृत दुवा}}</ref></blockquote>
The हिंदी-विरोधी agitations ensured the passage of अधिकृत भाषा Act of 1963 and its amendment in 1967, thus ensuring the continued use of इंग्रजी as an [[Official Language|official language]] of India. They effectively brought about the "virtual indefinite policy of bilingualism" of the [[Republic of India|Indian Republic]].<ref name="simpson"/><ref>{{स्रोत पुस्तक | title=The state of India's democracy| आवृत्ती=| लेखक=Šumit Ganguly, Larry Jay Diamond, Marc F. Plattner| वर्ष=2007| पृष्ठे=51| प्रकाशक=The Johns Hopkins University Press and the National Endowment for Democracy| आयएसबीएन=0 8018 8791 7}}</ref>
== हेसुद्धा पाहा ==
* [[Dravidian parties]]
* [[Rise of Dravidian parties to power in Tamil Nadu]]
== नोंदी ==
== संदर्भदुवे ==
<references/>
== बाह्य दुवे ==
* [http://www.hinduonnet.com/thehindu/mag/2004/01/18/stories/2004011800040300.htm ''हिंदी Chauvinism'' - an essay by Ramachandra Guha]
[[वर्ग:हिंदी]]
[[वर्ग:तमिळनाडूचा इतिहास]]
[[वर्ग:द्राविडी चळवळी]]
[[वर्ग:भारतातील भाषाविषयक वाद]]
[[वर्ग:तमिळनाडू]]
[[वर्ग:हिंदी भाषा]]
lxqmm6qcex6m25cdctqmxx6ydkev3mi
पल्लीपुरम किल्ला
0
75249
2141116
2032826
2022-07-28T16:45:59Z
Khirid Harshad
138639
wikitext
text/x-wiki
'''पल्लीपुरम किल्ला''' हा [[भारत|भारताच्या]] [[केरळ]] राज्यातील एक किल्ला आहे.
{{विस्तार-किल्ला}}
{{केरळ मधील किल्ले}}
[[वर्ग:केरळमधील किल्ले]]
ieeayv4tlxtb791kvo7drhazjpqdb5a
तमिळनाडूचा इतिहास
0
75278
2141118
2122467
2022-07-28T16:47:22Z
Khirid Harshad
138639
wikitext
text/x-wiki
{{भाषांतर}}
[[Image:Chola temple.png|300px|thumb|right|[[चोल काळाचे एक मंदिर]]. दहाव्या आणि अकराव्या शतकात चोल यांनी बहुतेक [[दक्षिण भारतीय द्वीपकल्प]] एकाच कारभाराखाली एकत्र केले..]]
प्राचिन काळापासून [[तामिळनाडू]]चा प्रदेश कायम मानवी वस्तीत आहे आणि [[तामिळनाडूचा इतिहास]] आणि तामिळ लोकांची संस्कृती जगातील सर्वात प्राचीन आहे. त्याच्या संपूर्ण इतिहासामध्ये, [[पॅलीओलिथिक]] युगाच्या सुरुवातीच्या काळापासून आधुनिक काळापर्यंत हा प्रदेश विविध बाह्य संस्कृतींसह अस्तित्वात आहे. इतिहासातील तुलनेने अल्प कालावधी वगळता, तामिळ प्रदेश बाह्य व्यापारापासून स्वतंत्र राहिला आहे.
[[चेरा]], [[चोल]], [[पांड्या]] आणि [[पल्लव]] ही चार प्राचीन [[तामिळ साम्राज्ये]] प्राचीन मूळ होती. जगातील सर्वात जुनी अस्तित्वात असलेल्या साहित्याच्या वाढीस हातभार लावून त्यांनी एकत्र या अद्वितीय संस्कृती आणि भाषेसह सर्वत्र राज्य केले. [[रोमन साम्राज्या]]शी त्यांचे व्यापक सागरी व्यापारी संपर्क होते. हे तीन राजवंश एकमेकांवर सतत संघर्ष करीत होते आणि जमिनीवर वर्चस्व मिळविण्याच्या प्रयत्नात होते. तिसऱ्या शतकात [[काळभरा]]च्या स्वारीमुळे तीन राज्ये विस्थापित करून तेथील पारंपारिक क्रांती विस्कळीत झाली. [[पांड्या]] व [[पल्लव]] यांच्या पुनरुत्थानामुळे पारंपारिक साम्राज्या परत आल्यामुळे या व्यापाऱ्यांचा पाडाव करण्यात आला. नवव्या शतकात पल्लव आणि पांड्यांना पराभूत करून पुन्हा एकदा अस्पष्टतेतून बाहेर पडलेल्या चोलांनी एक महान शक्ती बनली आणि संपूर्ण दक्षिण द्वीपकल्पात आपले साम्राज्य वाढवले. [[चोला साम्राज्या]]ने त्याच्या उंचीवर बंगालच्या उपसागरामध्ये सुमारे 3,600,000 चौरस कि.मी. (1,389,968 चौरस मैल) विस्तार केला. चोल नौदल [[दक्षिण-पूर्व आशिया]]तील [[श्री विजया साम्राज्या]]वर पडून होता.
[[वायव्ये]]कडील [[मुस्लिम सैन्या]]च्या हल्ल्यामुळे उर्वरित भारताच्या राजकीय परिस्थितीत तीव्र बदल तामिळनाडूच्या इतिहासामध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरला. चौदाव्या शतकादरम्यान तीन प्राचीन राजवंशांचा नाश होत असताना, तामिळ देश [[विजयनगर साम्राज्या]]चा भाग बनला. या साम्राज्याखाली तेलगू भाषिक [[नायक राज्यपालां]]नी तामिळ भूमीवर राज्य केले. [[मराठ्यां]]च्या थोड्या थोड्या काळाने [[युरोपियन]] व्यापार करणाऱ्या कंपन्यांना मार्ग मोकळा झाला, जे सतराव्या शतकादरम्यान दिसू लागले आणि अखेरीस तेथील देशी राज्यकर्त्यांपेक्षा अधिक सत्ता गाजविण्यास त्यांनी सुरुवात केली. बहुतेक दक्षिण भारताचा समावेश असलेल्या मद्रास प्रेसीडेंसीची निर्मिती अठराव्या शतकात झाली आणि [[ब्रिटीश]] [[ईस्ट इंडिया कंपनी]]ने थेट राज्य केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर [[तामिळनाडू]] राज्य भाषिक सीमांच्या आधारे तयार केले गेले.
==पूर्व-ऐतिहासिक कालखंड==
<!--[[Image:handaxe.jpg|thumb|right|Acheulian handaxe found at Attirampakkam]] Not sure of the rights-->
===अश्मयुग===
तामिळनाडू प्रदेशात अस्तित्वात असलेला पूर्व-ऐतिहासिक कालखंड सुमारे ,५००,००० [[इ. स. पूर्व]] पासून सुमारे ३००० [[इ. स. पूर्व]] पर्यंतचा असावा असा अंदाज आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | title= Historical Atlas of South India-Timeline | कृती= French Institute of Pondicherry | दुवा= http://www.ifpindia.org/Historical-Atlas-of-South-India-Timeline.html|प्रकाशक= Institut Françoise de Pondichéry | अॅक्सेसदिनांक=2006-11-15}}</ref> खालच्या [[अश्मयुगीन]] अवस्थेच्या बहुतेक भागात माणसे विरळ जंगलाच्या झाकणाने किंवा गवताळ प्रदेशात नदीच्या खोलदाऱ्यांजवळ राहत होती. लोकसंख्येची घनता खूपच कमी होती आणि आतापर्यंत [[दक्षिण भारतात]] या खालच्या अश्मयुगीन संस्कृतीचे केवळ दोनच परिसर सापडले आहेत. यातील एक [[तामिळनाडू]]मधील [[चेन्नई]]च्या वायव्य भागात [[अतीरामपक्कम खोलदरी]] आहे.<ref>Pappu et al., ''Antiquity'' vol 77 no 297, September 2003</ref> पुरातत्त्वशास्त्रीय संशोधनात उत्तर तामिळनाडूच्या आसपास प्राण्यांचे अवशेष आणि प्राचीन दगडांच्या अवजाराचा पुरावा सापडला आहे ज्याची तारीख इ.स.पू. ३००,००० च्या आसपास आहे.<ref>K.A.N. Sastri, ''A History of South India'', OUP, reprinted 2000, p 44.</ref> दक्षिण भारतातील माणसं '[[होमो इरेक्टस]]' या प्रजातींशी संबंधित आहेत, या प्राचीन '[[जुन्या पाषाणयुगात]]' अश्मयुगीन बराच काळ वास्तव्य करत होते, [[हाताच्या कुऱ्हाडी]] आणि [[चॉपर]] सारख्या क्रूड अवयवांचा वापर करून अन्नावर अवलंबून राहतात. त्याच्या गरजेनुसार सक्रियपणे वाढण्याऐवजी शिकार केली आणि एकत्रित झाले.<ref>Tools of the ''Madras Industry'' have been found in the Kaveri and Vaigai beds —K.A.N. Sastri, Srinivasachari, ''Advanced History of India'', p. 14.</ref>
आधुनिक मानवांचा पूर्वज '[[होमो सेपियन्स]]' जो सुमारे,५०,००० वर्षांपूर्वी दिसला होता तो अधिक विकसित झाला होता आणि विविध प्रकारचे दगड वापरून पातळ [[चकमक]] आणि ब्लेड सारखी साधने बनवू शकतो. सुमारे १०,००० वर्षांपूर्वीपासून मानवाने [[मायक्रोलिथिक]] टूल्स नावाची छोटी छोटी साधने बनविली. आरंभिक मानवांनी ही साधने तयार करण्यासाठी वापरली जाणारी सामग्री [[जैस्पर]], [[अॅगेट]], [[चकमक]], [[क्वार्ट्ज]]. इ.स १९४९ मध्ये [[तिरुनेलवेली जिल्ह्यात]] संशोधकांना अशी [[मायक्रोलिथ]] सापडली.<ref>K.A.N. Sastri, ''A History of South India'', p. 45.</ref> पुरातत्त्व पुरावा सूचित करतो की सूक्ष्म काळ ६००० ते ३००० इ.स.पू. दरम्यान होता.<ref>K.A.N. Sastri, ''A History of South India'', p. 46.</ref>
<!--[[Image:tamil_brahmi.jpg|thumb|left|250px|Tamil brahmi inscription]] Not sure of the rights-->
===नवपाषाण===
[[तामिळनाडू]]मध्ये, [[नवपाषाण]] कालावधीचे आगमन इ.स.पूर्व २५०० च्या आसपास होते. [[नवपाषाण]] कालखंडातील मानवांनी दगडी पाट तयार करून पॉलिश करून बारीक आकारात दगडांची साधने बनविली. यावर प्राचीन लिखित एक नवपाषाण कुऱ्हाडीचे डोके [[तामिळनाडू]]मध्ये सापडले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | title= Significance of Mayiladuthurai find | कृती= The Hindu May 1, 2006 | दुवा= http://www.hindu.com/2006/05/01/stories/2006050101992000.htm |प्रकाशक= The Hindu Group| अॅक्सेसदिनांक=2006-11-15}}</ref> नवपाषाण मानव बहुतेक लहान सपाट डोंगरांवर किंवा लहान, अधिक किंवा कमी कायम वस्तींमध्ये असलेल्या तळांवर राहतात परंतु चरण्याच्या उद्देशाने नियमितपणे स्थलांतर करतात. त्यांनी मृतांना दफन केले किंवा खड्ड्यातच पुरले. काही विशिष्ट साधने किंवा शस्त्रे तयार करण्यासाठी ते [[तांबे]] देखील वापरण्यास सुरुवात करीत होते.
===लोह युग===
[[लोह युग]]च्या काळात मानवाने साधने व शस्त्रे बनवण्यासाठी [[लोह]] वापरण्यास सुरुवात केली. द्वीपकल्प भारतातील लोह युग संस्कृती [[मेगालिथिक]] दफनस्थळे चिन्हांकित आहे, जी अनेक शेकडो ठिकाणी आढळतात.<ref>One such was found at [[Krishnagiri, Dharmapuri|Krishnagiri]] in Tamil Nadu—{{संकेतस्थळ स्रोत | title= Steps to preserve megalithic burial site | कृती= The Hindu, Oct 6, 2006 | दुवा= http://www.hindu.com/2006/10/06/stories/2006100617521000.htm | प्रकाशक= The Hindu Group | अॅक्सेसदिनांक=2006-11-15}}</ref> काही उत्खनन आणि दफनभूमीच्या [[टायपॉलॉजी]] या दोन्ही तळांवर, असे सुचवले गेले आहे की उत्तरेकडून दक्षिणेस हळूहळू [[लोहयुगा]]च्या जागांचा प्रसार झाला. [[तिरुनेलवेली जिल्ह्या]]तील [[आदिकानल्लूर]] आणि उत्तर भारतामध्ये केलेल्या तुलनात्मक उत्खननात [[मेगालिथिक]] संस्कृतीच्या [[दक्षिण-पश्चिमे]]च्या स्थलांतराचा पुरावा मिळाला आहे.<ref>K.A.N. Sastri, ''A History of South India'', pp. 49–51</ref>
[[मेगालिथिक]] दफन दफनांच्या अस्तित्वाचा सर्वात स्पष्ट पुरावा म्हणजे इ.स.पू. १००० च्या आसपासचे पुरावे आहेत, जे तामिळनाडूच्या विविध ठिकाणी, विशेषतः [[तिरुनेलवेली]]पासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या [[आदीचनाल्लूर]] येथे सापडले आहेत, जिथे [[भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणा]]तील पुरातत्त्वज्ञांनी १५७ शोधून काढले. ज्यामध्ये १५ [[मानवी कवटी]], [[सांगाडे]] आणि [[हाडे]], तसेच [[हस]], [[तांदळाचे धान्य]], [[ज्वलंत तांदूळ]] आणि [[निओलिथिक सेल्ट]] (साधन) समाविष्ट आहे. एका कलशात लेखन आहे, जे [[भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणा]]तील पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, [[तमिळ-ब्राह्मी]]च्या सुरुवातीच्या लिपीसारखे आहे आणि २८०० वर्षांपूर्वीच्या [[नियोलिथिक]] काळाची पुष्टी करतो.<ref>Subramanian T.S. (Feb 17, 2005) The Hindu, retrieved 7/31/2007 [http://www.hindu.com/2005/02/17/stories/2005021704471300.htm ''Rudimentary Tamil-Brahmi script' unearthed at Adichanallur'']</ref> अधिक उत्खनन व अभ्यासासाठी [[आदीचनाल्लूर]] पुरातत्त्व साइट म्हणून जाहीर केले गेले आहे.<ref>Subramanian T.S. (May 26, 2004 ) The Hindu, retrieved 7/31/2007 [http://www.hindu.com/2004/05/26/stories/2004052602871200.htm ''Skeletons, script found at ancient burial site in Tamil Nadu'']</ref><ref>'The most interesting pre-historic remains in Tamil India were discovered at Adichanallur. There is a series of urn burials. seem to be related to the megalithic complex. - Zvelebil, K.A., Companion Studies to the History of Tamil Literature - pp 21–22, Brill Academic Publishers.</ref>
सामान्य युगापूर्वी [[तामिळनाडू]]च्या राजकीय परिस्थितीचा उल्लेख [[अशोका]]च्या ३०० इ.स.पू.च्या आदेशात आणि १५० इ.स.पू.च्या [[हथिगुंपाच्या शिलालेखा]]त स्पष्टपणे आढळतो. [[तामिळ]] देशातील सर्वात प्राचीन पुरावे म्हणजे [[पांड्या]] राजा [[कडुनगॉन]] (इ.स. ५६०-५९०) यांनी [[पांड्या]] देशातून [[काळभरास]]ना विस्थापित केले.-- नीळकंठ शास्त्री, 'दक्षिण भारताचा इतिहास', pp 105, 137
== पूर्व इतिहास ==
=== हे सुद्धा पहा===
*[[संगम काळ]]
*[[संगमकाळातील साहित्यातून तमिळ इतिहास]]
[[Image:HathiGumphaInscription.jpg|thumb|250px|left|[[खवरवेला]] येथे हथिगुंफा शिलालेख]]
प्राचीन [[तामिळनाडू]]त तीन राजशाही राज्य होते, ज्याचे नेतृत्व '[[वेन्टार]]' असे राजे होते आणि अनेक आदिवासी सरदार होते, ज्याचे प्रमुख सरदार '[[वेल]]' 'किंवा' '[[वेलीर्स]]' म्हणतात.<ref>K.A.N. Sastri, A History of South India, pp 109–112</ref> स्थानिक पातळीवर अजूनही '[[किझर]]' किंवा '[[मन्नार]]' नावाचे कूळ प्रमुख होते.<ref>'There were three levels of redistribution corresponding to the three categories of chieftains, namely: the Ventar, Velir and Kilar in descending order. Ventar were the chieftains of the three major lineages, viz Cera, Cola and Pandya. Velir were mostly hill chieftains, while Kilar were the headmen of settlements...' —{{संकेतस्थळ स्रोत | title= Perspectives on Kerala History | कृती= P.J.Cherian (Ed), | दुवा= http://www.keralahistory.ac.in/historicalantecedents.htm | विदा संकेतस्थळ दुवा= http://web.archive.org/web/20060826094724/http://www.keralahistory.ac.in/historicalantecedents.htm | विदा दिनांक=2006-08-26|प्रकाशक=Kerala Council for Historical Research | अॅक्सेसदिनांक=2006-11-15}}</ref> इ.स.पू. तिसऱ्या शतकात [[डेक्कन]] हा [[मौर्य]] राज्याचा भाग होता आणि इ.स.पू. पहिल्या शतकाच्या मध्यभागी ते दुसऱ्या शतकापर्यंत याच भागात सातवाहन घराण्याचे राज्य होते. या उत्तर साम्राज्यांच्या नियंत्रणाबाहेर तामिळ भागाचे स्वतंत्र अस्तित्व होते. [[तामिळ]] राजे व सरदार बहुधा मालमत्तेवरून एकमेकांशी भांडतात. शाही दरबार बहुतेक अधिकाऱ्यांच्या विभागण्याऐवजी सामाजिक जमण्याची ठिकाणे होती; ते संसाधनांच्या वितरणाची केंद्रे होती. हळूहळू राज्यकर्ते उत्तर भारतीय प्रभाव आणि वैदिक विचारधारेच्या जादूखाली येऊ लागले, ज्याने राज्यकर्त्याची स्थिती वाढविण्यासाठी बलिदानाच्या कामगिरीला प्रोत्साहन दिले.<ref>K.A.N. Sastri, ''A History of South India'', p 129</ref>
[[चोळा]], [[पांड्या]] आणि [[चेरास]] या तीन राजवंशांची नावे [[अशोक]]च्या स्तंभावर शिलालेखांमध्ये नमूद केली आहेत, जे अशोकाच्या अधीन नसले तरी त्याच्याशी मैत्रीपूर्ण अटी होती.<ref>'Everywhere within Beloved-of-the-Gods, King Piyadasi's domain, and among the people beyond the borders, the Cholas, the Pandyas, the [[Velir|Satyaputras]], the Keralaputras, as far as Tamraparni...' —{{संकेतस्थळ स्रोत | title= Asoka's second minor rock edict | कृती= | दुवा= http://www.cs.colostate.edu/~malaiya/ashoka.html |प्रकाशक=कॉलोराडो State University | अॅक्सेसदिनांक=2006-11-15}}</ref><ref name="asoka">K.A.N. Sastri, ''The CōĻas'', 1935 p 20</ref> [[कलिंग]]च्या राजाने [[खरावेला]], ज्याने सुमारे इ.स.पू. १५० च्या आसपास राज्य केले, १००हून अधिक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या तामिळ राज्यांच्या संघटनेच्या प्रसिद्ध हथीगुंफा शिलालेखात त्यांचा उल्लेख आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | title= Hathigumpha Inscription | कृती= Epigraphia Indica, Vol. XX (1929–1930). Delhi, 1933, pp 86–89 | दुवा= http://www.mssu.edu/projectsouthasia/HISTORY/PRIMARYDOCS/EPIGRAPHY/HathigumphaInscription.htm|प्रकाशक=Missouri Southern State University | अॅक्सेसदिनांक=2006-11-15}}</ref>
[[करिकला चोळा]] आधीच्या चोळामध्ये सर्वात प्रसिद्ध होता. [[संगम साहित्या]]तील अनेक कवितांमध्ये त्यांचा उल्लेख आहे.<ref>''[[Pattinappaalai]]'', ''[[Porunaraatruppadai]]'' and a number of individual poems in ''Akananuru'' and ''[[Purananuru]]'' have been the main source for the information we attribute now to Karikala. See also K.A.N. Sastri, ''The Colas'', 1935</ref> नंतरच्या काळात [[करिकला]] हा अकराव्या आणि बाराव्या शतकाच्या शिलालेख आणि साहित्यिक कार्यात सापडलेल्या अनेक दंतकथांचा विषय होता. त्यांनी त्याच्या [[सरंजामशाही]]च्या मदतीने [[हिमालय]] पर्यंत [[अखिल भारतीय विजय]] आणि [[कावेरी]] नदीकाठाचे बांधकाम त्याचे श्रेय दिले.<ref>''Cilappatikaram'' (c. sixth century C.E.) which attributes northern campaigns and conquests to all the three monarchs of the Tamil country, gives a glorious account of the northern expeditions of Karikala, which took him as far north as the Himalayas and gained for him the alliance and subjugation of the kings of [[Vajji|Vajra]], [[Magadha]] and [[Avanti]] countries. There is no contemporary evidence either in Sangam literature or from the north Indian source for such an expedition.</ref> [[संगम]] कवितेत त्यांच्या अनुपस्थितीमुळे हे आख्यायिका स्पष्ट आहेत. संगम काळाच्या अनेक कवितांमध्ये विख्यात झालेल्या [[कोसेनगानन]] हा आणखी एक प्रारंभीचा चोळा राजा होता. अगदी मध्ययुगीन काळात त्याला शैव संत बनवले गेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | title= 63 Nayanmars | कृती= | दुवा= http://www.tamilnation.org/sathyam/east/saivaism/63nayanmars.htm | प्रकाशक=Tamilnation.org |अॅक्सेसदिनांक=2006-11-15}}</ref>
[[Image:Peutinger India.png|250px|thumb|left|[[दक्षिण भारताचा]] प्राचीन नकाशा [[टॉलेमी]] नंतर तयार केला होता, कदाचित त्याच्या [[कार्टोग्राफी]] नंतर.]]
[[पांड्यां]]नी सुरुवातीच्या काळात [[भारतीय द्वीपकल्पा]]च्या दक्षिणेकडील टोकावरील [[कोर्काई]] या बंदरातून राज्य केले आणि नंतरच्या काळात ते [[मदुराई]] येथे गेले. [[संगम साहित्या]]त तसेच या काळात [[ग्रीक]] व [[रोमन]] स्त्रोतांनीही पांड्यांचा उल्लेख आहे. [[मेगास्थनेस]] त्याच्या '[[इंदिका]]' मध्ये [[पांड्या]] साम्राज्याचा उल्लेख करतात.<ref>In Megasthenes' account (350 BCE – 290 BCE), the Pandya kingdom is ruled by Pandaia, a daughter of [[Herakles]] —K.A.N. Sastri, ''A History of South India'', p 23</ref> [[पंड्यां]]नी [[मदुरै]], [[तिरुनेलवेली]] आणि दक्षिण केरळमधील काही भागांवर नियंत्रण ठेवले. [[ग्रीस]] आणि [[रोमन]]शी त्यांचे व्यापारिक संपर्क होते..<ref>{{संकेतस्थळ स्रोत | title= 'Roman Maps and the Concept of Indian Gems | कृती= | दुवा= http://www.thebeadsite.com/UNI-MAPS.html|प्रकाशक=The Bead Museum, Inc. | अॅक्सेसदिनांक=2006-05-15}}</ref> तामिळकामच्या इतर राज्यांसह त्यांनी एलाममधील तामिळ व्यापाऱ्यांशी व्यापारिक संपर्क आणि वैवाहिक संबंध राखले. संगम साहित्यात अनेक पंड्या राजांचा उल्लेख आढळतो. त्यापैकी [[नेडुंजेलियान]], '[[तलैयालंगनमचा विजयी]]', तर आणखी एक नेदुंजेलियान '[[आर्य सैन्याचा विजय]]' आणि [[मुद्दुकुदिमी पेरुवुल्डी]] 'अनेक बलिदानांचे' विशेष उल्लेख पात्र आहेत. '' [[अकनानूरू]] '' आणि '' [[पुराणानुरु]] '' संग्रहात सापडलेल्या अनेक छोट्या कवितांच्या व्यतिरिक्त, '[[मथुराइकांकी]]' 'आणि' '[[नेतुणालताई]]' '(' [[पट्टुपट्टू]] 'यांच्या संग्रहात) दोन प्रमुख कामे आहेत. हे [[संगम]] युगातील [[पांड्य]] साम्राज्यातील समाज आणि व्यावसायिक क्रियाकलापांची झलक देते. इ.स. तिसऱ्या शतकाच्या अखेरीस [[काळभ्रस]]च्या आक्रमणानंतर प्रारंभिक [[पांड्या]] राज्य अस्पष्टतेत गेले.
दक्षिण भारताच्या पश्चिमेला किंवा [[मलबार]] किनारपट्टीवर आधुनिक [[केरळ]] राज्य करणारे [[चेरा राजवंशा]]चे राज्य आहे. त्यांची समुद्राशी जवळीक असल्यामुळे त्यांनी [[आफ्रिके]]बरोबर व्यापार करण्यास पसंती दिली.<ref>'Archaeologists from UCLA and the University of Delaware have unearthed the most extensive remains to date from sea trade between India and Egypt during the Roman Empire, adding to mounting evidence that spices and other exotic cargo travelled into Europe over sea as well as land.' {{संकेतस्थळ स्रोत | title= Archaeologists Uncover Ancient Maritime Spice Route Between India, Egypt | कृती= Veluppillai, Prof. A., | दुवा= http://www.dickran.net/history/india_egypt_trade_route.html|प्रकाशक=dickran.net | अॅक्सेसदिनांक=2006-11-15}}</ref><ref>[[संगम]] युग [[चेरा]]स आणि [[रोमन साम्राज्य]] यांच्यातील समुद्री संपर्कासाठी पुरातत्व पुरावा [[तिरुचि]]जवळील [[करूर]] येथे सापडला आहे. -- आर नागासामी, '' [[रोमन करुर]] ''</ref> [[केरळ]]मधील पुरातन प्रदेश असलेल्या केरळ राज्यातील लोक त्याच भाषेत बोलले आणि उर्वरित [[तामिळ]] देशाशी त्यांचा व्यापक संवाद झाला. हे फक्त इ.स. नवव्या किंवा दहाव्या शतकाकडे होते, [[तमिळ]] भाषेत आर्य यांच्या संस्कृत प्रभावामुळे त्यांची स्वतंत्र ओळख बदलली, त्यानंतर एक नवीन भाषा विकसित होऊ लागली.<ref>"Malayalam" Manipravalam or Mani+Pavazham Mani=Sanskrit Pavazham= Tamil,.manipravalam called Malayalam . first appeared in writing in the vazhappalli inscription which dates from about 830 AD. {{संकेतस्थळ स्रोत | title= Writing Systems and Languages of the world | कृती= Omniglot | दुवा= http://www.omniglot.com/writing/malayalam.htm |प्रकाशक =Omniglot.com| अॅक्सेसदिनांक=2006-11-15}}
</ref>
या सुरुवातीच्या राज्यांनी प्राचीन काळात अस्तित्वात असलेल्या काही तामिळ साहित्याच्या वाढीसाठी प्रायोजित केले. संगम साहित्य म्हणून ओळखले जाणारे [[शास्त्रीय तामिळ साहित्य]] २०० ईसापूर्व आणि ३०० ईसापूर्व दरम्यानच्या कालावधीस दिले जाते.<ref>Kamil Veith Zvelebil, ''Companion Studies to the History of Tamil Literature'', p 12</ref><ref>K.A.N. Sastri, ''A History of South India'', OUP (1955) p 105</ref> [[भावनिक]] आणि [[भौतिक]] विषयाशी संबंधित असलेल्या संगम साहित्याच्या कवितांचे वर्गीकरण करण्यात आले आणि ते मध्ययुगीन काळात विविध काल्पनिक संग्रहात संग्रहित झाले. या संगम कवितांमध्ये सुपीक जमीन आणि विविध व्यावसायिक गटात एकत्र जमलेल्या लोकांचे चित्र रेखाटले आहे. राज्याचे कामकाज आणि राज्यकर्त्याच्या अधिकारांची मर्यादा प्रस्थापित ऑर्डर [[धर्मा]]च्या अनुषंगाने मर्यादीत असली तरी तेथील राज्य हे वंशपरंपरागत राजे होते.<ref>K.A.N. Sastri, ''A History of South India'', OUP (1955) pp 118, 119</ref> लोक आपल्या राजांबद्दल निष्ठावान होते, भटक्या फलक, संगीतकार आणि नृत्य यांनी उदार राजांच्या राजदरबारात जमले होते. [[प्राचीन तामिळ संगीत आणि नृत्य]] अत्यंत विकसित आणि लोकप्रिय होते. संगम कवितेत विविध प्रकारच्या वाद्यांचा उल्लेख आढळतो. या काळात नृत्य करण्याच्या दक्षिणेकडील व उत्तरेकडील शैलींचे एकत्रीकरण या काळात सुरू झाले आणि ते '[[सिलापटीकरम]]' या महाकाव्यामध्ये पूर्णपणे प्रतिबिंबित झाले.<ref>K.A.N. Sastri, ''A History of South India'', OUP (1955) p 124</ref>
अंतर्गत आणि बाह्य व्यापार व्यवस्थित व सक्रिय होता. [[पुरातत्त्वशास्त्र]] आणि [[साहित्य]] या दोहोंमधील पुरावे [[यवन]]समवेत भरभराट परदेशी व्यापाराबद्दल बोलतात. पूर्व किनारपट्टीवरील [[पुहार]] बंदर शहर आणि दक्षिण भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील [[मुझिरी]] हे परदेशी व्यापाराचे साम्राज्य होते, जिथे मोठी जहाजे विचलित झाली होती आणि मौल्यवान वस्तूंची विक्री होते.<ref>'The vast quantities of gold and silver coins struck by [[Roman emperor]]s up to [[Nero]] (54–68CE) found all over Tamil Nadu testify the extent of the trade, the presence of Roman settlers in the Tamil country'. K.A.N. Sastri, ''A History of South India'', OUP (1955) pp 125–127</ref> हा व्यापार ई. स. दुसऱ्या शतकानंतर कमी होऊ लागला आणि [[रोमन साम्राज्य]] आणि [[प्राचीन तामिळ]] देश यांच्यातील थेट संपर्क [[अरब]] आणि पूर्व [[आफ्रिके]]च्या [[अक्समच्या साम्राज्या]]शी व्यापार करून बदलला. अंतर्गत व्यापारदेखील जोरदार होता आणि वस्तू विकल्या जात आणि बार्टरही केले. बहुसंख्य लोकसंख्येचा शेती हा मुख्य व्यवसाय होता आणि वंशपरंपरागत शेतीवाले '' [[वेल्लर]] '' हे बहुतेक जमिनीचे मालक होते.<ref>K.A.N. Sastri, ''A History of South India'', OUP (1955) p 128</ref>
==इंटेरेग्नम (३००-६००)==
{{Main|काळभरास}}
[[संगम]] युग संपत आल्यानंतर जवळजवळ ३०० ते ६०० इ.स. पर्यंत तामिळ देशात घडणाऱ्या घटनांविषयी जवळजवळ संपूर्ण माहितीचा अभाव आहे. इ.स. ३०० च्या सुमारास [[काळभरास]] दिसल्याने संपूर्ण प्रदेश अस्वस्थ झाला. या लोकांचे वर्णन नंतरच्या साहित्यात '[[दुष्कर्म करणारे]]' असे केले जाते ज्यांनी प्रस्थापित [[तामिळ]] राजांचा पाडाव केला आणि देशाचा ताबा मिळविला.<ref>'Kalabhraas were denounced as 'evil kings' (''kaliararar'') —K.A.N. Sastri, ''A History of South India'', p 130</ref> त्यांच्या उत्पत्तीविषयी आणि त्यांच्या कारभाराविषयी तपशील अपुरी आहे. त्यांनी बरेच शिल्पकला किंवा स्मारके सोडली नाहीत. [[बौद्ध]] आणि [[जैन]] साहित्यातील विखुरलेल्या उल्लेखांचा त्यांच्यावरील माहितीचा एकमेव स्रोत आहे.<ref>Hermann Kulke, Dietmar Rothermund, ''A History of India'', Routledge (UK), p 105</ref>
इतिहासकारांचा असा अंदाज आहे की हे लोक [[बौद्ध]] किंवा [[जैन]] धर्माचे अनुसरण करतात आणि इसवीसनाच्या सुरुवातीच्या काळात [[तामिळ]] प्रदेशातील बहुतांश रहिवाशांनी पाळलेल्या [[हिंदू]] आणि [[ब्राह्मण]] धर्मांचे प्रतिपक्ष होते. <ref>K.A.N. Sastri, ''A History of South India'' p 130</ref> परिणामी, ७ व्या आणि ८ व्या शतकात त्यांच्या विखुरलेल्या घटनेचे अनुसरण करणारे [[हिंदू विद्वान]] आणि [[लेखक]] यांनी त्यांच्या ग्रंथांमधील काही उल्लेख काढून टाकला असावा आणि सामान्यत: त्यांचा नियम नकारात्मक प्रकाशात आणायचा. कदाचित या कारणास्तवच, त्यांच्या राजवटीचा कालावधी [['डार्क एज'-- अॅन इंटररेग्नम]] म्हणून ओळखला जातो. काही सत्ताधारी कुटुंबे उत्तरेकडे स्थलांतरित झाली आणि त्यांना [[काळभरास]]पासून दूरच्या ठिकाणी enclaves आढळले.<ref>K.A.N. Sastri postulates that there was a live connection between the early Cholas and the Renandu Cholas of the Andhra country. The northward migration probably took place during the [[Pallava]] domination of [[Simhavishnu]]. Sastri also categorically rejects the claims that these were the descendants of Karikala Chola —K.A.N. Sastri, ''The CōĻas'', 1935 p 107</ref> [[जैन धर्म]] आणि [[बौद्ध धर्म]] यांनी, समाजात खोलवर मुळे घेतली आणि नैतिक काव्याच्या मोठ्या शरीरास जन्म दिला.
लेखन फारच व्यापक झाले आणि [[तामिळ-ब्राह्मी]] लिपीतून विकसित झालेले ''[[वट्टेलुट्टू]]'' तामिळ लिहिण्यासाठी परिपक्व लिपी बनले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत | title= South Asian Writing Systems | कृती= | दुवा= http://www.ancientscripts.com/sa_ws.html |प्रकाशक=Lawrence K Lo | अॅक्सेसदिनांक=2006-11-15}}</ref> While several anthologies were compiled by collecting bardic poems of earlier centuries, some of the [[The Five Great Epics of Tamil Literature|epic poems]] such as the ''Cilappatikaram'' and didactic works such as the ''[[Tirukkural]]'' were also written during this period.<ref>The identity of the author of ''Tirukkural'' is not known with any certainty. This work of 1330 [[distich]]s is attributed to [[Tiruvalluvar]], who was probably a Jain with knowledge of the [[Sanskrit]] didactic works of the north.</ref> The patronage of the Jain and Buddhist scholars by the Kalabhra kings influenced the nature of the literature of the period, and most of the works that can be attributed to this period were written by the Jain and Buddhist authors. In the field of dance and music, the elite started patronising new polished styles, partly influenced by northern ideas, in the place of the folk styles. A few of the earliest rock-cut temples belong to this period. Brick temples (known as ''kottam'', ''devakulam'', and ''palli'') dedicated to various deities are referred to in literary works. Kalabhras were displaced around the 7th century by the revival of Pallava and Pandya power.<ref>Pandya Kadungon and Pallava Simhavishnu overthrew the Kalabhras. Acchchutakalaba is likely the last Kalabhra king —K.A.N. Sastri, ''The CōĻas'', 1935 p 102</ref>
Even with the exit of the Kalabhras, the Jain and Buddhist influence still remained in Tamil Nadu. The early Pandya and the Pallava kings were followers of these faiths. The Hindu reaction to this apparent decline of their religion was growing and reached its peak during the later part of the seventh century.<ref>K.A.N. Sastri, ''A History of South India'' pp 382</ref> There was a widespread Hindu revival during which a huge body of Saiva and [[Vaishnava]] literature was created. Many Saiva [[Nayanmars]] and Vaishnava [[Alvars]] provided a great stimulus to the growth of popular devotional literature. Karaikkal Ammaiyar who lived in the sixth century CE was the earliest of these Nayanmars. The celebrated Saiva hymnists [[Sundarar|Sundaramurthi]], [[Thirugnana Sambanthar]] and [[Thirunavukkarasar]] were of this period. Vaishnava Alvars such as [[Poigai Alvar]], [[Bhoothathalvar]] and [[Peyalvar]] produced devotional hymns for their faith and their songs were collected later into the four thousand poems of ''[[Naalayira Divyap Prabhandham]]''.<ref>K.A.N. Sastri, ''A History of South India'' pp 333–335</ref>
==Age of empires (600–1300)==
The medieval period of the history of the Tamil country saw the rise and fall of many kingdoms, some of whom went on to the extent of empires, exerting influences both in India and overseas. The Cholas who were very active during the Sangam age were entirely absent during the first few centuries.<ref>K.A.N. Sastri, ''The CoLas'', pp 102</ref> The period started with the rivalry between the Pandyas and the Pallavas, which in turn caused the revival of the Cholas. The Cholas went on to becoming a great power. Their decline saw the brief resurgence of the Pandyas. This period was also that of the re-invigorated Hinduism during which temple building and religious literature were at their best.<ref>K.A.N. Sastri, ''A History of South India'' p 387</ref>
The [[Hindu]] sects [[Saivism]] and [[Vaishnavism]] became dominant, replacing the prevalence of Jainism and Buddhism of the previous era. Saivism was patronised more by the Chola kings and became more or less a state religion.<ref name="intolerance">There is an inscription from 1160 that the custodians of Siva temples who had social intercourses with Vaishnavites would forfeit their property. —K.A.N. Sastri, ''The CōĻas'', 1935 pp 645</ref> Some of the earliest temples that are still standing were built during this period by the Pallavas. The rock-cut temples in [[Mamallapuram]] and the majestic Kailasanatha and Vaikuntaperumal temples of [[Kanchipuram]] stand testament to the Pallava art. The Cholas, utilising their prodigious wealth earned through their extensive conquests, built long-lasting stone temples including the great [[Brihadisvara temple]] of [[Thanjavur]] and exquisite bronze sculptures. Temples dedicated to Siva and Vishnu received liberal donations of money, jewels, animals, and land, and thereby became powerful economic institutions.<ref name="temple">Some of the output of villages throughout the kingdom was given to temples that reinvested some of the wealth accumulated as loans to the settlements. The temple served as a centre for redistribution of wealth and contributed towards the integrity of the kingdom —John Keays, India a History, pp 217–218</ref>
[[Tamil script]] replaced the ''vatteluttu'' script throughout Tamil Nadu for writing [[तमिळ भाषा|तमिळ]]. Both secular and religious literature flourished during the period. The Tamil epic, [[Kambar|Kamban's]] ''[[Ramayanam|Ramavatharam]]'', was written in the 13th century. A contemporary of Kamban was the famous poetess [[Auvaiyar]] who found great happiness in writing for young children. The secular literature was mostly court poetry devoted to the eulogy of the rulers. The religious poems of the previous period and the classical literature of the Sangam period were collected and systematised into several anthologies. Sanskrit was patronised by the priestly groups for religious rituals and other ceremonial purposes. Nambi Andar Nambi, who was a contemporary of [[Rajaraja Chola I]], collected and arranged the books on Saivism into eleven books called ''Tirumurais''. The hagiology of Saivism was standardised in ''Periyapuranam'' by Sekkilar, who lived during the reign of [[Kulothunga Chola II]] (1133–1150 CE). Jayamkondar's ''Kalingattupparani'', a semi-historical account on the two invasions of Kalinga by [[Kulothunga Chola I]] was an early example of a biographical work.<ref>K.A.N. Sastri, ''A History of South India'' pp 342–344</ref>
===Pallavas===
{{Main|Pallava Empire}}
[[Image:Mamallapuram1a.jpg|250px|thumb|[[Shore Temple]] in [[Mamallapuram]] built by the [[Pallavas]]. (c. eighth century C.E.)]]
The seventh century Tamil Nadu saw the rise of the [[Pallavas]] under [[Mahendravarman I]] and his son ''Mamalla'' [[Narasimhavarman I]]. The Pallavas were not a recognised political power before the second century.<ref>K.A.N. Sastri, ''A History of South India'' pp 91–92</ref> It has been widely accepted by scholars that they were originally executive officers under the [[Satavahana]] kings.<ref>Durga Prasad, ''History of the Andhras up to 1565 A. D''., pp 68</ref> After the fall of the Satavahanas, they began to get control over parts of [[Andhra]] and the Tamil country. Later they had marital ties with the [[Vishnukundina]] who ruled over the [[Deccan]]. It was around 550 AD under King [[Simhavishnu]] that the Pallavas emerged into prominence. They subjugated the Cholas and reigned as far south as the [[Kaveri River]].
The Pallavas were at their finest during the reigns of Narasimhavarman I and ''Pallavamalla'' [[Nandivarman II]]. Pallavas ruled a large portion of [[South India]] with [[Kanchipuram]] as their capital. [[Dravidian architecture]] reached its peak during the Pallava rule.<ref>http://www.tamilnation.org/culture/architecture/temple.htm</ref> [[Narasimhavarman II]] built the [[Shore Temple]] which is a [[UNESCO World Heritage Site]]. Many sources describe [[Bodhidharma]], the founder of the [[Zen]] school of [[Buddhism]] in [[China]], as a [[prince]] of the Pallava dynasty.<ref>Kamil V. Zvelebil (1987). "The Sound of the One Hand", ''Journal of the American Oriental Society'', Vol. 107, No. 1, p. 125-126.</ref><ref>Graeme Lyall. ''[http://www.zipworld.com.au/~lyallg/Seon.htm Seon - The Buddhism of Korea]''.</ref>
During the sixth and the seventh centuries, the western Deccan saw the rise of the [[Chalukyas]] based in [[Badami|Vatapi]]. [[Pulakesi II]] (c.610–642) invaded the Pallava kingdom in the reign of Mahendravarman I. Narasimhavarman who succeeded Mahendravarman mounted a counter invasion of the Chalukya country and took Vatapi. The rivalry between the Chalukyas and the Pallavas continued for another 100 years until the demise of the Chalukyas around 750. The Chalukyas and Pallavas fought numerous battles and the Pallava capital [[Kanchipuram]] was occupied by [[Vikramaditya II]] during the reign of Nandivarman II.<ref>K.A.N. Sastri, ''A History of South India'' pp 140</ref> Nandivarman II had a very long reign (732–796). He led an expedition to the [[Gangas|Ganga kingdom]] (south [[Mysore]]) in 760. Pallavas were also in constant conflict with the Pandyas and their frontier shifted along the river Kaveri. The Pallavas had the more difficult existence of the two as they had to fight on two fronts—against the Pandyas as wells as the Chalukyas.
===Pandyas===
{{Main|Pandyan Empire}}
[[Image:Pandya Kingdom (south India).png|thumb|right|200px|[[Pandyan Empire]]]]
Pandya Kadungon (560–590) is credited with the overthrow of the Kalabhras in the south.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | title= Pandya Dynasty| कृती= Encyclopaedia Britannica | दुवा= http://www.britannica.com/eb/article-9058245|प्रकाशक=Encyclopædia Britannica, Inc. | अॅक्सेसदिनांक=2006-11-15}}</ref> Kadungon and his son Maravarman Avanisulamani revived the Pandya power. Pandya Cendan extended their rule to the Chera country. His son Arikesari Parantaka Maravarman (c. 650–700) had a long and prosperous rule. He fought many battles and extended the Pandya power. ''Pandya'' was well known since ancient times, with contacts, even diplomatic, reaching the [[Roman Empire]]; during the 13th century of the Christian era [[Marco Polo]] mentioned it as the [[richest country|richest empire]] in existence<ref>http://www.tamilnation.org/heritage/pandya/index.htm</ref>.
After some decades of expansion, the [[Pandyan Empire]] was large enough to pose a serious threat to the Pallava power. Pandya Maravarman Rajasimha aligned with the [[Chalukya]] Vikramaditya II and attacked the Pallava king Nandivarman II.<ref>K.A.N. Sastri, ''A History of South India'' p 140</ref> Varagunan I defeated the Pallavas in a battle on the banks of the Kaveri. The Pallava king Nandivarman sought to restrain the growing power of the Pandyas and went into an alliance with the feudal chieftains of Kongu and Chera countries. The armies met in several battles and the Pandya forces scored decisive victories in them. Pandyas under Srimara Srivallaba also invaded Sri Lanka and devastated the northern provinces in 840.<ref>K.A.N. Sastri, ''A History of South India'' p 145</ref>
The Pandya power continued to grow under Srimara and encroached further into the Pallava territories. The Pallavas were now facing a new threat in the form of the [[Rashtrakutas]] who had replaced the Chalukyas in the western Deccan. However the Pallavas found an able monarch in Nandivarman III, who with the help of his Ganga and the Chola allies defeated Srimara at the battle of Tellaru. The Pallava kingdom again extended up to the river [[Vaigai]]. The Pandyas suffered further defeats in the hands of the Pallava Nripatunga at Arisil (c. 848). From then the Pandyas had to accept the overlordship of the Pallavas.<ref>K.A.N. Sastri, ''A History of South India'' pp 144–145</ref>
===Cholas===
{{Main|Chola Empire}}
{{See also|Early Cholas|Medieval Cholas|Later Cholas}}
Around 850, out of obscurity rose [[Vijayalaya Chola|Vijayalaya]], made use of an opportunity arising out of a conflict between Pandyas and Pallavas, captured Thanjavur and eventually established the imperial line of the medieval Cholas. Vijayalaya revived the Chola dynasty and his son [[Aditya I]] helped establish their independence. He invaded Pallava kingdom in 903 and killed the Pallava king Aparajita in battle, ending the Pallava reign.<ref>K.A.N. Sastri, ''A History of South India'' p 159</ref> The Chola kingdom under [[Parantaka I]] expanded to cover the entire Pandya country. However towards the end of his reign he suffered several reverses by the Rashtrakutas who had extended their territories well into the Chola kingdom.
[[Image:Rajendra map new.svg|250px|thumb|left|[[Chola Empire]] under [[Rajendra Chola]] (c. 1030).]]
The Cholas went into a temporary decline during the next few years due to weak kings, palace intrigues and succession disputes. Despite a number of attempts the Pandya country could not be completely subdued and the Rashtrakutas were still a powerful enemy in the north. However, the Chola revival began with the accession of Rajaraja Chola I in 985. Cholas rose as a notable military, economic and cultural power in [[Asia]] under Rajaraja and his son [[Rajendra Chola I]]. The Chola territories stretched from the islands of [[Maldives]] in the south to as far north as the banks of the river [[Ganges]] in Bengal. Rajaraja Chola conquered peninsular [[South India]], annexed parts of Sri Lanka and occupied the islands of Maldives. Rajendra Chola extended the Chola conquests to the Malayan archipelago by defeating the [[Srivijaya]] kingdom.<ref name="kadaram">K.A.N. Sastri, ''The CoLas'', 1935. pp 211–215</ref> He defeated [[Mahipala]], the king of [[Bihar]] and Bengal, and to commemorate his victory he built a new capital called [[Gangaikonda Cholapuram]] (''the town of Cholas who conquered the Ganges''). At its peak the Chola Empire extended from the island of Sri Lanka in the south to the [[Godavari River|Godavari]] basin in the north. The kingdoms along the east coast of India up to the river Ganges acknowledged Chola suzerainty. Chola navies invaded and conquered Srivijaya in the Malayan archipelago.<ref name="srivijaya">The kadaram campaign is first mentioned in Rajendra's inscriptions dating from his 14th year. The name of the Srivijaya king was Sangrama Vijayatungavarman —K.A.N. Sastri, ''The CoLas'', 1935 pp 211–220</ref> Chola armies exacted tribute from [[Thailand]] and the [[Khmer people|Khmer]] kingdom of [[Cambodia]].<ref name="khmer">There is an inscription in the [[Chidambaram]] temple dated 1114 mentioning a peculiar stone presented by the king of Kambhoja ([[Kampuchea]])to Rajendra Chola which the Chola king caused to be inserted into the wall of the Chidambaram shrine —K.A.N. Sastri, ''The CoLas'', 1935 p 325</ref> During the reign of Rajaraja and Rajendra, the administration of the Chola empire matured considerably. The empire was divided into a number of self-governing local government units, and the officials were selected through a system of popular elections.<ref>'In the twelfth year of Parantaka I the [Uttaramerur] ''sabha'' passed a resolution [...] that the election of local government officials will be carried out through lots (''kudavolai'')' —K.A.N. Sastri, ''The Colas'', p 496.</ref>
[[Image:thanjavur temple.jpg|200px|right|thumb|[[Brihadishwara Temple]]]]
Throughout this period, the Cholas were constantly troubled by the ever resilient [[Sinhalese people|Sinhala]]s trying to overthrow the Chola occupation of [[Lanka]], Pandya princes trying to win independence for their traditional territories, and by the growing ambitions of the Chalukyas in the western Deccan. The history of this period was one of constant warfare between the Cholas and of these antagonists. A balance of power existed between the Chalukyas and the Cholas and there was a tacit acceptance of the [[Tungabhadra]] river as the boundary between the two empires. However, the bone of contention between these two powers was the growing Chola influence in the [[Vengi]] kingdom. The Cholas and Chalukyas fought many battles and both kingdoms were exhausted by the endless battles and a stalemate existed.
Marital and political alliances between the [[Eastern Chalukyas|Eastern Chalukya]] kings based around Vengi located on the south banks of the [[river Godavari]] began during the reign of Rajaraja following his invasion of Vengi. [[Virarajendra Chola]]'s son [[Athirajendra Chola]] was assassinated in a civil disturbance in 1070 and Kulothunga Chola I ascended the Chola throne starting the [[Chalukya Chola]] dynasty. Kulothunga was a son of the Vengi king [[Rajaraja Narendra]]. The Chalukya Chola dynasty saw very capable rulers in Kulothunga Chola I and [[Vikrama Chola]], however the eventual decline of the Chola power practically started during this period. The Cholas lost control of the island of Lanka and were driven out by the revival of Sinhala power.<ref>K.A.N. Sastri, Srinivasachari, ''Advanced History of India'', pp 294</ref> Around 1118 they also lost the control of Vengi to Western Chalukya king [[Vikramaditya VI]] and Gangavadi (southern Mysore districts) to the growing power of [[Hoysala]] Vishnuvardhana, a Chalukya feudatory. In the Pandya territories, the lack of a controlling central administration caused a number of claimants to the Pandya throne to cause a civil war in which the Sinhalas and the Cholas were involved by proxy. During the last century of the Chola existence, a permanent Hoysala army was stationed in Kanchipuram to protect them from the growing influence of the Pandyas. [[Rajendra Chola III]] was the last Chola king. The [[Kadava]] chieftain [[Kopperunchinga I]] even captured Rajendra and held him prisoner. At the close of Rajendra’s reign (1279), the Pandyan Empire was at the height of prosperity and had completely absorbed the Chola kingdom.<ref>K.A.N. Sastri, Srinivasachari, ''Advanced History of India'', pp 296–297</ref>
===Pandya revival===
After being overshadowed by the Pallavas and Cholas for centuries, [[Jatavarman Sundara Pandyan]] briefly revived the Pandya glory in 1251 and the Pandya power extended from the Telugu countries on banks of the Godavari river to the northern half of Sri Lanka. When Maaravaramban Kulasekara Pandyan I died in 1308, a conflict stemming from succession disputes arose amongst his sons - the legitimate Sundara Pandya and the illegitimate Vira Pandya (who was favoured by the king) fought each other for the throne. Soon Madurai fell into the hands of the invading armies of the [[Delhi Sultanate]] (which initially gave protection to the vanquished Sundara Pandyan).
===Delhi Sultanate===
{{Main|Madurai Sultanate}}
[[Malik Kafur]], a general of the Delhi Sultan [[Alauddin Khilji]] invaded and sacked Madurai in 1311.<ref>K.A.N. Sastri, ''A History of South India'' pp 197</ref> Pandyas and their descendants where confined to a small region around Thirunelveli for a few more years. Ravivarman Kulasekara (1299–1314), a [[Chera dynasty|Chera]] feudatory of Kulasekara Pandya, staked his claim to the Pandya throne. Ravivarman Kulasekhara, utilising the unsettled nature of the country, quickly overran the southern Tamil Nadu and brought the entire region from [[Kanyakumari district|Kanyakumari]] to Kanchipuram, under the Chera kingdom. His inscription was found in Punaamalli, a suburb of [[Madras]].<ref>{{संकेतस्थळ स्रोत | title= Chera Coins - Tamil Coins, a Study | कृती= R. Nagasamy | दुवा= http://tamilartsacademy.com/books/coins/chapter01.html | विदा संकेतस्थळ दुवा= http://web.archive.org/web/20060718000222/http://tamilartsacademy.com/books/coins/chapter01.html | विदा दिनांक=2006-07-18|प्रकाशक=Tamil Arts Academy, Madras | अॅक्सेसदिनांक=2006-11-15}}</ref>
==Vijayanagar and Nayak period (1300–1650)==
{{Main|Vijayanagara Empire|Madurai Nayaks|Thanjavur Nayaks}}
[[Image:Madurai-tank.jpg|thumb|250px|The [[Meenakshi temple]] in the city of Madurai in southern [[India]] renovated by the [[Madurai Nayak|Nayak]] king.]]
The fourteenth century invasion by the Delhi Sultans caused a retaliatory reaction from the Hindus, who rallied to build a new kingdom, called the Vijayanagara Empire. Bukka, with his brother Harihara founded the Hindu Vijayanagara Empire based in the city of [[Vijayanagara]] in [[कर्नाटक|Karnataka]].<ref>K.A.N. Sastri, ''A History of South India'' pp 214–217</ref> Under Bukka the empire prospered and continued to expand towards the south. Bukka and his son Kampana conquered most of the kingdoms of southern India. In 1371 the Vijayanagar empire defeated the short lived [[Madurai Sultanate]], which had been established by the remnants of the invading Khilji army.<ref>Kampana's wife Ganga Devi wrote an account of this campaign in a Sanskrit poem ''Madhura Vijayam'' (Conquest of Madurai) —K.A.N. Sastri, ''A History of South India'' pp 241</ref> Eventually the empire covered the entire south India. Vijayangara empire established local governors called [[Nayak]]s to rule in the various territories of the empire.
The Vijayanagar Empire declined in 1564 defeated by the [[Deccan sultanates|Deccan sultans]] in the [[battle of Talikota]].<ref>[[Rama Raya]] fought [[Adil Shahi|Ali Adil Shah]] at Talikota on 15 September 1564 —K.A.N. Sastri, ''A History of South India'', p 266</ref> The local Nayak governors declared their independence and started their rule. The [[Madurai Nayaks|Nayaks]] of Madurai and Thanjavur were the most prominent of them. Ragunatha Nayak (1600–1645) was the greatest of the [[Tanjavur Nayaks]].<ref>K.A.N. Sastri, Srinivasachari ''Advanced History of India'' p 428</ref> Raghunatha Nayak encouraged trade and permitted a Danish settlement in 1620 at [[Tarangambadi]].<ref>K.A.N. Sastri, Srinivasachari ''Advanced History of India'' p 427</ref> This laid the foundation of future European involvement in the affairs of the country. The success of the Dutch inspired the English to seek trade with Thanjavur, which was to lead to far-reaching repercussions. Vijaya Raghava (1631–1675) was the last of the Thanjavur Nayaks. Nayaks reconstructed some of the oldest temples in the country and their contributions can be seen even today. Nayaks expanded the existing temples with large pillared halls, and tall gateway towers, which is representative of the religious architecture of this period.
In Madurai, [[Thirumalai Nayak]] was the most famous Nayak ruler. He patronised art and architecture creating new structures and expanding the existing landmarks in and around Madurai. On Thirumalai Nayak's death in 1659, the Madurai Nayak kingdom began to break up. His successors were weak rulers and invasions of Madurai recommenced. [[Shivaji]] Bhonsle, the great Maratha Ruler, invaded the south, as did Chikka Deva Raya of Mysore and other Muslim Rulers, resulting in chaos and instability. [[Rani Mangammal]], a local ruler, tried to resist these invasions showing great courage.<ref>K.A.N. Sastri, Srinivasachari ''Advanced History of India'' p 553</ref>
==Rule of Nizams and Nawabs==
European settlements began to appear in the Tamil country during the Vijayanagara Empire. In 1605, the [[Dutch East India Company|Dutch]] established trading posts in the [[Coromandel Coast]] near Gingee and in [[Pulicat]]. The British East India Company built a 'factory' (warehouse) at Armagaon (Durgarazpatnam), a village around {{convert|35|mi|km}} North of Pulicat, as the site in 1626. In 1639, Francis Day, one of the officers of the company, secured the rights over a three-mile (5 km) long strip of land a fishing village called Madraspatnam from the Damarla Venkatadri Nayakudu, the Nayak of [[Vandavasi]]. The East India Company built [[Fort St George]] and castle on an approximate five square kilometre sand strip.<ref>John Keay, ''India, a History'', p 370</ref> This was the start of the town of Madras. The coromandel coast was ruled by the [[Vijayanagara King]] ([[Aravidu Dynasty]]), [[Peda Venkata Raya]], based in [[Chandragiri]] and [[Vellore Fort]]. With his approval the English began to exercise sovereign rights over their strip of land.<ref>K.A.N. Sastri, Srinivasachari, ''Advanced History of India'', p 583</ref>
In 1675, a column of [[Bijapur Sultanate|Bijapur]] army came to Thanjavur to help Vijayaraghava and retrieved Vallam from the Madurai Nayak. However the same army subsequently killed Vijayaraghava Nayak and Ekoji managed to ascend the throne of Thanjavur kingdom. Thus began the Maratha rule of Thanjavur. After Ekoji, his three sons namely Shaji, Serfoji I, Thukkoji alias Thulaja I ruled Thanjavur. The greatest of the Maratha rulers was [[Serfoji II]] (1798–1832 ). Serfoji devoted his life to the pursuit of culture and Thanjavur became renowned as a seat of learning. Serfoji's patronised art and literature and built the [[Saraswati Mahal]] Library at his palace. The incursion of the Muslim armies from the north forced a southward migration of Hindus from the central Deccan and the Andhra countries to seek shelter under the Nayak and the Maratha kings. The famous [[Carnatic music]] composer [[Tyagaraja]] (1767–1847), along with the Trinity of Carnatic music flourished in the Thanjavur district during this time.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |title = Maratha Kings of Thanjavur | दुवा = http://www.sarasvatimahallibrary.tn.nic.in/Thanjavur/Maratha_Rulers/maratha_rulers.html | प्रकाशक="Saraswathi Mahal Library| अॅक्सेसदिनांक = 2006-11-18}}</ref>
[[Image:Fort St. George, Chennai.jpg|250px|thumb|left|Fort St.George, Chennai. 18 century sketch.]]
With the demise of the [[Mughal Empire|Mughal]] Emperor [[Aurangzeb]] in 1707, his empire dissolved amidst numerous succession wars and the vassals of the empire began to assert their independence. The administration of the southern districts of Tamil Nadu was fragmented with hundreds of [[Polygars|Poligars]] or ''Palayakkarars'' governing a few villages each. These local chieftains often fought amongst each other over territory. This turned the political situation in the Tamil country and in South India in general into confusion and chaos. The European traders found themselves in a situation where they could exploit the prevailing confusion to their own advantage.<ref>John Keay, ''India, a History'', pp 372–374</ref>
==European colonisation (1750–1850)==
{{Main|British East India Company}}
===Anglo-French conflicts===
[[Image:Wallajah2.jpg|200px|thumb|Mohamed Ali Khan Wallajah, [[Nawab of the Carnatic]] (1717–1795)]]
The [[France|French]] were relative newcomers to India. The [[French East India Company]] was formed in 1664 and in 1666 the French representatives obtained Aurangzeb’s permission to trade in India. The French soon setup trading posts in [[Pondicherry]] on the Coromandel coast. They occupied [[Karaikal]] in 1739 and [[Joseph François Dupleix]] was appointed Governor of Pondicherry. In Europe the [[War of the Austrian Succession]] began in 1740 and eventually the British and the French forces in India were caught up in the conflict. There were numerous naval battles between the two navies along the Coromandel coast. The French led by [[Bertrand-François Mahé de La Bourdonnais|La Bourdonnais]] attacked the poorly defended Fort St. George in Madras in 1746 and occupied it. [[Robert Clive]] was one of the prisoners of war from this battle. The war in Europe ended in 1748 and with the [[peace of Aix-la-Chapelle]] Madras was restored to the British.<ref>John Keay, ''India, a History'', pp 393–394</ref>
The conflict between the British and the French continued, this time in political rather than military terms. Both the [[Nawab of the Carnatic]] and [[Nizam of Hyderabad]] positions were taken by rulers who were strongly sympathetic to the French. Chanda Sahib had been made Nawab of the Carnatic with Dupleix's assistance, while the British had taken up the cause of the previous incumbent, [[Mohammed Ali Khan Walajah]]. In the resultant battle between the rivals, Clive assisted Mohammed Ali by attacking [[Chanda Sahib]]'s fort in [[Arcot]] and took possession of it in 1751. The French assisted Chanda Sahib in his attempts to drive Clive out of Arcot. However the large Arcot army assisted by the French was defeated by the British. The [[Treaty of Paris (1763)]] formally confirmed Mahommed Ali as the Nawab of the Carnatic. It was a result of this action and the increased British influence that in 1765 the Emperor of Delhi issued a ''[[firman (decree)|firman]]'' (decree) recognising the British possessions in southern India.<ref>John Keay, ''India, a History'', p 379</ref>
===British Government control===
[[Image:Madras Prov South 1909.jpg|thumb|left|[[Madras Presidency]], 1909]]
Although the Company was becoming increasingly bold and ambitious in putting down resisting states, it was getting clearer day by day that the Company was incapable of governing the vast expanse of the captured territories. Opinion amongst the members of the [[Parliament of Great Britain|British Parliament]] urged the government to control the activities of the Company. The Company's financial position was also bad and it had to apply for a loan from Parliament. Seizing this opportunity, the Parliament passed the Regulating Act (also known as [[British East India Company#East India Company Act 1773|East India Company Act]]) in 1773.<ref>Hermann Kulke, Dietmar Rothermund, A History of India pp 245</ref> The act set down regulations to control the Company Board and created the position of the [[Governor General]]. [[Warren Hastings]] was appointed the first Governor-General. In 1784 [[William Pitt the Younger|Pitt's]] [[Pitt's India Act|India Act]] made the Company subordinate to the [[British Government]].
The next few decades were of rapid growth and expansion in the territories controlled by the British. The [[Anglo-Mysore Wars]] of 1766 to 1799 and the [[Anglo-Maratha Wars]] of 1772 to 1818 put the Company in control of most of India.<ref>John Keay, ''India, a History'', pp 380</ref> In a sign of the early resistance against the English control, the Palayakkarar chieftains of the old Madurai Kingdom, who had independent authority over their territories, ran into [[Polygar War|a conflict]] with the Company officials over tax collection. [[Kattabomman]], a local Palayakkarar chieftain in the Tirunelveli district, rebelled against the taxes imposed by the Company administration in the 1790s. After the First Polygar War (1799–1802), he was captured and hanged in 1799. A year later, the Second Polygar War was fought by [[Dheeran Chinnamalai]], by winning three wars against British after the fall of tipusultan kingdom at last he and his two brothers was illeagelly hanged and Dheeran Chinnamalai was the last Tamil king died in the war against Britishers and was put down by the Company after a long and expensive campaign. The end of the Polygar Wars gave the British complete control over a major portion of Tamil Nadu.<ref>Nicholas Dirk, ''The Hollow Crown'', pp 19–24</ref>
In 1798 [[Richard Wellesley, 1st Marquess Wellesley|Lord Wellesley]] became the Governor-General. In the course of the next six years Wellesley made vast conquests and doubled the Company's territory. He shut out the French from further acquisitions in India, destroyed several ruling powers in the Deccan and the Carnatic, took the Mughal Emperor under the company's protection and compelled Serfoji, the king of Thanjavur to cede control of his kingdom. The Madras Presidency was established so that the territory under direct Company control could be administered effectively. The direct administration began to cause resentment among the people. In 1806 the soldiers of the [[Vellore]] cantonment rebelled when [[Lord William Bentinck|William Bentinck]], the Governor of Madras decreed that the native soldiers should abandon all caste marks. Fearing this act to be an attempt of forceful conversion to [[Christianity]], the [[Vellore Mutiny|soldiers mutinied]]. The rebellion was suppressed but 114 British officers were killed and several hundred mutineers executed. Bentinck was recalled in disgrace.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | title= The first rebellion | कृती= The Hindu Jun 19, 2006 | दुवा= http://www.hinduonnet.com/thehindu/mp/2006/06/19/stories/2006061900220500.htm |प्रकाशक=The Hindu Group | अॅक्सेसदिनांक=2006-11-15}}</ref><ref>Read, Anthony, The Proudest Day—India's Long Ride to Independence, pp 34–37</ref>
===End of Company rule===
The simmering discontent in the various districts of the company territories exploded in 1857 into the [[Indian rebellion of 1857|Sepoy war]]. Although the rebellion had a huge impact on the state of the colonial power in India, Tamil Nadu was mostly unaffected by it. In consequence of the war, the British Government enacted the Act of 1858 to abolish the powers of the Company and transfer the government to the [[British government|Crown]].
==British rule (1850–1947)==
{{Main|British Raj}}
In 1858 the British Crown assumed direct rule in India. During the early years the government was autocratic in many ways. The opinion of Indians in their own affairs was not considered by Britain as important. However, in due course the British Raj began to allow Indians participation in local government. Viceroy [[George Robinson, 1st Marquess of Ripon|Ripon]] passed a resolution in 1882, which gave a greater and more real share in local government to the people. Further legislation such as the 1892 Indian councils Act and the 1909 "[[Government of India Act of 1909|Minto-Morley Reforms]]" eventually led to the establishment of the [[Madras Legislative Council]].<ref name="legcouncil">{{संकेतस्थळ स्रोत | title= The State Legislature—Origin and Evolution | कृती= | दुवा= http://www.assembly.tn.gov.in/history/history.htm|प्रकाशक=Government of Tamil Nadu| अॅक्सेसदिनांक=2006-10-16}}</ref> The [[non-cooperation movement]] started under [[Mahatma Gandhi]]'s leadership led the British government to pass the [[Government of India Act 1919|Government of India Act]] (also known as [[Montagu-Chelmsford Reforms]]) of 1919. First elections were held for the local assemblies in 1921.<ref name="legcouncil"/>
[[Image:Madras famine 1877.jpg|220px|thumb|right|Madras famine (1877). Distribution of relief. From the ''[[Illustrated London News]]'' (1877)]]
Failure of the summer [[monsoon]]s and administrative shortcomings of the [[Ryotwari]] system resulted in a severe famine in the Madras Presidency during 1876–1877.<ref name="famine">Romesh Chunder Dutt, ''Open Letters to Lord Curzon on Famines and Land Assessments in India'', p10</ref> The government and several charitable institutions organised relief work in the city and the suburbs. Funds were also raised from Europeans in India and overseas for the famine relief. Humanitarians such as [[William Digby (writer)|William Digby]] wrote angrily about the woeful failure of the British administration to act promptly and adequately in response to the wholesale suffering caused by the famine.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | title= Victorian Values: Death and Dying in Victorian India | कृती= David Arnold | दुवा= http://www.fathom.com/course/10701057/session3.html|प्रकाशक=Fathom Knowledge Network | अॅक्सेसदिनांक=2006-11-13}}</ref> When the famine finally ended with the return of the monsoon in 1878, between three and five million people had perished.<ref name="famine" /> In response to the devastating effects of the famine, the government organised a Famine Commission in 1880 to define the principles of disaster relief. The government also instituted a famine insurance grant, setting aside 1.5 million Rupees. Other civic works such as [[Buckingham Canal|canal building]] and improvements in roads and railway were also undertaken to minimise effects of any future famines.
===Independence struggle===
The growing desire for independence began to gradually gather pace in the country and its influence in Tamil Nadu generated a number of volunteers to the fight against the British colonial power in the [[Indian independence movement|struggle for Independence]]. Notable amongst these are [[Tiruppur Kumaran]], who was born in 1904 in a small village near Erode. Kumaran lost his life during a protest march against the British. The location of the French colony of Pondicherry, offered a place of refuge for the fugitives freedom fighters trying to flee the British Police. [[Aurobindo]] was one such living in Pondicherry in 1910. The poet [[Subramanya Bharathi]] was a contemporary of Aurobindo.<ref name="pondy">{{संकेतस्थळ स्रोत | title= Political situation in Pondicherry (1910–1915)| कृती= Extract from diary of A.B. Purani (PT MS5 (1924), 86 | दुवा= http://www.sriaurobindoashram.org/research/show.php?set=doclife&id=25 |प्रकाशक=Sri Aurobindo Ashram Trust | अॅक्सेसदिनांक=2006-11-15}}</ref> Bharathi wrote numerous poems in Tamil extolling the revolutionary cause. He also published the journal ''India'' from Pondicherry. Both Aurobindo and Bharathi were associated with other Tamil revolutionaries such as [[V.V.S.Aiyar]] and [[V. O. Chidambaram Pillai]].<ref name="pondy" /> Tamils formed a significant percentage of the members of the [[Indian National Army]] (INA), founded by [[Netaji]] to fight the British occupation in India.<ref>"Noting that the Tamils formed a large chunk of the strength of the INA, Prof. Pfaff, said it was always a moving experience to interact with the INA members from Tamil Nadu." {{संकेतस्थळ स्रोत | title= Tamils' contribution to INA campaigns recalled | कृती= The Hindu Dec 22, 2005 | दुवा= http://www.hindu.com/2005/12/22/stories/2005122218630900.htm |प्रकाशक=The Hindu Group | अॅक्सेसदिनांक=2006-11-15}}</ref><ref>"More than 75 per cent of the INA soldiers were Tamils" according to V. Vaidhyalingam, secretary and treasurer, Tamil Nadu Indian National Army League. {{संकेतस्थळ स्रोत | title= The unsung heroes | कृती= The Hindu Aug 02, 2004 | दुवा= http://www.hindu.com/mp/2004/08/02/stories/2004080201760100.htm |प्रकाशक=The Hindu Group | अॅक्सेसदिनांक=2006-11-15}}</ref> [[Lakshmi Sahgal]] from Tamil Nadu was a prominent leader in the INA.
In 1916 Dr. T.M. Nair and Rao Bahadur Thygaraya Chetty released the ''Non-Brahmin Manifesto'' sowing the seeds for the Dravidian movements.<ref name="swamy">Subramaniyam Swami, Is the Dravidian movement dying?, Frontline, Vol.20, Iss. 12, June 2003</ref> During the 1920s, two movements focused mainly on regional politics began in Tamil Nadu. One was the [[Justice Party (India)|Justice Party]], which won the local legislative elections held in 1921. The Justice Party was not focused on the Indian independence movement, rather on the local issues such as affirmative action for socially backward groups. The other main movement was the anti-religious, anti-Brahimin [[Self-respect Movement|reformist movement]] led by [[E.V. Ramasami Naicker]].<ref name="swamy"/> Further steps towards eventual self-rule were taken in 1935 when the British Government passed the [[Government of India Act 1935|All-India Federation Act of 1935]]. Fresh local elections were held and in Tamil Nadu the [[Congress party]] captured power defeating the Justice party. In 1938, Ramasami Naicker with [[C. N. Annadurai]] [[Anti-Hindi agitations|launched an agitation]] against the Congress ministry's decision to introduce the teaching of Hindi in schools.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | title= Sowing The Seeds Of A Policy For Free India and the Anti-Hindi Agitation in the South 1910–1915 | कृती= M. S. Thirumalai, Ph.D. | दुवा= http://www.languageinindia.com/dec2005/languagepolicy1936-1.html |प्रकाशक=languageinindia.com | अॅक्सेसदिनांक=2006-11-15}}</ref>
==Post Independence period==
[[Image:India Tamil Nadu locator map.svg|200px|thumb|left|The [[Political integration of India|political]] [[States and territories of India|state]] of Tamil Nadu in India was created in 1969 when erstwhile [[Madras State]] was renamed.]]
The trauma of the [[Partition of India|partition]] did not impact Tamil Nadu when India was granted Independence in 1947. There was no sectarian violence against various religions. There had always been an atmosphere of mutual respect and peaceful coexistence between all religions in Tamil Nadu. Congress formed the first ministry in the Madras Presidency. [[Rajaji|C. Rajagopalachari]] (Rajaji) was the [[List of Chief Ministers of Tamil Nadu|first Chief Minister]]. Madras Presidency was eventually reconstituted as Madras State. Following agitations for a separate Andhra state comprising the Telugu speaking regions of the Madras state by [[Potti Sriramalu]], the Indian Government decided to partition the Madras state.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | title= The battle for Andhra |कृती= The Hindu, Mar 30, 2003 | दुवा= http://www.hinduonnet.com/thehindu/mag/2003/03/30/stories/2003033000040300.htm | प्रकाशक=The Hindu Group|अॅक्सेसदिनांक=2006-11-17}}</ref> In 1953 [[Rayalaseema]] and the coastal Andhra regions became the new state of [[Andhra Pradesh]] and the [[Bellary]] district became part of the Mysore state. In 1956 south [[Kanara]] district was transferred to Mysore, the [[Malabar coast]]al districts became part of the new state of Kerala, and the Madras state assumed its present shape. The Madras state was named Tamil Nadu (the land of the Tamils) in 1968.
[[Ethnic conflict in Sri Lanka]] during the 1970s and the 80s saw large numbers of [[Sri Lankan Tamils]] fleeing to Tamil Nadu. The plight of Tamil refugees caused a surge of support from most of the Tamil political parties.<ref>Rajesh Venugopal, ''The Global Dimensions of Conflict in Sri Lanka'' p 19</ref> They exerted pressure on the Indian government to intercede with the Sri Lankan government on behalf of the Sri Lankan Tamilians. However, LTTE lost much of its support from Tamil Nadu following the assassination of [[Rajiv Gandhi]] on 21 May 1991 by an operative from Sri Lanka for the former Prime Minister's role in sending [[Indian Peace Keeping Force|Indian peacekeepers]] to Sri Lanka to disarm the LTTE.<ref>Chris McDowell, A Tamil Asylum Diaspora, p112</ref><ref name="LTTE's regret">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/5122032.stm?ls|title="Tamil Tiger 'regret' over Gandhi"|प्रकाशक=[[BBC News]]|अॅक्सेसदिनांक=2006-06-27 | दिनांक=2006-06-27}}</ref> <!--[[Image:Rajiv gandhi assn.JPG|250px|thumb|Rajiv Gandhi memorial in [[Sriperumpudur]] where he was assassinated]]-->
The east coast of Tamil Nadu was one of the areas affected by the [[Effect of the 2004 Indian Ocean earthquake on India|Indian Ocean earthquake]] of 2004, during which almost 8000 people died in the disaster.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | title= Government of India Ministry of Home Affairs Situation Report | कृती= | दुवा= http://ndmindia.nic.in/Tsunami2004/sitrep32.htm#ANNEXURE-I |प्रकाशक= Ministry of Home Affairs, Government of India| अॅक्सेसदिनांक=2006-11-15}}</ref> The sixth most populous state in the Indian Union, Tamil Nadu was the seventh largest economy in 2005 among the states of India.<ref name="scores">{{संकेतस्थळ स्रोत | title= Ranking of states |कृती= India Today Group | दुवा= http://www.indiatodaygroup.com/scores.xls | प्रकाशक=India Today Group|अॅक्सेसदिनांक=2006-11-15}}</ref> The growing demands for skilled labour has caused increased number of educational institutions in Tamil Nadu. The widespread application of caste based [[Reservation in India#Caste Based Reservations in Tamil Nadu|affirmative action]] caused the state to have 69% of all educational and employment vacancies to be reserved to the backward castes. Such caste-based reservations have huge public support in Tamil Nadu, with no popular protests organised against its implementation.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | title= With the highest rate of reservation already in place, TN stays calm |कृती= The Financial Express, May 28, 2006 | दुवा= http://www.financialexpress.com/old/fe_full_story.php?content_id=128641|प्रकाशक=The Financial Express, Mumbai | अॅक्सेसदिनांक=2006-11-15}}</ref>
===Evolution of regional politics===
<!-- Commented out because image was deleted: [[Image:Makarun334.JPG|thumb|right|[[Annadurai]], [[Karunanidhi]] and [[M.G. Ramachandran]], the three chief ministers of Tamil Nadu between 1967 and 1984, belonging to the 'Dravidian' parties.]] -->
The politics of Tamil Nadu have gone through three distinct phases since independence. The domination of the Congress Party after 1947 gave way to the Dravidian populist mobilisation in the 1960s. This phase lasted until towards the end of the 1990s. The most recent phase saw the fragmentation of the [[Dravidian parties|Dravidian political parties]] and led to the advent of political alliances and coalition governments.<ref>John Harriss and Andrew Wyatt, THE CHANGING POLITICS OF TAMIL NADU IN THE 1990s, Conference on State Politics in India in the 1990s: Political Mobilisation and Political Competition, December 2004. p1</ref>
Annadurai formed the [[Dravida Munnetra Kazhagam]] (DMK) in 1949 after splitting from [[Dravidar Kazhagam]].<ref>The Justice Party was renamed the ''Dravidar Kazhagam'' (Dravidian Association) in September 1944 —Nambi Arooran, K., The Demand for Dravida Nadu</ref> DMK also decided to oppose the 'expansion of the Hindi culture' in Tamil Nadu and started the demand for a separate homeland for the Dravidians in the South. The demand was for an Independent state called ''[[Dravidistan|Dravida Nadu]]'' (country of [[Dravidian people|Dravidians]]) comprising Tamil Nadu and parts of [[Andhra]], Karnataka and Kerala.<ref>The geographical region of the proposed Dravida Nadu roughly corresponded to the then Madras Presidency, comprising people speaking Tamil, Telugu, Malayalam and Kannada. —S. Viswanathan, A history of agitational politics</ref> The increased involvement of the [[Indian National Congress]] party in Madras during the late 1950s and the strong pan-Indian emotions whipped up by the [[Sino-Indian War|Chinese invasion of India]] in 1962 led to the demand for ''Dravida Nadu'' losing some of its immediacy. Consequently in 1963, when the Sixteenth Amendment to the [[Constitution of India]], precluded secessionist parties from contesting elections, the DMK chose to formally drop its demand for an independent Dravidistan, focusing instead on securing greater functional autonomy within the framework of the Indian Constitution.<ref>Hargrave, R.L.: "The DMK and the Politics of Tamil Nationalism", ''Pacific Affairs'', 37(4):396–411 at 396–397.</ref>
The Congress party, riding on the wave of public support stemming from the independence struggle, formed the first post-independence government in Tamil Nadu and continued to govern until 1967. In 1965 and 1968, DMK led widespread anti-Hindi agitations in the state against the plans of the Union Government to introduce Hindi in the state schools. [[Reservation in India|Affirmative action]] in employment and educational institutions were pioneered in Tamil Nadu based on the demands of the Dravidian movement.<ref>Cynthia Stephen, ''The History Of Reservations In India From The 1800S To The 1950s''</ref> The leadership of the [[Dravidian movement]] had very capable authors and literati in Annadurai and [[Karunanidhi]], who assiduously utilised the popular media of stage plays and movies to spread its political messages.<ref>S. Theodore Baskaran, The Roots of South Indian Cinema, Journal of the International Institute,</ref> [[MG Ramachandran]] (MGR) who later became the Chief Minister of Tamil Nadu, was one such stage and movie actor.<ref name="bbctamil">{{स्रोत बातमी |पहिलेनाव = Jegatheesan |आडनाव = L. R. |लेखक = |सहलेखक = |दुवा = http://www.bbc.co.uk/tamil/specials/178_wryw/ |title = ஆளும் அரிதாரம் (''Reigning filmdom'') |कृती = |प्रकाशक = [[BBC]] |पृष्ठे = |page = |date = |अॅक्सेसदिनांक = 2006-11-08 |भाषा = Tamil}}</ref>
In 1967 DMK won the state election. DMK split into two in 1971, with MGR forming the splinter [[All India Anna Dravida Munnetra Kazhagam]] (AIADMK). Since then these two parties have dominated the politics of Tamil Nadu.<ref name="Harris">John Harriss and Andrew Wyatt, THE CHANGING POLITICS OF TAMIL NADU IN THE 1990s, Conference on State Politics in India in the 1990s: Political Mobilisation and Political Competition, December 2004. p2</ref> AIADMK, under MGR retained control of the State Government over three consecutive assembly elections in 1977, 1980 and 1984. After MGR's death AIADMK was split over the succession between various contenders. Eventually [[J. Jayalalithaa]] took over the leadership of AIADMK.
Several changes to the political balance in Tamil Nadu took place during the later half of the 1990s, eventually leading to the end of the duopoly of DMK and AIADMK in the politics of Tamil Nadu. In 1996, a split in the Congress party in Tamil Nadu eventuated in the formation of [[Tamil Maanila Congress]] (TMC). TMC aligned with the DMK, while another party [[Marumalarchi Dravida Munnetra Kazhagam]] (MDMK), which split from DMK aligned with the AIADMK. These and several smaller political parties began to gain popular support. The first instance of a 'grand alliance' was during the 1996 elections for the [[Parliament of India|National parliament]], during which the AIADMK formed a large coalition of a number smaller parties to counter the electoral threat posed by the alliance between the DMK and TMC. Since then the formation of alliances of large number of political parties has become an electoral practice in Tamil Nadu.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | title= The arithmetic of alliance and anti-incumbency |कृती= The Hindu, May 06, 2004 | दुवा= http://www.hindu.com/2004/05/06/stories/2004050604981200.htm|प्रकाशक=The Hindu Group | अॅक्सेसदिनांक=2006-11-15}}</ref> The electoral decline of Congress party at the national level, which started during the early 1990, forced the Congress to seek coalition partners from various states including Tamil Nadu. This paved the way for the Dravidian parties to be part of the [[Government of India|Central Government]].<ref>John Harriss and Andrew Wyatt, THE CHANGING POLITICS OF TAMIL NADU IN THE 1990s, Conference on State Politics in India in the 1990s: Political Mobilisation and Political Competition, December 2004. p4</ref>
==Timeline==
{{HistoryOfTN}}
==See also==
*[[History of India]]
*[[History of Bengal]]
*[[History of Bihar]]
*[[Political history of medieval Karnataka]]
==Notes==
{{संदर्भयादी|2}}
==संदर्भ==
{{sisterlinks|Tamil Nadu}}
<div class="references-small">
* {{स्रोत पुस्तक | पहिलेनाव= K.A. | आडनाव= Nilakanta Sastri | लेखकदुवा=K. A. Nilakanta Sastri | सहलेखक= | वर्ष=2000 | title= A History of South India | आवृत्ती= | प्रकाशक=Oxford University Press | स्थान= New Delhi| आयएसबीएन=9780198063568}}
* {{स्रोत पुस्तक | पहिलेनाव= K.A. | आडनाव= Nilakanta Sastri | लेखकदुवा= | सहलेखक= | वर्ष=1984| title= The Colas | आवृत्ती= | प्रकाशक=University of Madras | ठिकाण= Madras| आयडी= }}
* {{स्रोत पुस्तक | पहिलेनाव= Humphrey William | आडनाव= Codrington | लेखकदुवा= | सहलेखक= | वर्ष= 1926 | title= A Short History of Lanka | आवृत्ती= | प्रकाशक= Macmillan and Co., Limited | स्थान= St Martin's Street, London | आयडी=|दुवा= http://lakdiva.org/codrington/ }}
* {{स्रोत पुस्तक | पहिलेनाव= R | आडनाव= Nagasamy | लेखकदुवा= | सहलेखक= | वर्ष= 1995 | title= Roman Karur | आवृत्ती= | प्रकाशक= Brahadish Publications | स्थान= Madras | आयडी=|दुवा= http://tamilartsacademy.com/books/roman%20karur/cover.html }}
* {{स्रोत पुस्तक | पहिलेनाव= K.A. | आडनाव= Nilakanta Sastri | लेखकदुवा= | सहलेखक= Srinivasachari | वर्ष=2000 | title= Advanced History of India | आवृत्ती= | प्रकाशक= Allied Publishers Ltd | स्थान= New Delhi| ASIN= B0007ASWQW}}
* {{स्रोत पुस्तक | पहिलेनाव= Anthony | आडनाव= Read | लेखकदुवा= | सहलेखक= | वर्ष=1997 | title= The Proudest Day - India's Long Ride to Independence | आवृत्ती= | प्रकाशक= Jonathan Cape | स्थान= London | आयएसबीएन=0-393-31898-2 }}
*{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव= Romesh Chunder | आडनाव= Dutt | लेखकदुवा= | सहलेखक= | वर्ष=| title= Open Letters to Lord Curzon on Famines and Land Assessments in India | आवृत्ती= | प्रकाशक= Adamant Media Corporation | स्थान= | आयएसबीएन= 1-4021-5115-2 }}
*{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव= John| आडनाव= Keay | लेखकदुवा= | सहलेखक= | वर्ष=2000| title= India, a History | आवृत्ती= | प्रकाशक= Harper Collins Publishers| स्थान= London| आयएसबीएन= 0-00-638784-5 }}
*{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव= Nicholas B.| आडनाव= Dirks | लेखकदुवा= | सहलेखक= | वर्ष=2000| title= The Hollow Crown:Ethnohistory of an Indian Kingdom
| आवृत्ती= | प्रकाशक= University of Michigan Press| स्थान= USA| आयएसबीएन= 0-472-08187-X }}
* {{स्रोत पुस्तक | पहिलेनाव= Bipin | आडनाव= Chandra | लेखकदुवा= | सहलेखक= | वर्ष=1999 | title= The India after Independence | आवृत्ती= | प्रकाशक= Penguin | स्थान= New Delhi | आयएसबीएन=0-14-027825-7 }}
* {{स्रोत पुस्तक | पहिलेनाव= Hermann | आडनाव= Kulke| लेखकदुवा= | सहलेखक= Dietmar Rothermund | वर्ष=2004| title= A History of India | आवृत्ती= | प्रकाशक= Routledge (UK) | स्थान= | आयएसबीएन= 0415329191}}
* {{स्रोत पुस्तक | पहिलेनाव= Chris | आडनाव= McDowell | लेखकदुवा= | सहलेखक= | वर्ष= 1996| title= A Tamil Asylum Diaspora: Sri Lankan Migration, Settlement and Politics in Switzerland | आवृत्ती= | प्रकाशक= Berghahn Books| स्थान= New York | आयएसबीएन=1571819177 }}
* {{संकेतस्थळ स्रोत | title= Religious Traditions of the Tamils | कृती= Veluppillai, Prof. A., | दुवा= http://tamilelibrary.org/ | अॅक्सेसदिनांक=2006-05-15}}
* {{संकेतस्थळ स्रोत | title= 63 Nayanmars | कृती= Sri Swami Sivananda, The Divine Life Trust Society | दुवा= http://www.tamilnation.org/sathyam/east/saivaism/63nayanmars.htm | अॅक्सेसदिनांक=2006-05-16}}
* {{संकेतस्थळ स्रोत |title=Maratha Kings of Thanjavur | दुवा=http://www.sarasvatimahallibrary.tn.nic.in/Thanjavur/Maratha_Rulers/maratha_rulers.html |प्रकाशक=Saraswathi Mahal Library|अॅक्सेसदिनांक=2006-11-18}}
* {{जर्नल स्रोत | author= Shanti Pappu, Yanni Gunnell, Maurice Taieb, Jean-Philippe Brugal, K. Anupama, Raman Sukumar & Kumar Akhilesh|title= Excavations at the Palaeolithic Site of Attirampakkam, South India | journal= Antiquity | year= | volume=77 | issue=297 | pages= | दुवा= http://antiquity.ac.uk/ProjGall/pappu/pappu.html}}
* {{संकेतस्थळ स्रोत | title= Archaeobotany of Early Historic sites in Southern Tamil Nadu | कृती= | दुवा= http://www.ucl.ac.uk/archaeology/staff/profiles/fuller/tamil.htm | अॅक्सेसदिनांक=2006-05-15}}
* {{संकेतस्थळ स्रोत | title= Vellore Revolt 1806 | कृती= | दुवा= http://www.vellorerevolt1806.info/index.html | अॅक्सेसदिनांक=2006-05-15}}
* {{संकेतस्थळ स्रोत | title= Historical Atlas of South India-Timeline| कृती= French Institute of Pondicherry | दुवा= http://www.ifpindia.org/Historical-Atlas-of-South-India-Timeline.html| अॅक्सेसदिनांक=2006-05-15}}
* {{संकेतस्थळ स्रोत | title= Excavations at Arikamedu | कृती= | दुवा= http://www.thebeadsite.com/UNI-ARK.html| अॅक्सेसदिनांक=2006-05-16}}
* {{संकेतस्थळ स्रोत | title= Roman Maps and the Concept of Indian Gems| कृती= | दुवा=http://www.thebeadsite.com/UNI-MAPS.html | अॅक्सेसदिनांक=2006-05-16}}
* {{संकेतस्थळ स्रोत | title= The State Legislature - Origin and Evolution | कृती= | दुवा= http://www.assembly.tn.gov.in/history/history.htm| अॅक्सेसदिनांक=2006-10-16}}
* {{संकेतस्थळ स्रोत | title= The Changing Politics Of Tamil Nadu In The 1990s| कृती= John Harriss and Andrew Wyatt, Conference on State Politics in India in the 1990s: Political Mobilisation and Political Competition, December 2004| दुवा=http://www.dcrcdu.org/dcrc/John%20Harriss.doc| विदा संकेतस्थळ दुवा=http://web.archive.org/web/20070630130734/http://www.dcrcdu.org/dcrc/John+Harriss.doc| विदा दिनांक=2007-06-30 | अॅक्सेसदिनांक=2006-06-14}}
* {{संकेतस्थळ स्रोत | title= The Roots of South Indian Cinema | कृती= By S. Theodore Baskaran, The Journal of the International Institute | दुवा=http://www.umich.edu/~iinet/journal/vol9no2/baskaran_cinema.html | अॅक्सेसदिनांक=2006-06-14}}
* {{संकेतस्थळ स्रोत | title= Passions of the Tongue - Language Devotion in Tamil India, 1891–1970 | कृती= Sumathi Ramaswamy University Of California Press | दुवा=http://content.cdlib.org/xtf/view?docId=ft5199n9v7&brand=ucpress | अॅक्सेसदिनांक=2006-06-14}}
* {{संकेतस्थळ स्रोत | title= Is the Dravidian movement dying? | कृती= Subramanian Swamy, ''Frontline'', Vol 20, Issue 12, June 2003 | दुवा=http://www.hinduonnet.com/fline/fl2012/stories/20030620003609800.htm | अॅक्सेसदिनांक=2006-06-14}}
* {{संकेतस्थळ स्रोत | title= Tamil Coins- a study - Online Book | कृती= R. Nagaswamy | दुवा=http://tamilartsacademy.com/books/coins/cover.html | अॅक्सेसदिनांक=2006-06-16}}
* {{संकेतस्थळ स्रोत | title= The Political Situation In Pondicherry 1910–1915 | कृती= | दुवा=http://www.sriaurobindoashram.org/research/show.php?set=doclife&id=25 | अॅक्सेसदिनांक=2006-10-12}}
* {{संकेतस्थळ स्रोत | title= Sowing The Seeds Of A Policy For Free India and the Anti-Hindi Agitation in the South 1910–1915 | कृती= M. S. Thirumalai, Ph.D., | दुवा=http://www.languageinindia.com/dec2005/languagepolicy1936-1.html | अॅक्सेसदिनांक=2006-10-16}}
* {{संकेतस्थळ स्रोत | title= The Demand for Dravida Nadu | कृती= Nambi Arooran, K | दुवा=http://www.tamilnation.org/heritage/dravidanadu.htm | अॅक्सेसदिनांक=2006-10-16}}
* {{संकेतस्थळ स्रोत | title= A history of agitational politics | कृती= Viswanathan, S. | दुवा=http://india.eu.org/1389.html | अॅक्सेसदिनांक=2006-10-17}}
* {{संकेतस्थळ स्रोत | title= Community, Class and Conservation:Development Politics on the Kanyakumari Coast | कृती= Ajantha Subramanian | दुवा=http://www.conservationandsociety.org/c_s_1_2-1-subramanian.pdf|फॉरमॅट=PDF| अॅक्सेसदिनांक=2006-10-17}}
* {{संकेतस्थळ स्रोत | title= The History Of Reservations In India From The 1800s To The 1950s | कृती= Cynthia Stephen | दुवा=http://www.holycrossjustice.org/pdf/Asia/Integral%20Liberation/June%202006/The%20History%20of%20Reservations%20in%20India.pdf |फॉरमॅट=PDF| अॅक्सेसदिनांक=2009-03-15}}
* {{संकेतस्थळ स्रोत | title= The Global Dimensions of Conflict in Sri Lanka | कृती= Rajesh Venugopal, Queen Elizabeth House, University of Oxford | दुवा=http://www.qeh.ox.ac.uk/pdf/qehwp/qehwps99.pdf |फॉरमॅट=PDF| अॅक्सेसदिनांक=2006-10-17}}
* {{स्रोत बातमी |पहिलेनाव = Jegatheesan |आडनाव = L. R. |लेखक = |सहलेखक = |दुवा = http://www.bbc.co.uk/tamil/specials/178_wryw/ |title = ஆளும் அரிதாரம் (''Reigning filmdom'') |कृती = |प्रकाशक = BBC |पृष्ठे = |page = |date = |अॅक्सेसदिनांक = 2006-11-08 |भाषा = Tamil}}
* {{संकेतस्थळ स्रोत | title= Varalaaru - Online Monthly Magazine | कृती= Dr.R. Kalaikkovan | दुवा=http://www.varalaaru.com | अॅक्सेसदिनांक=2007-04-12 |भाषा = Tamil}}
</div>
[[वर्ग:तमिळ इतिहास]]
[[वर्ग:तमिळ भाषा]]
7kbq9lc4yrvevzfz37rwetegpk2gaf7
तमिळ ईलम
0
77727
2141112
2136931
2022-07-28T16:40:15Z
Usernamekiran
29153
पान काढा विनंती नाकारली, मजकूर टाकला.
wikitext
text/x-wiki
तामिळ इलम हे एक प्रस्तावित स्वतंत्र राज्य आहे जे श्रीलंकेत पांगलेले तामिळ लोकं श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्वेला निर्माण करू इच्छितात. इलम हे नाव श्रीलंकेच्या प्राचीन तामिळ नावावरून आले आहे. जरी तामिळ इलममध्ये श्रीलंकन तमिळ लोकांच्या पारंपारिक जन्मभुमींचा समावेश आहे, तरी त्याला जागतिक देशांद्वारे अधिकृत दर्जा किंवा मान्यता नाही. श्रीलंकेच्या नागरीयुद्धादरम्यान १९९०-२००० च्या दशकातील बहुतांश काळ ईशान्येतील मोठा भाग [[लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम]] (LTTE) च्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली होता.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
r3mmdbyx6fvamypfjhlhscn6ufrzqus
पल्लीपुरम कोट
0
78503
2141117
1239792
2022-07-28T16:46:41Z
Khirid Harshad
138639
[[पल्लीपुरम किल्ला]] कडे पुनर्निर्देशित
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[पल्लीपुरम किल्ला]]
t4ansivdh6y00kl6b6t7hpgctzlgr3h
नारायणगांव
0
90546
2141212
2061734
2022-07-29T08:44:06Z
103.74.19.110
टंकनदोष काढले.
wikitext
text/x-wiki
{{गल्लत|नारायणगाव (खेरवाडी)}}
'''नारायणगाव''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] पुणे-नाशिक गाडीरस्त्यावरील छोटे शहर आहे.
==हवामान==
येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सीअसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १००० मि.मी.पर्यंत असते.
{{विस्तार}}
[[वर्ग:पुणे जिल्ह्यातील गावे]]
5pm0oabvajdm9vr7216uc23ymatur2j
2141230
2141212
2022-07-29T10:54:02Z
J ansari
67873
[[Special:Contributions/103.74.19.110|103.74.19.110]] ([[User talk:103.74.19.110|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:KiranBOT II|KiranBOT II]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
wikitext
text/x-wiki
{{गल्लत|नारायणगाव (खेरवाडी)}}
'''नारायणगांव''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] पुणे-नाशिक गाडीरस्त्यावरील छोटे शहर आहे.
==हवामान==
येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सीअसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १००० मि.मी.पर्यंत असते.
{{विस्तार}}
[[वर्ग:पुणे जिल्ह्यातील गावे]]
2fx0wgddijwxqmd9iduokpl5c70nogn
इसापूर धरण
0
124399
2141088
2115015
2022-07-28T15:12:39Z
2409:4081:703:1C1A:0:0:2A3D:30A1
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट धरण
| नाव = इसापूर धरण
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = {{लेखनाव}}
| अधिकृत_नाव = {{लेखनाव}}
| उद्देश = सिंचन
| नदी_प्रवाह_नावे =
| स्थान =
| वार्षिक_पाऊस =
| लांबी =
| उंची =
| रुंदी =
| बांधकाम_आरंभ =
| उद्घाटन =
| पाडले =
| खर्च =
| ओलिताखालील_क्षेत्रफळ =
| जलाशय =
| जलाशय_क्षमता =
| जलसंधारण_क्षेत्रफळ =
| जलाशय_क्षेत्रफळ =
| स्थापित_उत्पादनक्षमता =
| टर्बाइने =
| महत्तम_उत्पादनक्षमता =
| वार्षिक_विद्युतनिर्मिती =
| पुलाचा_प्रकार =
| पुलाची_रुंदी =
| पूल_क्लिअरन्स =
| दैनंदिन_वाहतूक =
| पुलाचा_टोल =
| पूल_आयडी =
| नकाशा_क्यू =
| नकाशा_चित्र =
| नकाशा_रुंदी =
| नकाशा_शीर्षक =
| भौगोलिक_निर्देशांक =
| अक्षांश =
| रेखांश =
| व्यवस्थापन =
| संकेतस्थळ =
| संकीर्ण =
}}
भारतातील [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[हिंगोली]] आणि [[यवतमाळ]] ह्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर [[पुसद]] तालुक्यातील [[ईसापुर]] गावानजीक हे धरण [[पैनगंगा नदी]]च्या स्रोताकडुन-मुखाकडचं पहिलं मातीचे मोठे धरण आहे.
पहा : [[महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या]]
पहा : [[महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे]]
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
ईसापुर धरण हे एक मातीचे धरण असुन. या करीता जवळ जवळ ४५ गाव संपादीत केली गेली आहे. सदर प्रकल्पास पुर्वी [[पूर्णा प्रकल्प]] म्हणून ही ओळखले जात असे. या धरणाच्या कामा करीता १२ गावे हिंगोली जिल्ह्यातील, १३ गावे यवतमाळ जिल्ह्यातील व उर्वरित उजाड गावे घेऊन धरण बांधण्यात आले आहे.
क्षेत्रफळ :-दृष्टीने हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक संपूर्ण मातीच्या धरनापैकी सर्वात मोठे धरण आहे. याची चतुसीमा पूर्व- पश्चिम ३० किमी तर उत्तर-दक्शीन ८ किमी आहे.
उपयोग:-
सदर धरणाच्या जलाशयाचा उपयोग प्रामुख्याने शेती च्या सिंचना साठी होतो. जवळच्या कळमनुरी तालुक्यात
पेयजल उपलब्ध करन्यात साठी बुद्धा या जलाशयाचा उपयोग होतो.सदर धरण विदर्भातिल असुन योग्य व्यवस्थापना अभावी यवतमाळ जिल्ह्यापेक्षा मराठवाड्यातील हिंगोली व नांदेड़ परीसरातील शेतीसाठी संचयीत
पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होतो.
[[मेहकर]] तालुक्यातील टाकळी जवळ [["पेनटाकळी"]] नावाने छोटे धरण बनवीले गेल्या मुळे ते धरण पूर्ण भरल्या नंतरच ईसापुर धरनात पानी संचयन सुरू होते.
पर्यटन:-
सदर धरण व जवळील प्रदेश राज्यातील एक चांगले पर्यटन स्थळ आहे परंतु या कडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. राजकीय उदासिनते मुळे पर्सयटनास वाव असुन सुद्धा पुरेसा फायदा महसुल विभाग किंवा स्थानिकांस होत नाही.
शासनाने जलाशय सभोवती [[ईसापुर पक्षी अभयारण्य]] व नंतर [[ईसापुर प्राणी अभयारण्य]] प्रकल्पास सुरुवात केली असल्याने जलाशया सभोवताली वेगवेगळे पक्षी, व प्राणी सहज पाहता येतात.
गावा लगत मुस्लिम संत (पिर)" फक्रोद्दिन चिश्ती उर्फ फकिर शाह" बाबा दरगाह आहे ; तेरी भाविक श्रद्धाळु नेहमी येत असतात.
धरणाच्या भिंतीला लागुन हनुमान मन्दिर असुन जवळच [[सैलानीबाग]] येथे (केटी खान) [कासीम खान गांजापुरी] च्या शेतात सैलानी दरबार दर्गाह आहे.
जवळच्या जंगलात तिन्ही बाजु ने जलाशय व एक बाजुस जमीन असलेल्या ठिकानी महादेवाचे जागृत [[अंचुळेश्वर मंदीर]] आहे.
राहण्याची व्यवस्था:-
राहण्यासाठी शासकीय विश्राम गृह असुन ; गावतही भाड्याने खोल्या मिळतात.
दळणवळण:-
जवळचे रेल्वे स्थानक रेल्वे स्टेशन [[हिंगोली]] ३० किमी अंतरावर आहे . [[हुजूर साहेब नांदेड]] पासुन ८० किमी
[[पुसद]] , [[हदगांव]]व [[उमरखेड]] पासुन थेट बस चालु आहे. राज्यमहामार्ग पाहुनी 3 कि मी तरावर असलेल्या या परिसरात बस सेवा उपलब्ध आहे. खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. {{महाराष्ट्रातील धरणे}}
[[वर्ग:नांदेड जिल्हा]]
[[वर्ग:नांदेड जिल्ह्यातील धरणे]]
[[वर्ग:अत्यंत छोटी पाने]]
tpmvifiwuhu0n9flw25fyfxb6wh2cdi
2141090
2141088
2022-07-28T15:20:44Z
2409:4081:703:1C1A:0:0:2A3D:30A1
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट धरण
| नाव = इसापूर धरण
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = {{लेखनाव}}
| अधिकृत_नाव = {{लेखनाव}}
| उद्देश = सिंचन
| नदी_प्रवाह_नावे =
| स्थान =
| वार्षिक_पाऊस =
| लांबी =
| उंची =
| रुंदी =
| बांधकाम_आरंभ =
| उद्घाटन =
| पाडले =
| खर्च =
| ओलिताखालील_क्षेत्रफळ =
| जलाशय =
| जलाशय_क्षमता =
| जलसंधारण_क्षेत्रफळ =
| जलाशय_क्षेत्रफळ =
| स्थापित_उत्पादनक्षमता =
| टर्बाइने =
| महत्तम_उत्पादनक्षमता =
| वार्षिक_विद्युतनिर्मिती =
| पुलाचा_प्रकार =
| पुलाची_रुंदी =
| पूल_क्लिअरन्स =
| दैनंदिन_वाहतूक =
| पुलाचा_टोल =
| पूल_आयडी =
| नकाशा_क्यू =
| नकाशा_चित्र =
| नकाशा_रुंदी =
| नकाशा_शीर्षक =
| भौगोलिक_निर्देशांक =
| अक्षांश =
| रेखांश =
| व्यवस्थापन =
| संकेतस्थळ =
| संकीर्ण =
}}
भारतातील [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[हिंगोली]] आणि [[यवतमाळ]] ह्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर [[पुसद]] तालुक्यातील [[ईसापुर]] गावानजीक हे धरण [[पैनगंगा नदी]]च्या स्रोताकडुन-मुखाकडचं पहिलं मातीचे मोठे धरण आहे.
पहा : [[महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या]]
पहा : [[महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे]]
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
ईसापुर धरण हे एक संपुर्ण मातीचे धरण असुन. या करीता जवळ जवळ ४५ गाव संपादीत केली गेली आहे. सदर प्रकल्पास पुर्वी [[पूर्णा प्रकल्प]] म्हणून ही ओळखले जात असे. या धरणाच्या कामा करीता १२ गावे हिंगोली जिल्ह्यातील, १३ गावे यवतमाळ जिल्ह्यातील व उर्वरित उजाड गावे घेऊन धरण बांधण्यात आले आहे.
क्षेत्रफळ :- क्षेत्रफळा च्या दृष्टीने इसापुर धरण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील [संपूर्ण मातीच्या धरणा]] पैकी सर्वात मोठे धरण आहे. याची चतुसीमा पूर्व- पश्चिम ३० किमी तर उत्तर-दक्शीन ८ किमी आहे.
उपयोग:-
सदर धरणाच्या जलाशयाचा उपयोग प्रामुख्याने शेती च्या सिंचना साठी होतो. जवळच्या कळमनुरी तालुक्यात
पेयजल उपलब्ध करन्यात साठी सुध्दा या जलाशयाचा उपयोग होतो.सदर धरण विदर्भातील असुन योग्य व्यवस्थापना अभावी यवतमाळ जिल्ह्यापेक्षा मराठवाड्यातील हिंगोली व नांदेड़ परीसरातील शेतीसाठी संचयीत
पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होतो.
[[मेहकर]] तालुक्यातील टाकळी जवळ [["पेनटाकळी"]] नावाने छोटे धरण बनवीले गेल्या मुळे ते धरण पूर्ण भरल्या नंतरच इसापुर धरनात पानी संचयन सुरू होते.
पर्यटन:-
सदर धरण व जवळील प्रदेश राज्यातील एक चांगले पर्यटन स्थळ आहे परंतु या कडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. राजकीय उदासिनते मुळे पर्यटनास वाव असुन सुद्धा पुरेसा फायदा महसुल विभाग किंवा स्थानिकांस होत नाही.
शासनाने जलाशय सभोवती [[ईसापुर पक्षी अभयारण्य]] व नंतर [[ईसापुर प्राणी अभयारण्य]] प्रकल्पास सुरुवात केली असल्याने जलाशया सभोवताली वेगवेगळे पक्षी, व प्राणी सहज पाहता येतात.
गावा लगत मुस्लिम संत (पिर)" फक्रोद्दिन चिश्ती उर्फ फकिर शाह" बाबा दरगाह आहे ; तेरी भाविक श्रद्धाळु नेहमी येत असतात.
धरणाच्या भिंतीला लागुन हनुमान मन्दिर असुन जवळच [[सैलानीबाग]] येथे (केटी खान) [कासीम खान गांजापुरी] च्या शेतात सैलानी दरबार दर्गाह आहे.
जवळच्या जंगलात तिन्ही बाजु ने जलाशय व एक बाजुस जमीन असलेल्या ठिकानी महादेवाचे जागृत [[अंचुळेश्वर मंदीर]] आहे.
राहण्याची व्यवस्था:-
राहण्यासाठी शासकीय विश्राम गृह असुन ; गावतही भाड्याने खोल्या मिळतात.
दळणवळण:-
जवळचे रेल्वे स्थानक रेल्वे स्टेशन [[हिंगोली]] ३० किमी अंतरावर आहे . [[हुजूर साहेब नांदेड]] पासुन ८० किमी
[[पुसद]] , [[हदगांव]]व [[उमरखेड]] पासुन थेट बस चालु आहे. राज्यमहामार्ग पाहुनी 3 कि मी तरावर असलेल्या या परिसरात बस सेवा उपलब्ध आहे. खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. {{महाराष्ट्रातील धरणे}}
[[वर्ग:नांदेड जिल्हा]]
[[वर्ग:नांदेड जिल्ह्यातील धरणे]]
[[वर्ग:अत्यंत छोटी पाने]]
fdt0a5lizuiyzrcjd3wzv628drqcwbe
2141093
2141090
2022-07-28T15:31:40Z
2409:4081:703:1C1A:0:0:2A3D:30A1
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट धरण
| नाव = इसापूर धरण
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = {{लेखनाव}}
| अधिकृत_नाव = {{लेखनाव}}
| उद्देश = सिंचन
| नदी_प्रवाह_नावे =
| स्थान =
| वार्षिक_पाऊस =
| लांबी =
| उंची =
| रुंदी =
| बांधकाम_आरंभ =
| उद्घाटन =
| पाडले =
| खर्च =
| ओलिताखालील_क्षेत्रफळ =
| जलाशय =
| जलाशय_क्षमता =
| जलसंधारण_क्षेत्रफळ =
| जलाशय_क्षेत्रफळ =
| स्थापित_उत्पादनक्षमता =
| टर्बाइने =
| महत्तम_उत्पादनक्षमता =
| वार्षिक_विद्युतनिर्मिती =
| पुलाचा_प्रकार =
| पुलाची_रुंदी =
| पूल_क्लिअरन्स =
| दैनंदिन_वाहतूक =
| पुलाचा_टोल =
| पूल_आयडी =
| नकाशा_क्यू =
| नकाशा_चित्र =
| नकाशा_रुंदी =
| नकाशा_शीर्षक =
| भौगोलिक_निर्देशांक =
| अक्षांश =
| रेखांश =
| व्यवस्थापन =
| संकेतस्थळ =
| संकीर्ण =
}}
भारतातील [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[हिंगोली]] आणि [[यवतमाळ]] ह्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर [[पुसद]] तालुक्यातील [[ईसापुर]] गावानजीक हे धरण [[पैनगंगा नदी]]च्या स्रोताकडुन-मुखाकडचं पहिलं मातीचे मोठे धरण आहे.
पहा : [[महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या]]
पहा : [[महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे]]
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
इसापुर धरण हे एक संपुर्ण मातीचे धरण असुन. या करीता जवळ जवळ ४५ गाव संपादीत केली गेली आहे. सदर प्रकल्पास पुर्वी [[पूर्णा प्रकल्प]] म्हणून ही ओळखले जात असे. या धरणाच्या कामा करीता १२ गावे हिंगोली जिल्ह्यातील, १३ गावे यवतमाळ जिल्ह्यातील व उर्वरित उजाड गावे घेऊन धरण बांधण्यात आले आहे.
क्षेत्रफळ :- क्षेत्रफळा च्या दृष्टीने इसापुर धरण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील [संपूर्ण मातीच्या धरणा]] पैकी सर्वात मोठे धरण आहे. याची चतुसीमा पूर्व- पश्चिम ३० किमी तर उत्तर-दक्षीण ८ किमी आहे.
उपयोग:-
सदर धरणाच्या जलाशयाचा उपयोग प्रामुख्याने शेती च्या सिंचना साठी होतो. जवळच्या कळमनुरी तालुक्यात
पेयजल उपलब्ध करन्यात साठी सुध्दा या जलाशयाचा उपयोग होतो.सदर धरण विदर्भातील असुन योग्य व्यवस्थापना अभावी यवतमाळ जिल्ह्यापेक्षा मराठवाड्यातील हिंगोली व नांदेड़ परीसरातील शेतीसाठी संचयीत
पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होतो.
[[मेहकर]] तालुक्यातील टाकळी जवळ [["पेनटाकळी"]] नावाने छोटे धरण बनवीले गेल्या मुळे ते धरण पूर्ण भरल्या नंतरच इसापुर धरनात पानी संचयन सुरू होते.
पर्यटन:-
सदर धरण व जवळील प्रदेश राज्यातील एक चांगले पर्यटन स्थळ आहे परंतु या कडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. राजकीय उदासिनते मुळे पर्यटनास वाव असुन सुद्धा पुरेसा फायदा महसुल विभाग किंवा स्थानिकांस होत नाही.
शासनाने जलाशय सभोवती [[इसापुर पक्षी अभयारण्य]] व नंतर [[इसापुर प्राणी अभयारण्य]] प्रकल्पास सुरुवात केली असल्याने जलाशया सभोवताली वेगवेगळे पक्षी, व प्राणी सहज पाहता येतात.
गावा लगत मुस्लिम संत (पिर)" फक्रोद्दिन चिश्ती उर्फ [[फकिर शाह" बाबा]] दरगाह आहे. संदल १६ फेब्रुवारी व ११ एप्रिल ला असतो; तरी भाविक भक्त, श्रद्धाळु नेहमी येत असतात.
धरणाच्या भिंतीला लागुन [[सातेफळ हनुमान मन्दिर]] असुन जवळच [[सैलानीबाग]] येथे (केटी खान) [[कासीम खान गांजापुरी]] च्या शेतात [[सैलानी दरबार दर्गाह]] आहे.
जवळच्या जंगलात तिन्ही बाजु ने जलाशय व एक बाजुस जमीन असलेल्या ठिकानी महादेवाचे जागृत [[अंचुळेश्वर मंदीर]] आहे.
राहण्याची व्यवस्था:-
राहण्यासाठी शासकीय विश्राम गृह असुन ; गावतही भाड्याने खोल्या मिळतात.
दळणवळण:-
जवळचे रेल्वे स्थानक रेल्वे स्टेशन [[हिंगोली]] ३० किमी अंतरावर आहे . [[हुजूर साहेब नांदेड]] पासुन ८० किमी
[[पुसद]] , [[हदगांव]]व [[उमरखेड]] पासुन थेट बस चालु आहे. राज्यमहामार्ग पाहुनी 3 कि मी तरावर असलेल्या या परिसरात बस सेवा उपलब्ध आहे. खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. {{महाराष्ट्रातील धरणे}}
[[वर्ग:नांदेड जिल्हा]]
[[वर्ग:नांदेड जिल्ह्यातील धरणे]]
[[वर्ग:अत्यंत छोटी पाने]]
ggyb2jdpngkr8bduldgsdscqk9fptvc
2141094
2141093
2022-07-28T15:36:11Z
2409:4081:703:1C1A:0:0:2A3D:30A1
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट धरण
| नाव = इसापूर धरण
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = {{लेखनाव}}
| अधिकृत_नाव = {{लेखनाव}}
| उद्देश = सिंचन
| नदी_प्रवाह_नावे =
| स्थान =
| वार्षिक_पाऊस =
| लांबी =
| उंची =
| रुंदी =
| बांधकाम_आरंभ =
| उद्घाटन =
| पाडले =
| खर्च =
| ओलिताखालील_क्षेत्रफळ =
| जलाशय =
| जलाशय_क्षमता =
| जलसंधारण_क्षेत्रफळ =
| जलाशय_क्षेत्रफळ =
| स्थापित_उत्पादनक्षमता =
| टर्बाइने =
| महत्तम_उत्पादनक्षमता =
| वार्षिक_विद्युतनिर्मिती =
| पुलाचा_प्रकार =
| पुलाची_रुंदी =
| पूल_क्लिअरन्स =
| दैनंदिन_वाहतूक =
| पुलाचा_टोल =
| पूल_आयडी =
| नकाशा_क्यू =
| नकाशा_चित्र =
| नकाशा_रुंदी =
| नकाशा_शीर्षक =
| भौगोलिक_निर्देशांक =
| अक्षांश =
| रेखांश =
| व्यवस्थापन =
| संकेतस्थळ =
| संकीर्ण =
}}
भारतातील [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[हिंगोली]] आणि [[यवतमाळ]] ह्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर [[पुसद]] तालुक्यातील [[इसापुर]] गावानजीक हे धरण [[पैनगंगा नदी]]च्या स्रोताकडुन-मुखाकडचं पहिलं मातीचे मोठे धरण आहे.
पहा : [[महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या]]
पहा : [[महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे]]
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
इसापुर धरण हे एक संपुर्ण मातीचे धरण असुन. या करीता जवळ जवळ ४५ गाव संपादीत केली गेली आहे. सदर प्रकल्पास पुर्वी [[पूर्णा प्रकल्प]] म्हणून ही ओळखले जात असे. या धरणाच्या कामा करीता १२ गावे हिंगोली जिल्ह्यातील, १३ गावे यवतमाळ जिल्ह्यातील व उर्वरित उजाड गावे घेऊन धरण बांधण्यात आले आहे.
क्षेत्रफळ :- क्षेत्रफळा च्या दृष्टीने इसापुर धरण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील [संपूर्ण मातीच्या धरणा]] पैकी सर्वात मोठे धरण आहे. याची चतुसीमा पूर्व- पश्चिम ३० किमी तर उत्तर-दक्षीण ८ किमी आहे.
उपयोग:-
सदर धरणाच्या जलाशयाचा उपयोग प्रामुख्याने शेती च्या सिंचना साठी होतो. जवळच्या कळमनुरी तालुक्यात
पेयजल उपलब्ध करन्यात साठी सुध्दा या जलाशयाचा उपयोग होतो.सदर धरण विदर्भातील असुन योग्य व्यवस्थापना अभावी यवतमाळ जिल्ह्यापेक्षा मराठवाड्यातील हिंगोली व नांदेड़ परीसरातील शेतीसाठी संचयीत
पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होतो.
[[मेहकर]] तालुक्यातील टाकळी जवळ [["पेनटाकळी"]] नावाने छोटे धरण बनवीले गेल्या मुळे ते धरण पूर्ण भरल्या नंतरच इसापुर धरनात पानी संचयन सुरू होते.
पर्यटन:-
सदर धरण व जवळील प्रदेश राज्यातील एक चांगले पर्यटन स्थळ आहे परंतु या कडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. राजकीय उदासिनते मुळे पर्यटनास वाव असुन सुद्धा पुरेसा फायदा महसुल विभाग किंवा स्थानिकांस होत नाही.
शासनाने जलाशय सभोवती [[इसापुर पक्षी अभयारण्य]] व नंतर [[इसापुर प्राणी अभयारण्य]] प्रकल्पास सुरुवात केली असल्याने जलाशया सभोवताली वेगवेगळे पक्षी, व प्राणी सहज पाहता येतात.
गावा लगत मुस्लिम संत (पिर)" फक्रोद्दिन चिश्ती उर्फ [[फकिर शाह" बाबा]] दरगाह आहे. संदल १६ फेब्रुवारी व ११ एप्रिल ला असतो; तरी भाविक भक्त, श्रद्धाळु नेहमी येत असतात.
धरणाच्या भिंतीला लागुन [[सातेफळ हनुमान मन्दिर]] असुन जवळच [[सैलानीबाग]] येथे (केटी खान) [[कासीम खान गांजापुरी]] च्या शेतात [[सैलानी दरबार दर्गाह]] आहे.
जवळच्या जंगलात तिन्ही बाजु ने जलाशय व एक बाजुस जमीन असलेल्या ठिकानी महादेवाचे जागृत [[अंचुळेश्वर मंदीर]] आहे.
राहण्याची व्यवस्था:-
राहण्यासाठी शासकीय विश्राम गृह असुन ; गावतही भाड्याने खोल्या मिळतात.
दळणवळण:-
जवळचे रेल्वे स्थानक रेल्वे स्टेशन [[हिंगोली]] ३० किमी अंतरावर आहे . [[हुजूर साहेब नांदेड]] पासुन ८० किमी
[[पुसद]] , [[हदगांव]]व [[उमरखेड]] पासुन थेट बस चालु आहे. राज्यमहामार्ग पाहुनी 3 कि मी तरावर असलेल्या या परिसरात बस सेवा उपलब्ध आहे. खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. {{महाराष्ट्रातील धरणे}}
[[वर्ग:नांदेड जिल्हा]]
[[वर्ग:नांदेड जिल्ह्यातील धरणे]]
[[वर्ग:अत्यंत छोटी पाने]]
brsewh1idbqqu8h7wa4a5uwhgthf8td
2141214
2141094
2022-07-29T09:02:37Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन ([[सदस्य:KiranBOT II/typos#गट १|अधिक माहिती]])
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट धरण
| नाव = इसापूर धरण
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = {{लेखनाव}}
| अधिकृत_नाव = {{लेखनाव}}
| उद्देश = सिंचन
| नदी_प्रवाह_नावे =
| स्थान =
| वार्षिक_पाऊस =
| लांबी =
| उंची =
| रुंदी =
| बांधकाम_आरंभ =
| उद्घाटन =
| पाडले =
| खर्च =
| ओलिताखालील_क्षेत्रफळ =
| जलाशय =
| जलाशय_क्षमता =
| जलसंधारण_क्षेत्रफळ =
| जलाशय_क्षेत्रफळ =
| स्थापित_उत्पादनक्षमता =
| टर्बाइने =
| महत्तम_उत्पादनक्षमता =
| वार्षिक_विद्युतनिर्मिती =
| पुलाचा_प्रकार =
| पुलाची_रुंदी =
| पूल_क्लिअरन्स =
| दैनंदिन_वाहतूक =
| पुलाचा_टोल =
| पूल_आयडी =
| नकाशा_क्यू =
| नकाशा_चित्र =
| नकाशा_रुंदी =
| नकाशा_शीर्षक =
| भौगोलिक_निर्देशांक =
| अक्षांश =
| रेखांश =
| व्यवस्थापन =
| संकेतस्थळ =
| संकीर्ण =
}}
भारतातील [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[हिंगोली]] आणि [[यवतमाळ]] ह्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर [[पुसद]] तालुक्यातील [[इसापुर]] गावानजीक हे धरण [[पैनगंगा नदी]]च्या स्रोताकडुन-मुखाकडचं पहिलं मातीचे मोठे धरण आहे.
पहा : [[महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या]]
पहा : [[महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे]]
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
इसापुर धरण हे एक संपुर्ण मातीचे धरण असुन. या करीता जवळ जवळ ४५ गाव संपादीत केली गेली आहे. सदर प्रकल्पास पुर्वी [[पूर्णा प्रकल्प]] म्हणून ही ओळखले जात असे. या धरणाच्या कामा करीता १२ गावे हिंगोली जिल्ह्यातील, १३ गावे यवतमाळ जिल्ह्यातील व उर्वरित उजाड गावे घेऊन धरण बांधण्यात आले आहे.
क्षेत्रफळ :- क्षेत्रफळा च्या दृष्टीने इसापुर धरण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील [संपूर्ण मातीच्या धरणा]] पैकी सर्वात मोठे धरण आहे. याची चतुसीमा पूर्व- पश्चिम ३० किमी तर उत्तर-दक्षीण ८ किमी आहे.
उपयोग:-
सदर धरणाच्या जलाशयाचा उपयोग प्रामुख्याने शेती च्या सिंचना साठी होतो. जवळच्या कळमनुरी तालुक्यात
पेयजल उपलब्ध करन्यात साठी सुद्धा या जलाशयाचा उपयोग होतो.सदर धरण विदर्भातील असुन योग्य व्यवस्थापना अभावी यवतमाळ जिल्ह्यापेक्षा मराठवाड्यातील हिंगोली व नांदेड़ परीसरातील शेतीसाठी संचयीत
पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होतो.
[[मेहकर]] तालुक्यातील टाकळी जवळ [["पेनटाकळी"]] नावाने छोटे धरण बनवीले गेल्या मुळे ते धरण पूर्ण भरल्या नंतरच इसापुर धरनात पानी संचयन सुरू होते.
पर्यटन:-
सदर धरण व जवळील प्रदेश राज्यातील एक चांगले पर्यटन स्थळ आहे परंतु या कडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. राजकीय उदासिनते मुळे पर्यटनास वाव असुन सुद्धा पुरेसा फायदा महसुल विभाग किंवा स्थानिकांस होत नाही.
शासनाने जलाशय सभोवती [[इसापुर पक्षी अभयारण्य]] व नंतर [[इसापुर प्राणी अभयारण्य]] प्रकल्पास सुरुवात केली असल्याने जलाशया सभोवताली वेगवेगळे पक्षी, व प्राणी सहज पाहता येतात.
गावा लगत मुस्लिम संत (पिर)" फक्रोद्दिन चिश्ती उर्फ [[फकिर शाह" बाबा]] दरगाह आहे. संदल १६ फेब्रुवारी व ११ एप्रिल ला असतो; तरी भाविक भक्त, श्रद्धाळु नेहमी येत असतात.
धरणाच्या भिंतीला लागुन [[सातेफळ हनुमान मन्दिर]] असुन जवळच [[सैलानीबाग]] येथे (केटी खान) [[कासीम खान गांजापुरी]] च्या शेतात [[सैलानी दरबार दर्गाह]] आहे.
जवळच्या जंगलात तिन्ही बाजु ने जलाशय व एक बाजुस जमीन असलेल्या ठिकानी महादेवाचे जागृत [[अंचुळेश्वर मंदीर]] आहे.
राहण्याची व्यवस्था:-
राहण्यासाठी शासकीय विश्राम गृह असुन ; गावतही भाड्याने खोल्या मिळतात.
दळणवळण:-
जवळचे रेल्वे स्थानक रेल्वे स्टेशन [[हिंगोली]] ३० किमी अंतरावर आहे . [[हुजूर साहेब नांदेड]] पासुन ८० किमी
[[पुसद]] , [[हदगांव]]व [[उमरखेड]] पासुन थेट बस चालु आहे. राज्यमहामार्ग पाहुनी 3 कि मी तरावर असलेल्या या परिसरात बस सेवा उपलब्ध आहे. खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. {{महाराष्ट्रातील धरणे}}
[[वर्ग:नांदेड जिल्हा]]
[[वर्ग:नांदेड जिल्ह्यातील धरणे]]
[[वर्ग:अत्यंत छोटी पाने]]
htj8igugug5scxobvs00d7qcw0yk6ys
राजशेखर (अभिनेता)
0
126321
2141086
2140991
2022-07-28T15:01:44Z
संतोष गोरे
135680
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|राजशेखर नावाचा मराठी चित्रपटअभिनेता|राजशेखर}}
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = राजशेखर
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = अभिनय
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट =[[चिमणी पाखरं]]
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}
'''राजशेखर''' हा [[मराठी चित्रपट]]अभिनेता होता. तो 'बाळू मामाच्या नावानं चांगभलं' (2005), 'थोडा तुम बदलो थोडा हम' (2004) आणि 'दागिना' (2002) या चित्रपटासाठी ओळखला जातो.
== प्रमुख चित्रपट ==
{| class="wikitable" style="text-align:center"
|-
! वर्ष
! चित्रपट
! भूमिका
|-
|2005
| बाळू मामाच्या नवन चांगभल
| अभिनेता
|-
| 2004
| थोडा तुम बदलो थोडा हम
| कोरिओग्राफर
|-
|2002
| दागिना
|अभिनेता
|-
|2002
|ओवाळणी
|अभिनेता
|-
|2002
| शांती ने केली क्रांती
|अभिनेता
|-
|2001
| बांगड्या भरा
|अभिनेता
|-
|2001
| चिमणी पाखरे
|अभिनेता
|-
|2001
|तांब्याचा विष्णुबाळा
|अभिनेता
|-
|2000
|आई शक्ती देवता
|अभिनेता
|-
|2000
|मी चेअरमन बोलतोय
|अभिनेता
|-
|2000
|सर्जा राजा
|अभिनेता
|-
|2000
|सत्ताधीश
|अभिनेता
|-
|2000
|सौभाग्यवती सरपंच
|अभिनेता
|}
==संदर्भ आणि नोंदी==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:मराठी अभिनेते]]
g5k7j4byqjfwkmxanjdza9k5rq33ehv
2141087
2141086
2022-07-28T15:03:33Z
संतोष गोरे
135680
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|राजशेखर नावाचा मराठी चित्रपटअभिनेता|राजशेखर}}
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = राजशेखर
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = जनार्दन गणपत भूतकर
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = अभिनय
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट =[[चिमणी पाखरं]]
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}
'''राजशेखर''' हा [[मराठी चित्रपट]]अभिनेता होता. तो 'बाळू मामाच्या नावानं चांगभलं' (2005), 'थोडा तुम बदलो थोडा हम' (2004) आणि 'दागिना' (2002) या चित्रपटासाठी ओळखला जातो.
== प्रमुख चित्रपट ==
{| class="wikitable" style="text-align:center"
|-
! वर्ष
! चित्रपट
! भूमिका
|-
|2005
| बाळू मामाच्या नवन चांगभल
| अभिनेता
|-
| 2004
| थोडा तुम बदलो थोडा हम
| कोरिओग्राफर
|-
|2002
| दागिना
|अभिनेता
|-
|2002
|ओवाळणी
|अभिनेता
|-
|2002
| शांती ने केली क्रांती
|अभिनेता
|-
|2001
| बांगड्या भरा
|अभिनेता
|-
|2001
| चिमणी पाखरे
|अभिनेता
|-
|2001
|तांब्याचा विष्णुबाळा
|अभिनेता
|-
|2000
|आई शक्ती देवता
|अभिनेता
|-
|2000
|मी चेअरमन बोलतोय
|अभिनेता
|-
|2000
|सर्जा राजा
|अभिनेता
|-
|2000
|सत्ताधीश
|अभिनेता
|-
|2000
|सौभाग्यवती सरपंच
|अभिनेता
|}
==संदर्भ आणि नोंदी==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:मराठी अभिनेते]]
p1wy9diuwhlh3q078xuxoxn6d1buijq
2141099
2141087
2022-07-28T15:52:56Z
संतोष गोरे
135680
/* प्रमुख चित्रपट */
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|राजशेखर नावाचा मराठी चित्रपटअभिनेता|राजशेखर}}
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = राजशेखर
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = जनार्दन गणपत भूतकर
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = अभिनय
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट =[[चिमणी पाखरं]]
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}
'''राजशेखर''' हा [[मराठी चित्रपट]]अभिनेता होता. तो 'बाळू मामाच्या नावानं चांगभलं' (2005), 'थोडा तुम बदलो थोडा हम' (2004) आणि 'दागिना' (2002) या चित्रपटासाठी ओळखला जातो.
== प्रमुख चित्रपट ==
{| class="wikitable" style="text-align:center"
|-
! वर्ष
! चित्रपट
! भूमिका
|-
|२००६
|नटले मी तुमच्यासाथी
|सर्जेराव
|-
|२००५
|हिरवा शालू
|अभिनेता
|-
|2005
| बाळू मामाच्या नवन चांगभल
| अभिनेता
|-
| 2004
| थोडा तुम बदलो थोडा हम
| कोरिओग्राफर
|-
|2002
| दागिना
|साहेबराव
|-
|2002
|ओवाळणी
|आमदार बाबूसाहेब पाटील
|-
|2002
| शांती ने केली क्रांती
|अभिनेता
|-
|2001
| बांगड्या भरा
|अभिनेता
|-
|2001
| चिमणी पाखरे
|अभिनेता
|-
|2001
|तांब्याचा विष्णुबाळा
|अभिनेता
|-
|2000
|आई शक्ती देवता
|भास्कर
|-
|2000
|मी चेअरमन बोलतोय
|अभिनेता
|-
|2000
|खतनाक
|दादासाहेब देसाई
|-
|2000
|सर्जा राजा
|अभिनेता
|-
|2000
|सत्ताधीश
|अभिनेता
|-
|2000
|सौभाग्यवती सरपंच
|अभिनेता
|-
|2000
|सत्ताधीश
|
|-
|2000
|तोचि एक समर्थ
|
|-
|१९९९
|प्रतिदाव
|
|-
|१९९९
|सौभाग्यवती सरपंच
|
|-
|१९९९
|तुच माझी सुहासिनी
|
|-
|१९९८
|सत्वपरीक्षा
|गावकरी
|-
|१९९७
|बहिणी बहिणी
|झिंगाटराव
|-
|१९९७
|सासुची माया
|
|-
|१९९६
|ऐशी आसावी सासू
|चंदाराव
|-
|१९९६
|दुर्गा आली घरा
|लालू
|-
|१९९६
|माया ममता
|बदामराव
|-
|१९९३
|शिवरायचि सून ताराराणी
|
|-
|
|जन्मठेप
|बरक्या
|-
|1993
|बाळा जो जो रे
|
|-
|1991
|धडकमार
|
|-
|1991
|पश्चताप
|
|-
| 1991
|प्रतिकार
|काळा वाघ
|-
| 1991
|जि.प
|
|-
| 1988
|उनाड मैना
|
|-
| 1987
|संत गजानन शेगावीचा
|
|-
| 1986
|मी अध्यक्ष बोलतोय
|
|-
| 1985
|हकीकत
|विद्याचरण (राजशेकर म्हणून)
|-
| 1984
|अत्तराचा फया
|
|-
| 1984
|चोराच्या मनात चांदणे
|
|-
| 1984
|माहेरची मानसे
|
|-
| 1984
|ठाकस महाठक
|
|-
| 1983
|थिंगी
|
|-
| 1983
| देवता
|
|-
| 1982
| कै गा सकळ
|
|-
| 1981
|बायने केला सरपंच खुळा
|
|-
| 1981
|जय तुळजा भवानी
|
|-
| 1981
|लाथ मारीन तीथे पाणी
|
|-
| 1980
|देवफुडे मानुस
|
|-
| 1980
|सुलावरची पोळी
|
|-
| 1980
|दारोडेखोर
|जहागीरदार श्यामराव
|-
| 1980
|गड जेजुरी जेजुरी
|
|-
| १९७९
|बायलवेडा
|
|-
| १९७९
|सुनबाई ओटी भरुन जा
|
|-
| 1978
|नेताजी पालकर
|इंगवले
|-
| 1975
|कराव त्यासा भारवा
|आनंदराव
|-
| 1975
|जोतिबाचा नवस
|बाळासाहेब
|-
| 1975
|भक्त पुंडलिक
|
|-
| 1974
|कार्तिकी
|
|-
| 1974
|लवकरच माझी सावित्री
|
|-
| 1973
|हात लावीन तीथे सोना
|
|-
| 1972
|कुंकू माझे भाग्याचे
|
|-
| १९७१
|असेच एक रात्र
|भुजंगराव
|-
| १९७१
|कसा काय पाटील बारा आहे का
|साहेबराव पाटील
|-
| १९७१
|लाखात आशी देखनी
|बाजीराव जगदाळे
|-
| 1970
|झाला महार पंढरीनाथ
|
|-
| 1970
|वर्णेचा वाघ
|
|-
| 1969
|मनाचा मुजरा
|
|-
| 1968
|धर्मकन्या
|लकोबा
|-
| 1968
|येती शहाणे राहतात
|
|-
| 1967
|बारा वर्षा 6 माहेने 3 दिवा
|
|-
| 1967
|देवा तुझी सोन्याची जेजुरी
|
|-
| 1967
|थांब लक्ष्मी कुंकू लावते
|
|-
| 1966
|हें नार रूप सुंदरी
|
|-
| 1965
| मल्हारी मार्तंड
|
|-
| 1964
| मराठा तितुका मेळवावा
|
|-
| 1964
|पाठलाग
|
|-
| 1964
|संत निवृत्ती ज्ञानदेव
|
|-
| 1962
|विठू माझा लेकुरवाला
|
|}
==संदर्भ आणि नोंदी==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:मराठी अभिनेते]]
8h4ygqotl660u9i5lzd9fna9yglokdc
2141101
2141099
2022-07-28T15:57:11Z
संतोष गोरे
135680
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|राजशेखर नावाचा मराठी चित्रपटअभिनेता|राजशेखर}}
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = राजशेखर
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = जनार्दन गणपत भूतकर
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = अभिनय
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट =[[चिमणी पाखरं]]
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}
'''राजशेखर''' हे [[मराठी चित्रपट| मराठी चित्रपटातील]] ज्येष्ठ अभिनेते आहेत. ते 'बाळू मामाच्या नावानं चांगभलं' (2005), 'थोडा तुम बदलो थोडा हम' (2004) आणि 'दागिना' (2002) या चित्रपटासाठी ओळखले जातात.
== प्रमुख चित्रपट <ref>https://m.imdb.com/name/nm1861682/</ref>==
{| class="wikitable" style="text-align:center"
|-
! वर्ष
! चित्रपट
! भूमिका
|-
|२००६
|नटले मी तुमच्यासाथी
|सर्जेराव
|-
|२००५
|हिरवा शालू
|अभिनेता
|-
|2005
| बाळू मामाच्या नवन चांगभल
| अभिनेता
|-
| 2004
| थोडा तुम बदलो थोडा हम
| कोरिओग्राफर
|-
|2002
| दागिना
|साहेबराव
|-
|2002
|ओवाळणी
|आमदार बाबूसाहेब पाटील
|-
|2002
| शांती ने केली क्रांती
|अभिनेता
|-
|2001
| बांगड्या भरा
|अभिनेता
|-
|2001
| चिमणी पाखरे
|अभिनेता
|-
|2001
|तांब्याचा विष्णुबाळा
|अभिनेता
|-
|2000
|आई शक्ती देवता
|भास्कर
|-
|2000
|मी चेअरमन बोलतोय
|अभिनेता
|-
|2000
|खतनाक
|दादासाहेब देसाई
|-
|2000
|सर्जा राजा
|अभिनेता
|-
|2000
|सत्ताधीश
|अभिनेता
|-
|2000
|सौभाग्यवती सरपंच
|अभिनेता
|-
|2000
|सत्ताधीश
|
|-
|2000
|तोचि एक समर्थ
|
|-
|१९९९
|प्रतिदाव
|
|-
|१९९९
|सौभाग्यवती सरपंच
|
|-
|१९९९
|तुच माझी सुहासिनी
|
|-
|१९९८
|सत्वपरीक्षा
|गावकरी
|-
|१९९७
|बहिणी बहिणी
|झिंगाटराव
|-
|१९९७
|सासुची माया
|
|-
|१९९६
|ऐशी आसावी सासू
|चंदाराव
|-
|१९९६
|दुर्गा आली घरा
|लालू
|-
|१९९६
|माया ममता
|बदामराव
|-
|१९९३
|शिवरायचि सून ताराराणी
|
|-
|
|जन्मठेप
|बरक्या
|-
|1993
|बाळा जो जो रे
|
|-
|1991
|धडकमार
|
|-
|1991
|पश्चताप
|
|-
| 1991
|प्रतिकार
|काळा वाघ
|-
| 1991
|जि.प
|
|-
| 1988
|उनाड मैना
|
|-
| 1987
|संत गजानन शेगावीचा
|
|-
| 1986
|मी अध्यक्ष बोलतोय
|
|-
| 1985
|हकीकत
|विद्याचरण (राजशेकर म्हणून)
|-
| 1984
|अत्तराचा फया
|
|-
| 1984
|चोराच्या मनात चांदणे
|
|-
| 1984
|माहेरची मानसे
|
|-
| 1984
|ठाकस महाठक
|
|-
| 1983
|थिंगी
|
|-
| 1983
| देवता
|
|-
| 1982
| कै गा सकळ
|
|-
| 1981
|बायने केला सरपंच खुळा
|
|-
| 1981
|जय तुळजा भवानी
|
|-
| 1981
|लाथ मारीन तीथे पाणी
|
|-
| 1980
|देवफुडे मानुस
|
|-
| 1980
|सुलावरची पोळी
|
|-
| 1980
|दारोडेखोर
|जहागीरदार श्यामराव
|-
| 1980
|गड जेजुरी जेजुरी
|
|-
| १९७९
|बायलवेडा
|
|-
| १९७९
|सुनबाई ओटी भरुन जा
|
|-
| 1978
|नेताजी पालकर
|इंगवले
|-
| 1975
|कराव त्यासा भारवा
|आनंदराव
|-
| 1975
|जोतिबाचा नवस
|बाळासाहेब
|-
| 1975
|भक्त पुंडलिक
|
|-
| 1974
|कार्तिकी
|
|-
| 1974
|लवकरच माझी सावित्री
|
|-
| 1973
|हात लावीन तीथे सोना
|
|-
| 1972
|कुंकू माझे भाग्याचे
|
|-
| १९७१
|असेच एक रात्र
|भुजंगराव
|-
| १९७१
|कसा काय पाटील बारा आहे का
|साहेबराव पाटील
|-
| १९७१
|लाखात आशी देखनी
|बाजीराव जगदाळे
|-
| 1970
|झाला महार पंढरीनाथ
|
|-
| 1970
|वर्णेचा वाघ
|
|-
| 1969
|मनाचा मुजरा
|
|-
| 1968
|धर्मकन्या
|लकोबा
|-
| 1968
|येती शहाणे राहतात
|
|-
| 1967
|बारा वर्षा 6 माहेने 3 दिवा
|
|-
| 1967
|देवा तुझी सोन्याची जेजुरी
|
|-
| 1967
|थांब लक्ष्मी कुंकू लावते
|
|-
| 1966
|हें नार रूप सुंदरी
|
|-
| 1965
| मल्हारी मार्तंड
|
|-
| 1964
| मराठा तितुका मेळवावा
|
|-
| 1964
|पाठलाग
|
|-
| 1964
|संत निवृत्ती ज्ञानदेव
|
|-
| 1962
|विठू माझा लेकुरवाला
|
|}
==संदर्भ आणि नोंदी==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे==
{{imdb name |1861682|राजशेखर}}
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:मराठी अभिनेते]]
k84q4l9xde8tk1isr1vvqzoiftz97sw
2141104
2141101
2022-07-28T16:04:54Z
संतोष गोरे
135680
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|राजशेखर नावाचा मराठी चित्रपटअभिनेता|राजशेखर}}
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = राजशेखर
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = जनार्दन गणपत भूतकर
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक|1936|11|8}}
| जन्म_स्थान = गडहिंग्लज
| मृत्यू_दिनांक ={{मृत्यू दिनांक आणि वय|2005|12|25|1936|11|8}}
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = अभिनय
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट =[[चिमणी पाखरं]]
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}
'''राजशेखर''' हे [[मराठी चित्रपट| मराठी चित्रपटातील]] ज्येष्ठ अभिनेते होते. ते 'बाळू मामाच्या नावानं चांगभलं' (2005), 'थोडा तुम बदलो थोडा हम' (2004) आणि 'दागिना' (2002) या चित्रपटासाठी ओळखले जातात.
== प्रमुख चित्रपट <ref>https://m.imdb.com/name/nm1861682/</ref>==
{| class="wikitable" style="text-align:center"
|-
! वर्ष
! चित्रपट
! भूमिका
|-
|२००६
|नटले मी तुमच्यासाथी
|सर्जेराव
|-
|२००५
|हिरवा शालू
|अभिनेता
|-
|2005
| बाळू मामाच्या नवन चांगभल
| अभिनेता
|-
| 2004
| थोडा तुम बदलो थोडा हम
| कोरिओग्राफर
|-
|2002
| दागिना
|साहेबराव
|-
|2002
|ओवाळणी
|आमदार बाबूसाहेब पाटील
|-
|2002
| शांती ने केली क्रांती
|अभिनेता
|-
|2001
| बांगड्या भरा
|अभिनेता
|-
|2001
| चिमणी पाखरे
|अभिनेता
|-
|2001
|तांब्याचा विष्णुबाळा
|अभिनेता
|-
|2000
|आई शक्ती देवता
|भास्कर
|-
|2000
|मी चेअरमन बोलतोय
|अभिनेता
|-
|2000
|खतनाक
|दादासाहेब देसाई
|-
|2000
|सर्जा राजा
|अभिनेता
|-
|2000
|सत्ताधीश
|अभिनेता
|-
|2000
|सौभाग्यवती सरपंच
|अभिनेता
|-
|2000
|सत्ताधीश
|
|-
|2000
|तोचि एक समर्थ
|
|-
|१९९९
|प्रतिदाव
|
|-
|१९९९
|सौभाग्यवती सरपंच
|
|-
|१९९९
|तुच माझी सुहासिनी
|
|-
|१९९८
|सत्वपरीक्षा
|गावकरी
|-
|१९९७
|बहिणी बहिणी
|झिंगाटराव
|-
|१९९७
|सासुची माया
|
|-
|१९९६
|ऐशी आसावी सासू
|चंदाराव
|-
|१९९६
|दुर्गा आली घरा
|लालू
|-
|१९९६
|माया ममता
|बदामराव
|-
|१९९३
|शिवरायचि सून ताराराणी
|
|-
|
|जन्मठेप
|बरक्या
|-
|1993
|बाळा जो जो रे
|
|-
|1991
|धडकमार
|
|-
|1991
|पश्चताप
|
|-
| 1991
|प्रतिकार
|काळा वाघ
|-
| 1991
|जि.प
|
|-
| 1988
|उनाड मैना
|
|-
| 1987
|संत गजानन शेगावीचा
|
|-
| 1986
|मी अध्यक्ष बोलतोय
|
|-
| 1985
|हकीकत
|विद्याचरण (राजशेकर म्हणून)
|-
| 1984
|अत्तराचा फया
|
|-
| 1984
|चोराच्या मनात चांदणे
|
|-
| 1984
|माहेरची मानसे
|
|-
| 1984
|ठाकस महाठक
|
|-
| 1983
|थिंगी
|
|-
| 1983
| देवता
|
|-
| 1982
| कै गा सकळ
|
|-
| 1981
|बायने केला सरपंच खुळा
|
|-
| 1981
|जय तुळजा भवानी
|
|-
| 1981
|लाथ मारीन तीथे पाणी
|
|-
| 1980
|देवफुडे मानुस
|
|-
| 1980
|सुलावरची पोळी
|
|-
| 1980
|दारोडेखोर
|जहागीरदार श्यामराव
|-
| 1980
|गड जेजुरी जेजुरी
|
|-
| १९७९
|बायलवेडा
|
|-
| १९७९
|सुनबाई ओटी भरुन जा
|
|-
| 1978
|नेताजी पालकर
|इंगवले
|-
| 1975
|कराव त्यासा भारवा
|आनंदराव
|-
| 1975
|जोतिबाचा नवस
|बाळासाहेब
|-
| 1975
|भक्त पुंडलिक
|
|-
| 1974
|कार्तिकी
|
|-
| 1974
|लवकरच माझी सावित्री
|
|-
| 1973
|हात लावीन तीथे सोना
|
|-
| 1972
|कुंकू माझे भाग्याचे
|
|-
| १९७१
|असेच एक रात्र
|भुजंगराव
|-
| १९७१
|कसा काय पाटील बारा आहे का
|साहेबराव पाटील
|-
| १९७१
|लाखात आशी देखनी
|बाजीराव जगदाळे
|-
| 1970
|झाला महार पंढरीनाथ
|
|-
| 1970
|वर्णेचा वाघ
|
|-
| 1969
|मनाचा मुजरा
|
|-
| 1968
|धर्मकन्या
|लकोबा
|-
| 1968
|येती शहाणे राहतात
|
|-
| 1967
|बारा वर्षा 6 माहेने 3 दिवा
|
|-
| 1967
|देवा तुझी सोन्याची जेजुरी
|
|-
| 1967
|थांब लक्ष्मी कुंकू लावते
|
|-
| 1966
|हें नार रूप सुंदरी
|
|-
| 1965
| मल्हारी मार्तंड
|
|-
| 1964
| मराठा तितुका मेळवावा
|
|-
| 1964
|पाठलाग
|
|-
| 1964
|संत निवृत्ती ज्ञानदेव
|
|-
| 1962
|विठू माझा लेकुरवाला
|
|}
==संदर्भ आणि नोंदी==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे==
{{imdb name |1861682|राजशेखर}}
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:मराठी अभिनेते]]
1tb39xsuj4q5eaq0rl18zuhe4x7h3p0
2141216
2141104
2022-07-29T09:13:51Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — उकार ([[सदस्य:KiranBOT II/typos#उकार|अधिक माहिती]])
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|राजशेखर नावाचा मराठी चित्रपटअभिनेता|राजशेखर}}
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = राजशेखर
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = जनार्दन गणपत भूतकर
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक|1936|11|8}}
| जन्म_स्थान = गडहिंग्लज
| मृत्यू_दिनांक ={{मृत्यू दिनांक आणि वय|2005|12|25|1936|11|8}}
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = अभिनय
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट =[[चिमणी पाखरं]]
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}
'''राजशेखर''' हे [[मराठी चित्रपट| मराठी चित्रपटातील]] ज्येष्ठ अभिनेते होते. ते 'बाळू मामाच्या नावानं चांगभलं' (2005), 'थोडा तुम बदलो थोडा हम' (2004) आणि 'दागिना' (2002) या चित्रपटासाठी ओळखले जातात.
== प्रमुख चित्रपट <ref>https://m.imdb.com/name/nm1861682/</ref>==
{| class="wikitable" style="text-align:center"
|-
! वर्ष
! चित्रपट
! भूमिका
|-
|२००६
|नटले मी तुमच्यासाथी
|सर्जेराव
|-
|२००५
|हिरवा शालू
|अभिनेता
|-
|2005
| बाळू मामाच्या नवन चांगभल
| अभिनेता
|-
| 2004
| थोडा तुम बदलो थोडा हम
| कोरिओग्राफर
|-
|2002
| दागिना
|साहेबराव
|-
|2002
|ओवाळणी
|आमदार बाबूसाहेब पाटील
|-
|2002
| शांती ने केली क्रांती
|अभिनेता
|-
|2001
| बांगड्या भरा
|अभिनेता
|-
|2001
| चिमणी पाखरे
|अभिनेता
|-
|2001
|तांब्याचा विष्णुबाळा
|अभिनेता
|-
|2000
|आई शक्ती देवता
|भास्कर
|-
|2000
|मी चेअरमन बोलतोय
|अभिनेता
|-
|2000
|खतनाक
|दादासाहेब देसाई
|-
|2000
|सर्जा राजा
|अभिनेता
|-
|2000
|सत्ताधीश
|अभिनेता
|-
|2000
|सौभाग्यवती सरपंच
|अभिनेता
|-
|2000
|सत्ताधीश
|
|-
|2000
|तोचि एक समर्थ
|
|-
|१९९९
|प्रतिदाव
|
|-
|१९९९
|सौभाग्यवती सरपंच
|
|-
|१९९९
|तुच माझी सुहासिनी
|
|-
|१९९८
|सत्वपरीक्षा
|गावकरी
|-
|१९९७
|बहिणी बहिणी
|झिंगाटराव
|-
|१९९७
|सासुची माया
|
|-
|१९९६
|ऐशी आसावी सासू
|चंदाराव
|-
|१९९६
|दुर्गा आली घरा
|लालू
|-
|१९९६
|माया ममता
|बदामराव
|-
|१९९३
|शिवरायचि सून ताराराणी
|
|-
|
|जन्मठेप
|बरक्या
|-
|1993
|बाळा जो जो रे
|
|-
|1991
|धडकमार
|
|-
|1991
|पश्चताप
|
|-
| 1991
|प्रतिकार
|काळा वाघ
|-
| 1991
|जि.प
|
|-
| 1988
|उनाड मैना
|
|-
| 1987
|संत गजानन शेगावीचा
|
|-
| 1986
|मी अध्यक्ष बोलतोय
|
|-
| 1985
|हकीकत
|विद्याचरण (राजशेकर म्हणून)
|-
| 1984
|अत्तराचा फया
|
|-
| 1984
|चोराच्या मनात चांदणे
|
|-
| 1984
|माहेरची मानसे
|
|-
| 1984
|ठाकस महाठक
|
|-
| 1983
|थिंगी
|
|-
| 1983
| देवता
|
|-
| 1982
| कै गा सकळ
|
|-
| 1981
|बायने केला सरपंच खुळा
|
|-
| 1981
|जय तुळजा भवानी
|
|-
| 1981
|लाथ मारीन तीथे पाणी
|
|-
| 1980
|देवफुडे मानुस
|
|-
| 1980
|सुलावरची पोळी
|
|-
| 1980
|दारोडेखोर
|जहागीरदार श्यामराव
|-
| 1980
|गड जेजुरी जेजुरी
|
|-
| १९७९
|बायलवेडा
|
|-
| १९७९
|सुनबाई ओटी भरून जा
|
|-
| 1978
|नेताजी पालकर
|इंगवले
|-
| 1975
|कराव त्यासा भारवा
|आनंदराव
|-
| 1975
|जोतिबाचा नवस
|बाळासाहेब
|-
| 1975
|भक्त पुंडलिक
|
|-
| 1974
|कार्तिकी
|
|-
| 1974
|लवकरच माझी सावित्री
|
|-
| 1973
|हात लावीन तीथे सोना
|
|-
| 1972
|कुंकू माझे भाग्याचे
|
|-
| १९७१
|असेच एक रात्र
|भुजंगराव
|-
| १९७१
|कसा काय पाटील बारा आहे का
|साहेबराव पाटील
|-
| १९७१
|लाखात आशी देखनी
|बाजीराव जगदाळे
|-
| 1970
|झाला महार पंढरीनाथ
|
|-
| 1970
|वर्णेचा वाघ
|
|-
| 1969
|मनाचा मुजरा
|
|-
| 1968
|धर्मकन्या
|लकोबा
|-
| 1968
|येती शहाणे राहतात
|
|-
| 1967
|बारा वर्षा 6 माहेने 3 दिवा
|
|-
| 1967
|देवा तुझी सोन्याची जेजुरी
|
|-
| 1967
|थांब लक्ष्मी कुंकू लावते
|
|-
| 1966
|हें नार रूप सुंदरी
|
|-
| 1965
| मल्हारी मार्तंड
|
|-
| 1964
| मराठा तितुका मेळवावा
|
|-
| 1964
|पाठलाग
|
|-
| 1964
|संत निवृत्ती ज्ञानदेव
|
|-
| 1962
|विठू माझा लेकुरवाला
|
|}
==संदर्भ आणि नोंदी==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे==
{{imdb name |1861682|राजशेखर}}
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:मराठी अभिनेते]]
ptfq7ip1u05g9hhqrr3s119yom9tlfn
फोक्सवागन टाइप २ (टी२)
0
126716
2141169
1940871
2022-07-29T00:08:53Z
अभय नातू
206
माहिती
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
[[File:1973-1980 Volkswagen Kombi (T2) van 01.jpg{{!}}250px{{!}}thumb{{!}}{{लेखनाव}}]]
'''फोक्सवागन टाइप २ (टी२)''' हे [[फोक्सवागन]] या कंपनीचे व्हॅन प्रकारचे वाहन असून ते इ.स. १९६७ ते इ.स. १९९६ ([[ब्राझील]]मध्ये अजूनही) पर्यंत उत्पादित केले गेले होते. चालकासमोरील काच दोन भागांत असलेला हा टाइप २चा पहिला उपप्रकार होता.
== हे सुद्धा पहा ==
* [[फोक्सवागन टाइप २ (टी३)]]
[[वर्ग:फोक्सवागन]]
m3oln29jdcww7eeb8uo20vshgcxkln2
भगवानबाबा
0
128678
2141225
2099358
2022-07-29T10:40:48Z
117.229.171.12
I want to correct the birth date of your guru please do it 🙏
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट हिंदू संत
| नाव = संत भगवानबाबा
| चित्र = Bhagawanbaba.png
| चित्र_title = संत भगवानबाबा
| मूळ_पूर्ण_नाव = आबाजी तुबाजी सानप
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक |1896| 08/31}}
| जन्म_स्थान = सुपे सावरगाव, [[पाटोदा]], [[बीड]], [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक ={{मृत्यू दिनांक आणि वय|1965|01|18|1896|07|29}}
|मृत्यू_स्थान= [[रुबी हॉल क्लिनिक]], [[पुणे]]
| गुरू = {{*}} [[एकनाथ|संत एकनाथ]],<br>{{*}}[[तुकाराम|संत तुकाराम]],<br>{{*}}[[गीतेबाबा दिघुळकर]],<br>{{*}}[[माणिकबाबा]],<br>{{*}} [[बंकटस्वामी]]
| शिष्य = [[भीमसिंह महाराज]]
| संबंधित_तीर्थक्षेत्रे = [[भगवानगड]]
| तळटिपा =
}}
'''आबाजी तुबाजी सानप''' प्रचलित नाव श्री संत '''भगवानबाबा''' (''जन्म'' : [[२९ जुलै]], [[इ.स. १८९६]] ''मृत्यू'' : [[१८ जानेवारी]], [[इ.स. १९६५]] ) हे महाराष्ट्रातील [[वारकरी संप्रदाय|वारकरी संप्रदायातील]] संत आहेत.
राष्ट्रसंत भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. [[भक्तिमार्ग]], [[कर्ममार्ग]] व [[ज्ञानमार्ग]] यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. [[कीर्तनकार]] म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी [[मराठवाडा]], [[विदर्भ]] , [[तेलंगणा]], [[आंध्रप्रदेश]], [[कर्नाटक|कर्नाटकातील]] काही भाग व [[पश्चिम महाराष्ट्र|पश्चिम महाराष्ट्रासह]] उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी वार्षिक नारळी सप्ताहाची स्थापना केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.globalmarathi.com/20101215/5196390036716621748.htm
| title =वंजारी संत - भगवान बाबा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[http://www.globalmarathi.com]
| दिनांक =१५ डिसेंबर २०१०
| ॲक्सेसदिनांक =३१ जुलै २०१२
}}</ref>
==सानप घराण्याची पूर्वपीठिका==
भगवानबाबा हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[वंजारी]] जातीत जन्मले होते. त्यांच्या आईचे नाव कौतिकाबाई आणि वडिलांचे नाव तुबाजीराव सानप असे होते. तुबाजीराव सानप यांच्या घरात पाटीलकी होती, म्हणून ते आडनावाच्या पाठीमागे पाटील असे उपनाम लावीत. घराण्यात अनेक पिढ्यांपासून विठ्ठलभक्ती आणि पंढरपूरची वारी होती. त्यांच्या घराण्याचे मूळ गाव [[अहमदनगर|नगर]] जिल्ह्यातील शिकरडीपारडी होय; पण त्यांचे पूर्वज [[बीड]] जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यांतल्या '''सुपे घाट सावरगाव''' या गावी स्थायिक झाले होते.
== जन्म आणि बालपण ==
[[बीड]] जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यांतल्या सुपे घाट सावरगाव येथे श्रावण कृष्ण पंचमी, शके १८१८ (२९ जुलै, इ.स. १८९६), सोमवार रोजी सूर्योदयाच्या समयी भगवानबाबांचा जन्म झाला. बारशाच्यावेळी मुलाचे नाव 'आबा' किंवा 'आबाजी' ठेवण्यात आले. त्यामुळे भगवानबाबांचे पूर्ण नाव आबाजी तुबाजी सानप. ते कौतिकाबाई आणि तुबाजीराव यांचे पाचवे अपत्य होते.
गावात चौथीपर्यंत शाळा होती. तेव्हा गुरुजींच्या सांगण्यावरून पुढील शिक्षणासाठी त्यांना त्यांच्या मामाच्या गावी लोणी, ता. शिरूर, जि. बीड येथे पाठवले गेले. अधिक शिक्षणसोयी नसल्याने आबाजी पुन्हा गावाकडे परत आला. ग्रामीणभागात रीतीरिवाजानुसार गुरेढोरे राखायला जात. आबाजीला शेती व गुरांची निगराणी राखायला फार आवडत असे. घरात धार्मिक वातावरण असल्यामुळे उपजतच आबाजीला आध्यात्मिक ज्ञानाची व विठ्ठलनामाची आवड निर्माण झाली. आबाजी घरी शेतीकाम सांभाळून विठ्ठलभक्ती करीत असे. त्यांनी पंढरपुर दिंडीस जाण्यास सुरुवात केली. दिघुळ येथील प्रख्यात वारकरी गितेबाबा यांच्या सोबत प्रथम दिंडीस गेले. 'पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन झाले तर जीवनाचे कल्याण होते' अशी त्यांच्या परिवारात आणि आसपासच्या समाजात समजूत असल्याने त्यांनी गीतेबाबा दिघुळकरांसोबत पंढरपूरची वारी केली. त्यासाठी ते वयाच्या ५-६व्या वर्षी घर सोडून पायी चालत पंढरपूरला गेले. पहिल्या वारीच्या शेवटीच पंढरपुरात पोहोचल्यावर त्यांनी संपूर्ण जीवन विठ्ठलचरणी अर्पण करण्याचे ठरविले. त्यांनी गीतेबाबानाच आध्यात्मिक गुरू मानले. पंढरपूरच्या वारीवरून गावी परतल्यावर आबाजी घरी परत गेला नाही. गावातील हनुमान मंदिरात जाऊन बसला. घरच्यांना ही बातमी कळताच ते मंदिरात आले. तेव्हा लहान आबाजीने तुळशीमाळ घालण्यासाठी आग्रह केला. लहान आबाजीचे भगवंताविषयी असलेले प्रेम पाहून घरच्यांनी आग्रह स्वीकारला आणि नंतर आबाजी घरी परत आला.
आबाजीचे पूर्वज हे लहानपणापासून नारायणगडाचे उपासक होते. नारायणगडाचे महंत हे त्यांचे वंशपरंपरागत गुरू होते. तत्कालीन नारायणगडाच्या गादीवर माणिकबाबा होते. आबाजीचे आईवडील नेमाने माणिकबाबाच्या दर्शनासाठी नारायणगडावर येत. एकदा आबाजीचे आईवडील त्याला घेऊन विजयादशमीच्या दिवशी नारायणगडावर आले. आबाजीने माणिकबाबांना गुरुपदेश द्या असे म्हटले. त्यावर अल्पवयात गुरुपदेश देता येत नाही असे माणिकबाबा म्हणाले, पण आबाजीच्या मनाचे समाधान झाले नाही. माणिकबाबांनी घेतलेल्या शिष्यत्वाच्या परीक्षेत आबाजी उत्तीर्ण झाले म्हणून माणिकबाबांनी आबाजीला अनुग्रह दिला आणि गुरुपदेश केला. नंतर माणिकबाबांनी आबाजीचे नाव 'भगवान' ठेवले.
असे सांगितले जाते की पंढरपुरला गेल्यानंतर तेथेच त्यांची भेट नारायणगड येथील माणिकबाबांशी झाली व ते सांप्रदायिक शिक्षणासाठी नारायणगडी गेले. माणिकबाबा हे त्यांचे गुरू होय. त्यानंतर भगवानबाबा पुढील शिक्षणासाठी आळंदीतील ह.भ.प. श्री बंकट स्वामी यांच्याकडे गेले. त्यानंतर ते पुन्हा नारायणगडावर आले. त्यावेळी भगवानबाबांचे वय २१ वर्षे होते. त्यानंतर भगवानबाबा नारायणगडाचे महंत झाले व त्यांनी तेथे वारी, नारळी सप्ताह असे अनेक धार्मिक कार्यक्रम राबवले.
== गुरू परंपरा ==
भगवानगडाच्या मान्यतेनुसार भगवानबाबाची गुरुपरंपरा पुढील प्रमाणे आहे.
[[नारायण]] [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] [[ब्रह्मदेव]] [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] [[अत्रि|अत्री ऋषी]] [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] [[दत्तात्रेय]] [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] [[जनार्दनस्वामी]] [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] [[एकनाथ|संत एकनाथ]] [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] गावोबा किंवा नित्यानंद [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] अनंत [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] दयानंद स्वामी पैठणकर [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] आनंदॠषी [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] नगदनारायण महाराज [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] महादेव महाराज (पहिले) [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] शेटीबाबा (दादासाहेब महाराज) [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] गोविंद महाराज [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] नरसू महाराज [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] महादेव महाराज (दुसरे) [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] माणिकबाबा [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] '''भगवानबाबा'''
<ref name="santeknath.org">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://santeknath.org/shishya%20parampara.html
| title =शिष्य परंपरा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक =१३ सप्टेंबर २०१२
| ॲक्सेसदिनांक =१३ सप्टेंबर २०१२
}}</ref>
भगवान बाबा आणखी काही विठ्ठलभक्तांना आपले गुरू मानत. बाबांचे हे गुरू असे
* भगवानबाबा यांना तुळशीमाळ घालणारे गुरू - [[गीतेबाबा दिघुळकर]]
* भगवानबाबा यांना आध्यात्मिक उपदेश देणारे गुरू - [[माणिकबाबा]]
* भगवानबाबांचे अध्यात्मज्ञान देणारे गुरू - [[बंकटस्वामी]] महाराज
* भगवानबाबांचे पारमार्थिक गुरू - संत [[एकनाथ]]
* भगवानबाबांचे नाथ/पैठणकर फडाचे गुरू - संत [[एकनाथ]]<ref name="santeknath.org"/>
* संत श्री [[वामनभाऊ महाराज]] यांना भगवानबाबा थोरले बंधू मानत.
त्यांनी पारमार्थिक गुरू संत [[नामदेव]]बाबांना मानले होते व त्यांच्या दर्शनासाठी श्री सदगुरू मठ, मेहकरी येथे भगवानबाबा जात असत. संत [[नामदेव]]बाबांच्या वैकुंठवासानंतर त्यांच्या चाळिसाव्या हरिनाम सप्ताहाचे [[कीर्तन]] भगवानबाबांनीच केले होते.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.ahmednagarpride.com/shri_sadguru_math_mehkari_ahmednagar.html
| title =श्री सदगुरु मठ, मेहकरी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक =२० सप्टेंबर २०१२
| ॲक्सेसदिनांक =२० सप्टेंबर २०१२
}}</ref>
=== शिक्षण ===
एकदा श्री बंकट स्वामी हे नारायणगडावर आले असताना, माणिकबाबांनी भगवानबाबांना बंकटस्वामींच्या स्वाधीन केले. बंकटस्वामींनी भगवानबाबांना आळंदी येथील वारकरी संस्थेत नेले. बंकटस्वामीच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. तेथे त्यांनी संन्यासी धर्म स्वीकारला.
== नारायणगडावरील कार्य==
आळंदीवरून नारायणगडावर भगवानबाबा परत आल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी पंचक्रोशीतील भाविक येऊ लागले. त्याच सुमारास बंकटस्वामींच्या [[कीर्तन]] प्रसारासाठी वार्ता कानी पडल्याने त्यांनी प्रभावित होऊन समाजप्रबोधन करण्याचा निश्चय केला. भगवानबाबा भाविकांच्या आग्रहास्तव [[कीर्तन]] करू लागले.
इ.स.१९१८ साली त्यांनी नारायणगड ते [[पंढरपूर]] अशी पायी दिंडी चालू केली. तेव्हापासून नारायणगडाला 'धाकटी पंढरी' म्हणतात. इ.स.१९२७ साली नाथषष्ठीनिमित्त पैठणपर्यंत दिंडी चालू केली. पुढे सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले. सप्ताहात [[भजन]], [[कीर्तन]], [[प्रवचन]], कथाकथन, हरिनामजप व गाथापारायणे होत. पहिला अखंड हरिनाम सप्ताह इ.स.१९३४ साली पखालडोह या ठिकाणी केला. भगवानबाबा नारायणगडावर असेपर्यंत १७ हरिनाम सप्ताह झाले.
भगवानबाबांचे गुरू नारायणगडाचे माणिकबाबा आजारी असल्याची बातमी भगवानबाबांना कळली तसे ताबडतोब ते नारायणगडावर आले. माणिकबाबांनी हात उंचावून भगवानबाबांना जवळ बोलवले. 'भगवान, तुझ्यावर गडाची आता सर्व जबाबदारी राहील' असे सांगितले. ज्येष्ठ शु. १३ शके १८५९, (इ.स. १९३७) रोजी माणिकबाबांनी आपला देह ठेवला.
भगवानबाबांवर लोभाचा आळ घेतल्यावर त्यांनी नारायणगड सोडला. खरवंडी येथील बाजीराव पाटील भगवानबाबांना धौम्यगडावर घेऊन गेले. भगवानबाबांनी आसपासच्या गावात जाऊन लोकांना वारकरी संप्रदायाकडे वळविले.
==धौम्यगडाचा जीर्णोद्धार==
गड उभारणीचे काम सुरू झाले, बाबा स्वतः वास्तुशास्त्रात निपुण होते. विशेष म्हणजे गडाचे संपूर्ण बांधणी पाषाणात असून लाकडाचा वापर न करता केलेले आहे. ओवऱ्यांसाठी [[नवगण राजुरी]] येथील राजूबाईच्या डोंगरावरून पाषाणखांडे आणले होते. सर्व पाषाणखांडे बैलगाडीने आणले गेले आणि त्यांनी चौकोनी चिऱ्यांचे रूप दिले गेले. गड उभारणीच्या कामाला आजूबाजूच्या परिसरातील भक्तगणांनी भरभरून मदत केली. स्त्रियांनी स्वतःचे दागदागिने, अलंकार, आभूषणे दिली आणि बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला. प्रत्येक भक्तगण या कार्याला हातभार लावत होते. भक्तगणांनी घरून स्वतःच्या भाकरी-भाजी आणून, रात्रंदिवस गडाचे बांधकाम पार पाडले. पाहता पाहता भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड ही अत्यंत विस्तीर्ण प्रचंड भव्य वास्तू नावारूपास आली. उत्कृष्ट वास्तुशिल्पकलेचा हा एक अलौकिक आविष्कार आहे. त्यांच्या संकल्पनेतूनच धौम्यगडाचा जीर्णोद्धाराची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ ही रोवली गेली व भक्तीच्या गडाची स्थापना झाली. त्यानंतर खऱ्या अर्थाने धौम्यगडाचा कायापालट झाल्याचे पहावयास मिळाले. त्यांनी रस्त्यांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकत रस्ता विकास करण्यावर भर दिला. भक्तांना एकत्र करून श्रमदानाने धौम्यगड ते पायथ्याच्या खरवंडी गाव रस्ता करण्याचे काम पूर्ण झाले.
पुढे इ.स. १९५८ मध्ये स्वामी [[सहजानंद सरस्वती]], [[शंकर वामन दांडेकर|ह.भ.प. मामासाहेब दांडेकर]] आणि [[बाळासाहेब भारदे]] यांच्या हस्ते [[विठ्ठल|विठ्ठलाच्या]] मूर्तीची देवळात प्रतिष्ठापना केली. गडाचे उद्घाटन [[मुंबई इलाखा|मुंबई प्रांताचे]] तत्कालीन मुख्यमंत्री [[यशवंतराव चव्हाण]] यांच्या हस्ते १ मे १९५८ रोजी झाले. यावेळी मुख्यमंत्री [[यशवंतराव चव्हाण]] बोलताना म्हणाले की, ‘‘धर्मरक्षणासाठी भगवानबाबांनी भक्तांना एकत्र करून शास्त्राच्या आधाराने भक्तीचा गड उभारण्याचे काम केले आहे. आजपासून धौम्यगड हा [[भगवानगड]] म्हणून ओळखला जावा.’’ तेव्हापासून धौम्यगडाचे नाव [[भगवानगड]] असे पडले. याचवेळेस बाबांच्या संकल्पनेतून भगवान विद्यालयाने आकार घेतला. शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून गडावर भगवान विद्यालयाची कोनशिला बसविली आहे. वाड्या, पाड्या, तांड्यांवरील मुले या ठिकाणी शिक्षणासाठी आहेत.
<ref name ="श्रीक्षेत्र भगवानगड">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.lokprabha.com/20090116/utsav.htm
| title =श्रीक्षेत्र भगवानगड
| भाषा =मराठी
| प्रकाशक =लोकप्रभा
| दिनांक =११ जानेवारी २०१०
| ॲक्सेसदिनांक =३१ जुलै २०१२
}}</ref>
==पालखी==
भगवानबाबांनी आपल्या कार्यातील बराच काळ नारायणगडावर व [[भगवानगड|भगवानगडावर]] व्यतीत केला असला तरीही कीर्तन कारणे भगवानबाबांची भ्रमंती पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे. भगवानबाबांनी पंढरपूर, आळंदी, पैठणवारीच्या पालखीची प्रथा पाडली. भगवानबाबा आपल्या भाविक भक्तांसोबत दरवर्षी नित्यनेमाने आषाढीवारीच्या निमित्ताने [[पंढरपूर]] येथे जात असत. ही पालखी पंढरपूरला भगवानबाबांच्या पादुका घेऊन भारजवाडी, खरवंडी, करंजवण, पाटोदा, भूम, कुर्डूवाडी, परंडा या मार्गाने जाते. पादुकास्थान येथे आपल्या गुरुपरंपरेची सेवा म्हणून संत [[एकनाथ]] महाराजांच्या पालखीला आडवे जाण्याचा मान या दिंडीस आहे. भगवानबाबा [[भगवानगड|भगवानगडावर]] असताना पालखीकरिता हत्ती, घोडे, अंबारीसह सर्व लवाजमा असे. [[भगवानगड|भगवानगडाची]] पालखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालखीसोबत मराठवाड्याचे असंख्य वारकरी पंढरपूर वारीला निघतात. दरवर्षी वारकरी परंपरेनुसार हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, शान्तिब्रह्म श्री एकनाथमहाराज की जय , भगवानबाबा की जय’चा नामस्मरण करीत भगव्या पताका खांद्यावर घेऊन वारीमध्ये सहभागी होतात. भगवानबाबांना आपल्या परंपरेचा अभिमान होता. ’मी श्रीएकनाथमहाराजांच्या पैठणकर फडाचा टाळकरी आहे’ असे ते म्हणत. नाथसंस्थान पैठण येथे पालखी व नाथषष्ठी दिंडीचा भगवानगडास मान आहे.
संत श्री [[एकनाथ]] महाराज संस्थान [[पैठण]] येथे नाथषष्ठी [[दिंडी]]चा मान [[भगवानगड]]<nowiki/>ला आहे. नाथषष्ठीनिमित्त ‘भानुदास एकनाथ’चा नामस्मरण करत भगव्या पताका घेऊन पालखी श्रीक्षेत्र पैठण येथे एकनाथ मंदिरात जातात. दक्षिण गंगा असलेल्या [[गोदावरी]] पात्रात पवित्र स्नान करून वारकरी संत श्री [[एकनाथ]] दर्शन घेतात. पालखीत एकनाथ वारीसाठी भाविकांचा ओघ सुरूच आहे. [[भगवानगड|भगवानगडाची]] पालखीत दर्शनासाठी गर्दी करत व या निमित्ताने पालखी भाविक भक्तांनी फुलून जात आहे.
== व्यक्तिमत्त्व==
भगवानबाबांची वेशभूषा तत्कालीन जनसामान्य लोकांसारखीच होती. त्यांची राहणी साधी व विचारसरणी उच्च होती. श्री संत भगवानबाबा पांढरेशुभ्र साधे धोतर, पांढराशुभ्र सदरा, पांढरा फेटा वापरत. कधी गुडघ्यापर्यंत पोचणारा कोट घालत. रुंद, भव्य कपाळ, कपाळावर गंध, गळ्यात तुळशीमाळ हाच त्यांचा थाट होता. रुबाबदार मिशा, भव्य देहयष्टी, उंचेपुरे, तेजस्वी कांती व गौरवर्ण यांमुळे ते भारदस्त वाटत. हातांत काठी, पायात चप्पल किंवा बूट असे. ते शिस्तीचे तसेच उत्तम मनुष्यपारखी होते.
== जीवनकार्य ==
अठराव्या शतकातील महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत बिकट होती. मराठवाड्यानजीकच असलेल्या प्रदेशात तर परिस्थिती फारच बिघडलेली होती. या प्रदेशावर मराठेशाहीच्या अस्तानंतर निजामाची राजवट प्रस्थापित झाली होती. या दशकाच्या उत्तरार्धात निजामाचे वर्चस्व वाढले. त्याबरोबर निजामाच्या आक्रमणामुळे धर्म, देवांचे उत्सव बंद पडले होते. त्यांच्या अमानुष अन्यायात, त्रासात आणि जुलमात समाज भरडला जात होता. बायका, मुले, आयाबहिणी, देव, धर्म, संस्कृती काहीच सुरक्षित नव्हते. धर्माचे साम्राज्य बुडाले होते. धर्माचे पालन करणे समाज विसरला होता. धर्म बाटविला जात होता. आकांत, कर्मकांड आणि कर्मठपणा यात अडकलेला समाज बळी पडत होता. अज्ञान, अंधकार, अंधश्रद्धा, मांसाहार, धर्मांतरण अशा परिस्थितीत समाज पिचून निघाला होता. समाज हीन, दीन, त्रस्त व अपमानित अवस्थेत होता. अशा समयी राजकीय अस्थिरतेच्या काळात माजलेला हाहाकार संपवण्यासाठी, धर्मसंकट पार करण्यासाठी, समाजाचे चाललेले शोषण रोखण्यासाठी, अंधश्रद्धांनी जर्जर झालेल्या समाजाला सुधारण्यासाठी, समाजाकल्याणसाठी, भावनिक एकात्मता जपण्यासाठी आणि समाजाला दिशा दाखवण्यासाठी, अधर्माच्या अंधकारातून आध्यात्मिक प्रकाशाकडे जाण्यासाठी, रूढी-परंपरेला चिकटून बसलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी तसेच अंध:कारमय जीवनात प्रकाशाचा कवडसा निर्माण करण्यासाठी गीतेतील वचनाप्रमाणे भगवानबाबा अवतरले. त्यामुळे समाजपरिवर्तनास गती आली, भागवत धर्माचे पुनरुज्जीवनासाठी प्रेरणा दिली. आधुनिक समाजप्रबोधनात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी झटणाऱ्या बाबांनी आपल्या श्रद्धा व मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. बाबांनी जनतेच्या भक्तिसुरक्षाकवच म्हणून महारथीची भूमिका बजावली. त्यांनी कायम आदर्श महानायकाच्या, समाजसुधारकाच्या, सामाजिक संतुलनाच्या भूमिकेत मार्गदर्शन केले.
सोबतच डोंगरदऱ्यांत विविध पोटशाखा विभागलेला वंजारी समाज व इतर बहुजन समाज एक केला.
;भक्तिमार्गप्रसाराचे कार्यः
भगवानबाबांनी भक्तिमार्गप्रसाराचा यज्ञ सुमारे इ.स.१९१८ साली चेतवला. त्यांनी आयुष्यभर भक्तिमार्गप्रसाराचे अस्मितेचा अंगार पेटता ठेवला. महाराष्ट्राच्या लाखो माणसांचे भगवानबाबा प्रमुख आधारस्तंभ होते तर वारकरी संप्रदायाचे तारणहार होते. भगवानबाबांची सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक विचारांची बैठक एका श्रेष्ठ कृतिशील समाजसुधारकाची होती. त्यांनी असंख्य भाविकांना व्यसने, दुराचरण, दुरभिमान, कलह यांपासून सोडविले. गोरक्षण, अन्नदान, वैदिक अनुष्ठान, नामस्मरण, [[भजन]]सप्ताह, तीर्थयात्रा अशारीतीने भाविकांमध्ये धर्माबद्दल व भक्तीबद्दल जागृती केली. भगवानबाबांनी समाजात समता, बंधुता, एकात्मता, जागृती, हरिनामाची गोडी स्थापन करण्यासाठी रुजविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या कीर्तनात [[विठ्ठल|विठ्ठलावरील]] प्रेम, भक्तिभाव व भावसामर्थ्य ओतप्रोत भरलेले दिसत असे. त्यांचे [[कीर्तन]] सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडत असे. त्यांच्या कीर्तनाने भाविक भारावले जात असत. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी भागवत धर्म व वारकरी संप्रदाय प्रसाराचे कार्य केले. भगवानबाबांनी वारकरी संप्रदायात राहून समाजपरिवर्तनाचे काम केले. भरकटलेल्या समाजाला शिक्षित करण्यासाठी भगवानबाबांनी गावागावांमध्ये वार्षिक नारळी हरिनाम सप्ताह सुरू केले. भगवानबाबा गावागावांमध्ये हिंडून सर्व स्तरांशी संपर्क साधून त्यांच्या बोलीत हृद्यसंवाद साधणारे आदर्श भक्तवात्सल्य पंथप्रसारक होते. त्यांनी भाविकांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. त्यांनी धर्माच्या वचनांचा खरा अर्थ सांगून भाविकांना सन्मार्गाला लावले. त्यांनी [[कीर्तन]]द्वारे भगवंताच्या नामस्मरणभक्तीचा संदेश सर्वत्र पसरवला. मराठेशाहीच्या अस्तानंतर एखाद्या झंझावाताप्रमाणे बाबा अवतरले व भागवत धर्माचा वारसा त्यांनी पुढे चालवला. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनात स्वाभिमानाचे, धर्मचळवळीचे स्फुर्ती चेतवण्याचे काम केले. त्यांच्या वारकरी संप्रदायातील योगदानामुळे कारकिर्दीलाही वेगळा आयाम प्राप्त झाला होता व त्यांनी स्वतःची अशी एक पकड सामान्य माणसांवर निर्माण केली होती. भागवत धर्मावरील निजामाचे आक्रमण कारणीभूत आहे अशी खात्री बाळगून भगवानबाबा यांनी [[कीर्तन|कीर्तनां]]च्या माध्यमातून लक्ष्य करण्यास सुरुवात केली व त्यातूनच धर्मचळवळ जन्मास आली. केवळ आपल्या [[कीर्तन|कीर्तनां]]द्वारे आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून महाराष्ट्रावर जबर पकड बसविण्याच्या बाबांच्या व्यक्तिमत्त्वातील लौकिक गुण याची इतिहासाला अत्यंत गौरवाने दखल घ्यावी लागली.
;अहिंसावादाची शिकवण
जिवंत प्राण्यांचा बळी देणे धार्मिक भावनेने हा धर्म नसून महान अधर्म आहे. मराठवाड्यात देवतांपुढे बोकडांची हत्या करण्याची रूढी-परंपरा त्यांनी बंद पाडली आणि समाजाला अहिंसावादाची शिकवण दिली. [[माजलगाव]], [[पाथर्डी]], [[धारूर]], [[केज]], [[शेगाव]] यांसह अनेक गावांतील पशुहत्या त्यांनी बंद केली. माळ घालणाऱ्याला मांसाहार करशील का? असा प्रश्न विचारून त्याचं नकारात्मक उत्तर आल्यावरच ते त्याला माळ घालीत. वंजारी समाजातील मांस खाण्याच्या प्रथेला भगवानबाबांनी विरोध केला. आजही वंजारी समाजात माताभगिनी त्यांचे श्रद्धेने पालन करतात. गोहत्याबंदीची भावना त्यांनी रुजविली व त्या काळातील रूढी-परंपरेला छेद दिला. देवाची खरी भक्ती समजावण्यासाठी आपले आयुष्य जनसेवेला अर्पिले.
;धर्मनिरपेक्षतेची शिकवण
भगवानबाबापुढे सर्व लोक समान होते. भगवानबाबा हे मानवतेचे मोठे पुरस्कर्ते प्रतीक होते. त्यांनी धर्मसहिष्णुता, धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली.बाबांनीही आयुष्यभर याच भूमिकांचा पुरस्कार केला. मानवतेची ज्योत मनामनांत तेवत ठेवण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. समाजव्यवस्था सुधारण्यासाठी कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता सातत्याने सर्वसामान्यांसाठी अहोरात्र काम केले. भगवानबाबांचे नाव इतके लोकप्रिय झाले की ते आपलेच संत आहेत असे विविध धर्मांच्या आणि पंथांच्या लोकांना वाटे. त्यांच्या भाविकांमध्ये अनेक जाती, धर्म आणि पंथांचे लोक आहेत. वेगवेगळ्या धर्मपंथातील लोकांचा त्यांचा भक्त-परिवार वाढत चालला. त्यांनी सामाजिक तेढ निर्माण झालेल्या चिंचाळा गावात दोन समाजांत समेट घडवून आणली. एका गावात दैवताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची होती, तेथे मुस्लिम मिस्त्री असल्यामुळे संयोजकांनी त्याला विरोध केला, तो भगवानबाबांनी अमान्य करत त्या मुस्लिम मिस्त्रीलाच ते काम करू दिले. जातपात, उच्चनीचता, जातीभेद, धर्मभेद व पंथभेद दूर करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. ते धर्मप्रबोधनाचे उद्गाते ठरले. समाजात प्रामाणिकपणा, नीतिमत्ता, आदरभाव, एकदुसऱ्यबद्दल प्रेमाची भावना, दया, क्षमा, शांतता, त्यागी वृत्ती आणि भक्ती या ज्या संकल्पना आहेत, त्याचा खोलवर विचार केल्यास ही धर्मनिरपेक्षतेची शिकवण भगवानबाबांनी बहाल केली.
;समाजप्रबोधनचे कार्य
माणसाची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे तसेच सर्वमध्ये ज्यांना भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे असे स्पष्ट सांगणारे, कीर्तनातून देव दगडात नसून तो माणसांत आहे हे भगवानबाबांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. खरे तत्त्वज्ञान बहुजन समाजापुढे आल्याने त्यांच्यात अज्ञान, अंधश्रद्धा, अशिक्षितपणामुळे खरा देव समजला. बहुजन समाजातील अनेक वाईट चालिरीती कीर्तनाच्या माध्यमातून पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न केला आणि समाजाला एक रोकडा धर्म दिला. तिच खरी भक्ती आणि देवपूजा सांगितली. भगवानबाबांनी अत्यंत अशिक्षित, दीनदुबळ्या समाजाला नवचैतन्य दिले. दीनदुबळ्या समाजाला नवा आशेचा किरण दाखवला. समाजातील चुकीच्या, कालबाह्य प्रथा, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी, अन्यायकारक परंपरा, अज्ञान, दुर्गुण, दोष, बुवाबाजी, गंडेदोर, अंगारा धुपार व जातीभेद वर्णव्यवस्था दूर करण्यासाठी त्यांनी आपले उभे आयुष्य वेचले. त्यांनी अनेकांना दुःख, संकटे, रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले. भगवानबाबा शैक्षणिक विकास व कृषिविकास करू इच्छिणाऱ्यांसाठी हितैषी होते. आयुष्याचा प्रत्येक दिवस सार्थकी लावण्याची पराकाष्ठा करणारा लोकशिक्षक व लोकनेता त्यांच्यात दडला होता. आपल्या [[कीर्तन]]ाद्वारे तसेच कार्याच्या माध्यमातून जनकल्याणाची धुरा सांभाळत होते. जनसामान्यांवर उदात्त सुसंस्कार करण्याचे जणू व्रतच भगवानबाबांनी घेतले होते. त्यांनी जनकल्याणाचे व्रत स्वीकारले. प्रतिकूल परिस्थितीतही टीकेचे व निंदेचे प्रहार झेलत जनकल्याणाचे व्रत अखंडपणे विचलित न होता पूर्ण केले. जनकल्याणाची कामे सर्वांनी एकवटून केली पाहिजेत हा धडा समाजाला पटवून दिला. त्यांनी समाजातल्या घटकांचा उद्धार कसा होईल याविषयी समाजप्रबोधन केले. ओळख नसलेल्या सर्वसामान्यांना अस्तित्व मिळवून देणारे व माणसे घडविणारे ते चालते बोलते विद्यापीठ होते. सामाजिक परिवर्तनाचे ते शिल्पकार ठरले. समाजप्रबोधनचे चळवळीतील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा वारसा त्यांनी जपला.
;शिक्षणप्रसाराचे कार्य
कोणत्याही दानापेक्षा ज्ञानदान हे सहस्रपटीने श्रेष्ठ आहे. हे दान जनतेस अर्पण करून या दानामुळे समाजाचा सर्वागीण विकास होण्यास मदत होते. म्हणून मनुष्यजीवन दिशाहीन बनले असते.
तत्कालीन समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प होते. हे धोरण लक्षात घेऊन बाबांनी शिक्षणप्रसाराचे कार्य सुरू केले. भगवानबाबांनी खेडोपाडी हिंडून समाजात शिक्षणाचा प्रसार केला. ते शिक्षणाचा प्रसार होऊन समाज सुबुद्ध व्हावा अशी जनहिताची कळवळ जपणारे शिक्षणमहर्षी होते. भगवानबाबांनी सामान्य माणसाला अज्ञानापासून दूर करण्यासाठी जागोजागी शाळा, वसतिगृहे इत्यादी असंख्य बांधकामे केली व त्यांची नीट व्यवस्था लावून दिली. समाज सुधारण्यासाठी समाजाने शिकले पाहिजे यासाठी त्यांनी शाळा काढल्या. समाज साक्षर व्हावा यासाठी त्यांनी शाळामोहीम काढली. विद्यावाघिणीचे दूध कष्टकरी कामकरी यांच्या मुलांना मिळाले पाहिजे. याच उदात्त हेतूने भगवानगडावर शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून गडावर भगवान विद्यालयाची कोनशिला बसविली आहे. वाड्या, पाड्या, तांड्यांवरील मुले या ठिकाणी शिक्षणासाठी आहेत. औरंगाबादला वसतिगृहाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री [[वसंतराव नाईक]] यांच्या हस्ते केले. औरंगाबादलाच भगवान होमिओपॅथी कॉलेजची स्थापना त्यांनी केली.
त्यांनी अनेक मुलींना शाळेत घातले. त्या मुली शिकल्या व त्यांनी आपले चांगले संसारही थाटले, हे दगडाबाईच्या प्रसंगावरून आपल्या लक्षात येते. या दगडाबाईनी त्यांच्या विषयीची गौरवगीते, भक्तिगीते व अभंग लिहिले. आपला वंजारी वेष घालूनच वारीला पंढरपूरला वारकऱ्यांबरोबर घेण्याविषयीही भगवानबाबांनी तिला सांगितले. त्यांना आपल्या वारकरी परंपरेचा अभिमान होता. 'माझ्या दिंडीत असे वारकरी आहेत, याचा मला अभिमान वाटतो ' असे भगवानबाबा म्हणाले होते. ते वाक्य व तो विचार समाज परिवर्तनाच्या व सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने मोलाचे ठरले. याच दगडाबाईचा १९७४ साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री [[वसंतराव नाईक]] यांनी पुरस्कार देऊन सत्कार केला यामागे भगवानबाबांचीच प्रेरणा होती. बाई इंदिरा गांधींना भेटल्या व प्रत्येक तांड्याला पाण्याची सोय करा अशी त्यांनी विनंती केल्यावर प्रत्येक तांड्यावर दोन हापसे बसविले गेले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20120413/5597400571699500850.htm
| title =भगवानबाबांनी केले समाजाला दिशा देण्याचे काम
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =१३ एप्रिल २०१२
| ॲक्सेसदिनांक =१३ सप्टेंबर २०१२
}}</ref>
<ref name="divyamarathi.bhaskar.com">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MAR-gopinath-munde-in-aurangabad-2892212.html
| title =भगवान बाबांमुळे वंजारी समाजाची ओळख : मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक =२२ फेब्रुवारी २०१२
| ॲक्सेसदिनांक =२० सप्टेंबर २०१२
}}</ref>
== भगवानबाबांचे उपदेश ==
अमोघवाणीने केलेली भगवानबाबांची कीर्तने समाजाला तळागाळातून ढवळून काढणारी आणि म्हणून समाजाला योग्य दिशा देणारी ठसठशीत असत. कीर्तन म्हणजे भगवानबाबा व भगवानबाबा म्हणजे कीर्तन असे समीकरण या दशकांत रूढ झाले होते. ‘कीर्तन म्हणजे भगवानबाबांचेच' असे लोक गौरवाने म्हणत. अंतःकरणापर्यंत पोहोचणारा [[कीर्तन]]कार असे त्यांचे वर्णन करतात. भगवानबाबा निर्मळ मनाचे, सचोटीचे, धैर्यवान, पारदर्शक, दृढनिश्चयी, दूरदृष्टी, स्पष्टवक्तेपणा, परखड वक्तृत्व, जनमनावर पकड, भागवत धर्म अस्मितेची रोकठोक विचार, विसंगतीवर मार्मिक भाष्य करणारे उत्तम वक्ते दशस्रेषु व्यक्तिमत्त्व होते. प्रेमवात्सल्यता, कोमलता, सहनशीलता, करुणा, त्यागीवृत्ती, समर्पणता, सहिष्णुता, रसाळ, निर्भयता, प्रासादिकता आदी भावना भगवानबाबांच्या कीर्तनात प्रकर्षाने दिसून येत. तत्त्वचिंतनता, सोपेपणा, तर्कशुद्धता, सदाचारी, परिपक्व, मनमोकळी, विचारी, स्पष्टवक्ती, समृद्ध शब्दरचना, नेटकी मांडणी, दिलदार शैली, विचारांची रेखीव प्रकटीकरण, वैभवशाली शब्दांची उधळण अशा भाषाशैलीत कीर्तने करत. त्यांच्या कीर्तनात भावसामर्थ्य ओतप्रोत भरलेले दिसत असे. त्यांचे कीर्तन सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडत असे. त्यांच्या कीर्तनाने भाविक भारावले जात. प्रत्येकाशी ते भावनिक नात्याने जोडले गेले होते. आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून लोकजागृतीचा करत. त्यांनी सर्व क्षेत्रांत कीर्तने गाजविली. जवळपास चार दशके त्यांनी कीर्तनद्वारे तमाम समाजाच्या हृदयावर राज्य केले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सच्चेपणामुळे त्यांच्या [[कीर्तन]]ाला गर्दी होत गेली. भगवानबाबांनी पहिला अखंड हरिनाम सप्ताह इ.स.१९३४ साली पखालडोह या ठिकाणी केला. या अखंड हरिनाम सप्ताहास लाखो लोकांनी गर्दी केली होती. या सप्ताहापासूनच भगवानबाबा आणि कीर्तनासाठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये हे इथे जुळलेले गणित फ़िसकटले नाही. अशी विलक्षण लोकप्रियता असलेले भगवानबाबा हे एक संस्थानच होते. आपल्या कीर्तनातून ते संत अभंगांचा मुबलक वापरही करत.
भगवानबाबा कीर्तनात नेहमी उपदेश साधे, सोपे सांगत. सत्कर्म, सत्याचरण, परोपकार, न्याय, प्रीती आणि कर्तव्यकर्म यांचे पालन करा, कर्ज काढून व प्रपंचाकडे दुर्लक्ष करून भगवंत भेटीसाठी तीर्थक्षेत्रास जाणे ही सर्वात मोठी चूक आहे. गळ्यात तुळशीमाळ घाला, भगवंताचे चिंतन करा, परमार्थ वाढवा, मुलांना चांगले शिक्षण द्या, चोरी करू नका, उपाशी राहा पण कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, लाचार बनू नका, पशुहत्या करू नका, हिंसा करू नका, जातिभेद व अस्पृश्यता मानू नका असे रोखठोकपणे जनतेला सांगणारे समाजउद्धारक कर्मयोगी होते. त्यांनी जनसेवा हीच भगवंतची सेवा आहे म्हणून माणसाने गोरगरीबांना, दीनदलित, गरीब, दरिद्री माणसांशी माणसांसारखे वागावे तथा मुक्या प्राण्यांवर दया दाखवावी इत्यादी गोष्टींची शिकवण दिली. हाच संदेश प्रत्येक घराघरात पोहचवण्याचे महान कार्य केले आहे. त्यांचे तत्त्वज्ञान प्रत्येक मानवाला माणसांसारखे जगण्यास भाग पाडले. त्यांच्या विचाराने समाजात फार मोठे परिवर्तन झाले. एक नवीन पिढी अधिक त्यांनी घडविली.
संत भगवानबाबा महाराजांनी त्यांच्या संपूर्ण जीवनकाळात आपल्या वागण्यातून महाराष्ट्राला समता, एकता, बंधुत्वाची व प्रामुख्याने शांततेची शिकवण दिली होती .
== वार्षिक नारळी हरिनाम सप्ताह ==
भगवानबाबांनी इ.स. १९३४ साली वार्षिक नारळी हरिनाम सप्ताहाला पखालडोह या गावी सुरुवात केली. त्यानंतर प्रत्येकवर्षी एक गाव अशी या सप्ताहांची मालिका चालू झाली. भगवानबाबा नारायणगडावर असेपर्यंत १७ हरिनाम सप्ताह झाले. [[भगवानगड|भगवानगडाची]] उभारणी झाल्यावर इ.स. १९५१ साली नाथापूर येथे पहिला नारळी अखंड हरिनाम सप्ताह घेण्यात आला तर इ.स. १९६४ साली शिंगोरी येथे भगवानबाबांच्या हस्ते शेवटचा हरिनाम सप्ताह पार पडला. [[भगवानगड|भगवानगडावर]] १८ एप्रिल ते २५ एप्रिल २००८ दरम्यान अमृत महोत्सवनिमित्त राष्ट्रीय पातळीवरचा अखंड हरिनाम सप्ताह झाला. भगवानबाबांनी सुरू केलेल्या नारळी सप्ताहास २००८ या वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे त्या दिवशी ७५ हजारांपेक्षा जास्त भाविक ज्ञानेश्वरी पारायणास बसले होते. सप्ताहादरम्यान ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांचे रामायण, काकडा आरती, गाथा, [[भजन]], [[कीर्तन]], [[प्रवचन]], चक्री प्रवचन, भारूड, रात्रजागर आयोजित केला आहे. शेवटच्या पंगतीत भाविकांना पुरणपोळी व दूध दिले गेले.
{| class="wikitable sortable"
|-
! #
! वर्षे
! गावाचे नाव
|-
|१
|[[इ.स. १९३४]]
|पखालडोह
|-
|२
|[[इ.स. १९३५]]
|लाखेफळ
|-
|३
|[[इ.स. १९३६]]
|साक्षाळ पिंप्री
|-
|४
|[[इ.स. १९३७]]
|खर्डा गितेवाडी
|-
|५
|[[इ.स. १९३८]]
|शिरसमार्ग
|-
|६
|[[इ.स. १९३९]]
|पाडळी
|-
|७
|[[इ.स. १९४०]]
|शिरूर कासार
|-
|८
|[[इ.स. १९४१]]
|तांदळवाडी
|-
|९
|[[इ.स. १९४२]]
|मूर्ती
|-
|१०
|[[इ.स. १९४३]]
|गुळज
|-
|११
|[[इ.स. १९४४]]
|पोखरी मैदा
|-
|१२
|[[इ.स. १९४५]]
|खांबा
|-
|१३
|[[इ.स. १९४६]]
|नाथापूर
|-
|१४
|[[इ.स. १९४७]]
|मूर्ती
|-
|१५
|[[इ.स. १९४८]]
|नाथापूर
|-
|१६
|[[इ.स. १९४९]]
|मादळमोही
|-
|१७
|[[इ.स. १९५०]]
|तरडगव्हाण
|-
|१८
|[[इ.स. १९५१]]
|नाथापूर
|-
|१९
|[[इ.स. १९५२]]
|तिंतरवणी
|-
|२०
|[[इ.स. १९५३]]
|शेकटे
|-
|२१
|[[इ.स. १९५४]]
|बोरगाव
|-
|२२
|[[इ.स. १९५५]]
|राळसांगवी
|-
|२३
|[[इ.स. १९५६]]
|तागडगाव
|-
|२४
|[[इ.स. १९५७]]
|आरगडे गव्हाण
|-
|२५
|[[इ.स. १९५८]]
|जोड हिंगणी
|-
|२६
|[[इ.स. १९५९]]
|मूर्ती
|-
|२७
|[[इ.स. १९६०]]
|थेरला
|-
|२८
|[[इ.स. १९६१]]
|लिंबा
|-
|२९
|[[इ.स. १९६२]]
|आंमोरा
|-
|३०
|[[इ.स. १९६३]]
|कंडारी
|-
|३१
|[[इ.स. १९६४]]
|शिंगोरी
|-
|३२
|[[इ.स. १९६५]]
|सावखेड तेजन
|-
|७५
|[[इ.स. २००८]]
|[[थेरला]]
|-
|७९
|[[इ.स. २०१२]]
|सावरगाव (चकला)
|-
|८०
|[[इ.स. २०१३]]
|येळी (ता. पाथर्डी)
|-
|८१
|[[इ.स. २०१४]]
|फुंदेटाकळी
|-
|८२
|[[इ.स. २०१५]]
|गोळेगांव
|-
|८३
|[[इ.स. २०१६]]
|कोठारबन
|-
|८४
|[[इ.स. २०१७]]
|बावी (दरेवाडी)
|-
|८५
|[[इ.स. २०१८]]
|तागडगांव ता.शिरूर(का) जि. बीड
|-
|८६
|[[इ.स. २०१९]]
|मालेवाडी
|}
== भगवानबाबांवर आरोप ==
भगवानबाबा नारायणगडावर असताना त्यांची कीर्ती दूरवर पसरली. या कीर्तीमुळे समाजातील वाईट प्रवृत्तीच्या लोकांकडून त्यांना त्रास झाला. त्यांना मारण्यासाठी मारेकरी पाठवून हत्येचा प्रयत्न झाला. समाजातील वाईट प्रवृत्तीच्या रोषालाही भगवानबाबांना बळी पडावे लागले. यातूनच त्यांच्यावर काही आरोप करण्याचाही प्रयत्न झाला.
यातील प्रमुख आरोप म्हणजे 'भगवानबाबा ब्रिटिश सरकारसाठी खबऱ्याचे काम करतात, निजामाला मदत करतात, स्वातंत्र्यलढ्यात अडचणी आणतात.' असा आरोप त्यावेळी बीड जिल्ह्यात आलेल्या [[क्रांतिसिंह नाना पाटील]] यांच्याकडे भगवानबाबांच्या विरोधकांनी केला. नाना पाटलांनी 'प्रति सरकार' स्थापन केलेले होते व ते शेतकरीवर्गात 'पत्री सरकार' या नावाने प्रसिद्ध होते. ब्रिटिश अधिकारी, रझाकार यांना वठणीवर आणण्यासाठी किंवा त्यांचे खबरे म्हणून काम करणाऱ्यांना नाना पकडत आणि त्यांच्यावर दहशत बसवण्यासाठी एका लांब कातड्याच्या खेटराने (ज्याला सुंदरी किंवा भरमाप्पा म्हटले जाई) भयंकर मार देत. त्याचबरोबर पालथे पाडून पाय घोट्याजवळ बांधून तळपायावर काठीने जबर मार देत. (शेतकरी बैलाला अशा प्रकारे बांधून त्यांच्या पायातील नख्यांना लोखंडी पत्री ठोकतात. याच प्रकाराला पत्री म्हणतात.) भगवानबाबांविषयीच्या आरोपांची माहिती मिळाल्यावर भगवानबाबांना चांगलीच शिक्षा करायची असे ठरवून [[क्रांतिसिंह नाना पाटील]] नारायणगडावर भगवानबाबांकडे गेले. त्या ठिकाणी भगवानबाबा आणि [[क्रांतिसिंह नाना पाटील]] यांच्यात चर्चा झाली. नानांना भगवानबाबांच्या डोळ्यातील प्रामाणिकता, करारीबाणा व सत्यवचनीपणा दिसला. भगवानबाबांविषयी आपल्याला चुकीची माहिती मिळाली हे नानांनी कबूल केले व भगवानबाबांचा निरोप घेऊन ते निघून गेले.
भगवानबाबांच्या प्रेरणेने थेरला, वडझरी, बेलसूर, चिंचपूर, पिंपळनेर, कारंजवण, खोकरमोह या व अशा अनेक गावांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात योगदान नोंदविले होते. हा कट फसल्यानंतर विघ्नसंतोषींनी भगवानबाबांच्या चारित्र्यावर संशय घेण्याचा प्रयत्न केला.
== समाधी ==
अनेक वर्षे बाबांची कीर्तनकारणे भ्रमंती सुरू असताना त्यांनी समाजाचे जवळून निरीक्षण केले, अभ्यास केला आणि समाजाचे विदारक चित्र दिसल्यावर ते बाबांनी कीर्तनाद्वारे समाजप्रबोधन केले. समाजातील अनेक वाईट प्रथा, चालीरीती बंद करण्याचा प्रयत्न केला. अंध:कारातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग बाबांनी सांगितला. इ.स. १९६५ च्या प्रारंभी भगवानबाबांची प्रकृती खालावत चालली होती. अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत चढ उतार होत होते, त्यांची प्रकृती आणखी खालावली व प्रकृती अस्वास्थ्यामुळे भगवानबाबांना [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]], [[रुबी हॉल क्लिनिक]] इथे औषधपाण्याकरिता दाखल केले. भगवानबाबा ह्दयविकाराने आजारी असताना उपचार करण्यासाठी [[रुबी हॉल क्लिनिक]] इस्पितळातील डॉ.के. बी. ग्रॅंट व त्यांची टीम दाखल झाली. त्यांच्या विनंतीला मान देऊन नाथा मिसाळ हा ज्ञानेश्वरीचे पारायण करत असे. तेथेच सोमवार, दि. १८ जानेवारी १९६५ रोजी रात्री एक वाजता वयाच्या ६९ व्या वर्षी समाधिस्थ होऊन जगाचा निरोप घेतला. तीन वेळा‘पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय, शान्तिब्रह्म श्री एकनाथमहाराज की जय’ हा जयघोष करून आत्मा पांडुरंगचरणी विलीन केला व देह ठेवला. लाखोंचा पोशिंदा अनंताकडे झेपावला. त्या भूमीला धरणीकंपसारखा भासला. १९१८ च्या दशकामध्ये तमाम समाजाच्या ह्रदयाला हात घालत जवळपास चार दशके महाराष्ट्रच नव्हे तर देशभर पसरलेली धर्मचळवळ शांत झाली. भागवत धर्मात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली. महाराष्ट्राचे उत्तुंग कीर्तनकार व्यक्तिमत्त्व हरपल्याने शोककळा पसरली. अटकेपार जाऊन डौलाने फडफडणारा जरीपटका स्थंबावरून अनंताकडे झेपावला. भगवानबाबा हे भागवत धर्मप्रसाराचे कार्यकारणातले एक पर्व होते आणि त्या पर्वाची सांगता झाली. भगवानबाबा नावाच्या एका पर्वाचा अस्त झाला. एका युगाचा अंत झाला. एक वादळ शांत झाले. झंझावात विरून गेला. शतकानुशतके वाट पहावी लागलेला भागवत धर्माच्या सूर्याच्या अंत झाला. वारकरी संप्रदायाचा आधारवड गेला. भागवत धर्माचा वटवृक्ष उन्मळून पडला. महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील एक अध्याय संपला. शुन्यातून सामर्थ्य निर्माण करणारा कुशल संघटक तारा हरपला. सामान्य माणसासाठी झटणारा एक सिंह गमावला. कीर्तनातून निघणारे सूर पांडुरंगचरणी विलीन केला होता. तब्बल पंचेचाळीस वर्षे वा त्याहूनही अधिकचा प्रदीर्घकाळ महाराष्ट्रात ज्या [[भगवानगड|भगवानगडावर]] त्यांनी कीर्तने गाजविले ते सुन्न पडले. बाबांच्या निमित्ताने जनतेला त्यांचा ‘देव’ गवसला होता. त्यांची शैली, भाषा, व्यक्तिमत्त्व, बाणा हा पुन्हा होणे नाही. प्रखर अलौकिक भागवत भक्तीचा विचार देणाऱ्या एका विचारसूर्याचा अस्त झाला. सूर्य मावळतीला जाताना कधी नाही इतका गहिवरला.
त्यांच्या अंतिम विनंतीला मान देऊन त्यांचे पार्थिव पुण्याहून [[भगवानगड|भगवानगडावर]] आणले गेले. उत्तराधिकारी नेमल्याशिवाय त्यांचा पुढील विधी करता येत नव्हता त्यामुळे भगवानबाबांचे आवडते शिष्य म्हणून [[भीमसिंह महाराज]] यांना भगवानबाबांच्या गादीवर बसण्याची विनंती केली गेली. परंतु [[भीमसिंह महाराज|भीमसिंह महाराजांनी]] 'आपली भगवानबाबांच्या गादीवर बसण्याची लायकी नाही' असे म्हणून गादीवर बसण्यास नकार दिला. त्यामुळे भगवानबाबांचे परममित्र बाबुलाल महाराज पाडळीकर यांनी [[शंकर वामन दांडेकर|ह.भ.प. मामासाहेब दांडेकर]] यांच्याकडे जाऊन आज्ञापत्र आणले. ते आज्ञापत्र पाहिल्यावर [[भीमसिंह महाराज]] गादीवर बसण्यास तयार झाले व भगवानबाबांच्या गळ्यातील पवित्र तुळशीची माळ काढून [[भीमसिंह महाराज|भीमसिंह महाराजांच्या]] गळ्यात घालण्यात आली. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार [[भीमसिंह महाराज]] यांनी केले.
भगवानबाबांचा कीर्तने ऐकलेले मंडळी आपल्या लाडक्या सम्राटाच्या बाबांचे जाण्याने. भगवानबाबांना शेवटचा निरोप देण्यासाठी, भगवानबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गावोगावची भजनी मंडळी, दिंड्या, टाळ, पखवाज, मृदंग, तालमणी घेऊन आली होती. लाडक्या बाबांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सकाळपासून [[भगवानगड|भगवानगडावर]] भाविक येत होते. पार्थिवाची प्रतिक्षा करीत भर ऊनात [[भगवानगड|भगवानगडावर]] कानाकोपऱ्यात बसले. त्यातही जनसागर उपस्थितीमुळे गर्दी आवरणे पोलिसांनाही अवघड ठरले. जनसागर उसळल्यामुळे बाबांचे पार्थिव [[भगवानगड|भगवानगडावर]] आणण्यास उशीर होत होता तरीही सकाळपासून बाबांच्या अखेरच्या दर्शनासाठी आसुलेले भाविक जागचे हलत नव्हते. भाविकांचा महासागर पार करीत बाबांचे पार्थिव [[भगवानगड|भगवानगडावर]] आणण्यात आले. मोठा जनसागर त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होता. सांयकाळी सुमारास रथातून पार्थिव व्यासपीठावर ठेवण्यात आले. पार्थिव व्यासपीठावर ठेवण्यात आल्यानंतर परत या परत या भगवानबाबा बाबा परत या...एकच बाबा.भगवानबाबा...भगवानबाबांचा जयजयकाराच्या घोषणा सुरू झाल्या व या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पार्थिव व्यासपीठावर ठेवताच दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागू लागली. दर्शन घेताना सर्व भाविक भावनाविवश झाले होते व भाविक अक्षरशः धाय मोकलून रडत होते. कुणी हात जोडून तर कुणी डोळे बंद करून गहिवरले होते. आर्त हाक घालण्यास भाविकांनी सुरुवात करताच [[भगवानगड|भगवानगडही]] हेलावले. आपल्या लाडक्या बाबांला निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले. भाविक निघालेल्या अंत्ययात्रेत सामिल होत होते. जसजशी अंत्ययात्रा पुढे सरकत होती, तसतसे भाविक आणखीनच भावूक होत होते. अंत्यविधी सुरू झाल्यानंतर अनेक भाविकांना शोक अनावर झाला व यावेळी अनेक भाविकांना आपले अश्रू आवरता येत नव्हते. जनसागर जणू शोकसागरात बुडाला होता. सर्वत्र दुःखाश्रूंचा पूर लोटला. लाखो भाविकांचाही अश्रूंचा बांध फुटला होता. अंत्यविधी झाल्यानंतर रात्री मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित राहून जयजयकाराच्या घोषणा देत होते. नंतर लाडक्या बाबांचे पार्थिव विठ्ठलाच्या मंदिराजवळच येथे आणण्यात आले. तेथेच श्री संत भगवानबाबाची संगमरवरी पाषाणबांधणी समाधी बांधली गेली व भाविकांसाठी श्रद्धास्थान ठरली.
श्रीक्षेत्र [[भगवानगड|भगवानगडावर]] भगवानबाबा यांची समाधी गीतेतील वचनाप्रमाणे अजूनही भाविकांना दिशा दाखवत आहे. समाधीनंतरही भाविकांची काळजी घेण्याबरोबरच पांडुरंगचरणी विलीन झाल्याकारणाने लाखो भाविकांना त्यांची कृपा, प्रेम, आशीर्वाद, दर्शन आणि मार्गदर्शन लाभत आहे. भगवानबाबा आज देखील अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या भाविकांच्या सदैव पाठीशी राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत आहेत व अनंतकाळपर्यंत करीत राहतील. भगवानबाबांचा भक्तिरसाचा वारसा आजही शेकडो भाविक जपताना दिसतात आणि उत्तरोत्तर तो वाढतच जाईल यात शंकाच नाही. आजही त्यांच्या समाधीला पाहून भाविक भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होतात. भक्तिभावात एकरूप झालेल्याना भाविकांना बाबांच्या समाधीजवळ त्यांच्या विठ्ठलनामाचा गजर ऐकू येतो असे बोलले जाते. [[भगवानगड|भगवानगडावर]] आल्यावर प्राप्त होणारी मनःशांतीमुळे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.
योगियाची संपदा... त्याग आणि शांती प्रसन्न आचार्य... उभयलोकी किर्तीसोहळामान सम्राट... ईश्वर विभूती... प्रकाशमान... ब्रह्मचारीरूप गुरुवर्य... सर्वश्री... वैराग्यमुर्ती... समाजाला ज्ञानरूपी प्रकाश देणारे... समाजाचे चंद्रसूर्य समजले जाणारे... प्रबोधनाचा महामेरु... भक्तिरसाचा सागर... मायेचा पाझर... पंढरीचा अखंड वारकरी... तुळशीच्या माळेने क्रांतीची ज्योत पेटविणारे... परोपकारी... भक्तीचा गड उभारणारे... [[भजन]]-[[कीर्तन]], प्रवचनाची गंगा... शुद्ध आचरणाचा पितामह... स्नेहप्रेमाचे सम्राट...परमविठ्ठलभक्त ... ऐश्वर्यसंपन्न संत... ह.भ.प. श्री भगवानबाबांचे कार्य अलौकिक होते. समाजात झालेले वैचारिक प्रदूषण भगवानबाबांनी कमी केले होते. अधःपतित समाजाला सन्मार्गावर आणले होते.
== संत श्री भगवानबाबांचे तथाकथित चमत्कार==
भगवानबाबांनी अनेक चमत्कार केले. भक्तांच्या आध्यात्मिक उन्नतीकरिता भगवानबाबांकडून अनेक चमत्कार घडले.
; || बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी ||
त्यातील एक म्हणजे त्यांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. पाण्यावर तरंगून भगवानबाबांनी ज्ञानेश्वरीचे पारायण केल्याचे बोलले जाते. ह्या घटनेतूनच भाविकांना भगवानबाबांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली.
बालपणीही त्यांनी अनेक चमत्कार केले. एकदा अगदी लहान असताना त्यांनी भूक लागलेल्याला स्वतःच्या हाताने भाकरी जमिनीतून काढून दिले असे बोलले जाते.
== संत श्री भगवानबाबांची मंदिरे ==
भगवानबाबांची कीर्ती वाढत गेल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भगवानबाबांची मंदिरे स्थापन झालेली आहेत. पंढरपुर, पैठण अशा बऱ्याच ठिकाणी बाबांचे मठ आहे.
* पंढरपूर येथे श्रीक्षेत्र भगवानगडाचे संस्थान बांधण्यात आले आहे.
*भगवान बाबा मंदिर चिचोंडी शिराळ
*भगवान बाबा मंदिर कोल्हार
* आळंदी येथे श्रीक्षेत्र भगवानगडाचे संस्थान बांधण्यात आले आहे.
* बीड जिल्ह्यातील बार्शी रोड भागात "राष्ट्रसंत भगवानबाबा सामाजिक प्रतिष्ठान" बांधण्यात आले.
* बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यांत संत भगवानबाबा यांचे मंदिर सभाग्रह आहे.
* बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील क-हेवाडी ता.आष्टी या गावी संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे.
* बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील [विठ्ठलगड, बीड] या गावी संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे.
* बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यांत "संत भगवानबाबा सामाजिक प्रतिष्ठान" बांधण्यात आले आहे.
* बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील नारायनडोह या गावी संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे.
* इ.स. २०११ मध्ये बीड जिल्ह्यातील जोडहिंगणी येथे भाविकांसाठी भगवानबाबांचे मंदिर बांधण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://72.78.249.125/esakal/20120318/4676052005247762753.htm
| title =भगवानबाबांच्या मूर्तीसाठी दिले मजूर महिलेने नऊ तोळे सोने
| भाषा =मराठी
| प्रकाशक =सकाळ (वृत्तपत्र)
| दिनांक =१८ मार्च २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ सप्टेंबर २०१२| विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.isu51L | विदा दिनांक=२६ जुलै २०१४
}}</ref>
*बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यांतल्या नागझरी परिसरात २५ वर्षापूर्वी काही भक्तांनी एकत्रित येऊन भगवानबाबांचे मंदिर उभारले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.marathwadaneta.com/marathwadaneta/20120730/4734408838160743221.htm
| title =अंबाजोगाईत भगवानबाबा मंदिराचा जीर्णोद्धार करणार - दिलीप सांगळे यांची माहिती{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक =३० जुलै २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ सप्टेंबर २०१२
}}</ref>
* बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील शेपवाडी या गावी संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.marathwadaneta.com/MarathwadaNeta/20100901/4991628411172069006.htm
| title =संत भगवान बाबा जयंती साजरी{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक =१ सप्टेंबर २०१०
| ॲक्सेसदिनांक =२७ सप्टेंबर २०१२
}}</ref>
*बीड शहरातील इंद्रप्रस्थ कॉलनी येथील संत वामनभाऊ व भगवानबाबा प्रतिष्ठान मंदिर आहे <ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://epaperdivyamarathi.bhaskar.com/beed/251/11052013/0/1/
| title =बीडमध्ये तीन दिवस पंचकुंडीय यज्ञ सोहळा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक =
| ॲक्सेसदिनांक =
}}</ref>
*औरंगाबाद जिल्ह्यातील रामनगर भागात संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.dainikekmat.com/articledetailshow.php?&id=40934&cat=Aurangabad
| title =भगवानबाबा जयंतीनिमित्त वाहन रॅली
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक =०९ ऑगस्ट २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ सप्टेंबर २०१२
}}</ref>
*औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यांत संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://marathi.yahoo.com/%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%A3%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA-185017165.html
| title =पैठणला पंढरीचे स्वरूप| विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.iskIgxW | विदा दिनांक=१४ ऑगस्ट २०१४
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक = १ जुलै २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ सप्टेंबर २०१२
}}</ref>
* औरंगाबाद जिल्ह्यातील ता. फुलंब्री परिसरात लिंगदरी भागात भगवानबाबा यांचे मंदिर आहे <ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://72.78.249.187/esakal/20120222/5562846932547982880.htm
| title =भारतात गरीबही दानशूर, म्हणून तर मंदिरे उभी - मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =सकाळ (वृत्तपत्र)
| दिनांक =२२ फेब्रुवारी २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ सप्टेंबर २०१२
}}</ref>
* औरंगाबाद जिल्ह्यातील सेव्हन हिल परिसरातील विद्यानगरमध्ये भगवानगड ज्ञानेश्वरी अध्यासन केंद्राचे उद्घाटन अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी पाचला खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते झाले. अध्यासन, अध्यापन, प्रचार आणि प्रसार करणे हा केंद्राचा मुख्य उद्देश असून, भगवानगडाचे विशेष कार्यालयही येथून चालविण्यात येणार आहे. गडाशी जोडल्या जाणाऱ्या लोकांसाठी नोव्हेंबरमध्ये वार्षिक सप्ताह व त्याच वेळी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.<ref name="online3.esakal.com">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4669689743731831986&SectionId=14&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE&NewsDate=20130512&NewsTitle=%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%A1%20%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%20%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A8
| title =भगवानगड ज्ञानेश्वरी अध्यासन केंद्राचे उद्या उद्घाटन
| भाषा =मराठी
| प्रकाशक =सकाळ (वृत्तपत्र)
| दिनांक =
| ॲक्सेसदिनांक =
}}</ref>
* पश्चिम महाराष्ट्रातील गोंदवले शहरालगत बोरजाईवाडी परिसरात श्री संत भगवान बाबा मंदिराच्या पायाभरणीचा प्रारंभ करण्यात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/eSakal/20100118/5678370165266959814.htm
| title =समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध - पंकजा पालवे- मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =सकाळ (वृत्तपत्र)
| दिनांक =१८ जानेवारी २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ सप्टेंबर २०१२
}}</ref>
* औरंगाबाद जिल्ह्यातील ता. पैठण येथे शाखा स्थापन होत असून <ref name="online3.esakal.com"/>
भगवानगड संस्थानचे कार्यालय पुणे, पिंपरी, मुंबई येथे सुरू होत असून <ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5099699352574406085&SectionId=14&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE&NewsDate=20130515&NewsTitle=%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AF%E0%A4%A8%20%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%B9%E0%A5%87%20%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8
| title =भगवानगडचे अध्ययन केंद्र हे भाविकांचे शक्तिस्थान
| भाषा =मराठी
| प्रकाशक =सकाळ (वृत्तपत्र)
| दिनांक =
| ॲक्सेसदिनांक =
}}</ref>
==श्रीक्षेत्र भगवानगडाचे उत्तराधिकारी ==
;[[भीमसिंह महाराज]]:
भगवानबाबाच्या मृत्यूनंतर भगवानगडावरील गादीचे उत्तराधिकारी म्हणून भीमसिंह महाराज यांनी भगवानगडाची जबाबदारी ४० वर्षे सांभाळली. त्यानी भगवानबाबांच्या चालीरीती पुढे जोपासल्या. ९ नोव्हेंबर २००३ रोजी भीमसेन महाराजांचा मृत्यू झाला.
;[[नामदेवशास्त्री सानप]]:
[[भीमसिंह महाराज]]च्या मृत्यूनंतर नामदेवशास्त्री सानप यांची दुसरे उत्तराधिकारी म्हणुन निवड झाली. भगवानबाबांचा वारसा पुढे चालू ठेवत त्यांनी तेथील मंदिराचे काम केले. नामदेवशास्त्री सानप हे महाराष्ट्रातील एक संत, प्रवचनकार व थोर कीर्तनकार आहेत. तेथून पुढे गडाचा विकास वाढीस लागला. गडावर अनेक सुविधा झाल्या. नामदेव महाराजांनी गडावर ज्ञानेश्वरी विद्यापीठाची स्थापना केली. नामदेव महाराज ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आहेत. गडातर्फे प्रत्येक गावात मासिक अन्नदान चालू आहे. हे सर्वकाम लोकवर्गणीतून होत आहे. येथे येण्याऱ्या भाविकांची राहण्याची व जेवणाची मोफत सोय केली जाते. येथे श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्ट कार्यरत आहे.
==माध्यमांतील चित्रण==
वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेद्वारे संत भगवानबाबा काव्यसंग्रह पुरस्कार दिला जातो. पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20120121/5109931532599966684.htm
| title =शारदा साठे, मुक्ता मनोहर, विंगकर, जावडेकर, पाटेकर मानकरी
| भाषा =मराठी
| प्रकाशक = [[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =२१ जानेवारी २०१२
| ॲक्सेसदिनांक =२० सप्टेंबर २०१२
}}</ref>
दिवंगत [[प्रमोद महाजन]] यांनी टपाल तिकीट काढून भगवानबाबांचे जगात नाव पोहचविले.
<ref name="divyamarathi.bhaskar.com"/>
संत भगवानबाबा यांच्यावर भक्तिगीतांची व्हिडिओ सीडी प्रसिद्ध गायक मुरली कुटे याने तयार केली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://divyamarathi.bhaskar.com/article/BOL-gopinath-munde-driver-murali-kute-2220575.html
| title = गोपीनाथ मुंडेंचा चालक मुरली बनला गायक
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक =२६ जून २०११
| ॲक्सेसदिनांक = २० सप्टेंबर २०१२
}}</ref>
संत भगवानबाबा यांच्या जीवनचरित्रावर आधारित असलेल्या पोवाडा प्रसिद्ध शाहीर कल्याण काळे याने तयार केली आहे.
==लेखन==
भगवानबाबा यांनी काही लेखन केल्याचे ज्ञात नाही.
== चित्रपट ==
संत भगवानबाबा यांच्या विचारांचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी भगवानबाबांच्या जीवन व कार्यावर आधारित असलेल्या [[राजयोगी भगवानबाबा (मराठी चित्रपट)|राजयोगी भगवानबाबा]] या [[मराठी]] चित्रपटाची निर्मिती [[शेवगाव]] (जिल्हा [[अहमदनगर]]) येथील शिक्षक उमेश घेवरीकर व मफिज इनामदार यांनी केली आहे. हा चित्रपट १३ जून, इ.स. २०१० या दिवशी प्रथम प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे पटकथालेखन, संवादलेखन, चित्रीकरण, संकलन, डबिंग ही सर्व कामे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथेच करण्यात आली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://72.78.249.107/esakal/20100608/5747127513402627397.htm
| title =शिक्षकांनी बनविला समाजप्रबोधनपर मराठी चित्रपट!
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =८ जून २०१०
| ॲक्सेसदिनांक = २० सप्टेंबर २०१२| विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.isDiQ2 | विदा दिनांक=२६ जुलै २०१४
}}</ref>
[[दयानिधी संत भगवानबाबा]] चित्रपट: विसाव्या शतकातील महान संत भगवानबाबा यांच्या जीवनावर आधारित 'दयानिधी संत भगवानबाबा' या चित्रपटाची निर्मिती पूर्ण झाली आहे. बीड जिल्ह्यातील आजिनाथ ढाकणे, भरत डोंगरे व ऋषिकेश बाम निर्मित असलेल्या या चित्रपटात बीड जिल्यातील नवोदित कलाकारांना संधी मिळाली आहे. भगवानबाबा यांच्या भूमिकेत ऋषिकेश बाम, संत वामनभाऊ महाराज यांच्या भूमिकेत रवींद्र महाजनी आहेत. अन्य अभिनेते [[कुलदीप पवार]], [[रवी पटवर्धन]], [[सुहाशिनी देशपांडे]], [[अतुल अभ्यंकर]], [[मुक्ता पटवर्धन]], [[श्रेयस कुलकर्णी]], सुरेश विश्वकर्मा व भरत डोंगरे यांनी विविध भूमिका केल्या आहेत. बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र भगवानगड येथे या चित्रपटाच्या DVDचे प्रकाशन करण्यात आले. आता ही DVD सर्वत्र मिळते.
=== दूरचित्रवाहिनी मालिका ===
भगवानबाबांच्या जीवनचरित्रावर आधारित '[[भगवानबाबा (दूरचित्रवाहिनी मालिका)]]', साधना या आध्यात्मिक वाहिनीवरून पहिल्यांदा दिनांक ३ ऑक्टोबर, इ.स. २०१२ला प्रसारित झाली. डॉ. विलास उजवणे हे भगवानबाबांच्या भूमिकेत आहेत. सतीश परदेशी हे या मालिकेचे दिग्दर्शक आणि पुणे येथील द टायगर फिल्म्स ॲंन्ड एन्टरटेन्मेंटतर्फे रमेश सस्ते हे निर्माते आहेत. विलास उजवणे यांच्याबरोबरच अभिनेते प्रकाश धोत्रे, [[राघवेंद्र कडकोळ]], [[रवी पटवर्धन]], वृंदा बाळ, पोपट चव्हाण, निकिता कुलकर्णी, सीमा पिसे, महेश शेजवळ हे कलाकारही या मालिकेत होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://72.78.249.107/esakal/20120413/5378440327690557355.htm
| title =संदीप पवार, सचिन येवले यांचे हिंदी चित्रपटाला संगीत
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =१३ एप्रिल २०११
| ॲक्सेसदिनांक = २० सप्टेंबर २०१२| विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.isnMlA | विदा दिनांक=२६ जुलै २०१४
}}</ref>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
==हेही पहा==
* [[भगवानगड]]
* [[आवजीनाथ महाराज]]
* [[भीमसिंह महाराज]]
* [[नामदेवशास्त्री सानप]]
* [[वामनभाऊ महाराज]]
* [[गहिनीनाथगड]]
* [[विठ्ठल महाराज]]
== बाह्य दुवे ==
* http://santeknath.org/shishya%20parampara.html
* [http://www.bhagwanbaba.com भगवानबाबा संकेतस्थळ]
* [http://bhagwangad.com श्रीक्षेत्र भगवानगड संकेतस्थळ]
* [http://www.bhagwangadh.com/ श्रीक्षेत्र भगवानगड संकेतस्थळ]
* [http://www.lokprabha.com/20090116/utsav.htm श्रीक्षेत्र भगवानगड]
* [http://www.globalmarathi.com/20101215/5196390036716621748.htm वंजारी संत - भगवान बाबा]
* [http://www.bhagwanbaba.mazegav.com/ bhagwanbaba- भगवान बाबा]
* [http://www.stampsathi.in/php/search/stamps-search.php?keyword=personalities&page=80 stamp भगवान बाबा ]
* [http://bhagwangad.weebly.com/gallary.html gallaryभगवान बाबा ]
* [http://www.hindu-blog.com/2014/12/bhagwan-baba-punyaithi-at-bhagwangad.html - Bhagwan Baba Punyaithi at Bhagwangad near Pathardi]
* [http://www.saavn.com/s/song/marathi/Bhagvan-Maharaj-Baba/Bhagvan-Baba-Mi-Pahila/PTsZSxJYZ1g Bhagvan Baba Mi Pahila भगवान बाबा ]
* [https://www.youtube.com/watch?v=lV2YXvLYjIA - भगवानबाबाyoutube]
* [https://www.youtube.com/watch?v=ljWv548hfIE - भगवानबाबाyoutube]
* [https://www.youtube.com/watch?v=OhJEYf63ZLA - भगवानबाबाyoutube]
* [https://www.youtube.com/watch?v=nZT9HPNKB-M - भगवानबाबाyoutube]
* [https://www.youtube.com/watch?v=OhJEYf63ZLA - भगवानबाबाyoutube]
* [https://www.youtube.com/watch?v=PrAWRSiLwto - भगवानबाबाyoutube]
* [https://www.youtube.com/watch?v=FgehHZ1fuHs - भगवानबाबाyoutube]
* [https://www.facebook.com/BhagwangadTheHeavan?filter=2 - Bhagwangad The Heavan]
* [http://pathardi.in/bhagwangad/ - भगवानबाबाbhagwangad]
* [http://bhagwangad.blogspot.in/2013/05/the-holly-place.html - H.H.SHRI BHAGWAN BABA]
थोर संत
{{हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय}}
[[वर्ग:वारकरी संत]]
[[वर्ग:इ.स. १८९६ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९६५ मधील मृत्यू]]
[[वर्ग:वारकरी संप्रदायातील व्यक्ती]]
[[वर्ग:कीर्तनकार]]
[[वर्ग:मराठी संत]]
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
msgvh808yns4cd87fy1aga14b097cjr
2141233
2141225
2022-07-29T11:42:02Z
संतोष गोरे
135680
[[Special:Contributions/117.229.171.12|117.229.171.12]] ([[User talk:117.229.171.12|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:KiranBOT II|KiranBOT II]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट हिंदू संत
| नाव = संत भगवानबाबा
| चित्र = Bhagawanbaba.png
| चित्र_title = संत भगवानबाबा
| मूळ_पूर्ण_नाव = आबाजी तुबाजी सानप
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक |1896|07|29}}
| जन्म_स्थान = सुपे सावरगाव, [[पाटोदा]], [[बीड]], [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक ={{मृत्यू दिनांक आणि वय|1965|01|18|1896|07|29}}
|मृत्यू_स्थान= [[रुबी हॉल क्लिनिक]], [[पुणे]]
| गुरू = {{*}} [[एकनाथ|संत एकनाथ]],<br>{{*}}[[तुकाराम|संत तुकाराम]],<br>{{*}}[[गीतेबाबा दिघुळकर]],<br>{{*}}[[माणिकबाबा]],<br>{{*}} [[बंकटस्वामी]]
| शिष्य = [[भीमसिंह महाराज]]
| संबंधित_तीर्थक्षेत्रे = [[भगवानगड]]
| तळटिपा =
}}
'''आबाजी तुबाजी सानप''' प्रचलित नाव श्री संत '''भगवानबाबा''' (''जन्म'' : [[२९ जुलै]], [[इ.स. १८९६]] ''मृत्यू'' : [[१८ जानेवारी]], [[इ.स. १९६५]] ) हे महाराष्ट्रातील [[वारकरी संप्रदाय|वारकरी संप्रदायातील]] संत आहेत.
राष्ट्रसंत भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. [[भक्तिमार्ग]], [[कर्ममार्ग]] व [[ज्ञानमार्ग]] यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. [[कीर्तनकार]] म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी [[मराठवाडा]], [[विदर्भ]] , [[तेलंगणा]], [[आंध्रप्रदेश]], [[कर्नाटक|कर्नाटकातील]] काही भाग व [[पश्चिम महाराष्ट्र|पश्चिम महाराष्ट्रासह]] उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी वार्षिक नारळी सप्ताहाची स्थापना केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.globalmarathi.com/20101215/5196390036716621748.htm
| title =वंजारी संत - भगवान बाबा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[http://www.globalmarathi.com]
| दिनांक =१५ डिसेंबर २०१०
| ॲक्सेसदिनांक =३१ जुलै २०१२
}}</ref>
==सानप घराण्याची पूर्वपीठिका==
भगवानबाबा हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[वंजारी]] जातीत जन्मले होते. त्यांच्या आईचे नाव कौतिकाबाई आणि वडिलांचे नाव तुबाजीराव सानप असे होते. तुबाजीराव सानप यांच्या घरात पाटीलकी होती, म्हणून ते आडनावाच्या पाठीमागे पाटील असे उपनाम लावीत. घराण्यात अनेक पिढ्यांपासून विठ्ठलभक्ती आणि पंढरपूरची वारी होती. त्यांच्या घराण्याचे मूळ गाव [[अहमदनगर|नगर]] जिल्ह्यातील शिकरडीपारडी होय; पण त्यांचे पूर्वज [[बीड]] जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यांतल्या '''सुपे घाट सावरगाव''' या गावी स्थायिक झाले होते.
== जन्म आणि बालपण ==
[[बीड]] जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यांतल्या सुपे घाट सावरगाव येथे श्रावण कृष्ण पंचमी, शके १८१८ (२९ जुलै, इ.स. १८९६), सोमवार रोजी सूर्योदयाच्या समयी भगवानबाबांचा जन्म झाला. बारशाच्यावेळी मुलाचे नाव 'आबा' किंवा 'आबाजी' ठेवण्यात आले. त्यामुळे भगवानबाबांचे पूर्ण नाव आबाजी तुबाजी सानप. ते कौतिकाबाई आणि तुबाजीराव यांचे पाचवे अपत्य होते.
गावात चौथीपर्यंत शाळा होती. तेव्हा गुरुजींच्या सांगण्यावरून पुढील शिक्षणासाठी त्यांना त्यांच्या मामाच्या गावी लोणी, ता. शिरूर, जि. बीड येथे पाठवले गेले. अधिक शिक्षणसोयी नसल्याने आबाजी पुन्हा गावाकडे परत आला. ग्रामीणभागात रीतीरिवाजानुसार गुरेढोरे राखायला जात. आबाजीला शेती व गुरांची निगराणी राखायला फार आवडत असे. घरात धार्मिक वातावरण असल्यामुळे उपजतच आबाजीला आध्यात्मिक ज्ञानाची व विठ्ठलनामाची आवड निर्माण झाली. आबाजी घरी शेतीकाम सांभाळून विठ्ठलभक्ती करीत असे. त्यांनी पंढरपुर दिंडीस जाण्यास सुरुवात केली. दिघुळ येथील प्रख्यात वारकरी गितेबाबा यांच्या सोबत प्रथम दिंडीस गेले. 'पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन झाले तर जीवनाचे कल्याण होते' अशी त्यांच्या परिवारात आणि आसपासच्या समाजात समजूत असल्याने त्यांनी गीतेबाबा दिघुळकरांसोबत पंढरपूरची वारी केली. त्यासाठी ते वयाच्या ५-६व्या वर्षी घर सोडून पायी चालत पंढरपूरला गेले. पहिल्या वारीच्या शेवटीच पंढरपुरात पोहोचल्यावर त्यांनी संपूर्ण जीवन विठ्ठलचरणी अर्पण करण्याचे ठरविले. त्यांनी गीतेबाबानाच आध्यात्मिक गुरू मानले. पंढरपूरच्या वारीवरून गावी परतल्यावर आबाजी घरी परत गेला नाही. गावातील हनुमान मंदिरात जाऊन बसला. घरच्यांना ही बातमी कळताच ते मंदिरात आले. तेव्हा लहान आबाजीने तुळशीमाळ घालण्यासाठी आग्रह केला. लहान आबाजीचे भगवंताविषयी असलेले प्रेम पाहून घरच्यांनी आग्रह स्वीकारला आणि नंतर आबाजी घरी परत आला.
आबाजीचे पूर्वज हे लहानपणापासून नारायणगडाचे उपासक होते. नारायणगडाचे महंत हे त्यांचे वंशपरंपरागत गुरू होते. तत्कालीन नारायणगडाच्या गादीवर माणिकबाबा होते. आबाजीचे आईवडील नेमाने माणिकबाबाच्या दर्शनासाठी नारायणगडावर येत. एकदा आबाजीचे आईवडील त्याला घेऊन विजयादशमीच्या दिवशी नारायणगडावर आले. आबाजीने माणिकबाबांना गुरुपदेश द्या असे म्हटले. त्यावर अल्पवयात गुरुपदेश देता येत नाही असे माणिकबाबा म्हणाले, पण आबाजीच्या मनाचे समाधान झाले नाही. माणिकबाबांनी घेतलेल्या शिष्यत्वाच्या परीक्षेत आबाजी उत्तीर्ण झाले म्हणून माणिकबाबांनी आबाजीला अनुग्रह दिला आणि गुरुपदेश केला. नंतर माणिकबाबांनी आबाजीचे नाव 'भगवान' ठेवले.
असे सांगितले जाते की पंढरपुरला गेल्यानंतर तेथेच त्यांची भेट नारायणगड येथील माणिकबाबांशी झाली व ते सांप्रदायिक शिक्षणासाठी नारायणगडी गेले. माणिकबाबा हे त्यांचे गुरू होय. त्यानंतर भगवानबाबा पुढील शिक्षणासाठी आळंदीतील ह.भ.प. श्री बंकट स्वामी यांच्याकडे गेले. त्यानंतर ते पुन्हा नारायणगडावर आले. त्यावेळी भगवानबाबांचे वय २१ वर्षे होते. त्यानंतर भगवानबाबा नारायणगडाचे महंत झाले व त्यांनी तेथे वारी, नारळी सप्ताह असे अनेक धार्मिक कार्यक्रम राबवले.
== गुरू परंपरा ==
भगवानगडाच्या मान्यतेनुसार भगवानबाबाची गुरुपरंपरा पुढील प्रमाणे आहे.
[[नारायण]] [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] [[ब्रह्मदेव]] [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] [[अत्रि|अत्री ऋषी]] [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] [[दत्तात्रेय]] [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] [[जनार्दनस्वामी]] [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] [[एकनाथ|संत एकनाथ]] [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] गावोबा किंवा नित्यानंद [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] अनंत [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] दयानंद स्वामी पैठणकर [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] आनंदॠषी [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] नगदनारायण महाराज [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] महादेव महाराज (पहिले) [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] शेटीबाबा (दादासाहेब महाराज) [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] गोविंद महाराज [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] नरसू महाराज [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] महादेव महाराज (दुसरे) [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] माणिकबाबा [[Image:Flecha tesela.svg|15px|link=|alt=→]] '''भगवानबाबा'''
<ref name="santeknath.org">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://santeknath.org/shishya%20parampara.html
| title =शिष्य परंपरा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक =१३ सप्टेंबर २०१२
| ॲक्सेसदिनांक =१३ सप्टेंबर २०१२
}}</ref>
भगवान बाबा आणखी काही विठ्ठलभक्तांना आपले गुरू मानत. बाबांचे हे गुरू असे
* भगवानबाबा यांना तुळशीमाळ घालणारे गुरू - [[गीतेबाबा दिघुळकर]]
* भगवानबाबा यांना आध्यात्मिक उपदेश देणारे गुरू - [[माणिकबाबा]]
* भगवानबाबांचे अध्यात्मज्ञान देणारे गुरू - [[बंकटस्वामी]] महाराज
* भगवानबाबांचे पारमार्थिक गुरू - संत [[एकनाथ]]
* भगवानबाबांचे नाथ/पैठणकर फडाचे गुरू - संत [[एकनाथ]]<ref name="santeknath.org"/>
* संत श्री [[वामनभाऊ महाराज]] यांना भगवानबाबा थोरले बंधू मानत.
त्यांनी पारमार्थिक गुरू संत [[नामदेव]]बाबांना मानले होते व त्यांच्या दर्शनासाठी श्री सदगुरू मठ, मेहकरी येथे भगवानबाबा जात असत. संत [[नामदेव]]बाबांच्या वैकुंठवासानंतर त्यांच्या चाळिसाव्या हरिनाम सप्ताहाचे [[कीर्तन]] भगवानबाबांनीच केले होते.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.ahmednagarpride.com/shri_sadguru_math_mehkari_ahmednagar.html
| title =श्री सदगुरु मठ, मेहकरी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक =२० सप्टेंबर २०१२
| ॲक्सेसदिनांक =२० सप्टेंबर २०१२
}}</ref>
=== शिक्षण ===
एकदा श्री बंकट स्वामी हे नारायणगडावर आले असताना, माणिकबाबांनी भगवानबाबांना बंकटस्वामींच्या स्वाधीन केले. बंकटस्वामींनी भगवानबाबांना आळंदी येथील वारकरी संस्थेत नेले. बंकटस्वामीच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. तेथे त्यांनी संन्यासी धर्म स्वीकारला.
== नारायणगडावरील कार्य==
आळंदीवरून नारायणगडावर भगवानबाबा परत आल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी पंचक्रोशीतील भाविक येऊ लागले. त्याच सुमारास बंकटस्वामींच्या [[कीर्तन]] प्रसारासाठी वार्ता कानी पडल्याने त्यांनी प्रभावित होऊन समाजप्रबोधन करण्याचा निश्चय केला. भगवानबाबा भाविकांच्या आग्रहास्तव [[कीर्तन]] करू लागले.
इ.स.१९१८ साली त्यांनी नारायणगड ते [[पंढरपूर]] अशी पायी दिंडी चालू केली. तेव्हापासून नारायणगडाला 'धाकटी पंढरी' म्हणतात. इ.स.१९२७ साली नाथषष्ठीनिमित्त पैठणपर्यंत दिंडी चालू केली. पुढे सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले. सप्ताहात [[भजन]], [[कीर्तन]], [[प्रवचन]], कथाकथन, हरिनामजप व गाथापारायणे होत. पहिला अखंड हरिनाम सप्ताह इ.स.१९३४ साली पखालडोह या ठिकाणी केला. भगवानबाबा नारायणगडावर असेपर्यंत १७ हरिनाम सप्ताह झाले.
भगवानबाबांचे गुरू नारायणगडाचे माणिकबाबा आजारी असल्याची बातमी भगवानबाबांना कळली तसे ताबडतोब ते नारायणगडावर आले. माणिकबाबांनी हात उंचावून भगवानबाबांना जवळ बोलवले. 'भगवान, तुझ्यावर गडाची आता सर्व जबाबदारी राहील' असे सांगितले. ज्येष्ठ शु. १३ शके १८५९, (इ.स. १९३७) रोजी माणिकबाबांनी आपला देह ठेवला.
भगवानबाबांवर लोभाचा आळ घेतल्यावर त्यांनी नारायणगड सोडला. खरवंडी येथील बाजीराव पाटील भगवानबाबांना धौम्यगडावर घेऊन गेले. भगवानबाबांनी आसपासच्या गावात जाऊन लोकांना वारकरी संप्रदायाकडे वळविले.
==धौम्यगडाचा जीर्णोद्धार==
गड उभारणीचे काम सुरू झाले, बाबा स्वतः वास्तुशास्त्रात निपुण होते. विशेष म्हणजे गडाचे संपूर्ण बांधणी पाषाणात असून लाकडाचा वापर न करता केलेले आहे. ओवऱ्यांसाठी [[नवगण राजुरी]] येथील राजूबाईच्या डोंगरावरून पाषाणखांडे आणले होते. सर्व पाषाणखांडे बैलगाडीने आणले गेले आणि त्यांनी चौकोनी चिऱ्यांचे रूप दिले गेले. गड उभारणीच्या कामाला आजूबाजूच्या परिसरातील भक्तगणांनी भरभरून मदत केली. स्त्रियांनी स्वतःचे दागदागिने, अलंकार, आभूषणे दिली आणि बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला. प्रत्येक भक्तगण या कार्याला हातभार लावत होते. भक्तगणांनी घरून स्वतःच्या भाकरी-भाजी आणून, रात्रंदिवस गडाचे बांधकाम पार पाडले. पाहता पाहता भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड ही अत्यंत विस्तीर्ण प्रचंड भव्य वास्तू नावारूपास आली. उत्कृष्ट वास्तुशिल्पकलेचा हा एक अलौकिक आविष्कार आहे. त्यांच्या संकल्पनेतूनच धौम्यगडाचा जीर्णोद्धाराची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ ही रोवली गेली व भक्तीच्या गडाची स्थापना झाली. त्यानंतर खऱ्या अर्थाने धौम्यगडाचा कायापालट झाल्याचे पहावयास मिळाले. त्यांनी रस्त्यांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकत रस्ता विकास करण्यावर भर दिला. भक्तांना एकत्र करून श्रमदानाने धौम्यगड ते पायथ्याच्या खरवंडी गाव रस्ता करण्याचे काम पूर्ण झाले.
पुढे इ.स. १९५८ मध्ये स्वामी [[सहजानंद सरस्वती]], [[शंकर वामन दांडेकर|ह.भ.प. मामासाहेब दांडेकर]] आणि [[बाळासाहेब भारदे]] यांच्या हस्ते [[विठ्ठल|विठ्ठलाच्या]] मूर्तीची देवळात प्रतिष्ठापना केली. गडाचे उद्घाटन [[मुंबई इलाखा|मुंबई प्रांताचे]] तत्कालीन मुख्यमंत्री [[यशवंतराव चव्हाण]] यांच्या हस्ते १ मे १९५८ रोजी झाले. यावेळी मुख्यमंत्री [[यशवंतराव चव्हाण]] बोलताना म्हणाले की, ‘‘धर्मरक्षणासाठी भगवानबाबांनी भक्तांना एकत्र करून शास्त्राच्या आधाराने भक्तीचा गड उभारण्याचे काम केले आहे. आजपासून धौम्यगड हा [[भगवानगड]] म्हणून ओळखला जावा.’’ तेव्हापासून धौम्यगडाचे नाव [[भगवानगड]] असे पडले. याचवेळेस बाबांच्या संकल्पनेतून भगवान विद्यालयाने आकार घेतला. शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून गडावर भगवान विद्यालयाची कोनशिला बसविली आहे. वाड्या, पाड्या, तांड्यांवरील मुले या ठिकाणी शिक्षणासाठी आहेत.
<ref name ="श्रीक्षेत्र भगवानगड">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.lokprabha.com/20090116/utsav.htm
| title =श्रीक्षेत्र भगवानगड
| भाषा =मराठी
| प्रकाशक =लोकप्रभा
| दिनांक =११ जानेवारी २०१०
| ॲक्सेसदिनांक =३१ जुलै २०१२
}}</ref>
==पालखी==
भगवानबाबांनी आपल्या कार्यातील बराच काळ नारायणगडावर व [[भगवानगड|भगवानगडावर]] व्यतीत केला असला तरीही कीर्तन कारणे भगवानबाबांची भ्रमंती पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे. भगवानबाबांनी पंढरपूर, आळंदी, पैठणवारीच्या पालखीची प्रथा पाडली. भगवानबाबा आपल्या भाविक भक्तांसोबत दरवर्षी नित्यनेमाने आषाढीवारीच्या निमित्ताने [[पंढरपूर]] येथे जात असत. ही पालखी पंढरपूरला भगवानबाबांच्या पादुका घेऊन भारजवाडी, खरवंडी, करंजवण, पाटोदा, भूम, कुर्डूवाडी, परंडा या मार्गाने जाते. पादुकास्थान येथे आपल्या गुरुपरंपरेची सेवा म्हणून संत [[एकनाथ]] महाराजांच्या पालखीला आडवे जाण्याचा मान या दिंडीस आहे. भगवानबाबा [[भगवानगड|भगवानगडावर]] असताना पालखीकरिता हत्ती, घोडे, अंबारीसह सर्व लवाजमा असे. [[भगवानगड|भगवानगडाची]] पालखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालखीसोबत मराठवाड्याचे असंख्य वारकरी पंढरपूर वारीला निघतात. दरवर्षी वारकरी परंपरेनुसार हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, शान्तिब्रह्म श्री एकनाथमहाराज की जय , भगवानबाबा की जय’चा नामस्मरण करीत भगव्या पताका खांद्यावर घेऊन वारीमध्ये सहभागी होतात. भगवानबाबांना आपल्या परंपरेचा अभिमान होता. ’मी श्रीएकनाथमहाराजांच्या पैठणकर फडाचा टाळकरी आहे’ असे ते म्हणत. नाथसंस्थान पैठण येथे पालखी व नाथषष्ठी दिंडीचा भगवानगडास मान आहे.
संत श्री [[एकनाथ]] महाराज संस्थान [[पैठण]] येथे नाथषष्ठी [[दिंडी]]चा मान [[भगवानगड]]<nowiki/>ला आहे. नाथषष्ठीनिमित्त ‘भानुदास एकनाथ’चा नामस्मरण करत भगव्या पताका घेऊन पालखी श्रीक्षेत्र पैठण येथे एकनाथ मंदिरात जातात. दक्षिण गंगा असलेल्या [[गोदावरी]] पात्रात पवित्र स्नान करून वारकरी संत श्री [[एकनाथ]] दर्शन घेतात. पालखीत एकनाथ वारीसाठी भाविकांचा ओघ सुरूच आहे. [[भगवानगड|भगवानगडाची]] पालखीत दर्शनासाठी गर्दी करत व या निमित्ताने पालखी भाविक भक्तांनी फुलून जात आहे.
== व्यक्तिमत्त्व==
भगवानबाबांची वेशभूषा तत्कालीन जनसामान्य लोकांसारखीच होती. त्यांची राहणी साधी व विचारसरणी उच्च होती. श्री संत भगवानबाबा पांढरेशुभ्र साधे धोतर, पांढराशुभ्र सदरा, पांढरा फेटा वापरत. कधी गुडघ्यापर्यंत पोचणारा कोट घालत. रुंद, भव्य कपाळ, कपाळावर गंध, गळ्यात तुळशीमाळ हाच त्यांचा थाट होता. रुबाबदार मिशा, भव्य देहयष्टी, उंचेपुरे, तेजस्वी कांती व गौरवर्ण यांमुळे ते भारदस्त वाटत. हातांत काठी, पायात चप्पल किंवा बूट असे. ते शिस्तीचे तसेच उत्तम मनुष्यपारखी होते.
== जीवनकार्य ==
अठराव्या शतकातील महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत बिकट होती. मराठवाड्यानजीकच असलेल्या प्रदेशात तर परिस्थिती फारच बिघडलेली होती. या प्रदेशावर मराठेशाहीच्या अस्तानंतर निजामाची राजवट प्रस्थापित झाली होती. या दशकाच्या उत्तरार्धात निजामाचे वर्चस्व वाढले. त्याबरोबर निजामाच्या आक्रमणामुळे धर्म, देवांचे उत्सव बंद पडले होते. त्यांच्या अमानुष अन्यायात, त्रासात आणि जुलमात समाज भरडला जात होता. बायका, मुले, आयाबहिणी, देव, धर्म, संस्कृती काहीच सुरक्षित नव्हते. धर्माचे साम्राज्य बुडाले होते. धर्माचे पालन करणे समाज विसरला होता. धर्म बाटविला जात होता. आकांत, कर्मकांड आणि कर्मठपणा यात अडकलेला समाज बळी पडत होता. अज्ञान, अंधकार, अंधश्रद्धा, मांसाहार, धर्मांतरण अशा परिस्थितीत समाज पिचून निघाला होता. समाज हीन, दीन, त्रस्त व अपमानित अवस्थेत होता. अशा समयी राजकीय अस्थिरतेच्या काळात माजलेला हाहाकार संपवण्यासाठी, धर्मसंकट पार करण्यासाठी, समाजाचे चाललेले शोषण रोखण्यासाठी, अंधश्रद्धांनी जर्जर झालेल्या समाजाला सुधारण्यासाठी, समाजाकल्याणसाठी, भावनिक एकात्मता जपण्यासाठी आणि समाजाला दिशा दाखवण्यासाठी, अधर्माच्या अंधकारातून आध्यात्मिक प्रकाशाकडे जाण्यासाठी, रूढी-परंपरेला चिकटून बसलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी तसेच अंध:कारमय जीवनात प्रकाशाचा कवडसा निर्माण करण्यासाठी गीतेतील वचनाप्रमाणे भगवानबाबा अवतरले. त्यामुळे समाजपरिवर्तनास गती आली, भागवत धर्माचे पुनरुज्जीवनासाठी प्रेरणा दिली. आधुनिक समाजप्रबोधनात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी झटणाऱ्या बाबांनी आपल्या श्रद्धा व मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. बाबांनी जनतेच्या भक्तिसुरक्षाकवच म्हणून महारथीची भूमिका बजावली. त्यांनी कायम आदर्श महानायकाच्या, समाजसुधारकाच्या, सामाजिक संतुलनाच्या भूमिकेत मार्गदर्शन केले.
सोबतच डोंगरदऱ्यांत विविध पोटशाखा विभागलेला वंजारी समाज व इतर बहुजन समाज एक केला.
;भक्तिमार्गप्रसाराचे कार्यः
भगवानबाबांनी भक्तिमार्गप्रसाराचा यज्ञ सुमारे इ.स.१९१८ साली चेतवला. त्यांनी आयुष्यभर भक्तिमार्गप्रसाराचे अस्मितेचा अंगार पेटता ठेवला. महाराष्ट्राच्या लाखो माणसांचे भगवानबाबा प्रमुख आधारस्तंभ होते तर वारकरी संप्रदायाचे तारणहार होते. भगवानबाबांची सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक विचारांची बैठक एका श्रेष्ठ कृतिशील समाजसुधारकाची होती. त्यांनी असंख्य भाविकांना व्यसने, दुराचरण, दुरभिमान, कलह यांपासून सोडविले. गोरक्षण, अन्नदान, वैदिक अनुष्ठान, नामस्मरण, [[भजन]]सप्ताह, तीर्थयात्रा अशारीतीने भाविकांमध्ये धर्माबद्दल व भक्तीबद्दल जागृती केली. भगवानबाबांनी समाजात समता, बंधुता, एकात्मता, जागृती, हरिनामाची गोडी स्थापन करण्यासाठी रुजविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या कीर्तनात [[विठ्ठल|विठ्ठलावरील]] प्रेम, भक्तिभाव व भावसामर्थ्य ओतप्रोत भरलेले दिसत असे. त्यांचे [[कीर्तन]] सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडत असे. त्यांच्या कीर्तनाने भाविक भारावले जात असत. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी भागवत धर्म व वारकरी संप्रदाय प्रसाराचे कार्य केले. भगवानबाबांनी वारकरी संप्रदायात राहून समाजपरिवर्तनाचे काम केले. भरकटलेल्या समाजाला शिक्षित करण्यासाठी भगवानबाबांनी गावागावांमध्ये वार्षिक नारळी हरिनाम सप्ताह सुरू केले. भगवानबाबा गावागावांमध्ये हिंडून सर्व स्तरांशी संपर्क साधून त्यांच्या बोलीत हृद्यसंवाद साधणारे आदर्श भक्तवात्सल्य पंथप्रसारक होते. त्यांनी भाविकांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. त्यांनी धर्माच्या वचनांचा खरा अर्थ सांगून भाविकांना सन्मार्गाला लावले. त्यांनी [[कीर्तन]]द्वारे भगवंताच्या नामस्मरणभक्तीचा संदेश सर्वत्र पसरवला. मराठेशाहीच्या अस्तानंतर एखाद्या झंझावाताप्रमाणे बाबा अवतरले व भागवत धर्माचा वारसा त्यांनी पुढे चालवला. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनात स्वाभिमानाचे, धर्मचळवळीचे स्फुर्ती चेतवण्याचे काम केले. त्यांच्या वारकरी संप्रदायातील योगदानामुळे कारकिर्दीलाही वेगळा आयाम प्राप्त झाला होता व त्यांनी स्वतःची अशी एक पकड सामान्य माणसांवर निर्माण केली होती. भागवत धर्मावरील निजामाचे आक्रमण कारणीभूत आहे अशी खात्री बाळगून भगवानबाबा यांनी [[कीर्तन|कीर्तनां]]च्या माध्यमातून लक्ष्य करण्यास सुरुवात केली व त्यातूनच धर्मचळवळ जन्मास आली. केवळ आपल्या [[कीर्तन|कीर्तनां]]द्वारे आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून महाराष्ट्रावर जबर पकड बसविण्याच्या बाबांच्या व्यक्तिमत्त्वातील लौकिक गुण याची इतिहासाला अत्यंत गौरवाने दखल घ्यावी लागली.
;अहिंसावादाची शिकवण
जिवंत प्राण्यांचा बळी देणे धार्मिक भावनेने हा धर्म नसून महान अधर्म आहे. मराठवाड्यात देवतांपुढे बोकडांची हत्या करण्याची रूढी-परंपरा त्यांनी बंद पाडली आणि समाजाला अहिंसावादाची शिकवण दिली. [[माजलगाव]], [[पाथर्डी]], [[धारूर]], [[केज]], [[शेगाव]] यांसह अनेक गावांतील पशुहत्या त्यांनी बंद केली. माळ घालणाऱ्याला मांसाहार करशील का? असा प्रश्न विचारून त्याचं नकारात्मक उत्तर आल्यावरच ते त्याला माळ घालीत. वंजारी समाजातील मांस खाण्याच्या प्रथेला भगवानबाबांनी विरोध केला. आजही वंजारी समाजात माताभगिनी त्यांचे श्रद्धेने पालन करतात. गोहत्याबंदीची भावना त्यांनी रुजविली व त्या काळातील रूढी-परंपरेला छेद दिला. देवाची खरी भक्ती समजावण्यासाठी आपले आयुष्य जनसेवेला अर्पिले.
;धर्मनिरपेक्षतेची शिकवण
भगवानबाबापुढे सर्व लोक समान होते. भगवानबाबा हे मानवतेचे मोठे पुरस्कर्ते प्रतीक होते. त्यांनी धर्मसहिष्णुता, धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली.बाबांनीही आयुष्यभर याच भूमिकांचा पुरस्कार केला. मानवतेची ज्योत मनामनांत तेवत ठेवण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. समाजव्यवस्था सुधारण्यासाठी कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता सातत्याने सर्वसामान्यांसाठी अहोरात्र काम केले. भगवानबाबांचे नाव इतके लोकप्रिय झाले की ते आपलेच संत आहेत असे विविध धर्मांच्या आणि पंथांच्या लोकांना वाटे. त्यांच्या भाविकांमध्ये अनेक जाती, धर्म आणि पंथांचे लोक आहेत. वेगवेगळ्या धर्मपंथातील लोकांचा त्यांचा भक्त-परिवार वाढत चालला. त्यांनी सामाजिक तेढ निर्माण झालेल्या चिंचाळा गावात दोन समाजांत समेट घडवून आणली. एका गावात दैवताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची होती, तेथे मुस्लिम मिस्त्री असल्यामुळे संयोजकांनी त्याला विरोध केला, तो भगवानबाबांनी अमान्य करत त्या मुस्लिम मिस्त्रीलाच ते काम करू दिले. जातपात, उच्चनीचता, जातीभेद, धर्मभेद व पंथभेद दूर करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. ते धर्मप्रबोधनाचे उद्गाते ठरले. समाजात प्रामाणिकपणा, नीतिमत्ता, आदरभाव, एकदुसऱ्यबद्दल प्रेमाची भावना, दया, क्षमा, शांतता, त्यागी वृत्ती आणि भक्ती या ज्या संकल्पना आहेत, त्याचा खोलवर विचार केल्यास ही धर्मनिरपेक्षतेची शिकवण भगवानबाबांनी बहाल केली.
;समाजप्रबोधनचे कार्य
माणसाची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे तसेच सर्वमध्ये ज्यांना भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे असे स्पष्ट सांगणारे, कीर्तनातून देव दगडात नसून तो माणसांत आहे हे भगवानबाबांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. खरे तत्त्वज्ञान बहुजन समाजापुढे आल्याने त्यांच्यात अज्ञान, अंधश्रद्धा, अशिक्षितपणामुळे खरा देव समजला. बहुजन समाजातील अनेक वाईट चालिरीती कीर्तनाच्या माध्यमातून पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न केला आणि समाजाला एक रोकडा धर्म दिला. तिच खरी भक्ती आणि देवपूजा सांगितली. भगवानबाबांनी अत्यंत अशिक्षित, दीनदुबळ्या समाजाला नवचैतन्य दिले. दीनदुबळ्या समाजाला नवा आशेचा किरण दाखवला. समाजातील चुकीच्या, कालबाह्य प्रथा, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी, अन्यायकारक परंपरा, अज्ञान, दुर्गुण, दोष, बुवाबाजी, गंडेदोर, अंगारा धुपार व जातीभेद वर्णव्यवस्था दूर करण्यासाठी त्यांनी आपले उभे आयुष्य वेचले. त्यांनी अनेकांना दुःख, संकटे, रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले. भगवानबाबा शैक्षणिक विकास व कृषिविकास करू इच्छिणाऱ्यांसाठी हितैषी होते. आयुष्याचा प्रत्येक दिवस सार्थकी लावण्याची पराकाष्ठा करणारा लोकशिक्षक व लोकनेता त्यांच्यात दडला होता. आपल्या [[कीर्तन]]ाद्वारे तसेच कार्याच्या माध्यमातून जनकल्याणाची धुरा सांभाळत होते. जनसामान्यांवर उदात्त सुसंस्कार करण्याचे जणू व्रतच भगवानबाबांनी घेतले होते. त्यांनी जनकल्याणाचे व्रत स्वीकारले. प्रतिकूल परिस्थितीतही टीकेचे व निंदेचे प्रहार झेलत जनकल्याणाचे व्रत अखंडपणे विचलित न होता पूर्ण केले. जनकल्याणाची कामे सर्वांनी एकवटून केली पाहिजेत हा धडा समाजाला पटवून दिला. त्यांनी समाजातल्या घटकांचा उद्धार कसा होईल याविषयी समाजप्रबोधन केले. ओळख नसलेल्या सर्वसामान्यांना अस्तित्व मिळवून देणारे व माणसे घडविणारे ते चालते बोलते विद्यापीठ होते. सामाजिक परिवर्तनाचे ते शिल्पकार ठरले. समाजप्रबोधनचे चळवळीतील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा वारसा त्यांनी जपला.
;शिक्षणप्रसाराचे कार्य
कोणत्याही दानापेक्षा ज्ञानदान हे सहस्रपटीने श्रेष्ठ आहे. हे दान जनतेस अर्पण करून या दानामुळे समाजाचा सर्वागीण विकास होण्यास मदत होते. म्हणून मनुष्यजीवन दिशाहीन बनले असते.
तत्कालीन समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प होते. हे धोरण लक्षात घेऊन बाबांनी शिक्षणप्रसाराचे कार्य सुरू केले. भगवानबाबांनी खेडोपाडी हिंडून समाजात शिक्षणाचा प्रसार केला. ते शिक्षणाचा प्रसार होऊन समाज सुबुद्ध व्हावा अशी जनहिताची कळवळ जपणारे शिक्षणमहर्षी होते. भगवानबाबांनी सामान्य माणसाला अज्ञानापासून दूर करण्यासाठी जागोजागी शाळा, वसतिगृहे इत्यादी असंख्य बांधकामे केली व त्यांची नीट व्यवस्था लावून दिली. समाज सुधारण्यासाठी समाजाने शिकले पाहिजे यासाठी त्यांनी शाळा काढल्या. समाज साक्षर व्हावा यासाठी त्यांनी शाळामोहीम काढली. विद्यावाघिणीचे दूध कष्टकरी कामकरी यांच्या मुलांना मिळाले पाहिजे. याच उदात्त हेतूने भगवानगडावर शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून गडावर भगवान विद्यालयाची कोनशिला बसविली आहे. वाड्या, पाड्या, तांड्यांवरील मुले या ठिकाणी शिक्षणासाठी आहेत. औरंगाबादला वसतिगृहाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री [[वसंतराव नाईक]] यांच्या हस्ते केले. औरंगाबादलाच भगवान होमिओपॅथी कॉलेजची स्थापना त्यांनी केली.
त्यांनी अनेक मुलींना शाळेत घातले. त्या मुली शिकल्या व त्यांनी आपले चांगले संसारही थाटले, हे दगडाबाईच्या प्रसंगावरून आपल्या लक्षात येते. या दगडाबाईनी त्यांच्या विषयीची गौरवगीते, भक्तिगीते व अभंग लिहिले. आपला वंजारी वेष घालूनच वारीला पंढरपूरला वारकऱ्यांबरोबर घेण्याविषयीही भगवानबाबांनी तिला सांगितले. त्यांना आपल्या वारकरी परंपरेचा अभिमान होता. 'माझ्या दिंडीत असे वारकरी आहेत, याचा मला अभिमान वाटतो ' असे भगवानबाबा म्हणाले होते. ते वाक्य व तो विचार समाज परिवर्तनाच्या व सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने मोलाचे ठरले. याच दगडाबाईचा १९७४ साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री [[वसंतराव नाईक]] यांनी पुरस्कार देऊन सत्कार केला यामागे भगवानबाबांचीच प्रेरणा होती. बाई इंदिरा गांधींना भेटल्या व प्रत्येक तांड्याला पाण्याची सोय करा अशी त्यांनी विनंती केल्यावर प्रत्येक तांड्यावर दोन हापसे बसविले गेले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20120413/5597400571699500850.htm
| title =भगवानबाबांनी केले समाजाला दिशा देण्याचे काम
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =१३ एप्रिल २०१२
| ॲक्सेसदिनांक =१३ सप्टेंबर २०१२
}}</ref>
<ref name="divyamarathi.bhaskar.com">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MAR-gopinath-munde-in-aurangabad-2892212.html
| title =भगवान बाबांमुळे वंजारी समाजाची ओळख : मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक =२२ फेब्रुवारी २०१२
| ॲक्सेसदिनांक =२० सप्टेंबर २०१२
}}</ref>
== भगवानबाबांचे उपदेश ==
अमोघवाणीने केलेली भगवानबाबांची कीर्तने समाजाला तळागाळातून ढवळून काढणारी आणि म्हणून समाजाला योग्य दिशा देणारी ठसठशीत असत. कीर्तन म्हणजे भगवानबाबा व भगवानबाबा म्हणजे कीर्तन असे समीकरण या दशकांत रूढ झाले होते. ‘कीर्तन म्हणजे भगवानबाबांचेच' असे लोक गौरवाने म्हणत. अंतःकरणापर्यंत पोहोचणारा [[कीर्तन]]कार असे त्यांचे वर्णन करतात. भगवानबाबा निर्मळ मनाचे, सचोटीचे, धैर्यवान, पारदर्शक, दृढनिश्चयी, दूरदृष्टी, स्पष्टवक्तेपणा, परखड वक्तृत्व, जनमनावर पकड, भागवत धर्म अस्मितेची रोकठोक विचार, विसंगतीवर मार्मिक भाष्य करणारे उत्तम वक्ते दशस्रेषु व्यक्तिमत्त्व होते. प्रेमवात्सल्यता, कोमलता, सहनशीलता, करुणा, त्यागीवृत्ती, समर्पणता, सहिष्णुता, रसाळ, निर्भयता, प्रासादिकता आदी भावना भगवानबाबांच्या कीर्तनात प्रकर्षाने दिसून येत. तत्त्वचिंतनता, सोपेपणा, तर्कशुद्धता, सदाचारी, परिपक्व, मनमोकळी, विचारी, स्पष्टवक्ती, समृद्ध शब्दरचना, नेटकी मांडणी, दिलदार शैली, विचारांची रेखीव प्रकटीकरण, वैभवशाली शब्दांची उधळण अशा भाषाशैलीत कीर्तने करत. त्यांच्या कीर्तनात भावसामर्थ्य ओतप्रोत भरलेले दिसत असे. त्यांचे कीर्तन सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडत असे. त्यांच्या कीर्तनाने भाविक भारावले जात. प्रत्येकाशी ते भावनिक नात्याने जोडले गेले होते. आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून लोकजागृतीचा करत. त्यांनी सर्व क्षेत्रांत कीर्तने गाजविली. जवळपास चार दशके त्यांनी कीर्तनद्वारे तमाम समाजाच्या हृदयावर राज्य केले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सच्चेपणामुळे त्यांच्या [[कीर्तन]]ाला गर्दी होत गेली. भगवानबाबांनी पहिला अखंड हरिनाम सप्ताह इ.स.१९३४ साली पखालडोह या ठिकाणी केला. या अखंड हरिनाम सप्ताहास लाखो लोकांनी गर्दी केली होती. या सप्ताहापासूनच भगवानबाबा आणि कीर्तनासाठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये हे इथे जुळलेले गणित फ़िसकटले नाही. अशी विलक्षण लोकप्रियता असलेले भगवानबाबा हे एक संस्थानच होते. आपल्या कीर्तनातून ते संत अभंगांचा मुबलक वापरही करत.
भगवानबाबा कीर्तनात नेहमी उपदेश साधे, सोपे सांगत. सत्कर्म, सत्याचरण, परोपकार, न्याय, प्रीती आणि कर्तव्यकर्म यांचे पालन करा, कर्ज काढून व प्रपंचाकडे दुर्लक्ष करून भगवंत भेटीसाठी तीर्थक्षेत्रास जाणे ही सर्वात मोठी चूक आहे. गळ्यात तुळशीमाळ घाला, भगवंताचे चिंतन करा, परमार्थ वाढवा, मुलांना चांगले शिक्षण द्या, चोरी करू नका, उपाशी राहा पण कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, लाचार बनू नका, पशुहत्या करू नका, हिंसा करू नका, जातिभेद व अस्पृश्यता मानू नका असे रोखठोकपणे जनतेला सांगणारे समाजउद्धारक कर्मयोगी होते. त्यांनी जनसेवा हीच भगवंतची सेवा आहे म्हणून माणसाने गोरगरीबांना, दीनदलित, गरीब, दरिद्री माणसांशी माणसांसारखे वागावे तथा मुक्या प्राण्यांवर दया दाखवावी इत्यादी गोष्टींची शिकवण दिली. हाच संदेश प्रत्येक घराघरात पोहचवण्याचे महान कार्य केले आहे. त्यांचे तत्त्वज्ञान प्रत्येक मानवाला माणसांसारखे जगण्यास भाग पाडले. त्यांच्या विचाराने समाजात फार मोठे परिवर्तन झाले. एक नवीन पिढी अधिक त्यांनी घडविली.
संत भगवानबाबा महाराजांनी त्यांच्या संपूर्ण जीवनकाळात आपल्या वागण्यातून महाराष्ट्राला समता, एकता, बंधुत्वाची व प्रामुख्याने शांततेची शिकवण दिली होती .
== वार्षिक नारळी हरिनाम सप्ताह ==
भगवानबाबांनी इ.स. १९३४ साली वार्षिक नारळी हरिनाम सप्ताहाला पखालडोह या गावी सुरुवात केली. त्यानंतर प्रत्येकवर्षी एक गाव अशी या सप्ताहांची मालिका चालू झाली. भगवानबाबा नारायणगडावर असेपर्यंत १७ हरिनाम सप्ताह झाले. [[भगवानगड|भगवानगडाची]] उभारणी झाल्यावर इ.स. १९५१ साली नाथापूर येथे पहिला नारळी अखंड हरिनाम सप्ताह घेण्यात आला तर इ.स. १९६४ साली शिंगोरी येथे भगवानबाबांच्या हस्ते शेवटचा हरिनाम सप्ताह पार पडला. [[भगवानगड|भगवानगडावर]] १८ एप्रिल ते २५ एप्रिल २००८ दरम्यान अमृत महोत्सवनिमित्त राष्ट्रीय पातळीवरचा अखंड हरिनाम सप्ताह झाला. भगवानबाबांनी सुरू केलेल्या नारळी सप्ताहास २००८ या वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे त्या दिवशी ७५ हजारांपेक्षा जास्त भाविक ज्ञानेश्वरी पारायणास बसले होते. सप्ताहादरम्यान ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांचे रामायण, काकडा आरती, गाथा, [[भजन]], [[कीर्तन]], [[प्रवचन]], चक्री प्रवचन, भारूड, रात्रजागर आयोजित केला आहे. शेवटच्या पंगतीत भाविकांना पुरणपोळी व दूध दिले गेले.
{| class="wikitable sortable"
|-
! #
! वर्षे
! गावाचे नाव
|-
|१
|[[इ.स. १९३४]]
|पखालडोह
|-
|२
|[[इ.स. १९३५]]
|लाखेफळ
|-
|३
|[[इ.स. १९३६]]
|साक्षाळ पिंप्री
|-
|४
|[[इ.स. १९३७]]
|खर्डा गितेवाडी
|-
|५
|[[इ.स. १९३८]]
|शिरसमार्ग
|-
|६
|[[इ.स. १९३९]]
|पाडळी
|-
|७
|[[इ.स. १९४०]]
|शिरूर कासार
|-
|८
|[[इ.स. १९४१]]
|तांदळवाडी
|-
|९
|[[इ.स. १९४२]]
|मूर्ती
|-
|१०
|[[इ.स. १९४३]]
|गुळज
|-
|११
|[[इ.स. १९४४]]
|पोखरी मैदा
|-
|१२
|[[इ.स. १९४५]]
|खांबा
|-
|१३
|[[इ.स. १९४६]]
|नाथापूर
|-
|१४
|[[इ.स. १९४७]]
|मूर्ती
|-
|१५
|[[इ.स. १९४८]]
|नाथापूर
|-
|१६
|[[इ.स. १९४९]]
|मादळमोही
|-
|१७
|[[इ.स. १९५०]]
|तरडगव्हाण
|-
|१८
|[[इ.स. १९५१]]
|नाथापूर
|-
|१९
|[[इ.स. १९५२]]
|तिंतरवणी
|-
|२०
|[[इ.स. १९५३]]
|शेकटे
|-
|२१
|[[इ.स. १९५४]]
|बोरगाव
|-
|२२
|[[इ.स. १९५५]]
|राळसांगवी
|-
|२३
|[[इ.स. १९५६]]
|तागडगाव
|-
|२४
|[[इ.स. १९५७]]
|आरगडे गव्हाण
|-
|२५
|[[इ.स. १९५८]]
|जोड हिंगणी
|-
|२६
|[[इ.स. १९५९]]
|मूर्ती
|-
|२७
|[[इ.स. १९६०]]
|थेरला
|-
|२८
|[[इ.स. १९६१]]
|लिंबा
|-
|२९
|[[इ.स. १९६२]]
|आंमोरा
|-
|३०
|[[इ.स. १९६३]]
|कंडारी
|-
|३१
|[[इ.स. १९६४]]
|शिंगोरी
|-
|३२
|[[इ.स. १९६५]]
|सावखेड तेजन
|-
|७५
|[[इ.स. २००८]]
|[[थेरला]]
|-
|७९
|[[इ.स. २०१२]]
|सावरगाव (चकला)
|-
|८०
|[[इ.स. २०१३]]
|येळी (ता. पाथर्डी)
|-
|८१
|[[इ.स. २०१४]]
|फुंदेटाकळी
|-
|८२
|[[इ.स. २०१५]]
|गोळेगांव
|-
|८३
|[[इ.स. २०१६]]
|कोठारबन
|-
|८४
|[[इ.स. २०१७]]
|बावी (दरेवाडी)
|-
|८५
|[[इ.स. २०१८]]
|तागडगांव ता.शिरूर(का) जि. बीड
|-
|८६
|[[इ.स. २०१९]]
|मालेवाडी
|}
== भगवानबाबांवर आरोप ==
भगवानबाबा नारायणगडावर असताना त्यांची कीर्ती दूरवर पसरली. या कीर्तीमुळे समाजातील वाईट प्रवृत्तीच्या लोकांकडून त्यांना त्रास झाला. त्यांना मारण्यासाठी मारेकरी पाठवून हत्येचा प्रयत्न झाला. समाजातील वाईट प्रवृत्तीच्या रोषालाही भगवानबाबांना बळी पडावे लागले. यातूनच त्यांच्यावर काही आरोप करण्याचाही प्रयत्न झाला.
यातील प्रमुख आरोप म्हणजे 'भगवानबाबा ब्रिटिश सरकारसाठी खबऱ्याचे काम करतात, निजामाला मदत करतात, स्वातंत्र्यलढ्यात अडचणी आणतात.' असा आरोप त्यावेळी बीड जिल्ह्यात आलेल्या [[क्रांतिसिंह नाना पाटील]] यांच्याकडे भगवानबाबांच्या विरोधकांनी केला. नाना पाटलांनी 'प्रति सरकार' स्थापन केलेले होते व ते शेतकरीवर्गात 'पत्री सरकार' या नावाने प्रसिद्ध होते. ब्रिटिश अधिकारी, रझाकार यांना वठणीवर आणण्यासाठी किंवा त्यांचे खबरे म्हणून काम करणाऱ्यांना नाना पकडत आणि त्यांच्यावर दहशत बसवण्यासाठी एका लांब कातड्याच्या खेटराने (ज्याला सुंदरी किंवा भरमाप्पा म्हटले जाई) भयंकर मार देत. त्याचबरोबर पालथे पाडून पाय घोट्याजवळ बांधून तळपायावर काठीने जबर मार देत. (शेतकरी बैलाला अशा प्रकारे बांधून त्यांच्या पायातील नख्यांना लोखंडी पत्री ठोकतात. याच प्रकाराला पत्री म्हणतात.) भगवानबाबांविषयीच्या आरोपांची माहिती मिळाल्यावर भगवानबाबांना चांगलीच शिक्षा करायची असे ठरवून [[क्रांतिसिंह नाना पाटील]] नारायणगडावर भगवानबाबांकडे गेले. त्या ठिकाणी भगवानबाबा आणि [[क्रांतिसिंह नाना पाटील]] यांच्यात चर्चा झाली. नानांना भगवानबाबांच्या डोळ्यातील प्रामाणिकता, करारीबाणा व सत्यवचनीपणा दिसला. भगवानबाबांविषयी आपल्याला चुकीची माहिती मिळाली हे नानांनी कबूल केले व भगवानबाबांचा निरोप घेऊन ते निघून गेले.
भगवानबाबांच्या प्रेरणेने थेरला, वडझरी, बेलसूर, चिंचपूर, पिंपळनेर, कारंजवण, खोकरमोह या व अशा अनेक गावांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात योगदान नोंदविले होते. हा कट फसल्यानंतर विघ्नसंतोषींनी भगवानबाबांच्या चारित्र्यावर संशय घेण्याचा प्रयत्न केला.
== समाधी ==
अनेक वर्षे बाबांची कीर्तनकारणे भ्रमंती सुरू असताना त्यांनी समाजाचे जवळून निरीक्षण केले, अभ्यास केला आणि समाजाचे विदारक चित्र दिसल्यावर ते बाबांनी कीर्तनाद्वारे समाजप्रबोधन केले. समाजातील अनेक वाईट प्रथा, चालीरीती बंद करण्याचा प्रयत्न केला. अंध:कारातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग बाबांनी सांगितला. इ.स. १९६५ च्या प्रारंभी भगवानबाबांची प्रकृती खालावत चालली होती. अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत चढ उतार होत होते, त्यांची प्रकृती आणखी खालावली व प्रकृती अस्वास्थ्यामुळे भगवानबाबांना [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]], [[रुबी हॉल क्लिनिक]] इथे औषधपाण्याकरिता दाखल केले. भगवानबाबा ह्दयविकाराने आजारी असताना उपचार करण्यासाठी [[रुबी हॉल क्लिनिक]] इस्पितळातील डॉ.के. बी. ग्रॅंट व त्यांची टीम दाखल झाली. त्यांच्या विनंतीला मान देऊन नाथा मिसाळ हा ज्ञानेश्वरीचे पारायण करत असे. तेथेच सोमवार, दि. १८ जानेवारी १९६५ रोजी रात्री एक वाजता वयाच्या ६९ व्या वर्षी समाधिस्थ होऊन जगाचा निरोप घेतला. तीन वेळा‘पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय, शान्तिब्रह्म श्री एकनाथमहाराज की जय’ हा जयघोष करून आत्मा पांडुरंगचरणी विलीन केला व देह ठेवला. लाखोंचा पोशिंदा अनंताकडे झेपावला. त्या भूमीला धरणीकंपसारखा भासला. १९१८ च्या दशकामध्ये तमाम समाजाच्या ह्रदयाला हात घालत जवळपास चार दशके महाराष्ट्रच नव्हे तर देशभर पसरलेली धर्मचळवळ शांत झाली. भागवत धर्मात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली. महाराष्ट्राचे उत्तुंग कीर्तनकार व्यक्तिमत्त्व हरपल्याने शोककळा पसरली. अटकेपार जाऊन डौलाने फडफडणारा जरीपटका स्थंबावरून अनंताकडे झेपावला. भगवानबाबा हे भागवत धर्मप्रसाराचे कार्यकारणातले एक पर्व होते आणि त्या पर्वाची सांगता झाली. भगवानबाबा नावाच्या एका पर्वाचा अस्त झाला. एका युगाचा अंत झाला. एक वादळ शांत झाले. झंझावात विरून गेला. शतकानुशतके वाट पहावी लागलेला भागवत धर्माच्या सूर्याच्या अंत झाला. वारकरी संप्रदायाचा आधारवड गेला. भागवत धर्माचा वटवृक्ष उन्मळून पडला. महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील एक अध्याय संपला. शुन्यातून सामर्थ्य निर्माण करणारा कुशल संघटक तारा हरपला. सामान्य माणसासाठी झटणारा एक सिंह गमावला. कीर्तनातून निघणारे सूर पांडुरंगचरणी विलीन केला होता. तब्बल पंचेचाळीस वर्षे वा त्याहूनही अधिकचा प्रदीर्घकाळ महाराष्ट्रात ज्या [[भगवानगड|भगवानगडावर]] त्यांनी कीर्तने गाजविले ते सुन्न पडले. बाबांच्या निमित्ताने जनतेला त्यांचा ‘देव’ गवसला होता. त्यांची शैली, भाषा, व्यक्तिमत्त्व, बाणा हा पुन्हा होणे नाही. प्रखर अलौकिक भागवत भक्तीचा विचार देणाऱ्या एका विचारसूर्याचा अस्त झाला. सूर्य मावळतीला जाताना कधी नाही इतका गहिवरला.
त्यांच्या अंतिम विनंतीला मान देऊन त्यांचे पार्थिव पुण्याहून [[भगवानगड|भगवानगडावर]] आणले गेले. उत्तराधिकारी नेमल्याशिवाय त्यांचा पुढील विधी करता येत नव्हता त्यामुळे भगवानबाबांचे आवडते शिष्य म्हणून [[भीमसिंह महाराज]] यांना भगवानबाबांच्या गादीवर बसण्याची विनंती केली गेली. परंतु [[भीमसिंह महाराज|भीमसिंह महाराजांनी]] 'आपली भगवानबाबांच्या गादीवर बसण्याची लायकी नाही' असे म्हणून गादीवर बसण्यास नकार दिला. त्यामुळे भगवानबाबांचे परममित्र बाबुलाल महाराज पाडळीकर यांनी [[शंकर वामन दांडेकर|ह.भ.प. मामासाहेब दांडेकर]] यांच्याकडे जाऊन आज्ञापत्र आणले. ते आज्ञापत्र पाहिल्यावर [[भीमसिंह महाराज]] गादीवर बसण्यास तयार झाले व भगवानबाबांच्या गळ्यातील पवित्र तुळशीची माळ काढून [[भीमसिंह महाराज|भीमसिंह महाराजांच्या]] गळ्यात घालण्यात आली. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार [[भीमसिंह महाराज]] यांनी केले.
भगवानबाबांचा कीर्तने ऐकलेले मंडळी आपल्या लाडक्या सम्राटाच्या बाबांचे जाण्याने. भगवानबाबांना शेवटचा निरोप देण्यासाठी, भगवानबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गावोगावची भजनी मंडळी, दिंड्या, टाळ, पखवाज, मृदंग, तालमणी घेऊन आली होती. लाडक्या बाबांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सकाळपासून [[भगवानगड|भगवानगडावर]] भाविक येत होते. पार्थिवाची प्रतिक्षा करीत भर ऊनात [[भगवानगड|भगवानगडावर]] कानाकोपऱ्यात बसले. त्यातही जनसागर उपस्थितीमुळे गर्दी आवरणे पोलिसांनाही अवघड ठरले. जनसागर उसळल्यामुळे बाबांचे पार्थिव [[भगवानगड|भगवानगडावर]] आणण्यास उशीर होत होता तरीही सकाळपासून बाबांच्या अखेरच्या दर्शनासाठी आसुलेले भाविक जागचे हलत नव्हते. भाविकांचा महासागर पार करीत बाबांचे पार्थिव [[भगवानगड|भगवानगडावर]] आणण्यात आले. मोठा जनसागर त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होता. सांयकाळी सुमारास रथातून पार्थिव व्यासपीठावर ठेवण्यात आले. पार्थिव व्यासपीठावर ठेवण्यात आल्यानंतर परत या परत या भगवानबाबा बाबा परत या...एकच बाबा.भगवानबाबा...भगवानबाबांचा जयजयकाराच्या घोषणा सुरू झाल्या व या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पार्थिव व्यासपीठावर ठेवताच दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागू लागली. दर्शन घेताना सर्व भाविक भावनाविवश झाले होते व भाविक अक्षरशः धाय मोकलून रडत होते. कुणी हात जोडून तर कुणी डोळे बंद करून गहिवरले होते. आर्त हाक घालण्यास भाविकांनी सुरुवात करताच [[भगवानगड|भगवानगडही]] हेलावले. आपल्या लाडक्या बाबांला निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले. भाविक निघालेल्या अंत्ययात्रेत सामिल होत होते. जसजशी अंत्ययात्रा पुढे सरकत होती, तसतसे भाविक आणखीनच भावूक होत होते. अंत्यविधी सुरू झाल्यानंतर अनेक भाविकांना शोक अनावर झाला व यावेळी अनेक भाविकांना आपले अश्रू आवरता येत नव्हते. जनसागर जणू शोकसागरात बुडाला होता. सर्वत्र दुःखाश्रूंचा पूर लोटला. लाखो भाविकांचाही अश्रूंचा बांध फुटला होता. अंत्यविधी झाल्यानंतर रात्री मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित राहून जयजयकाराच्या घोषणा देत होते. नंतर लाडक्या बाबांचे पार्थिव विठ्ठलाच्या मंदिराजवळच येथे आणण्यात आले. तेथेच श्री संत भगवानबाबाची संगमरवरी पाषाणबांधणी समाधी बांधली गेली व भाविकांसाठी श्रद्धास्थान ठरली.
श्रीक्षेत्र [[भगवानगड|भगवानगडावर]] भगवानबाबा यांची समाधी गीतेतील वचनाप्रमाणे अजूनही भाविकांना दिशा दाखवत आहे. समाधीनंतरही भाविकांची काळजी घेण्याबरोबरच पांडुरंगचरणी विलीन झाल्याकारणाने लाखो भाविकांना त्यांची कृपा, प्रेम, आशीर्वाद, दर्शन आणि मार्गदर्शन लाभत आहे. भगवानबाबा आज देखील अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या भाविकांच्या सदैव पाठीशी राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत आहेत व अनंतकाळपर्यंत करीत राहतील. भगवानबाबांचा भक्तिरसाचा वारसा आजही शेकडो भाविक जपताना दिसतात आणि उत्तरोत्तर तो वाढतच जाईल यात शंकाच नाही. आजही त्यांच्या समाधीला पाहून भाविक भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होतात. भक्तिभावात एकरूप झालेल्याना भाविकांना बाबांच्या समाधीजवळ त्यांच्या विठ्ठलनामाचा गजर ऐकू येतो असे बोलले जाते. [[भगवानगड|भगवानगडावर]] आल्यावर प्राप्त होणारी मनःशांतीमुळे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.
योगियाची संपदा... त्याग आणि शांती प्रसन्न आचार्य... उभयलोकी किर्तीसोहळामान सम्राट... ईश्वर विभूती... प्रकाशमान... ब्रह्मचारीरूप गुरुवर्य... सर्वश्री... वैराग्यमुर्ती... समाजाला ज्ञानरूपी प्रकाश देणारे... समाजाचे चंद्रसूर्य समजले जाणारे... प्रबोधनाचा महामेरु... भक्तिरसाचा सागर... मायेचा पाझर... पंढरीचा अखंड वारकरी... तुळशीच्या माळेने क्रांतीची ज्योत पेटविणारे... परोपकारी... भक्तीचा गड उभारणारे... [[भजन]]-[[कीर्तन]], प्रवचनाची गंगा... शुद्ध आचरणाचा पितामह... स्नेहप्रेमाचे सम्राट...परमविठ्ठलभक्त ... ऐश्वर्यसंपन्न संत... ह.भ.प. श्री भगवानबाबांचे कार्य अलौकिक होते. समाजात झालेले वैचारिक प्रदूषण भगवानबाबांनी कमी केले होते. अधःपतित समाजाला सन्मार्गावर आणले होते.
== संत श्री भगवानबाबांचे तथाकथित चमत्कार==
भगवानबाबांनी अनेक चमत्कार केले. भक्तांच्या आध्यात्मिक उन्नतीकरिता भगवानबाबांकडून अनेक चमत्कार घडले.
; || बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी ||
त्यातील एक म्हणजे त्यांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. पाण्यावर तरंगून भगवानबाबांनी ज्ञानेश्वरीचे पारायण केल्याचे बोलले जाते. ह्या घटनेतूनच भाविकांना भगवानबाबांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली.
बालपणीही त्यांनी अनेक चमत्कार केले. एकदा अगदी लहान असताना त्यांनी भूक लागलेल्याला स्वतःच्या हाताने भाकरी जमिनीतून काढून दिले असे बोलले जाते.
== संत श्री भगवानबाबांची मंदिरे ==
भगवानबाबांची कीर्ती वाढत गेल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भगवानबाबांची मंदिरे स्थापन झालेली आहेत. पंढरपुर, पैठण अशा बऱ्याच ठिकाणी बाबांचे मठ आहे.
* पंढरपूर येथे श्रीक्षेत्र भगवानगडाचे संस्थान बांधण्यात आले आहे.
*भगवान बाबा मंदिर चिचोंडी शिराळ
*भगवान बाबा मंदिर कोल्हार
* आळंदी येथे श्रीक्षेत्र भगवानगडाचे संस्थान बांधण्यात आले आहे.
* बीड जिल्ह्यातील बार्शी रोड भागात "राष्ट्रसंत भगवानबाबा सामाजिक प्रतिष्ठान" बांधण्यात आले.
* बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यांत संत भगवानबाबा यांचे मंदिर सभाग्रह आहे.
* बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील क-हेवाडी ता.आष्टी या गावी संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे.
* बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील [विठ्ठलगड, बीड] या गावी संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे.
* बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यांत "संत भगवानबाबा सामाजिक प्रतिष्ठान" बांधण्यात आले आहे.
* बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील नारायनडोह या गावी संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे.
* इ.स. २०११ मध्ये बीड जिल्ह्यातील जोडहिंगणी येथे भाविकांसाठी भगवानबाबांचे मंदिर बांधण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://72.78.249.125/esakal/20120318/4676052005247762753.htm
| title =भगवानबाबांच्या मूर्तीसाठी दिले मजूर महिलेने नऊ तोळे सोने
| भाषा =मराठी
| प्रकाशक =सकाळ (वृत्तपत्र)
| दिनांक =१८ मार्च २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ सप्टेंबर २०१२| विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.isu51L | विदा दिनांक=२६ जुलै २०१४
}}</ref>
*बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यांतल्या नागझरी परिसरात २५ वर्षापूर्वी काही भक्तांनी एकत्रित येऊन भगवानबाबांचे मंदिर उभारले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.marathwadaneta.com/marathwadaneta/20120730/4734408838160743221.htm
| title =अंबाजोगाईत भगवानबाबा मंदिराचा जीर्णोद्धार करणार - दिलीप सांगळे यांची माहिती{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक =३० जुलै २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ सप्टेंबर २०१२
}}</ref>
* बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील शेपवाडी या गावी संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.marathwadaneta.com/MarathwadaNeta/20100901/4991628411172069006.htm
| title =संत भगवान बाबा जयंती साजरी{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक =१ सप्टेंबर २०१०
| ॲक्सेसदिनांक =२७ सप्टेंबर २०१२
}}</ref>
*बीड शहरातील इंद्रप्रस्थ कॉलनी येथील संत वामनभाऊ व भगवानबाबा प्रतिष्ठान मंदिर आहे <ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://epaperdivyamarathi.bhaskar.com/beed/251/11052013/0/1/
| title =बीडमध्ये तीन दिवस पंचकुंडीय यज्ञ सोहळा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक =
| ॲक्सेसदिनांक =
}}</ref>
*औरंगाबाद जिल्ह्यातील रामनगर भागात संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.dainikekmat.com/articledetailshow.php?&id=40934&cat=Aurangabad
| title =भगवानबाबा जयंतीनिमित्त वाहन रॅली
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक =०९ ऑगस्ट २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ सप्टेंबर २०१२
}}</ref>
*औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यांत संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://marathi.yahoo.com/%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%A3%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA-185017165.html
| title =पैठणला पंढरीचे स्वरूप| विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.iskIgxW | विदा दिनांक=१४ ऑगस्ट २०१४
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक = १ जुलै २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ सप्टेंबर २०१२
}}</ref>
* औरंगाबाद जिल्ह्यातील ता. फुलंब्री परिसरात लिंगदरी भागात भगवानबाबा यांचे मंदिर आहे <ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://72.78.249.187/esakal/20120222/5562846932547982880.htm
| title =भारतात गरीबही दानशूर, म्हणून तर मंदिरे उभी - मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =सकाळ (वृत्तपत्र)
| दिनांक =२२ फेब्रुवारी २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ सप्टेंबर २०१२
}}</ref>
* औरंगाबाद जिल्ह्यातील सेव्हन हिल परिसरातील विद्यानगरमध्ये भगवानगड ज्ञानेश्वरी अध्यासन केंद्राचे उद्घाटन अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी पाचला खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते झाले. अध्यासन, अध्यापन, प्रचार आणि प्रसार करणे हा केंद्राचा मुख्य उद्देश असून, भगवानगडाचे विशेष कार्यालयही येथून चालविण्यात येणार आहे. गडाशी जोडल्या जाणाऱ्या लोकांसाठी नोव्हेंबरमध्ये वार्षिक सप्ताह व त्याच वेळी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.<ref name="online3.esakal.com">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4669689743731831986&SectionId=14&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE&NewsDate=20130512&NewsTitle=%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%A1%20%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%20%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A8
| title =भगवानगड ज्ञानेश्वरी अध्यासन केंद्राचे उद्या उद्घाटन
| भाषा =मराठी
| प्रकाशक =सकाळ (वृत्तपत्र)
| दिनांक =
| ॲक्सेसदिनांक =
}}</ref>
* पश्चिम महाराष्ट्रातील गोंदवले शहरालगत बोरजाईवाडी परिसरात श्री संत भगवान बाबा मंदिराच्या पायाभरणीचा प्रारंभ करण्यात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/eSakal/20100118/5678370165266959814.htm
| title =समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध - पंकजा पालवे- मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =सकाळ (वृत्तपत्र)
| दिनांक =१८ जानेवारी २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ सप्टेंबर २०१२
}}</ref>
* औरंगाबाद जिल्ह्यातील ता. पैठण येथे शाखा स्थापन होत असून <ref name="online3.esakal.com"/>
भगवानगड संस्थानचे कार्यालय पुणे, पिंपरी, मुंबई येथे सुरू होत असून <ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5099699352574406085&SectionId=14&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE&NewsDate=20130515&NewsTitle=%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AF%E0%A4%A8%20%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%B9%E0%A5%87%20%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8
| title =भगवानगडचे अध्ययन केंद्र हे भाविकांचे शक्तिस्थान
| भाषा =मराठी
| प्रकाशक =सकाळ (वृत्तपत्र)
| दिनांक =
| ॲक्सेसदिनांक =
}}</ref>
==श्रीक्षेत्र भगवानगडाचे उत्तराधिकारी ==
;[[भीमसिंह महाराज]]:
भगवानबाबाच्या मृत्यूनंतर भगवानगडावरील गादीचे उत्तराधिकारी म्हणून भीमसिंह महाराज यांनी भगवानगडाची जबाबदारी ४० वर्षे सांभाळली. त्यानी भगवानबाबांच्या चालीरीती पुढे जोपासल्या. ९ नोव्हेंबर २००३ रोजी भीमसेन महाराजांचा मृत्यू झाला.
;[[नामदेवशास्त्री सानप]]:
[[भीमसिंह महाराज]]च्या मृत्यूनंतर नामदेवशास्त्री सानप यांची दुसरे उत्तराधिकारी म्हणुन निवड झाली. भगवानबाबांचा वारसा पुढे चालू ठेवत त्यांनी तेथील मंदिराचे काम केले. नामदेवशास्त्री सानप हे महाराष्ट्रातील एक संत, प्रवचनकार व थोर कीर्तनकार आहेत. तेथून पुढे गडाचा विकास वाढीस लागला. गडावर अनेक सुविधा झाल्या. नामदेव महाराजांनी गडावर ज्ञानेश्वरी विद्यापीठाची स्थापना केली. नामदेव महाराज ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आहेत. गडातर्फे प्रत्येक गावात मासिक अन्नदान चालू आहे. हे सर्वकाम लोकवर्गणीतून होत आहे. येथे येण्याऱ्या भाविकांची राहण्याची व जेवणाची मोफत सोय केली जाते. येथे श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्ट कार्यरत आहे.
==माध्यमांतील चित्रण==
वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेद्वारे संत भगवानबाबा काव्यसंग्रह पुरस्कार दिला जातो. पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20120121/5109931532599966684.htm
| title =शारदा साठे, मुक्ता मनोहर, विंगकर, जावडेकर, पाटेकर मानकरी
| भाषा =मराठी
| प्रकाशक = [[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =२१ जानेवारी २०१२
| ॲक्सेसदिनांक =२० सप्टेंबर २०१२
}}</ref>
दिवंगत [[प्रमोद महाजन]] यांनी टपाल तिकीट काढून भगवानबाबांचे जगात नाव पोहचविले.
<ref name="divyamarathi.bhaskar.com"/>
संत भगवानबाबा यांच्यावर भक्तिगीतांची व्हिडिओ सीडी प्रसिद्ध गायक मुरली कुटे याने तयार केली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://divyamarathi.bhaskar.com/article/BOL-gopinath-munde-driver-murali-kute-2220575.html
| title = गोपीनाथ मुंडेंचा चालक मुरली बनला गायक
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक =२६ जून २०११
| ॲक्सेसदिनांक = २० सप्टेंबर २०१२
}}</ref>
संत भगवानबाबा यांच्या जीवनचरित्रावर आधारित असलेल्या पोवाडा प्रसिद्ध शाहीर कल्याण काळे याने तयार केली आहे.
==लेखन==
भगवानबाबा यांनी काही लेखन केल्याचे ज्ञात नाही.
== चित्रपट ==
संत भगवानबाबा यांच्या विचारांचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी भगवानबाबांच्या जीवन व कार्यावर आधारित असलेल्या [[राजयोगी भगवानबाबा (मराठी चित्रपट)|राजयोगी भगवानबाबा]] या [[मराठी]] चित्रपटाची निर्मिती [[शेवगाव]] (जिल्हा [[अहमदनगर]]) येथील शिक्षक उमेश घेवरीकर व मफिज इनामदार यांनी केली आहे. हा चित्रपट १३ जून, इ.स. २०१० या दिवशी प्रथम प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे पटकथालेखन, संवादलेखन, चित्रीकरण, संकलन, डबिंग ही सर्व कामे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथेच करण्यात आली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://72.78.249.107/esakal/20100608/5747127513402627397.htm
| title =शिक्षकांनी बनविला समाजप्रबोधनपर मराठी चित्रपट!
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =८ जून २०१०
| ॲक्सेसदिनांक = २० सप्टेंबर २०१२| विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.isDiQ2 | विदा दिनांक=२६ जुलै २०१४
}}</ref>
[[दयानिधी संत भगवानबाबा]] चित्रपट: विसाव्या शतकातील महान संत भगवानबाबा यांच्या जीवनावर आधारित 'दयानिधी संत भगवानबाबा' या चित्रपटाची निर्मिती पूर्ण झाली आहे. बीड जिल्ह्यातील आजिनाथ ढाकणे, भरत डोंगरे व ऋषिकेश बाम निर्मित असलेल्या या चित्रपटात बीड जिल्यातील नवोदित कलाकारांना संधी मिळाली आहे. भगवानबाबा यांच्या भूमिकेत ऋषिकेश बाम, संत वामनभाऊ महाराज यांच्या भूमिकेत रवींद्र महाजनी आहेत. अन्य अभिनेते [[कुलदीप पवार]], [[रवी पटवर्धन]], [[सुहाशिनी देशपांडे]], [[अतुल अभ्यंकर]], [[मुक्ता पटवर्धन]], [[श्रेयस कुलकर्णी]], सुरेश विश्वकर्मा व भरत डोंगरे यांनी विविध भूमिका केल्या आहेत. बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र भगवानगड येथे या चित्रपटाच्या DVDचे प्रकाशन करण्यात आले. आता ही DVD सर्वत्र मिळते.
=== दूरचित्रवाहिनी मालिका ===
भगवानबाबांच्या जीवनचरित्रावर आधारित '[[भगवानबाबा (दूरचित्रवाहिनी मालिका)]]', साधना या आध्यात्मिक वाहिनीवरून पहिल्यांदा दिनांक ३ ऑक्टोबर, इ.स. २०१२ला प्रसारित झाली. डॉ. विलास उजवणे हे भगवानबाबांच्या भूमिकेत आहेत. सतीश परदेशी हे या मालिकेचे दिग्दर्शक आणि पुणे येथील द टायगर फिल्म्स ॲंन्ड एन्टरटेन्मेंटतर्फे रमेश सस्ते हे निर्माते आहेत. विलास उजवणे यांच्याबरोबरच अभिनेते प्रकाश धोत्रे, [[राघवेंद्र कडकोळ]], [[रवी पटवर्धन]], वृंदा बाळ, पोपट चव्हाण, निकिता कुलकर्णी, सीमा पिसे, महेश शेजवळ हे कलाकारही या मालिकेत होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://72.78.249.107/esakal/20120413/5378440327690557355.htm
| title =संदीप पवार, सचिन येवले यांचे हिंदी चित्रपटाला संगीत
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =१३ एप्रिल २०११
| ॲक्सेसदिनांक = २० सप्टेंबर २०१२| विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.isnMlA | विदा दिनांक=२६ जुलै २०१४
}}</ref>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
==हेही पहा==
* [[भगवानगड]]
* [[आवजीनाथ महाराज]]
* [[भीमसिंह महाराज]]
* [[नामदेवशास्त्री सानप]]
* [[वामनभाऊ महाराज]]
* [[गहिनीनाथगड]]
* [[विठ्ठल महाराज]]
== बाह्य दुवे ==
* http://santeknath.org/shishya%20parampara.html
* [http://www.bhagwanbaba.com भगवानबाबा संकेतस्थळ]
* [http://bhagwangad.com श्रीक्षेत्र भगवानगड संकेतस्थळ]
* [http://www.bhagwangadh.com/ श्रीक्षेत्र भगवानगड संकेतस्थळ]
* [http://www.lokprabha.com/20090116/utsav.htm श्रीक्षेत्र भगवानगड]
* [http://www.globalmarathi.com/20101215/5196390036716621748.htm वंजारी संत - भगवान बाबा]
* [http://www.bhagwanbaba.mazegav.com/ bhagwanbaba- भगवान बाबा]
* [http://www.stampsathi.in/php/search/stamps-search.php?keyword=personalities&page=80 stamp भगवान बाबा ]
* [http://bhagwangad.weebly.com/gallary.html gallaryभगवान बाबा ]
* [http://www.hindu-blog.com/2014/12/bhagwan-baba-punyaithi-at-bhagwangad.html - Bhagwan Baba Punyaithi at Bhagwangad near Pathardi]
* [http://www.saavn.com/s/song/marathi/Bhagvan-Maharaj-Baba/Bhagvan-Baba-Mi-Pahila/PTsZSxJYZ1g Bhagvan Baba Mi Pahila भगवान बाबा ]
* [https://www.youtube.com/watch?v=lV2YXvLYjIA - भगवानबाबाyoutube]
* [https://www.youtube.com/watch?v=ljWv548hfIE - भगवानबाबाyoutube]
* [https://www.youtube.com/watch?v=OhJEYf63ZLA - भगवानबाबाyoutube]
* [https://www.youtube.com/watch?v=nZT9HPNKB-M - भगवानबाबाyoutube]
* [https://www.youtube.com/watch?v=OhJEYf63ZLA - भगवानबाबाyoutube]
* [https://www.youtube.com/watch?v=PrAWRSiLwto - भगवानबाबाyoutube]
* [https://www.youtube.com/watch?v=FgehHZ1fuHs - भगवानबाबाyoutube]
* [https://www.facebook.com/BhagwangadTheHeavan?filter=2 - Bhagwangad The Heavan]
* [http://pathardi.in/bhagwangad/ - भगवानबाबाbhagwangad]
* [http://bhagwangad.blogspot.in/2013/05/the-holly-place.html - H.H.SHRI BHAGWAN BABA]
थोर संत
{{हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय}}
[[वर्ग:वारकरी संत]]
[[वर्ग:इ.स. १८९६ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९६५ मधील मृत्यू]]
[[वर्ग:वारकरी संप्रदायातील व्यक्ती]]
[[वर्ग:कीर्तनकार]]
[[वर्ग:मराठी संत]]
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
873ogjpzupav07bd9pfsxcx25zkfbxy
देवेंद्र फडणवीस
0
140411
2141076
2132645
2022-07-28T12:27:58Z
2402:8100:3090:DF9D:2ADE:6EE7:C44C:F116
/* भुषवलेली पदे */
wikitext
text/x-wiki
{{संदर्भ कमी}}
{{माहितीचौकट विधानसभा सदस्य
| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय =
| नाव = देवेंद्र फडणवीस
| सन्मानवाचक प्रत्यय=
| चित्र आकारमान = 250 px
| चित्र = Devendra fadnavis.png
| (महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री)
| कार्यकाळ आरंभ = ३० जून २०२२
| मागील = (अजित पवार)
| {{AutoLink|महाराष्ट्राचे मुख्यमंत्री}}
| कार्यकाळ_आरंभ =३१ ऑक्टोबर २०१४
| कार्यकाळ_समाप्ती = ८ नोव्हेंबर २०१९
| मागील = [[पृथ्वीराज चव्हाण]]
| पुढील = देवेंद्र फडणवीस
| कार्यकाळ_आरंभ1 = २३ नोव्हेंबर २०१९
| कार्यकाळ_समाप्ती1 = २६ नोव्हेंबर २०१९
| मागील1 = देवेंद्र फडणवीस
| पुढील1 = [[उद्धव ठाकरे]]
| मतदारसंघ_विस2 =[[नैर्ऋत्य नागपूर विधानसभा मतदारसंघ|नागपूर नैर्ऋत्य]]
| कार्यकाळ_आरंभ2 = २००९
| कार्यकाळ_समाप्ती2 =
| मागील2 = <!-- अंक बदलून आठ वेळा वापरू शकतो -->
| पुढील2 = <!-- अंक बदलून आठ वेळा वापरू शकतो -->
| मतदारसंघ_विस3 =[[नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ|नागपूर पश्चिम]]
| कार्यकाळ_आरंभ3 = १९९९
| कार्यकाळ_समाप्ती3= २००९
| मागील3 = <!-- अंक बदलून आठ वेळा वापरू शकतो -->
| पुढील3 = <!-- अंक बदलून आठ वेळा वापरू शकतो -->
| पद4 = [[नागपूर]]चे महापौर
| कार्यकाळ_आरंभ4 = २००४
| कार्यकाळ_समाप्ती4= २००९
| जन्मदिनांक ={{जन्म दिनांक|1970|07|22}}
| जन्मस्थान =[[नागपूर]]
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| राष्ट्रीयत्व =भारतीय
| पक्ष =[[भारतीय जनता पक्ष]]
| इतरपक्ष =
| पती =
| पत्नी =अमृता
| नाते =
| अपत्ये =दिविजा (कन्या)
| निवास = [[नागपूर]]
| शाळा_महाविद्यालय =
| व्यवसाय =पॉलिटिक्स
| धंदा =
| धर्म =हिंदू
| सही =
| संकेतस्थळ = {{URL|www.devendrafadnavis.in}}
| तळटीपा =
|५भंरआ_कार्यकाळ=महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेता}}
'''देवेंद्र गंगाधर फडणवीस''' ( [[२२ जुलै]] [[इ.स. १९७०]]) हे [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षातील]] नेते आहेत. ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. ते [[नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ|नागपूर नैर्ऋत्य विधानसभा मतदारसंघातून]] निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे [[महाराष्ट्र राज्य|महाराष्ट्राचे]] दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/marathi/maharashtra/the-political-journey-of-devendra-fadnavis-the-model-from-the-chief-minister-to-the-leader-of-the-opposition/575754|title=मॉडेल, मुख्यमंत्री ते सक्षम विरोधी पक्ष नेते, देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास|date=2021-07-23|website=24taas.com|access-date=2022-02-19}}</ref> होते. त्यापूर्वी, वयाच्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे [[शरद पवार]] महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. २०१९ छुप्या पद्धतीने सरकार स्थापन करून सर्वात कमी काळासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांची नोंद आहे.
==जीवन==
{{संदर्भ हवा}}
‘माझ्या बाबांना [[इंदिरा गांधी|इंदिरा गांधींनी]] अटक केली त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असे [[आणीबाणी]]च्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी देवेंद्रने आईला बजावून सांगितले. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला [[सरस्वती]] शाळेत टाकावे लागले.{{संदर्भ हवा}} [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|संघ]], [[भारतीय जनसंघ|जनसंघाच्या]] संस्कारांचे बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि नंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. सोशल मीडियामध्ये गेले काही महिने गाजत असलेली ‘[[दिल्ली]]त [[नरेंद्र मोदी|नरेंद्र]] आणि राज्यात देवेंद्र’ ही घोषणा शेवटी प्रत्यक्षात अवतरली.
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली व अत्यंत थोड्या कालावधीत जनमानसातील एक सन्मानित नेते म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले.. त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्यातील पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून, व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व कायदा, अर्थ, तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून [[बर्लिन]] येथील डी.एस.ई.(??) बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले..
देवेंद्र फडणवीसांच्या मागे त्या वडलांची आणि काकूंची पुण्याई आहेच. पण देवेंद्र फडणवीस यांचे स्वतःचे कष्टही महत्त्वाचे आहेत. ते १७ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी [[नागपूर महानगरपालिका|नागपूर महानगरपालिकेची]] निवडणूक जिंकत [[नगरसेवक]] म्हणून पालिकेत पाऊल टाकले. पाच वर्षात आपल्या कामाची चुणूक दाखवत आणि संघाचा पाठिंबा मिळवत वयाच्या २७ व्या वर्षी नागपूर महापालिकेचे [[महापौर]] होण्याचा मान मिळवला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.dnaindia.com/india/report-all-you-need-to-know-about-devendra-fadnavis-2029882|title=All you need to know about Devendra Fadnavis|website=DNA India|language=en|access-date=2022-02-19}}</ref>
त्यानंतर देवेंद्र यांनी मागे वळून न पाहाता, आपले राजकीय नेतृत्व सिद्ध केले. त्यांनी विधानसभेकडे आपला मोर्चा वळवला. [[नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ|नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून]] दोनवेळा निवडून येण्याचा करिष्मा केला. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००९ साली तिसऱ्यांदा विजय संपादन केला. २००४ सालच्या निवडणुकीत देवेंद्र यांनी कॉंग्रेसचे दिग्गज नेते रणजित देशमुख यांचा पराभव करून विधानसभेतील आणि पक्षातील आपले वजन वाढवले.
==शिक्षण==
* व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी
* डी.एस.ई (?)बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्स ॲन्ड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला.
* एल्एल.बी (LLB)(नागपूर विद्यापीठ)
[[चित्र:Devendra fadnavis.png|right|thumb|200px|देवेंद्र फडणवीस - एक हास्य मुद्रा]]
==विधिमंडळातील कार्य==
* १९९९ पासून ते २०१४ सालापर्यंत विधिमंडळात आमदार
* अंदाज समितीचे सदस्य
* नगरविकास व गृहनिर्माणाविषयीच्या स्थायी समितीचे सदस्य
* नियम समितीचे सदस्य
* महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य
* राखीव निधीविषयी संयुक्त निवड समितीचे सदस्य
* सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य
* स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलच्या संयुक्त निवड समितीचे सदस्य
*
*
==विवाद==
१ जानेवारी २०२०ला भाजपचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी महसूल-मंत्री [[एकनाथ खडसे]] यांनी देवेंद्र फडणवीस आणि माजी जल-संपदा मंत्री [[गिरीश महाजन]] यांच्यावर आरोप केले की या दोघांनी जाणीवपूर्वक आपले २०१९ महाराष्ट्र विधानसभेचे तिकीट कापले. आपली उमेदवारी कापून आपले राजकारण संपवण्याचा कट रचला गेला असे [[एकनाथ खडसे|खडसे]] वृत्त-वाहिन्यांवर दिलेल्या मुलाखतीत म्हणाले<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.zeenews.india.com/marathi/maharashtra/devendra-fadnavis-eknath-khadse-girish-mahajan-meet-at-jalgaon/503289/amp|title=खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हे आपले तिकीट कापले गेल्यामागे कारणीभूत आहेत असे थेट आरोप केले.|last=न्यूज चॅनल.|first=Zee २४ Tass|date=०३ जानेवारी २०२०|work=Zee २४ Tass news channel.|access-date=०६ जानेवारी २०२०|archive-url=https://zeenews.india.com/marathi/maharashtra/devendra-fadnavis-eknath-khadse-girish-mahajan-meet-at-jalgaon/503289/amp|archive-date=|dead-url=}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.marathi.abplive.com/news/jalgaon-zp-election-bjp-won-eknath-khadse-devendra-fadnavis-girish-mahajan-together-728638/amp|title=खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी आपले तिकीट कापले असे थेट नाव घेऊन आरोप केले.|last=वेब टीम.|पहिले नाव=एबीपी माझा|दिनांक=०३ जानेवारी २०२०|संकेतस्थळ=एबीपी माझा न्यूज चॅनल|archive-url=https://www.marathi.abplive.com/news/jalgaon-zp-election-bjp-won-eknath-khadse-devendra-fadnavis-girish-mahajan-together-728638/amp|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=०६ जानेवारी २०२०}}</ref>
==सामाजिक योगदान==
{{संदर्भ हवा}}
* ’ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स फोरम ऑन हॅबिटेट फॉर एशिया रीज”चे सचिव
* नागरी पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्द्यांबाबतचे रिसोर्स पर्सन
* नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष
* नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य
* नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी (भोसला मिलिटरी स्कूल)चे उपाध्यक्ष
* संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता मिळालेल्या मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य
====आंतरराष्ट्रीय====
* अमेरिकन सरकारच्या ईस्ट-वेस्ट सेंटरतर्फे आयोजित न्यू जनरेशन सेमिनारमध्ये ‘एनर्जी सिक्युरिटी इश्यूज‘ या विषयावर शोधनिबंध सादर
* अमेरिकेतील वॉशिंग्टन व नॅशव्हिले येथे यू. एस. नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेटचे लेजिस्लेचर
* ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड आणि सिंगापूरला गेलेल्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोशिएशनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळाचे सदस्य
* केन्यातील नैरोबी येथे युनायटेड नेशन्स हॅबिटॅटने निमंत्रित केलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य
* चीनमध्ये बीजिंग येथे डब्ल्यूएमओ, ईएसएसपी यांनी आयोजित केलेल्या ग्लोबल एनव्हायरमेंटल चेंज कॉंग्रेसमध्ये ‘नॅचरल डिझास्टर्स मिटिगेशन इश्यूज ऑन इकॉलिजिकल ॲन्ड सोशल रिस्क‘ या विषयी सादरीकरण
* डेन्मार्कमध्ये कोपेनहेगेन येथे आशिया व युरोपमधील तरुण राजकीय नेत्यांच्या आसेम परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व
* मलेशियामध्ये ‘जीपीएच एशिया रीजनल मीट‘मध्ये सहभाग
* युरोपमध्ये क्रोएशिया येथे ‘ग्लोबल पार्लमेंटरियन फोरम ऑन हॅबिटॅट‘मध्ये सहभाग
* रशियात मॉस्को येथे भेट देणाऱ्या इंडो रशिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाचे सदस्य
* स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे आयडीआरसी ‘युनेस्को‘ डब्ल्यूसीडीआर यांनी आयोजित केलेल्या ‘डिझास्टर मिटिगेशन ॲन्ड मॅनेजमेंट इन इंडिया‘ या विषयावरील आंतराष्ट्रीय शिखर परिषदेत सादरीकरण
* होनोलुलू येथे इंटरनॅशनल एनव्हायरमेंट समिटमध्ये सहभाग आणि सादरीकरण
==भुषवलेली पदे==
* १९८९ भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूरमधील वॉर्ड अध्यक्ष
* १९९९ ते आजतागायत - विधानसभा सदस्य
* १९९२ ते २००१ सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य, दोन वेळा नागपूरचे महापौर
* १९९४ भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष
* २००१ भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष
* २०१० भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणी्स
* २०१३ भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष
* २०१४ ते २०१९ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
* २०१९ ते जून २०२२ महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते
* जून २०२२ पासून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री
==पुरस्कार==
* कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशनतर्फे सर्वोत्कृष्ट संसदपटूसाठीचा वार्षिक पुरस्कार
* नाशिक येथील पूर्णवाद परिवारतर्फे राजयोगी नेता पुरस्कार
* पुण्याच्या मुक्तछंद या संस्थेतर्फे प्रमोद महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला गेलेला पहिला सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
* राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून पुरस्कार
* रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ म्हणून विभागीय पुरस्कार
* नागपूरच्या नागभूषण फाऊंडेशनतर्फे 'नागभूषण' पुरस्कार
==पुस्तके==
====चरित्र====
* लेखिका सुषमा नवलखे यांनी फडणवीस यांचे चरित्र लिहिताना त्यांची जडण-घडण कशी झाली, तरुण वयातच ते नागपूरचे महापौर कसे झाले याची माहिती दिली आहे.
* देवेंद्र फडणवीस यांनी चार मराठी पुस्तके लिहिली आहे असे सांगितले जाते, त्यांतील एक - 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/maharashtra/click-here-and-read-devendra-fadnavis-new-book-about-budget-bmh-90-2100177/|title=देवेंद्र फडणवीस यांचं नवं पुस्तक एका क्लिकवर|website=Loksatta|language=mr|access-date=2022-02-19}}</ref>' हे एक पुस्तक आहे.{{संदर्भ हवा}}
* आणखी एक ३६ पानी पुस्तक - 'आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत‘<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/maharashtra/devendra-fadnavis-new-book-aatmnirbhar-maharashtra-aatmnirbhar-bharat-pkd-81-2206732/|title=देवेंद्र फडणवीस यांचे आणखी एक पुस्तक : काय आहे पुस्तकात? वाचा…|website=Loksatta|language=mr|access-date=2022-02-19}}</ref> (प्रकाशन ५ जुलै २०२०)
==संदर्भ==
<references />
==बाह्य दुवे==
*[http://www.devendrafadnavis.in/index.html अधिकृत संकेतस्थळ]
*[https://www.maharashtra.gov.in/1137/%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80 महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरील माहिती]
{{क्रम
|यादी=[[:वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]]
|पासून=३१ ऑक्टोबर २०१४
|पर्यंत=विद्यमान
|मागील=[[पृथ्वीराज चव्हाण]]
|पुढील= [[उद्धव ठाकरे]]
}}
{{महाराष्ट्राचे मुख्यमंत्री}}
{{DEFAULTSORT:फडणवीस, देवेंद्र}}
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]]
[[वर्ग:नागपूर मधील राजकारणी]]
[[वर्ग:नागपूरचे महापौर]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य]]
gjruco3fibn8qdur0fnj1nqq2ub6iw5
वात्रटिका
0
144459
2141126
2140905
2022-07-28T17:09:14Z
Usernamekiran
29153
प्रताधिकारीत मजकूर काढला
wikitext
text/x-wiki
वात्रटिका हा एक विनोदी काव्य प्रकार आहे.वात्रटिकांना हास्यकविता, उपरोधिका,व्यंग्यकविता, भाष्यकविता, विडंबन, उपहासिका अशी नावेसुद्धा वापरलेली जातात.{{संदर्भ हवा}}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
संदर्भ : Rosenbloom, Joseph, A Book of Limerick, 1982.मराठी विश्वकोश,मराठी विनोद, साप्ताहिक सूर्यकांती,
ranno4can24rvs57evvbllscf0l6i44
सुषमा अंधारे
0
150375
2141161
2073461
2022-07-28T19:50:14Z
Sandesh9822
66586
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| नाव = सुषमा अंधारे
| चित्र =
| चित्र_आकारमान =
| चित्रtitle =
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव =
| जन्म_दिनांक = ८ नोव्हेंबर, इ.स. १९७६
| जन्म_स्थान = पाडोली ([[कळंब तालुका (उस्मानाबाद)|कळंब तालुका]], [[उस्मानाबाद जिल्हा]])
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
| कलेवर_सापडलेले_स्थान =
| चिरविश्रांतिस्थान =
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान = [[पुणे]], [[महाराष्ट्र]]
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| टोपणनावे =
| वांशिकत्व =
| नागरिकत्व =
| शिक्षण = एम.ए., बी.एड.,पीएचडी.,लॉ
| प्रशिक्षणसंस्था =
| पेशा = वकील, सामाजिक कार्यकत्या, बौद्ध कार्यकत्या, [[स्त्रीवाद|स्त्रीवादी अभ्यासक]]
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे =
| मूळ_गाव =
| पगार =
| निव्वळ_मालमत्ता =
| उंची =
| वजन =
| ख्याती =
| पदवी_हुद्दा =
| कार्यकाळ =
| पूर्ववर्ती =
| परवर्ती =
| राजकीय_पक्ष =
| विरोधक =
| संचालकमंडळ =
| धर्म = [[बौद्ध धर्म]]
| जोडीदार =
| अपत्ये =
| वडील = दत्ताराव गूत्ते
| आई =
| नातेवाईक = दगडू अंधारे (आजोबा)
| पुरस्कार =
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| संकीर्ण =
}}
'''सुषमा दगडू अंधारे''' (जन्म : पाडोली-कळंब, ८ नोव्हेंबर, इ.स. १९७६ {{काळ सुसंगतता ?}}) {{दुजोरा हवा}}<ref>पहा [[चर्चा:सुषमा अंधारे#जन्म तारीख आणि शिक्षण|चर्चा:सुषमा अंधारे]]</ref> ह्या वकील, [[राज्यशास्त्र]] आणि [[समाजशास्त्र]] विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी [[स्त्रीवाद|स्त्रीवादी अभ्यासक]], भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत.<ref name="नातं मातीचं">
{{स्रोत बातमी
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20130113/5258286586032986856.htm
| title = नातं मातीचं, नातं मातेचं! (सुषमा अंधारे)
| भाषा = मराठी
| लेखक = सुषमा अंधारे
| लेखकदुवा =
| आडनाव = अंधारे
| पहिलेनाव = सुषमा
| सहलेखक =
| दिनांक =
| फॉरमॅट =
| आर्काइव्हदुवा =
| आर्काइव्हदिनांक =
| कृती =
| पृष्ठे = सप्तरंग पुरवणी पृष्ठ क्रमांक ?
| प्रकाशक = esakal.com
| अॅक्सेसदिनांक = २३ जून २०१५. भाप्रवे दुपारी १५ वाजून ४० मिनीटे.
| अवतरण =<br>'''अवतरणे:'''<br>१) "कबीर-फुले-शाहू-आंबेडकर यांच्यापासून गॉर्की, श्वाइत्झर, लेनिन, मार्क्स, दक्षिण आफ्रिकेतली वर्णवादाची लढाई... एकेक पुस्तक वाचताना मनावरच ओझं हलकं होत होतं. आयुष्यभराच्या संघर्षाची पाळंमुळंही इथल्या विषमतावादी जातीय व्यवस्थेत आहेत, याची प्रचिती येत होती. ही व्यवस्थाच बदलली पाहिजे, अशी दिवास्वप्नं पडायची. कधी कधी संताप यायचा." <br>
| आयडी =
| तिरपे =
}}{{*}}पहा:[[चर्चा:सुषमा अंधारे#शापित पैंजण|चर्चा:सुषमा अंधारे]]
</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/-/articleshow/7096251.cms|title=कराडमध्ये समतावादी सा.संमेलन -Maharashtra Times|date=2010-12-14|work=Maharashtra Times|access-date=2018-03-16|language=mr}}</ref><ref>http://www.esakal.com/esakal/20091207/5598677901593134836.htm</ref>
==व्यक्तिगत जीवन==
सुषमा अंधारे यांचा जन्म आजोळी [[कळंब तालुका (उस्मानाबाद)|कळंब]] तालुक्यातील [[पाडोळी]] (जिल्हा - [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद]]) येथे झाला. सुषमा अंधारे या दत्ताराव गूत्ते या त्यांच्या वडिलांच्या नावाऐवजी आईच्या वडिलांचे नाव लावतात. दगडूराव अंधारे हे त्यांचे आजोबा होत.{{दुजोरा हवा}}
सुषमा अंधारे यांचे वडील दत्ताराव गूत्त्ते हे [[वंजारी]] असून, आई [[कोल्हाटी]] समाजातील आहेत. आईशी लग्न करण्यापूर्वी त्यांची २ लग्ने झाली होती. पण मूल नसल्याने त्यांनी तिसरे लग्न केले. सुषमाचा म्हणजे मुलीचा जन्म झाल्याने आई-वडिलांमध्ये खटके उडू लागले. तेव्हा आजोबांनी सु़षमाला आपल्याकडे ठेवून घेतले आणि सर्व जबाबदारी सांभाळली. शाळेत प्रवेश घेताना पालक म्हणून आजोबांनी त्यांचे नाव सांगितले आणि सुषमा दगडू अंधारे असे नाव कागदोपत्री नोंदले गेले.
सुषमा अंधारे या एम.ए., बी.एड. आहेत.<ref>http://103.23.150.75/ECI/Affidavits/S13/SE/233/ANDHARE%20SUSHMA%20DAGDU/ANDHARE%20SUSHMA%20DAGDU_SC8.jpg</ref> त्यांना [[मराठी]], [[हिंदी]], [[इंग्रजी]], [[राजस्थानी]] [[खडीबोली]]सहित भटक्या विमुक्तांच्या बोलीभाषा अवगत आहेत. [[महात्मा फुले]]-[[शाहू महाराज]] व [[बाबासाहेब आंबेडकर]] यांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर आहे.
त्यांनी [[२ ऑक्टोबर]], [[इ.स. २००६]] रोजी [[भदंत नागार्जुन सुरई ससाई]] यांचेकडून भटक्या विमुक्तातील प्रातिनिधिक ४२ जातींच्या लोकांसह व ’उपरा’कार [[लक्ष्मण माने]], [[एकनाथ आवाड]] यांच्यासह [[बौद्ध धर्म|बौद्धधर्माची]] दीक्षा घेतली.{{दुजोरा हवा}}
==कारकीर्द==
===व्यावसायिक कारकीर्द===
सुषमा अंधारे या [[राज्यशास्त्र]] विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मात्र [[इ.स. २००६]] मध्ये त्या यशदा या प्रशिक्षण संस्थेत समता सामाजिक न्याय विभागात उपसंचालक पदावर होत्या. इ.स. २००९ ते २०१० या काळात [[मुंबई]]हून प्रकाशित होणाऱ्या दैनिक लोकनायक या आंबेडकरी चळवळीच्या वृत्तपत्रात त्यांनी पुणे आवृत्तीचे संपादक म्हणूनही काम पाहिले आहे. पीएच.डी. साठी त्यांनी निवडलेला शोधनिबंधाचा विषय 'भारतीय राज्यघटनेच्या पुनरावलोकन समितीचे राजकारण' असा आहे.
===सामाजिक कारकीर्द===
[[परळी]] हे त्यांचे मूळ गाव, पण सामाजिक चळवळींत अधिक सक्रिय रहाता यावे म्हणून त्या [[पुणे]] येथे स्थलांतरित झाल्या.
सुषमा अंधारे या [[भटक्या विमुक्त जमाती]] संघटनेच्या प्रदेश(?) सरचिटणीस आहेत. त्या [[लक्ष्मण माने]], बाळकृष्ण रेणके, यल्लप्पा वैदू यांच्या समवेत भटक्या विमुक्त चळवळीत क्रियाशीलही आहेत.{{संदर्भ}} भटक्या विमुक्त जातींच्या मुलांसाठी त्या मोफत स्पर्धा-मार्गदर्शन केंद्र चालवतात. त्या भारतभर फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विचारांच्या प्रचार प्रसारासाठी व्याख्यानांसाठी भ्रमंती करीत असतात. शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन त्या पूर्णवेळ फुले आंबेडकरी चळवळीच्या प्रचार प्रसारासाठी कार्यरत आहेत.<ref name="नातं मातीचं" />
===राजकीय कारकीर्द===
[[इ.स. २००९]] साली त्यांनी [[परळी विधानसभा मतदारसंघ|परळी विधानसभा मतदारसंघा]]मधून अपक्ष उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या [[पंकजा मुंडे]] यांच्या विरोधात निवडणूक लढवली. यात त्या पराभूत झाल्या.{{संदर्भ हवा}}
२८ जुलै २०२२ रोजी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश करणार केला, यापुर्वी त्या राष्ट्रवादी पक्षात होत्या. पक्षात प्रवेश केल्याबरोबर अंधारे यांची नियुक्ती शिवसेनेच्या उपनेतेपदी केली गेली.
==साहित्य व विचार==
सुषमा अंधारे यांचा "शापित पैंजण" नावाचा [[कविता|कविता संग्रह]] इ.स. २०१० मध्ये पुण्याच्या देवाशीष प्रकाशन यांनी प्रकाशित केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://amarhabib.blogspot.com/2010/06/blog-post.html|title=AMAR HABIB : किसानपुत्र आंदोलन: कविता संग्रहांची यादी|date=2010-06-09|website=AMAR HABIB|access-date=2018-03-16}}</ref> शापित पैंजण हा त्यांचा कविता संग्रह [[कोल्हाटी]] जात समुदायातील स्त्री कलावंतांची दुःखे मांडणारा आहे.
सुषमा अंधारे यांच्या मते [[दलित साहित्य|दलित साहित्याने]] जशी धर्मव्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवून [[स्वातंत्र्य]], [[समता]], बंधुता या तत्त्वांवर आधारित धर्मव्यवस्थेची कठोर [[तर्कशास्त्र|चिकित्सा]] किंवा [[समीक्षा]] केली व ती आपल्या [[कथा]], [[कादंबरी|कादंबऱ्या]], [[नाटक|नाटके]] यासारख्या साहित्यकृतींतून मांडली, तशी चिकित्सा [[ग्रामीण साहित्य|ग्रामीण]] व प्रादेशिक साहित्यात किंवा इतर धर्मीय लेखकांनी केलेली फारशी दिसत नाही. खानोलकरांसारख्यांच्या साहित्यकृतीतून आदिम प्रेरणांच्या रूपाने वावरणाऱ्या व प्रसंगी हिंसा व उन्माद या रुपात प्रकट होणाऱ्या धर्माचे प्रत्ययकारी वर्णन अपवादात्मक आहे. एरवी नॉस्टेलजिक उमाळा किंवा पारंपरिक भक्तिसंप्रदायाकडून पोसल्या जाणाऱ्या धर्मसमन्वयाची, समुदायाची भलावण व प्रसंगी उदात्तीकरण करण्यापलीकडे, ग्रामीण व प्रादेशिक साहित्याने फारसे काही केलेले नाही. [[मुस्लिम मराठी साहित्य|मुस्लिम मराठी साहित्या]]मधील [[तलाक|तलाक पीडितांचे]] किंवा [[बहुपत्नीकत्व|बहुपत्नीकत्वाचे]] प्रश्न हे लेखिका स्त्री असल्यामुळे मांडले गेले, ते ही अत्यंत तुरळक व स्फुट आहे. मराठी वैचारिक साहित्यात [[धर्म]] आणि [[संस्कृती]] यांच्या चिकित्सेची एक समृद्ध परंपरा आहे. [[विठ्ठल रामजी शिंदे|वि.रा. शिंदे]], [[पांडुरंग सदाशिव साने|सानेगुरुजी]], [[लक्ष्मणशास्त्री जोशी]], आचार्य [[विनोबा भावे]] यांचे संस्कृती चिंतन म्हणजे [[धर्म चिकित्सा]]च आहे. अगदी अलीकडच्या काळात "तुकाराम दर्शनच्या' माध्यमातून "[[सदानंद मोरे|सदानंद मोरेंनी]]' केलेले भाष्य किंवा [[दिलीप चित्रे]] यांनी "[[तुकाराम|तुकोबां]]च्या काव्यांचा घेतलेल्या वेध' हा ही समकालीन [[मराठी संस्कृती]] विषयीच्या चर्चाविश्वाचा एक समृद्ध [[धर्म चिकित्सा|धर्मचिंतनाचा]] भाग आहे.
==पुरस्कार व सन्मान==
* धम्मकन्या पुरस्कार - २००९ मध्ये उत्तर महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर विचारमंचच्या वतीने
* भीमरत्न पुरस्कार - २०११ मध्ये यूथ रिपब्लिकनच्या वतीने मुलुंड (मुंबई) येथे आयकर आयुक्त सुबचन राम तसेच [[उत्तम खोब्रागडे]] यांच्या हस्ते प्रदान
* सत्यशोधक समाजभूषण – शोधक विचार मंच आणि सम्यक आंदोलनाच्या वतीने २५ जानेवारी २०१३ रोजी ॲडव्होकेट भगवानदास नगरी (कुसुम सभागृह) येथे आयोजित चौदाव्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनात प्रदान.<ref>http://www.esakal.com/esakal/20130126/5589279374426294115.htm</ref>
* बाबासाहेबांची लेक – ४ मे २०१५ रोजी गुजरात, दीव आणि दमण यांच्या संयुक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे
==हे सुद्धा पहा==
* [[दलित स्त्रीवाद]]
* [[किशोर शांताबाई काळे]]
==संदर्भ==
* http://mulakhat.com/sushma-andhare/मुलाखत
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
{{मराठी साहित्यिक}}
{{DEFAULTSORT:अंधारे, सुषमा}}
[[वर्ग:स्त्रीवादी अभ्यासक आणि साहित्यिक]]
[[वर्ग:भारतीय बौद्ध]]
[[वर्ग:दलित कार्यकर्ते]]
[[वर्ग:भारतीय वकील]]
[[वर्ग:धर्मांतरित बौद्ध]]
[[वर्ग:मराठी समाजसेवक]]
[[वर्ग:आंबेडकरवादी]]
[[वर्ग:इ.स. १९७६ मधील जन्म]]
[[वर्ग:समाजसेविका]]
[[वर्ग:सामाजिक कार्यकर्त्या]]
5n1w2gylg5mis5k16ll5b60xdjfmaia
2141162
2141161
2022-07-28T19:51:11Z
Sandesh9822
66586
दुवे जोडले
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| नाव = सुषमा अंधारे
| चित्र =
| चित्र_आकारमान =
| चित्रtitle =
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव =
| जन्म_दिनांक = ८ नोव्हेंबर, इ.स. १९७६
| जन्म_स्थान = पाडोली ([[कळंब तालुका (उस्मानाबाद)|कळंब तालुका]], [[उस्मानाबाद जिल्हा]])
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
| कलेवर_सापडलेले_स्थान =
| चिरविश्रांतिस्थान =
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान = [[पुणे]], [[महाराष्ट्र]]
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| टोपणनावे =
| वांशिकत्व =
| नागरिकत्व =
| शिक्षण = एम.ए., बी.एड.,पीएचडी.,लॉ
| प्रशिक्षणसंस्था =
| पेशा = वकील, सामाजिक कार्यकत्या, बौद्ध कार्यकत्या, [[स्त्रीवाद|स्त्रीवादी अभ्यासक]]
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे =
| मूळ_गाव =
| पगार =
| निव्वळ_मालमत्ता =
| उंची =
| वजन =
| ख्याती =
| पदवी_हुद्दा =
| कार्यकाळ =
| पूर्ववर्ती =
| परवर्ती =
| राजकीय_पक्ष =
| विरोधक =
| संचालकमंडळ =
| धर्म = [[बौद्ध धर्म]]
| जोडीदार =
| अपत्ये =
| वडील = दत्ताराव गूत्ते
| आई =
| नातेवाईक = दगडू अंधारे (आजोबा)
| पुरस्कार =
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| संकीर्ण =
}}
'''सुषमा दगडू अंधारे''' (जन्म : पाडोली-कळंब, ८ नोव्हेंबर, इ.स. १९७६ {{काळ सुसंगतता ?}}) {{दुजोरा हवा}}<ref>पहा [[चर्चा:सुषमा अंधारे#जन्म तारीख आणि शिक्षण|चर्चा:सुषमा अंधारे]]</ref> ह्या वकील, [[राज्यशास्त्र]] आणि [[समाजशास्त्र]] विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी [[स्त्रीवाद|स्त्रीवादी अभ्यासक]], भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत.<ref name="नातं मातीचं">
{{स्रोत बातमी
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20130113/5258286586032986856.htm
| title = नातं मातीचं, नातं मातेचं! (सुषमा अंधारे)
| भाषा = मराठी
| लेखक = सुषमा अंधारे
| लेखकदुवा =
| आडनाव = अंधारे
| पहिलेनाव = सुषमा
| सहलेखक =
| दिनांक =
| फॉरमॅट =
| आर्काइव्हदुवा =
| आर्काइव्हदिनांक =
| कृती =
| पृष्ठे = सप्तरंग पुरवणी पृष्ठ क्रमांक ?
| प्रकाशक = esakal.com
| अॅक्सेसदिनांक = २३ जून २०१५. भाप्रवे दुपारी १५ वाजून ४० मिनीटे.
| अवतरण =<br>'''अवतरणे:'''<br>१) "कबीर-फुले-शाहू-आंबेडकर यांच्यापासून गॉर्की, श्वाइत्झर, लेनिन, मार्क्स, दक्षिण आफ्रिकेतली वर्णवादाची लढाई... एकेक पुस्तक वाचताना मनावरच ओझं हलकं होत होतं. आयुष्यभराच्या संघर्षाची पाळंमुळंही इथल्या विषमतावादी जातीय व्यवस्थेत आहेत, याची प्रचिती येत होती. ही व्यवस्थाच बदलली पाहिजे, अशी दिवास्वप्नं पडायची. कधी कधी संताप यायचा." <br>
| आयडी =
| तिरपे =
}}{{*}}पहा:[[चर्चा:सुषमा अंधारे#शापित पैंजण|चर्चा:सुषमा अंधारे]]
</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/-/articleshow/7096251.cms|title=कराडमध्ये समतावादी सा.संमेलन -Maharashtra Times|date=2010-12-14|work=Maharashtra Times|access-date=2018-03-16|language=mr}}</ref><ref>http://www.esakal.com/esakal/20091207/5598677901593134836.htm</ref>
==व्यक्तिगत जीवन==
सुषमा अंधारे यांचा जन्म आजोळी [[कळंब तालुका (उस्मानाबाद)|कळंब]] तालुक्यातील [[पाडोळी]] (जिल्हा - [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद]]) येथे झाला. सुषमा अंधारे या दत्ताराव गूत्ते या त्यांच्या वडिलांच्या नावाऐवजी आईच्या वडिलांचे नाव लावतात. दगडूराव अंधारे हे त्यांचे आजोबा होत.{{दुजोरा हवा}}
सुषमा अंधारे यांचे वडील दत्ताराव गूत्त्ते हे [[वंजारी]] असून, आई [[कोल्हाटी]] समाजातील आहेत. आईशी लग्न करण्यापूर्वी त्यांची २ लग्ने झाली होती. पण मूल नसल्याने त्यांनी तिसरे लग्न केले. सुषमाचा म्हणजे मुलीचा जन्म झाल्याने आई-वडिलांमध्ये खटके उडू लागले. तेव्हा आजोबांनी सु़षमाला आपल्याकडे ठेवून घेतले आणि सर्व जबाबदारी सांभाळली. शाळेत प्रवेश घेताना पालक म्हणून आजोबांनी त्यांचे नाव सांगितले आणि सुषमा दगडू अंधारे असे नाव कागदोपत्री नोंदले गेले.
सुषमा अंधारे या एम.ए., बी.एड. आहेत.<ref>http://103.23.150.75/ECI/Affidavits/S13/SE/233/ANDHARE%20SUSHMA%20DAGDU/ANDHARE%20SUSHMA%20DAGDU_SC8.jpg</ref> त्यांना [[मराठी]], [[हिंदी]], [[इंग्रजी]], [[राजस्थानी]] [[खडीबोली]]सहित भटक्या विमुक्तांच्या बोलीभाषा अवगत आहेत. [[महात्मा फुले]]-[[शाहू महाराज]] व [[बाबासाहेब आंबेडकर]] यांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर आहे.
त्यांनी [[२ ऑक्टोबर]], [[इ.स. २००६]] रोजी [[भदंत नागार्जुन सुरई ससाई]] यांचेकडून भटक्या विमुक्तातील प्रातिनिधिक ४२ जातींच्या लोकांसह व ’उपरा’कार [[लक्ष्मण माने]], [[एकनाथ आवाड]] यांच्यासह [[बौद्ध धर्म|बौद्धधर्माची]] दीक्षा घेतली.{{दुजोरा हवा}}
==कारकीर्द==
===व्यावसायिक कारकीर्द===
सुषमा अंधारे या [[राज्यशास्त्र]] विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मात्र [[इ.स. २००६]] मध्ये त्या यशदा या प्रशिक्षण संस्थेत समता सामाजिक न्याय विभागात उपसंचालक पदावर होत्या. इ.स. २००९ ते २०१० या काळात [[मुंबई]]हून प्रकाशित होणाऱ्या दैनिक लोकनायक या आंबेडकरी चळवळीच्या वृत्तपत्रात त्यांनी पुणे आवृत्तीचे संपादक म्हणूनही काम पाहिले आहे. पीएच.डी. साठी त्यांनी निवडलेला शोधनिबंधाचा विषय 'भारतीय राज्यघटनेच्या पुनरावलोकन समितीचे राजकारण' असा आहे.
===सामाजिक कारकीर्द===
[[परळी]] हे त्यांचे मूळ गाव, पण सामाजिक चळवळींत अधिक सक्रिय रहाता यावे म्हणून त्या [[पुणे]] येथे स्थलांतरित झाल्या.
सुषमा अंधारे या [[भटक्या विमुक्त जमाती]] संघटनेच्या प्रदेश(?) सरचिटणीस आहेत. त्या [[लक्ष्मण माने]], बाळकृष्ण रेणके, यल्लप्पा वैदू यांच्या समवेत भटक्या विमुक्त चळवळीत क्रियाशीलही आहेत.{{संदर्भ}} भटक्या विमुक्त जातींच्या मुलांसाठी त्या मोफत स्पर्धा-मार्गदर्शन केंद्र चालवतात. त्या भारतभर फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विचारांच्या प्रचार प्रसारासाठी व्याख्यानांसाठी भ्रमंती करीत असतात. शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन त्या पूर्णवेळ फुले आंबेडकरी चळवळीच्या प्रचार प्रसारासाठी कार्यरत आहेत.<ref name="नातं मातीचं" />
===राजकीय कारकीर्द===
[[इ.स. २००९]] साली त्यांनी [[परळी विधानसभा मतदारसंघ|परळी विधानसभा मतदारसंघा]]मधून अपक्ष उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या [[पंकजा मुंडे]] यांच्या विरोधात निवडणूक लढवली. यात त्या पराभूत झाल्या.{{संदर्भ हवा}}
२८ जुलै २०२२ रोजी, शिवसेना पक्षप्रमुख [[उद्धव ठाकरे]] यांच्या उपस्थित सुषमा अंधारे यांनी [[शिवसेना|शिवसेनेत]] प्रवेश करणार केला, यापुर्वी त्या [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी]] पक्षात होत्या. पक्षात प्रवेश केल्याबरोबर अंधारे यांची नियुक्ती शिवसेनेच्या उपनेतेपदी केली गेली.
==साहित्य व विचार==
सुषमा अंधारे यांचा "शापित पैंजण" नावाचा [[कविता|कविता संग्रह]] इ.स. २०१० मध्ये पुण्याच्या देवाशीष प्रकाशन यांनी प्रकाशित केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://amarhabib.blogspot.com/2010/06/blog-post.html|title=AMAR HABIB : किसानपुत्र आंदोलन: कविता संग्रहांची यादी|date=2010-06-09|website=AMAR HABIB|access-date=2018-03-16}}</ref> शापित पैंजण हा त्यांचा कविता संग्रह [[कोल्हाटी]] जात समुदायातील स्त्री कलावंतांची दुःखे मांडणारा आहे.
सुषमा अंधारे यांच्या मते [[दलित साहित्य|दलित साहित्याने]] जशी धर्मव्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवून [[स्वातंत्र्य]], [[समता]], बंधुता या तत्त्वांवर आधारित धर्मव्यवस्थेची कठोर [[तर्कशास्त्र|चिकित्सा]] किंवा [[समीक्षा]] केली व ती आपल्या [[कथा]], [[कादंबरी|कादंबऱ्या]], [[नाटक|नाटके]] यासारख्या साहित्यकृतींतून मांडली, तशी चिकित्सा [[ग्रामीण साहित्य|ग्रामीण]] व प्रादेशिक साहित्यात किंवा इतर धर्मीय लेखकांनी केलेली फारशी दिसत नाही. खानोलकरांसारख्यांच्या साहित्यकृतीतून आदिम प्रेरणांच्या रूपाने वावरणाऱ्या व प्रसंगी हिंसा व उन्माद या रुपात प्रकट होणाऱ्या धर्माचे प्रत्ययकारी वर्णन अपवादात्मक आहे. एरवी नॉस्टेलजिक उमाळा किंवा पारंपरिक भक्तिसंप्रदायाकडून पोसल्या जाणाऱ्या धर्मसमन्वयाची, समुदायाची भलावण व प्रसंगी उदात्तीकरण करण्यापलीकडे, ग्रामीण व प्रादेशिक साहित्याने फारसे काही केलेले नाही. [[मुस्लिम मराठी साहित्य|मुस्लिम मराठी साहित्या]]मधील [[तलाक|तलाक पीडितांचे]] किंवा [[बहुपत्नीकत्व|बहुपत्नीकत्वाचे]] प्रश्न हे लेखिका स्त्री असल्यामुळे मांडले गेले, ते ही अत्यंत तुरळक व स्फुट आहे. मराठी वैचारिक साहित्यात [[धर्म]] आणि [[संस्कृती]] यांच्या चिकित्सेची एक समृद्ध परंपरा आहे. [[विठ्ठल रामजी शिंदे|वि.रा. शिंदे]], [[पांडुरंग सदाशिव साने|सानेगुरुजी]], [[लक्ष्मणशास्त्री जोशी]], आचार्य [[विनोबा भावे]] यांचे संस्कृती चिंतन म्हणजे [[धर्म चिकित्सा]]च आहे. अगदी अलीकडच्या काळात "तुकाराम दर्शनच्या' माध्यमातून "[[सदानंद मोरे|सदानंद मोरेंनी]]' केलेले भाष्य किंवा [[दिलीप चित्रे]] यांनी "[[तुकाराम|तुकोबां]]च्या काव्यांचा घेतलेल्या वेध' हा ही समकालीन [[मराठी संस्कृती]] विषयीच्या चर्चाविश्वाचा एक समृद्ध [[धर्म चिकित्सा|धर्मचिंतनाचा]] भाग आहे.
==पुरस्कार व सन्मान==
* धम्मकन्या पुरस्कार - २००९ मध्ये उत्तर महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर विचारमंचच्या वतीने
* भीमरत्न पुरस्कार - २०११ मध्ये यूथ रिपब्लिकनच्या वतीने मुलुंड (मुंबई) येथे आयकर आयुक्त सुबचन राम तसेच [[उत्तम खोब्रागडे]] यांच्या हस्ते प्रदान
* सत्यशोधक समाजभूषण – शोधक विचार मंच आणि सम्यक आंदोलनाच्या वतीने २५ जानेवारी २०१३ रोजी ॲडव्होकेट भगवानदास नगरी (कुसुम सभागृह) येथे आयोजित चौदाव्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनात प्रदान.<ref>http://www.esakal.com/esakal/20130126/5589279374426294115.htm</ref>
* बाबासाहेबांची लेक – ४ मे २०१५ रोजी गुजरात, दीव आणि दमण यांच्या संयुक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे
==हे सुद्धा पहा==
* [[दलित स्त्रीवाद]]
* [[किशोर शांताबाई काळे]]
==संदर्भ==
* http://mulakhat.com/sushma-andhare/मुलाखत
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
{{मराठी साहित्यिक}}
{{DEFAULTSORT:अंधारे, सुषमा}}
[[वर्ग:स्त्रीवादी अभ्यासक आणि साहित्यिक]]
[[वर्ग:भारतीय बौद्ध]]
[[वर्ग:दलित कार्यकर्ते]]
[[वर्ग:भारतीय वकील]]
[[वर्ग:धर्मांतरित बौद्ध]]
[[वर्ग:मराठी समाजसेवक]]
[[वर्ग:आंबेडकरवादी]]
[[वर्ग:इ.स. १९७६ मधील जन्म]]
[[वर्ग:समाजसेविका]]
[[वर्ग:सामाजिक कार्यकर्त्या]]
8i4st206k9vb9d2z4e4iphimvqgr3ks
2141163
2141162
2022-07-28T19:53:25Z
Sandesh9822
66586
संदर्भ जोडले
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| नाव = सुषमा अंधारे
| चित्र =
| चित्र_आकारमान =
| चित्रtitle =
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव =
| जन्म_दिनांक = ८ नोव्हेंबर, इ.स. १९७६
| जन्म_स्थान = पाडोली ([[कळंब तालुका (उस्मानाबाद)|कळंब तालुका]], [[उस्मानाबाद जिल्हा]])
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
| कलेवर_सापडलेले_स्थान =
| चिरविश्रांतिस्थान =
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान = [[पुणे]], [[महाराष्ट्र]]
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| टोपणनावे =
| वांशिकत्व =
| नागरिकत्व =
| शिक्षण = एम.ए., बी.एड.,पीएचडी.,लॉ
| प्रशिक्षणसंस्था =
| पेशा = वकील, सामाजिक कार्यकत्या, बौद्ध कार्यकत्या, [[स्त्रीवाद|स्त्रीवादी अभ्यासक]]
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे =
| मूळ_गाव =
| पगार =
| निव्वळ_मालमत्ता =
| उंची =
| वजन =
| ख्याती =
| पदवी_हुद्दा =
| कार्यकाळ =
| पूर्ववर्ती =
| परवर्ती =
| राजकीय_पक्ष =
| विरोधक =
| संचालकमंडळ =
| धर्म = [[बौद्ध धर्म]]
| जोडीदार =
| अपत्ये =
| वडील = दत्ताराव गूत्ते
| आई =
| नातेवाईक = दगडू अंधारे (आजोबा)
| पुरस्कार =
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| संकीर्ण =
}}
'''सुषमा दगडू अंधारे''' (जन्म : पाडोली-कळंब, ८ नोव्हेंबर, इ.स. १९७६ {{काळ सुसंगतता ?}}) {{दुजोरा हवा}}<ref>पहा [[चर्चा:सुषमा अंधारे#जन्म तारीख आणि शिक्षण|चर्चा:सुषमा अंधारे]]</ref> ह्या वकील, [[राज्यशास्त्र]] आणि [[समाजशास्त्र]] विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी [[स्त्रीवाद|स्त्रीवादी अभ्यासक]], भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत.<ref name="नातं मातीचं">
{{स्रोत बातमी
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20130113/5258286586032986856.htm
| title = नातं मातीचं, नातं मातेचं! (सुषमा अंधारे)
| भाषा = मराठी
| लेखक = सुषमा अंधारे
| लेखकदुवा =
| आडनाव = अंधारे
| पहिलेनाव = सुषमा
| सहलेखक =
| दिनांक =
| फॉरमॅट =
| आर्काइव्हदुवा =
| आर्काइव्हदिनांक =
| कृती =
| पृष्ठे = सप्तरंग पुरवणी पृष्ठ क्रमांक ?
| प्रकाशक = esakal.com
| अॅक्सेसदिनांक = २३ जून २०१५. भाप्रवे दुपारी १५ वाजून ४० मिनीटे.
| अवतरण =<br>'''अवतरणे:'''<br>१) "कबीर-फुले-शाहू-आंबेडकर यांच्यापासून गॉर्की, श्वाइत्झर, लेनिन, मार्क्स, दक्षिण आफ्रिकेतली वर्णवादाची लढाई... एकेक पुस्तक वाचताना मनावरच ओझं हलकं होत होतं. आयुष्यभराच्या संघर्षाची पाळंमुळंही इथल्या विषमतावादी जातीय व्यवस्थेत आहेत, याची प्रचिती येत होती. ही व्यवस्थाच बदलली पाहिजे, अशी दिवास्वप्नं पडायची. कधी कधी संताप यायचा." <br>
| आयडी =
| तिरपे =
}}{{*}}पहा:[[चर्चा:सुषमा अंधारे#शापित पैंजण|चर्चा:सुषमा अंधारे]]
</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/-/articleshow/7096251.cms|title=कराडमध्ये समतावादी सा.संमेलन -Maharashtra Times|date=2010-12-14|work=Maharashtra Times|access-date=2018-03-16|language=mr}}</ref><ref>http://www.esakal.com/esakal/20091207/5598677901593134836.htm</ref>
==व्यक्तिगत जीवन==
सुषमा अंधारे यांचा जन्म आजोळी [[कळंब तालुका (उस्मानाबाद)|कळंब]] तालुक्यातील [[पाडोळी]] (जिल्हा - [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद]]) येथे झाला. सुषमा अंधारे या दत्ताराव गूत्ते या त्यांच्या वडिलांच्या नावाऐवजी आईच्या वडिलांचे नाव लावतात. दगडूराव अंधारे हे त्यांचे आजोबा होत.{{दुजोरा हवा}}
सुषमा अंधारे यांचे वडील दत्ताराव गूत्त्ते हे [[वंजारी]] असून, आई [[कोल्हाटी]] समाजातील आहेत. आईशी लग्न करण्यापूर्वी त्यांची २ लग्ने झाली होती. पण मूल नसल्याने त्यांनी तिसरे लग्न केले. सुषमाचा म्हणजे मुलीचा जन्म झाल्याने आई-वडिलांमध्ये खटके उडू लागले. तेव्हा आजोबांनी सु़षमाला आपल्याकडे ठेवून घेतले आणि सर्व जबाबदारी सांभाळली. शाळेत प्रवेश घेताना पालक म्हणून आजोबांनी त्यांचे नाव सांगितले आणि सुषमा दगडू अंधारे असे नाव कागदोपत्री नोंदले गेले.
सुषमा अंधारे या एम.ए., बी.एड. आहेत.<ref>http://103.23.150.75/ECI/Affidavits/S13/SE/233/ANDHARE%20SUSHMA%20DAGDU/ANDHARE%20SUSHMA%20DAGDU_SC8.jpg</ref> त्यांना [[मराठी]], [[हिंदी]], [[इंग्रजी]], [[राजस्थानी]] [[खडीबोली]]सहित भटक्या विमुक्तांच्या बोलीभाषा अवगत आहेत. [[महात्मा फुले]]-[[शाहू महाराज]] व [[बाबासाहेब आंबेडकर]] यांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर आहे.
त्यांनी [[२ ऑक्टोबर]], [[इ.स. २००६]] रोजी [[भदंत नागार्जुन सुरई ससाई]] यांचेकडून भटक्या विमुक्तातील प्रातिनिधिक ४२ जातींच्या लोकांसह व ’उपरा’कार [[लक्ष्मण माने]], [[एकनाथ आवाड]] यांच्यासह [[बौद्ध धर्म|बौद्धधर्माची]] दीक्षा घेतली.{{दुजोरा हवा}}
==कारकीर्द==
===व्यावसायिक कारकीर्द===
सुषमा अंधारे या [[राज्यशास्त्र]] विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मात्र [[इ.स. २००६]] मध्ये त्या यशदा या प्रशिक्षण संस्थेत समता सामाजिक न्याय विभागात उपसंचालक पदावर होत्या. इ.स. २००९ ते २०१० या काळात [[मुंबई]]हून प्रकाशित होणाऱ्या दैनिक लोकनायक या आंबेडकरी चळवळीच्या वृत्तपत्रात त्यांनी पुणे आवृत्तीचे संपादक म्हणूनही काम पाहिले आहे. पीएच.डी. साठी त्यांनी निवडलेला शोधनिबंधाचा विषय 'भारतीय राज्यघटनेच्या पुनरावलोकन समितीचे राजकारण' असा आहे.
===सामाजिक कारकीर्द===
[[परळी]] हे त्यांचे मूळ गाव, पण सामाजिक चळवळींत अधिक सक्रिय रहाता यावे म्हणून त्या [[पुणे]] येथे स्थलांतरित झाल्या.
सुषमा अंधारे या [[भटक्या विमुक्त जमाती]] संघटनेच्या प्रदेश(?) सरचिटणीस आहेत. त्या [[लक्ष्मण माने]], बाळकृष्ण रेणके, यल्लप्पा वैदू यांच्या समवेत भटक्या विमुक्त चळवळीत क्रियाशीलही आहेत.{{संदर्भ}} भटक्या विमुक्त जातींच्या मुलांसाठी त्या मोफत स्पर्धा-मार्गदर्शन केंद्र चालवतात. त्या भारतभर फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विचारांच्या प्रचार प्रसारासाठी व्याख्यानांसाठी भ्रमंती करीत असतात. शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन त्या पूर्णवेळ फुले आंबेडकरी चळवळीच्या प्रचार प्रसारासाठी कार्यरत आहेत.<ref name="नातं मातीचं" />
===राजकीय कारकीर्द===
[[इ.स. २००९]] साली त्यांनी [[परळी विधानसभा मतदारसंघ|परळी विधानसभा मतदारसंघा]]मधून अपक्ष उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या [[पंकजा मुंडे]] यांच्या विरोधात निवडणूक लढवली. यात त्या पराभूत झाल्या.{{संदर्भ हवा}}
२८ जुलै २०२२ रोजी, शिवसेना पक्षप्रमुख [[उद्धव ठाकरे]] यांच्या उपस्थित सुषमा अंधारे यांनी [[शिवसेना|शिवसेनेत]] प्रवेश करणार केला, यापुर्वी त्या [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी]] पक्षात होत्या. पक्षात प्रवेश केल्याबरोबर अंधारे यांची नियुक्ती शिवसेनेच्या उपनेतेपदी केली गेली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/ambedkari-activist-ncp-leader-sushma-andhare-join-shivsena-in-presence-of-uddhav-thackeray-at-matoshree/articleshow/93184460.cms|title=शिवसेना प्रवेश करताच सुषमा अंधारे यांना गिफ्ट, उद्धव ठाकरे यांच्याकडून मोठी जबाबदारी|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2022-07-28}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/maharashtra/sushma-andhare-on-joining-shivsena-rad88|title=शिवसेना प्रवेशाच्या पूर्वसंध्येलाच अंधारे आक्रमक; म्हणाल्या, शेंडी-जाणव्याचं... {{!}} Sushma Andhare on joining Shivsena|website=eSakal - Marathi Newspaper|language=mr-IN|access-date=2022-07-28}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/maharashtra/sushma-andhare-join-shiv-sena-in-presence-of-uddhav-thackeray-a309/|title=Sushma Andhare : सुषमा अंधारेंचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, उपनेतेपदी नियुक्ती|last=author/online-lokmat|date=2022-07-28|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2022-07-28}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/pune/bhima-koregaon-case-complainant-sushma-andhare-will-join-shiv-sena-tomorrow-rak94|title=Shivsena {{!}} शिवसेनेचे बळ वाढणार! सुषमा अंधारे उद्या बांधणार शिवबंधन|website=eSakal - Marathi Newspaper|language=mr-IN|access-date=2022-07-28}}</ref>
==साहित्य व विचार==
सुषमा अंधारे यांचा "शापित पैंजण" नावाचा [[कविता|कविता संग्रह]] इ.स. २०१० मध्ये पुण्याच्या देवाशीष प्रकाशन यांनी प्रकाशित केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://amarhabib.blogspot.com/2010/06/blog-post.html|title=AMAR HABIB : किसानपुत्र आंदोलन: कविता संग्रहांची यादी|date=2010-06-09|website=AMAR HABIB|access-date=2018-03-16}}</ref> शापित पैंजण हा त्यांचा कविता संग्रह [[कोल्हाटी]] जात समुदायातील स्त्री कलावंतांची दुःखे मांडणारा आहे.
सुषमा अंधारे यांच्या मते [[दलित साहित्य|दलित साहित्याने]] जशी धर्मव्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवून [[स्वातंत्र्य]], [[समता]], बंधुता या तत्त्वांवर आधारित धर्मव्यवस्थेची कठोर [[तर्कशास्त्र|चिकित्सा]] किंवा [[समीक्षा]] केली व ती आपल्या [[कथा]], [[कादंबरी|कादंबऱ्या]], [[नाटक|नाटके]] यासारख्या साहित्यकृतींतून मांडली, तशी चिकित्सा [[ग्रामीण साहित्य|ग्रामीण]] व प्रादेशिक साहित्यात किंवा इतर धर्मीय लेखकांनी केलेली फारशी दिसत नाही. खानोलकरांसारख्यांच्या साहित्यकृतीतून आदिम प्रेरणांच्या रूपाने वावरणाऱ्या व प्रसंगी हिंसा व उन्माद या रुपात प्रकट होणाऱ्या धर्माचे प्रत्ययकारी वर्णन अपवादात्मक आहे. एरवी नॉस्टेलजिक उमाळा किंवा पारंपरिक भक्तिसंप्रदायाकडून पोसल्या जाणाऱ्या धर्मसमन्वयाची, समुदायाची भलावण व प्रसंगी उदात्तीकरण करण्यापलीकडे, ग्रामीण व प्रादेशिक साहित्याने फारसे काही केलेले नाही. [[मुस्लिम मराठी साहित्य|मुस्लिम मराठी साहित्या]]मधील [[तलाक|तलाक पीडितांचे]] किंवा [[बहुपत्नीकत्व|बहुपत्नीकत्वाचे]] प्रश्न हे लेखिका स्त्री असल्यामुळे मांडले गेले, ते ही अत्यंत तुरळक व स्फुट आहे. मराठी वैचारिक साहित्यात [[धर्म]] आणि [[संस्कृती]] यांच्या चिकित्सेची एक समृद्ध परंपरा आहे. [[विठ्ठल रामजी शिंदे|वि.रा. शिंदे]], [[पांडुरंग सदाशिव साने|सानेगुरुजी]], [[लक्ष्मणशास्त्री जोशी]], आचार्य [[विनोबा भावे]] यांचे संस्कृती चिंतन म्हणजे [[धर्म चिकित्सा]]च आहे. अगदी अलीकडच्या काळात "तुकाराम दर्शनच्या' माध्यमातून "[[सदानंद मोरे|सदानंद मोरेंनी]]' केलेले भाष्य किंवा [[दिलीप चित्रे]] यांनी "[[तुकाराम|तुकोबां]]च्या काव्यांचा घेतलेल्या वेध' हा ही समकालीन [[मराठी संस्कृती]] विषयीच्या चर्चाविश्वाचा एक समृद्ध [[धर्म चिकित्सा|धर्मचिंतनाचा]] भाग आहे.
==पुरस्कार व सन्मान==
* धम्मकन्या पुरस्कार - २००९ मध्ये उत्तर महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर विचारमंचच्या वतीने
* भीमरत्न पुरस्कार - २०११ मध्ये यूथ रिपब्लिकनच्या वतीने मुलुंड (मुंबई) येथे आयकर आयुक्त सुबचन राम तसेच [[उत्तम खोब्रागडे]] यांच्या हस्ते प्रदान
* सत्यशोधक समाजभूषण – शोधक विचार मंच आणि सम्यक आंदोलनाच्या वतीने २५ जानेवारी २०१३ रोजी ॲडव्होकेट भगवानदास नगरी (कुसुम सभागृह) येथे आयोजित चौदाव्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनात प्रदान.<ref>http://www.esakal.com/esakal/20130126/5589279374426294115.htm</ref>
* बाबासाहेबांची लेक – ४ मे २०१५ रोजी गुजरात, दीव आणि दमण यांच्या संयुक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे
==हे सुद्धा पहा==
* [[दलित स्त्रीवाद]]
* [[किशोर शांताबाई काळे]]
==संदर्भ==
* http://mulakhat.com/sushma-andhare/मुलाखत
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
{{मराठी साहित्यिक}}
{{DEFAULTSORT:अंधारे, सुषमा}}
[[वर्ग:स्त्रीवादी अभ्यासक आणि साहित्यिक]]
[[वर्ग:भारतीय बौद्ध]]
[[वर्ग:दलित कार्यकर्ते]]
[[वर्ग:भारतीय वकील]]
[[वर्ग:धर्मांतरित बौद्ध]]
[[वर्ग:मराठी समाजसेवक]]
[[वर्ग:आंबेडकरवादी]]
[[वर्ग:इ.स. १९७६ मधील जन्म]]
[[वर्ग:समाजसेविका]]
[[वर्ग:सामाजिक कार्यकर्त्या]]
cso3zodnnmhyvrffpnfqtf3y25ryvab
2141164
2141163
2022-07-28T19:58:01Z
Sandesh9822
66586
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| नाव = सुषमा अंधारे
| चित्र =
| चित्र_आकारमान =
| चित्रtitle =
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव =
| जन्म_दिनांक = ८ नोव्हेंबर, इ.स. १९७६
| जन्म_स्थान = पाडोली ([[कळंब तालुका (उस्मानाबाद)|कळंब तालुका]], [[उस्मानाबाद जिल्हा]])
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
| कलेवर_सापडलेले_स्थान =
| चिरविश्रांतिस्थान =
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान = [[पुणे]], [[महाराष्ट्र]]
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| टोपणनावे =
| वांशिकत्व =
| नागरिकत्व =
| शिक्षण = एम.ए., बी.एड.,पीएचडी.,लॉ
| प्रशिक्षणसंस्था =
| पेशा = वकील, सामाजिक कार्यकत्या, बौद्ध कार्यकत्या, [[स्त्रीवाद|स्त्रीवादी अभ्यासक]]
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे =
| मूळ_गाव =
| पगार =
| निव्वळ_मालमत्ता =
| उंची =
| वजन =
| ख्याती =
| पदवी_हुद्दा =
| कार्यकाळ =
| पूर्ववर्ती =
| परवर्ती =
| राजकीय_पक्ष =
| विरोधक =
| संचालकमंडळ =
| धर्म = [[बौद्ध धर्म]]
| जोडीदार =
| अपत्ये =
| वडील = दत्ताराव गूत्ते
| आई =
| नातेवाईक = दगडू अंधारे (आजोबा)
| पुरस्कार =
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| संकीर्ण =
}}
'''सुषमा दगडू अंधारे''' (जन्म : पाडोली-कळंब, ८ नोव्हेंबर, इ.स. १९७६ {{काळ सुसंगतता ?}}) {{दुजोरा हवा}}<ref>पहा [[चर्चा:सुषमा अंधारे#जन्म तारीख आणि शिक्षण|चर्चा:सुषमा अंधारे]]</ref> ह्या वकील, [[राज्यशास्त्र]] आणि [[समाजशास्त्र]] विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी [[स्त्रीवाद|स्त्रीवादी अभ्यासक]], भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत.<ref name="नातं मातीचं">
{{स्रोत बातमी
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20130113/5258286586032986856.htm
| title = नातं मातीचं, नातं मातेचं! (सुषमा अंधारे)
| भाषा = मराठी
| लेखक = सुषमा अंधारे
| लेखकदुवा =
| आडनाव = अंधारे
| पहिलेनाव = सुषमा
| सहलेखक =
| दिनांक =
| फॉरमॅट =
| आर्काइव्हदुवा =
| आर्काइव्हदिनांक =
| कृती =
| पृष्ठे = सप्तरंग पुरवणी पृष्ठ क्रमांक ?
| प्रकाशक = esakal.com
| अॅक्सेसदिनांक = २३ जून २०१५. भाप्रवे दुपारी १५ वाजून ४० मिनीटे.
| अवतरण =<br>'''अवतरणे:'''<br>१) "कबीर-फुले-शाहू-आंबेडकर यांच्यापासून गॉर्की, श्वाइत्झर, लेनिन, मार्क्स, दक्षिण आफ्रिकेतली वर्णवादाची लढाई... एकेक पुस्तक वाचताना मनावरच ओझं हलकं होत होतं. आयुष्यभराच्या संघर्षाची पाळंमुळंही इथल्या विषमतावादी जातीय व्यवस्थेत आहेत, याची प्रचिती येत होती. ही व्यवस्थाच बदलली पाहिजे, अशी दिवास्वप्नं पडायची. कधी कधी संताप यायचा." <br>
| आयडी =
| तिरपे =
}}{{*}}पहा:[[चर्चा:सुषमा अंधारे#शापित पैंजण|चर्चा:सुषमा अंधारे]]
</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/-/articleshow/7096251.cms|title=कराडमध्ये समतावादी सा.संमेलन -Maharashtra Times|date=2010-12-14|work=Maharashtra Times|access-date=2018-03-16|language=mr}}</ref><ref>http://www.esakal.com/esakal/20091207/5598677901593134836.htm</ref>
==व्यक्तिगत जीवन==
सुषमा अंधारे यांचा जन्म आजोळी [[कळंब तालुका (उस्मानाबाद)|कळंब]] तालुक्यातील [[पाडोळी]] (जिल्हा - [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद]]) येथे झाला. सुषमा अंधारे या दत्ताराव गूत्ते या त्यांच्या वडिलांच्या नावाऐवजी आईच्या वडिलांचे नाव लावतात. दगडूराव अंधारे हे त्यांचे आजोबा होत.{{दुजोरा हवा}}
सुषमा अंधारे यांचे वडील दत्ताराव गूत्त्ते हे [[वंजारी]] असून, आई [[कोल्हाटी]] समाजातील आहेत. आईशी लग्न करण्यापूर्वी त्यांची २ लग्ने झाली होती. पण मूल नसल्याने त्यांनी तिसरे लग्न केले. सुषमाचा म्हणजे मुलीचा जन्म झाल्याने आई-वडिलांमध्ये खटके उडू लागले. तेव्हा आजोबांनी सु़षमाला आपल्याकडे ठेवून घेतले आणि सर्व जबाबदारी सांभाळली. शाळेत प्रवेश घेताना पालक म्हणून आजोबांनी त्यांचे नाव सांगितले आणि सुषमा दगडू अंधारे असे नाव कागदोपत्री नोंदले गेले.
सुषमा अंधारे या एम.ए., बी.एड. आहेत.<ref>http://103.23.150.75/ECI/Affidavits/S13/SE/233/ANDHARE%20SUSHMA%20DAGDU/ANDHARE%20SUSHMA%20DAGDU_SC8.jpg</ref> त्यांना [[मराठी]], [[हिंदी]], [[इंग्रजी]], [[राजस्थानी]] [[खडीबोली]]सहित भटक्या विमुक्तांच्या बोलीभाषा अवगत आहेत. [[महात्मा फुले]]-[[शाहू महाराज]] व [[बाबासाहेब आंबेडकर]] यांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर आहे.
त्यांनी [[२ ऑक्टोबर]], [[इ.स. २००६]] रोजी [[भदंत नागार्जुन सुरई ससाई]] यांचेकडून भटक्या विमुक्तातील प्रातिनिधिक ४२ जातींच्या लोकांसह व ’उपरा’कार [[लक्ष्मण माने]], [[एकनाथ आवाड]] यांच्यासह [[बौद्ध धर्म|बौद्धधर्माची]] दीक्षा घेतली.{{दुजोरा हवा}}
==कारकीर्द==
===व्यावसायिक कारकीर्द===
सुषमा अंधारे या [[राज्यशास्त्र]] विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मात्र [[इ.स. २००६]] मध्ये त्या यशदा या प्रशिक्षण संस्थेत समता सामाजिक न्याय विभागात उपसंचालक पदावर होत्या. इ.स. २००९ ते २०१० या काळात [[मुंबई]]हून प्रकाशित होणाऱ्या दैनिक लोकनायक या आंबेडकरी चळवळीच्या वृत्तपत्रात त्यांनी पुणे आवृत्तीचे संपादक म्हणूनही काम पाहिले आहे. पीएच.डी. साठी त्यांनी निवडलेला शोधनिबंधाचा विषय 'भारतीय राज्यघटनेच्या पुनरावलोकन समितीचे राजकारण' असा आहे.
===सामाजिक कारकीर्द===
[[परळी]] हे त्यांचे मूळ गाव, पण सामाजिक चळवळींत अधिक सक्रिय रहाता यावे म्हणून त्या [[पुणे]] येथे स्थलांतरित झाल्या.
सुषमा अंधारे या [[भटक्या विमुक्त जमाती]] संघटनेच्या प्रदेश(?) सरचिटणीस आहेत. त्या [[लक्ष्मण माने]], बाळकृष्ण रेणके, यल्लप्पा वैदू यांच्या समवेत भटक्या विमुक्त चळवळीत क्रियाशीलही आहेत.{{संदर्भ}} भटक्या विमुक्त जातींच्या मुलांसाठी त्या मोफत स्पर्धा-मार्गदर्शन केंद्र चालवतात. त्या भारतभर फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विचारांच्या प्रचार प्रसारासाठी व्याख्यानांसाठी भ्रमंती करीत असतात. शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन त्या पूर्णवेळ फुले आंबेडकरी चळवळीच्या प्रचार प्रसारासाठी कार्यरत आहेत.<ref name="नातं मातीचं" />
===राजकीय कारकीर्द===
[[इ.स. २००९]] साली त्यांनी [[परळी विधानसभा मतदारसंघ|परळी विधानसभा मतदारसंघा]]मधून अपक्ष उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या [[पंकजा मुंडे]] यांच्या विरोधात निवडणूक लढवली. यात त्या पराभूत झाल्या.{{संदर्भ हवा}}
२८ जुलै २०२२ रोजी, शिवसेना पक्षप्रमुख [[उद्धव ठाकरे]] यांच्या उपस्थित सुषमा अंधारे यांनी [[शिवसेना|शिवसेनेत]] प्रवेश करणार केला, यापुर्वी त्या [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी]] पक्षात होत्या. पक्षात प्रवेश केल्याबरोबर अंधारे यांची नियुक्ती शिवसेनेच्या उपनेतेपदी केली गेली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/ambedkari-activist-ncp-leader-sushma-andhare-join-shivsena-in-presence-of-uddhav-thackeray-at-matoshree/articleshow/93184460.cms|title=शिवसेना प्रवेश करताच सुषमा अंधारे यांना गिफ्ट, उद्धव ठाकरे यांच्याकडून मोठी जबाबदारी|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2022-07-28}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/maharashtra/sushma-andhare-on-joining-shivsena-rad88|title=शिवसेना प्रवेशाच्या पूर्वसंध्येलाच अंधारे आक्रमक; म्हणाल्या, शेंडी-जाणव्याचं... {{!}} Sushma Andhare on joining Shivsena|website=eSakal - Marathi Newspaper|language=mr-IN|access-date=2022-07-28}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/maharashtra/sushma-andhare-join-shiv-sena-in-presence-of-uddhav-thackeray-a309/|title=Sushma Andhare : सुषमा अंधारेंचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, उपनेतेपदी नियुक्ती|last=author/online-lokmat|date=2022-07-28|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2022-07-28}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/pune/bhima-koregaon-case-complainant-sushma-andhare-will-join-shiv-sena-tomorrow-rak94|title=Shivsena {{!}} शिवसेनेचे बळ वाढणार! सुषमा अंधारे उद्या बांधणार शिवबंधन|website=eSakal - Marathi Newspaper|language=mr-IN|access-date=2022-07-28}}</ref>
==साहित्य व विचार==
सुषमा अंधारे यांचा "शापित पैंजण" नावाचा [[कविता|कविता संग्रह]] इ.स. २०१० मध्ये पुण्याच्या देवाशीष प्रकाशन यांनी प्रकाशित केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://amarhabib.blogspot.com/2010/06/blog-post.html|title=AMAR HABIB : किसानपुत्र आंदोलन: कविता संग्रहांची यादी|date=2010-06-09|website=AMAR HABIB|access-date=2018-03-16}}</ref> शापित पैंजण हा त्यांचा कविता संग्रह [[कोल्हाटी]] जात समुदायातील स्त्री कलावंतांची दुःखे मांडणारा आहे.
सुषमा अंधारे यांच्या मते [[दलित साहित्य|दलित साहित्याने]] जशी धर्मव्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवून [[स्वातंत्र्य]], [[समता]], बंधुता या तत्त्वांवर आधारित धर्मव्यवस्थेची कठोर [[तर्कशास्त्र|चिकित्सा]] किंवा [[समीक्षा]] केली व ती आपल्या [[कथा]], [[कादंबरी|कादंबऱ्या]], [[नाटक|नाटके]] यासारख्या साहित्यकृतींतून मांडली, तशी चिकित्सा [[ग्रामीण साहित्य|ग्रामीण]] व प्रादेशिक साहित्यात किंवा इतर धर्मीय लेखकांनी केलेली फारशी दिसत नाही. खानोलकरांसारख्यांच्या साहित्यकृतीतून आदिम प्रेरणांच्या रूपाने वावरणाऱ्या व प्रसंगी हिंसा व उन्माद या रुपात प्रकट होणाऱ्या धर्माचे प्रत्ययकारी वर्णन अपवादात्मक आहे. एरवी नॉस्टेलजिक उमाळा किंवा पारंपरिक भक्तिसंप्रदायाकडून पोसल्या जाणाऱ्या धर्मसमन्वयाची, समुदायाची भलावण व प्रसंगी उदात्तीकरण करण्यापलीकडे, ग्रामीण व प्रादेशिक साहित्याने फारसे काही केलेले नाही. [[मुस्लिम मराठी साहित्य|मुस्लिम मराठी साहित्या]]मधील [[तलाक|तलाक पीडितांचे]] किंवा [[बहुपत्नीकत्व|बहुपत्नीकत्वाचे]] प्रश्न हे लेखिका स्त्री असल्यामुळे मांडले गेले, ते ही अत्यंत तुरळक व स्फुट आहे. मराठी वैचारिक साहित्यात [[धर्म]] आणि [[संस्कृती]] यांच्या चिकित्सेची एक समृद्ध परंपरा आहे. [[विठ्ठल रामजी शिंदे|वि.रा. शिंदे]], [[पांडुरंग सदाशिव साने|सानेगुरुजी]], [[लक्ष्मणशास्त्री जोशी]], आचार्य [[विनोबा भावे]] यांचे संस्कृती चिंतन म्हणजे [[धर्म चिकित्सा]]च आहे. अगदी अलीकडच्या काळात "तुकाराम दर्शनच्या' माध्यमातून "[[सदानंद मोरे|सदानंद मोरेंनी]]' केलेले भाष्य किंवा [[दिलीप चित्रे]] यांनी "[[तुकाराम|तुकोबां]]च्या काव्यांचा घेतलेल्या वेध' हा ही समकालीन [[मराठी संस्कृती]] विषयीच्या चर्चाविश्वाचा एक समृद्ध [[धर्म चिकित्सा|धर्मचिंतनाचा]] भाग आहे.
==पुरस्कार व सन्मान==
* धम्मकन्या पुरस्कार - २००९ मध्ये उत्तर महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर विचारमंचच्या वतीने
* भीमरत्न पुरस्कार - २०११ मध्ये यूथ रिपब्लिकनच्या वतीने मुलुंड (मुंबई) येथे आयकर आयुक्त सुबचन राम तसेच [[उत्तम खोब्रागडे]] यांच्या हस्ते प्रदान
* सत्यशोधक समाजभूषण – शोधक विचार मंच आणि सम्यक आंदोलनाच्या वतीने २५ जानेवारी २०१३ रोजी ॲडव्होकेट भगवानदास नगरी (कुसुम सभागृह) येथे आयोजित चौदाव्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनात प्रदान.<ref>http://www.esakal.com/esakal/20130126/5589279374426294115.htm</ref>
* बाबासाहेबांची लेक – ४ मे २०१५ रोजी गुजरात, दीव आणि दमण यांच्या संयुक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे
==हे सुद्धा पहा==
* [[दलित स्त्रीवाद]]
* [[किशोर शांताबाई काळे]]
==संदर्भ==
* http://mulakhat.com/sushma-andhare/मुलाखत
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
{{मराठी साहित्यिक}}
{{DEFAULTSORT:अंधारे, सुषमा}}
[[वर्ग:स्त्रीवादी अभ्यासक आणि साहित्यिक]]
[[वर्ग:भारतीय बौद्ध]]
[[वर्ग:दलित कार्यकर्ते]]
[[वर्ग:भारतीय वकील]]
[[वर्ग:धर्मांतरित बौद्ध]]
[[वर्ग:मराठी समाजसेवक]]
[[वर्ग:आंबेडकरवादी]]
[[वर्ग:इ.स. १९७६ मधील जन्म]]
[[वर्ग:समाजसेविका]]
[[वर्ग:सामाजिक कार्यकर्त्या]]
[[वर्ग:शिवसेनेतील राजकारणी]]
thgj43l4tscqc9mo8m8wkphxbg5l2ub
हॅगले ओव्हल
0
175356
2141172
1940237
2022-07-29T00:16:05Z
अभय नातू
206
संदर्भ
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''हॅगले ओव्हल''' हे [[न्यू झीलँड]]च्या [[क्राइस्टचर्च]] शहरातील क्रिकेट मैदान आहे. [[२०१५ क्रिकेट विश्वचषक|२०१५ सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील]] काही सामने येथे खेळण्यात आले.<ref>[https://cricketarchive.com/Archive/Grounds/21/1415.html Hagley Oval] CricketArchive</ref>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:क्राइस्टचर्च]]
[[वर्ग:न्यू झीलँडमधील क्रिकेट मैदाने]]
2siuqwjcyb50ka0cl5bbx0zs3yljw6d
आंबील ओढा
0
197461
2141091
2140985
2022-07-28T15:21:32Z
Estoy bien
146880
wikitext
text/x-wiki
'''आंबील ओढा''' हा [[महाराष्ट्र]]ाच्या [[पुणे]] शहरातील एक ओढा आहे.
आंबील ओढ्याची सुरुवात [[कात्रज तलाव]]ापासून होते [[पेशवाई|पेशव्यांच्या कारकिर्दीत]] आंबील ओढा ही पुण्याची पश्चिमेकडील सीमा समजली जाई. या ओढ्याकाठी इतिहासकाळात एक जागृत जोगेश्वरी मंदिर होते.
शहाजीराजांनी नेमणूक केलेले कारभारी [[दादोजी कोंडदेव]] यांच्या समवेत जिजाबाईंनी पुणे परगण्याची पाहणी केली, त्या वेळेस असे दिसून आले की, कात्रजहून वाहत येणारा आंबील ओढा हा पर्वतीच्या पायथ्यावरून पुणे गावात वाहत जातो. त्याला पावसाळ्यात पूर येऊन गावात नुकसान होते. त्या वेळेस जिजाबाईंनी या ओढ्यावरती धरण बांधायला सांगितले. धरणामुळे, गावकऱ्यांना पावसाळ्यात होणारा पुराचा त्रास कमी झाला व ढोर वस्तीमध्ये कातडी कमावण्यासाठी पाणी मिळू लागले. जिजाबाईंच्या सूचनेनुसार दादोजो कोडदेवांनी ओढ्याचा प्रवाह बदलला व सध्याच्या पुण्यातील पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या दांडेकर पुलाच्या पश्चिमेला दिसणारे एक छोटेसे धरण (बंधारा) बांधले. त्याचा आकार हा बेलाच्या पानासारखा असल्यामुळे, हे `बेल धरण` या नावाने ओळखले जाते.
आधुनिक काळात आंबील ओढ्याच्या काठी [[कात्रज]], [[धनकवडी]], बालाजी नगर, पद्मावती, सहकारनगर, [[पर्वती]], आंबील ओढा वसाहत, दांडेकर पूल वसाहत, राजेंद्र नगर, दत्तवाडी असे परिसर वसले आहेत.
आंबील ओढा वैकुंठ स्मशान भूमीच्या मागील बाजूस [[मुठा नदी]]ला (पूर्वेकडून पश्चिमेकडे)मिळतो
[[वर्ग:पुणे]]
254me07klidqlr8g6hmgbkyn8x7cn9j
मराठा
0
200998
2141085
2112412
2022-07-28T14:59:55Z
संतोष गोरे
135680
wikitext
text/x-wiki
{{Infobox ethnic group
| group = मराठा
| image =
| image_size =220px
| image_caption =
| total_ref =
| population =
| country = [[भारत]]
| regions = {{flag|India}}[[महाराष्ट्र]], [[गोवा]] तसेच [[मध्य प्रदेश]]
| populated_states = अधिकांश: [[महाराष्ट्र]]
| languages = {{unbulleted list|[[मराठी]]|[[कोंकणी]]}}<ref>The Tribes and Castes of Bombay, vol.2, by R. E. Enthoven.</ref>
| native_name =
| native_name_lang =
| religions = [[हिंदू]]
}}
'''मराठा''' ही महाराष्ट्रातील '''क्षत्रिय''' जात आहे. मराठा जातीच्या [[कुणबी]]-मराठा, मराठा-कुणबी यासारख्या अनेक पोटजाती सुद्धा आहेत.<ref name=":0">{{स्रोत बातमी|दुवा=http://www.britannica.com/EBchecked/topic/363851/Maratha|title=एक मराठा लाख मराठा people|work=Encyclopedia Britannica|access-date=2018-09-16|language=en}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.britannica.com/EBchecked/topic/285248/India/46986/The-Marathas|title=India {{!}} Facts, Culture, History, Economy, & Geography|work=Encyclopedia Britannica|access-date=2018-09-16|language=en}}</ref> [[महाराष्ट्र]]ासह, [[गोवा]] तसेच [[मध्य प्रदेश]], ही मराठा लोकसंख्या असलेली राज्ये आहेत. मराठा हा शब्द महारठीक शब्दापासुन तयार झाला आहे.रठीक हे महाराष्ट्रातील पराक्रमी लोक होते .रठीकांना राष्ट्रीक असेही म्हणत होते.त्यावरून महाराष्ट्रीक असा उल्लेख करण्यात आला.महाराष्ट्रीकांचे राष्ट्र ते महाराष्ट्र असे ओळखण्यात आले.राष्ट्रीक लोक कुरू( हरीयाणा),पांचाल(रोहीलखंड) मधुन ई.स.पुर्व ५००ते ६०० च्या दरम्यान महाराष्ट्रात आले.येथील नागवंशीय लोकांशी संबंध होऊन ते एकमेकात मिसळले गेले.भारतावरील अनेक परकीय आक्रमणे परतवुन लावतांना मराठा लोकांनी प्राणांची आहुती सदैव दिली आहे.या नांवाने मराठा रेजमेंट भारतीय सैन्यामध्ये आहे. नाणेघाटातील मराठी भाषेतील शिलालेख इ.स.२५० मध्ये गौतमीपुत्र सातकर्णी ह्या सातवाहन राजाने मराठी भाषेत कोरून घेतला आहे .कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे मराठी भाषेत शिलालेख आहे तो इ.स.८५०चा आहे. 'चामुंडराय करवियले .गंगराय सुत्ताले करवियले'असा तो शिलालेख आहे .हा बाहुबलीच्या मुर्तीखाली आहे.
== लोकसंख्या ==
तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानाने १९३१मध्ये जातनिहाय जनगणना केली होती. सध्याच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील मराठा आणि [[कुणबी]] समाजाची लोकसंख्या अनुक्रमे १६.२९ टक्के आणि ७.३४ टक्के होती. इतर अहवालांनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येत १५% मराठा व १६% कुणबी आहेत.
==इतिहास ==
मराठा साम्राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केले .या राज्याची पायाभरणी मालोजीराजे भोसले ,विठोजीराजे भोसले,शहाजीराजे भोसले यांनी केली .पुढे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले.आदीलशाही,मोगलशाहींशी लढून त्यांनी हे राज्य वाढविले .हेच कार्य पुढे छत्रपती शिवाजी महाराजानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी केले.मोगल बादशाह औरंगजेबाशी लढतांना त्यांनी प्राणांचे बलीदान दिले.त्यानंतर शिवरायांचे द्वीतीय पुत्र छत्रपती राजाराम ,महाराणी ताराराणी यांनी औरंगजेबाशी संघर्ष केला.औरंगजेबास महाराष्ट्रातच मृत्यू आला १७०७.तो दिल्लीस परत जावु शकला नाही .पहिला बाजीराव पेशवा,शिंदे होळकर, पवार ,गायकवाड या सरदारांनी उत्तर भारतावर मराठि सत्तेचा अंमल बसविला .दिल्लीची मोगल बादशाही नामधारी केली.त्यातुन मोगलबादशाहीची संरक्षणाची जबाबदारी मराठ्यांकडे आली (इ.स.१७५२).त्यातुन उत्तर भारतातील रोहील्यांशी मराठ्यांचा संघर्ष झाला .दत्ताजी शिंदे बुराडीघाटच्या लढाईत नजीबखान रोहील्याशी लढतांना धारातीर्थी पडले सन १७५८. नजिबखानाने अफगाणीस्तातुन अहमदशहा अब्दालीस दिल्ली काबीज करण्यासाठी बोलविले .सदाशीवरावभाऊ यांच्या नेतृत्वात मराठे अब्दालीशी लढले .या पानीपतच्या १७६१ च्या लढाईत १लाख मराठा सैनिक प्राणपणाने लढून धारातिर्थी पडले .यात दुपारपर्यंत मराठ्यांची सरशी होती .विश्वासराव पेशवे यांना गोळी लागुन ते ठार झाले त्यामुळे सदाशिवराव भाऊ हत्तीवरून घोड्यावर बसले .सेनापती हत्तीवर दिसत नाही म्हणुन मराठा सैन्य घाबरले,सैन्यात गोंधळाची परीस्थीती तयार झाली .त्यात अब्दालीने राखीव फौज मैदानात उतरवली .सदाशिवराव भाऊ प्राणपणाने शेकडो अफगाणी सैनिक व सरदारांशी लढतांना धारातीर्थी पडले.पानिपतवर मराठ्यांचा पराभव झाला.या युद्धातील युद्धकैदी अब्दालीने बलुच सरदारास दिले .आज ते बलुचीस्थानमध्ये आहेत पण त्यांनी ईस्लाम धर्म स्वीकारलेला आहे.पण महाराष्ट्रीयन प्रथा त्यांच्यामध्ये आहेत.काही युद्ध समाप्तीवेळी पानीपतच्या उत्तरेला जाऊन जंगलात लपले व आपली ओळख रोडराजपुत अशी दिली ते आजचे हरीयाणातील रोडमराठा आहेत.अब्दालीने नानासाहेब पेशव्यांना पत्र लिहुन मराठ्यांसारखे पराक्रमी योद्धे आजवर पाहीले नाही .असे कळविले होते.यानंतर अब्दाली अफगाणास्तीनात परतला पुन्हा भारतावर आक्रमण केले नाही .महादजी शिंदे यांनी पुन्हा दिल्लीवर मराठ्यांचा अंमल बसविला .पेशवा माधराव,सवाई माधवराव नाना फडणवीस यांनी पुन्हा मराठा साम्राज्य बलशाली केले.दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या नाकार्तेपणामुळे मराठा साम्राज्याचा अस्त झाला सन१८१८ .दौलतराव शिंदे,यशवंतराव होळकर ,नागपुरकर भोसले यांनी निकराचे प्रयत्न केले पण इंग्रजांच्या आधुनिक बंदुका ,तोफा यामुळे त्यांचा पराभव झाला.
== हे सुद्धा पहा ==
*[[मराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादी]]
*[[शहाण्णव कुळी मराठा]]
*[[मराठा आरक्षण]]
*[[हेन्द्रे पाटील]]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:भारतामधील जाती]]
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]
[[वर्ग:संदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हवे]]
kkmjk8kgx3dmr8ayv7e0lh6clahtl84
जागतिक व्याघ्र दिन
0
225702
2141203
2060595
2022-07-29T06:10:53Z
संतोष गोरे
135680
/* कार्यक्रम */स्थानांतर
wikitext
text/x-wiki
[[चित्र:This_in_a_Indian_Tiger_(14770097826).jpg|इवलेसे|भारतीय वाघ]]
'''जागतिक व्याघ्र दिन''' दरवर्षी २९ जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. २९ जुलै २०१० रोजी [[रशिया]] मधील [[सेंट पीटर्सबर्ग]] येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला.
== उद्देश ==
या दिवसाचा उद्देश वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, तसेच त्याबद्दल जनजागृती करणे आणि वाघांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर विचार करणे असा आहे.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगभरात सुमारे १,००,००० वाघ होते, सध्या ही सध्या सुमारे ३०६२ ते ३९४८ इतकी असल्याचा अंदाज आहे. यापैकी सुमारे २००० वाघ भारतीय उपखंडात आहेत. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व भारतासाठी विशेष आहे. वाघांची संख्या झपाट्याने कमी होण्याची कारणे नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, चोरटी शिकार इ. आहेत.
== कार्यक्रम ==
सरकारी पातळीवरून जागतिक व्याघ्रदिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेतले जातात. तसेच व्याघ्र संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था सुद्धा या निमित्ताने जनजागृतीसाठी कार्यक्रम करतात.<ref>http://prahaar.in/national-tiger-day-in-india/</ref><ref>http://mr.vikaspedia.in/education/apala-maharashtra/92e93993e93093e93794d91f94d930-2013-90592d92f93e93092394d92f-935-91c902917932947/92e93993e93093e93794d91f94d93093e91a947-93594d92f93e91894d930-93594892d935</ref><ref>http://prahaar.in/national-tiger-day-in-india/</ref>
== वार्षिक नोंद ==
=== २०१७ ===
सातवा वार्षिक जागतिक व्याघ्र दिन जगभरात विविध प्रकारे साजरा करण्यात आला. बांगलादेश, नेपाळ आणि भारत याशिवाय इंग्लंड आणि युनायटेड स्टेट्स यांसारख्या व्याघ्र श्रेणी नसलेल्या देशांमध्ये स्थानिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.<ref>{{स्रोत बातमी|last=Independent|first=The|url=http://www.theindependentbd.com/printversion/details/106312|title=Saving Our Tigers|work=Saving Our Tigers {{!}} theindependentbd.com|access-date=2017-07-29}}</ref> <ref>[http://www.manoramaonline.com/environment/environment-news/2017/07/29/international-tiger-day.html International Tiger Day]</ref> <ref>{{स्रोत बातमी|url=https://thehimalayantimes.com/nepal/7th-world-tiger-day-to-be-marked-on-saturday/|title=7th World Tiger Day to be marked on Saturday|date=2017-07-27|work=The Himalayan Times|access-date=2017-07-29}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.thehansindia.com/posts/index/Andhra-Pradesh/2017-07-29/Tiger-Day-to-be-held--at--Indira-Gandhi-Zoological-Park--today/315381|title=Tiger Day to be held at Indira Gandhi Zoological Park today|date=29 July 2017|website=The Hans India|access-date=2017-07-29}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|url=http://www.itv.com/news/calendar/2017-07-26/yorkshire-wildlife-park-prepares-for-tiger-day/|title=Yorkshire Wildlife Park prepares for Tiger Day|work=ITV News|access-date=2017-07-29}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://www.oregonzoo.org/events/international-tiger-day|title=International Tiger Day|work=Oregon Zoo|access-date=2017-07-29}}</ref> काही उचभ्रू आणि गणमान्य व्यक्तींनी त्यांचे सोशल मीडिया प्रोफाइल फोटो काढून यात सहभाग घेतला.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.good.is/articles/zachary-quinto-wants-to-save-the-tigers|title='Star Trek' Actor Says Earth's 4,000 Tigers Are Worth Saving|date=2017-07-17|work=GOOD Magazine|access-date=2017-07-29}}</ref> जागतिक वन्यजीव निधी (WWF) ने रेंजर्समध्ये गुंतवणूक करून "डबल टायगर्स" मोहिमेचा प्रचार सुरू ठेवला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://tigerday.panda.org/|title=WWF - Tiger Day|website=tigerday.panda.org|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20180801062241/http://tigerday.panda.org/|archive-date=2018-08-01|access-date=2017-07-29}}</ref> या दिवसाची जागरुकता वाढवण्यासाठी अनेक कंपन्यांनी WWF सोबत सहभाग घेतला.<ref>{{स्रोत बातमी|url=https://news.home.eco/the-world-needs-more-tigers-13eb6e5eb394|title=The world needs more tigers – News {{!}} .eco|date=2017-07-28|work=News {{!}} .eco|access-date=2017-07-29}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://3890.tigerbeer.com|title=Age gate|website=3890.tigerbeer.com|language=|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20170512063953/http://3890.tigerbeer.com/|archive-date=2017-05-12|access-date=2017-07-29}}</ref>
=== २०१८ ===
वाघांची संख्या आणि त्यांच्या संरक्षकांपुढील आव्हानांबाबत संपूर्ण जगात अधिक जागरूकता निर्माण झाल्याची नोंद करण्यात आली. [[भारत|भारतात]] दर चार वर्षांनी जंगली वाघांची संख्या मोजली जाते. इ.स. २००६ मध्ये १४११ वरून २०१४ मध्ये २२२६ पर्यंत आशाजनक वाढ दर्शवली गेली.<ref>[https://www.ndtv.com/world-news/international-tiger-day-2018-on-international-tiger-day-hopes-pinned-for-tiger-population-to-increas-1891554 On International Tiger Day, Hopes Pinned For Tiger Population To Increase] Anuj Pant on NDTV, 29 July 2018</ref> भारतातील वाघांच्या वाढत्या संख्येची नोंद खालीलप्रमाणे आहे.
# सन २००६ - १४११ वाघ
# सन २०१० - १७०६ वाघ
# सन २०१४ - २२२६ वाघ
# सन २०१९ - २९६७ वाघ
भारतात पृथ्वीवरील एकूण वाघांपैकी सुमारे ७०% वाघांची वस्ती आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/news/world-asia-india-49148174|title=India tiger census shows rapid population growth|date=2019-07-29|work=BBC News|language=en-GB|access-date=2022-02-26}}</re
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
<ref> व्याघ्र परिषदेतील ठराव "https://web.archive.org/web/20120331131358/http://www.tigersummit.ru/files/Deklaraciq_anglijskaq.pdf" </ref>
[[वर्ग:पर्यावरण संवर्धन]]
[[वर्ग:जागतिक दिवस]]
7tjdkrxxqf0jetpsu3xn1y79hyjepa9
2141204
2141203
2022-07-29T06:11:57Z
संतोष गोरे
135680
wikitext
text/x-wiki
[[चित्र:This_in_a_Indian_Tiger_(14770097826).jpg|इवलेसे|भारतीय वाघ]]
'''जागतिक व्याघ्र दिन''' दरवर्षी २९ जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. २९ जुलै २०१० रोजी [[रशिया]] मधील [[सेंट पीटर्सबर्ग]] येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला.
== उद्देश ==
या दिवसाचा उद्देश वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, तसेच त्याबद्दल जनजागृती करणे आणि वाघांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर विचार करणे असा आहे.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगभरात सुमारे १,००,००० वाघ होते, सध्या ही सध्या सुमारे ३०६२ ते ३९४८ इतकी असल्याचा अंदाज आहे. यापैकी सुमारे २००० वाघ भारतीय उपखंडात आहेत. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व भारतासाठी विशेष आहे. वाघांची संख्या झपाट्याने कमी होण्याची कारणे नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, चोरटी शिकार इ. आहेत.
== कार्यक्रम ==
सरकारी पातळीवरून जागतिक व्याघ्रदिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेतले जातात. तसेच व्याघ्र संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था सुद्धा या निमित्ताने जनजागृतीसाठी कार्यक्रम करतात.<ref>http://prahaar.in/national-tiger-day-in-india/</ref><ref>http://mr.vikaspedia.in/education/apala-maharashtra/92e93993e93093e93794d91f94d930-2013-90592d92f93e93092394d92f-935-91c902917932947/92e93993e93093e93794d91f94d93093e91a947-93594d92f93e91894d930-93594892d935</ref><ref>http://prahaar.in/national-tiger-day-in-india/</ref>
== वार्षिक नोंद ==
=== २०१७ ===
सातवा वार्षिक जागतिक व्याघ्र दिन जगभरात विविध प्रकारे साजरा करण्यात आला. बांगलादेश, नेपाळ आणि भारत याशिवाय इंग्लंड आणि युनायटेड स्टेट्स यांसारख्या व्याघ्र श्रेणी नसलेल्या देशांमध्ये स्थानिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.<ref>{{स्रोत बातमी|last=Independent|first=The|url=http://www.theindependentbd.com/printversion/details/106312|title=Saving Our Tigers|work=Saving Our Tigers {{!}} theindependentbd.com|access-date=2017-07-29}}</ref> <ref>[http://www.manoramaonline.com/environment/environment-news/2017/07/29/international-tiger-day.html International Tiger Day]</ref> <ref>{{स्रोत बातमी|url=https://thehimalayantimes.com/nepal/7th-world-tiger-day-to-be-marked-on-saturday/|title=7th World Tiger Day to be marked on Saturday|date=2017-07-27|work=The Himalayan Times|access-date=2017-07-29}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.thehansindia.com/posts/index/Andhra-Pradesh/2017-07-29/Tiger-Day-to-be-held--at--Indira-Gandhi-Zoological-Park--today/315381|title=Tiger Day to be held at Indira Gandhi Zoological Park today|date=29 July 2017|website=The Hans India|access-date=2017-07-29}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|url=http://www.itv.com/news/calendar/2017-07-26/yorkshire-wildlife-park-prepares-for-tiger-day/|title=Yorkshire Wildlife Park prepares for Tiger Day|work=ITV News|access-date=2017-07-29}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://www.oregonzoo.org/events/international-tiger-day|title=International Tiger Day|work=Oregon Zoo|access-date=2017-07-29}}</ref> काही उचभ्रू आणि गणमान्य व्यक्तींनी त्यांचे सोशल मीडिया प्रोफाइल फोटो काढून यात सहभाग घेतला.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.good.is/articles/zachary-quinto-wants-to-save-the-tigers|title='Star Trek' Actor Says Earth's 4,000 Tigers Are Worth Saving|date=2017-07-17|work=GOOD Magazine|access-date=2017-07-29}}</ref> जागतिक वन्यजीव निधी (WWF) ने रेंजर्समध्ये गुंतवणूक करून "डबल टायगर्स" मोहिमेचा प्रचार सुरू ठेवला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://tigerday.panda.org/|title=WWF - Tiger Day|website=tigerday.panda.org|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20180801062241/http://tigerday.panda.org/|archive-date=2018-08-01|access-date=2017-07-29}}</ref> या दिवसाची जागरुकता वाढवण्यासाठी अनेक कंपन्यांनी WWF सोबत सहभाग घेतला.<ref>{{स्रोत बातमी|url=https://news.home.eco/the-world-needs-more-tigers-13eb6e5eb394|title=The world needs more tigers – News {{!}} .eco|date=2017-07-28|work=News {{!}} .eco|access-date=2017-07-29}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://3890.tigerbeer.com|title=Age gate|website=3890.tigerbeer.com|language=|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20170512063953/http://3890.tigerbeer.com/|archive-date=2017-05-12|access-date=2017-07-29}}</ref>
=== २०१८ ===
वाघांची संख्या आणि त्यांच्या संरक्षकांपुढील आव्हानांबाबत संपूर्ण जगात अधिक जागरूकता निर्माण झाल्याची नोंद करण्यात आली. [[भारत|भारतात]] दर चार वर्षांनी जंगली वाघांची संख्या मोजली जाते. इ.स. २००६ मध्ये १४११ वरून २०१४ मध्ये २२२६ पर्यंत आशाजनक वाढ दर्शवली गेली.<ref>[https://www.ndtv.com/world-news/international-tiger-day-2018-on-international-tiger-day-hopes-pinned-for-tiger-population-to-increas-1891554 On International Tiger Day, Hopes Pinned For Tiger Population To Increase] Anuj Pant on NDTV, 29 July 2018</ref> भारतातील वाघांच्या वाढत्या संख्येची नोंद खालीलप्रमाणे आहे.
# सन २००६ - १४११ वाघ
# सन २०१० - १७०६ वाघ
# सन २०१४ - २२२६ वाघ
# सन २०१९ - २९६७ वाघ
भारतात पृथ्वीवरील एकूण वाघांपैकी सुमारे ७०% वाघांची वस्ती आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/news/world-asia-india-49148174|title=India tiger census shows rapid population growth|date=2019-07-29|work=BBC News|language=en-GB|access-date=2022-02-26}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
<ref> व्याघ्र परिषदेतील ठराव "https://web.archive.org/web/20120331131358/http://www.tigersummit.ru/files/Deklaraciq_anglijskaq.pdf" </ref>
[[वर्ग:पर्यावरण संवर्धन]]
[[वर्ग:जागतिक दिवस]]
1inaew7t4g9jvd30suxf4cxf4vbh8rs
2141206
2141204
2022-07-29T06:16:00Z
संतोष गोरे
135680
wikitext
text/x-wiki
[[चित्र:This_in_a_Indian_Tiger_(14770097826).jpg|इवलेसे|भारतीय वाघ]]
'''जागतिक व्याघ्र दिन''' दरवर्षी २९ जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. २९ जुलै २०१० रोजी [[रशिया]] मधील [[सेंट पीटर्सबर्ग]] येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला.
== उद्देश ==
या दिवसाचा उद्देश वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, तसेच त्याबद्दल जनजागृती करणे आणि वाघांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर विचार करणे असा आहे.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगभरात सुमारे १,००,००० वाघ होते, सध्या ही सध्या सुमारे ३०६२ ते ३९४८ इतकी असल्याचा अंदाज आहे. यापैकी सुमारे २००० वाघ भारतीय उपखंडात आहेत. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व भारतासाठी विशेष आहे. वाघांची संख्या झपाट्याने कमी होण्याची कारणे नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, चोरटी शिकार इ. आहेत.
== कार्यक्रम ==
सरकारी पातळीवरून जागतिक व्याघ्रदिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेतले जातात. तसेच व्याघ्र संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था सुद्धा या निमित्ताने जनजागृतीसाठी कार्यक्रम करतात.<ref>http://prahaar.in/national-tiger-day-in-india/</ref><ref>http://mr.vikaspedia.in/education/apala-maharashtra/92e93993e93093e93794d91f94d930-2013-90592d92f93e93092394d92f-935-91c902917932947/92e93993e93093e93794d91f94d93093e91a947-93594d92f93e91894d930-93594892d935</ref><ref>http://prahaar.in/national-tiger-day-in-india/</ref>
=== २०१७ ===
सातवा वार्षिक जागतिक व्याघ्र दिन जगभरात विविध प्रकारे साजरा करण्यात आला. बांगलादेश, नेपाळ आणि भारत याशिवाय इंग्लंड आणि युनायटेड स्टेट्स यांसारख्या व्याघ्र श्रेणी नसलेल्या देशांमध्ये स्थानिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.<ref>{{स्रोत बातमी|last=Independent|first=The|url=http://www.theindependentbd.com/printversion/details/106312|title=Saving Our Tigers|work=Saving Our Tigers {{!}} theindependentbd.com|access-date=2017-07-29}}</ref> <ref>[http://www.manoramaonline.com/environment/environment-news/2017/07/29/international-tiger-day.html International Tiger Day]</ref> <ref>{{स्रोत बातमी|url=https://thehimalayantimes.com/nepal/7th-world-tiger-day-to-be-marked-on-saturday/|title=7th World Tiger Day to be marked on Saturday|date=2017-07-27|work=The Himalayan Times|access-date=2017-07-29}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.thehansindia.com/posts/index/Andhra-Pradesh/2017-07-29/Tiger-Day-to-be-held--at--Indira-Gandhi-Zoological-Park--today/315381|title=Tiger Day to be held at Indira Gandhi Zoological Park today|date=29 July 2017|website=The Hans India|access-date=2017-07-29}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|url=http://www.itv.com/news/calendar/2017-07-26/yorkshire-wildlife-park-prepares-for-tiger-day/|title=Yorkshire Wildlife Park prepares for Tiger Day|work=ITV News|access-date=2017-07-29}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://www.oregonzoo.org/events/international-tiger-day|title=International Tiger Day|work=Oregon Zoo|access-date=2017-07-29}}</ref> काही उचभ्रू आणि गणमान्य व्यक्तींनी त्यांचे सोशल मीडिया प्रोफाइल फोटो काढून यात सहभाग घेतला.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.good.is/articles/zachary-quinto-wants-to-save-the-tigers|title='Star Trek' Actor Says Earth's 4,000 Tigers Are Worth Saving|date=2017-07-17|work=GOOD Magazine|access-date=2017-07-29}}</ref> जागतिक वन्यजीव निधी (WWF) ने रेंजर्समध्ये गुंतवणूक करून "डबल टायगर्स" मोहिमेचा प्रचार सुरू ठेवला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://tigerday.panda.org/|title=WWF - Tiger Day|website=tigerday.panda.org|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20180801062241/http://tigerday.panda.org/|archive-date=2018-08-01|access-date=2017-07-29}}</ref> या दिवसाची जागरुकता वाढवण्यासाठी अनेक कंपन्यांनी WWF सोबत सहभाग घेतला.<ref>{{स्रोत बातमी|url=https://news.home.eco/the-world-needs-more-tigers-13eb6e5eb394|title=The world needs more tigers – News {{!}} .eco|date=2017-07-28|work=News {{!}} .eco|access-date=2017-07-29}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://3890.tigerbeer.com|title=Age gate|website=3890.tigerbeer.com|language=|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20170512063953/http://3890.tigerbeer.com/|archive-date=2017-05-12|access-date=2017-07-29}}</ref>
=== २०१८ ===
वाघांची संख्या आणि त्यांच्या संरक्षकांपुढील आव्हानांबाबत संपूर्ण जगात अधिक जागरूकता निर्माण झाल्याची नोंद करण्यात आली. [[भारत|भारतात]] दर चार वर्षांनी जंगली वाघांची संख्या मोजली जाते. इ.स. २००६ मध्ये १४११ वरून २०१४ मध्ये २२२६ पर्यंत आशाजनक वाढ दर्शवली गेली.<ref>[https://www.ndtv.com/world-news/international-tiger-day-2018-on-international-tiger-day-hopes-pinned-for-tiger-population-to-increas-1891554 On International Tiger Day, Hopes Pinned For Tiger Population To Increase] Anuj Pant on NDTV, 29 July 2018</ref> भारतातील वाघांच्या वाढत्या संख्येची नोंद खालीलप्रमाणे आहे.
# सन २००६ - १४११ वाघ
# सन २०१० - १७०६ वाघ
# सन २०१४ - २२२६ वाघ
# सन २०१९ - २९६७ वाघ
भारतात पृथ्वीवरील एकूण वाघांपैकी सुमारे ७०% वाघांची वस्ती आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/news/world-asia-india-49148174|title=India tiger census shows rapid population growth|date=2019-07-29|work=BBC News|language=en-GB|access-date=2022-02-26}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
<ref> व्याघ्र परिषदेतील ठराव "https://web.archive.org/web/20120331131358/http://www.tigersummit.ru/files/Deklaraciq_anglijskaq.pdf" </ref>
[[वर्ग:पर्यावरण संवर्धन]]
[[वर्ग:जागतिक दिवस]]
hasplahur400xdpowgkrodaqev89qjc
जेम्स लव्हलॉक
0
253719
2141127
2026253
2022-07-28T17:13:26Z
UrielAcosta
123629
wikitext
text/x-wiki
[[File:James Lovelock, 2005 (cropped).jpg|thumb|जेम्स लव्हलॉक]]
'''जेम्स लव्हलॉक''' (२६ जुलै १९१९—२६ जुलै २०२२)<ref>https://www.theguardian.com/environment/2022/jul/27/james-lovelock-obituary</ref> हे [[पर्यावरण]] वैज्ञानिक आहेत. समाज कालानुसार सुसंस्कृत व जबाबदार होत नसल्यामुळेच [[पृथ्वी]] धोक्यात आली आहे, अशी मांडणी जेम्स लव्हलॉक यांनी केली. जेम्स लव्हलॉक यांनी २०१९ साली २६ जुलैला वयाची शंभरी पूर्ण केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://ecolo.org/lovelock/lovedeten.htm|title=James Lovelock's detailed biography in English|संकेतस्थळ=ecolo.org|ॲक्सेसदिनांक=2020-03-24}}</ref>
== जन्म व बालपण ==
जेम्स लव्हलॉक यांचा [[इंग्लंड|इंग्लंडमधील]] एका खेड्यात अत्यंत गरीब घरात जन्म झाला. त्यांची आई लोणच्याच्या कारखान्यात कामाला होती व वडील शिकारी होते. जेम्स लव्हलॉक सांगतात, त्यांचे वडील निरक्षर असूनही त्यांना [[निसर्ग]], पशुपक्षी, वन्यप्राणी याचं ज्ञान होतं. लव्हलॉक शिक्षण सुरू असताना एका फोटोग्राफरच्या दुकानात काम केले होते. १९४८ साली ‘[[लंडन]] स्कूल ऑफ हायजीन ॲंड ट्रॉपिकल रिसर्च’ मधून त्यांनी पहिली ‘डॉक्टरेट’ मिळवली. तेव्हापासून गेली ७२ वर्षे जेम्स लव्हलॉक याचं संशोधन अविरत सुरूच आहे.
== कार्य ==
[[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धात]] स्फोटक द्रव्यांमुळे होणाऱ्या भाजण्याच्या जखमा लवकर बऱ्या करण्यावर त्यांनी संशोधन केले. १९७१ साली ईसीडीचा वापर करून लव्हलॉक यांनी दाखवून दिले की १९३० मधल्या शोधानंतर तयार केलेली जवळपास सर्व सीएफसी संयुगे अजूनही जागतिक [[वातावरण|वातावरणात]] तशीच होती व वाढत होती. या निरीक्षणाचा वापर करून १९७४ मध्ये मोलिना व रॉलंड या वैज्ञानिकांनी सीएफसी वायू व [[पृथ्वी]]वरील [[ओझोन]] थराला पडणारे भगदाड यांचा संबंध दाखवून दिला. या शोधामुळे सीएफसी निर्मितीवर पाश्चिमात्य जगात बंदी घालण्यात आली. त्यांनी केलेली ‘गाईया गृहितकं’ याची मांडणी प्रसिद्ध झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://web.archive.org/web/20120424004036/https://worldnews.msnbc.msn.com/_news/2012/04/23/11144098-gaia-scientist-james-lovelock-i-was-alarmist-about-climate-change?lite|title=World News - 'Gaia' scientist James Lovelock: I was 'alarmist' about climate change|दिनांक=2012-04-24|संकेतस्थळ=web.archive.org|ॲक्सेसदिनांक=2020-03-24}}</ref>
== पुरस्कार व बहुमान ==
१९७४ साली जेम्स लव्हलॉक यांना ‘रॉयल सोसायटीचे’ प्रमुख करण्यात आले. १९७५ मध्ये त्यांना त्स्वेट पदक मिळाले. १९८० मध्ये त्यांना अमेरिकन केमिकल सोसायटीचा वर्णलेखासाठी पुरस्कार मिळाला. १९९० मध्ये जागतिक हवामान संघटनेचा ‘नॉबर्ट-जर्बिए-मम’ त्यांना मिळाला. १९९० मध्ये हनिकेन पुरस्कार मिळाला. २००६ मध्ये त्यांना जिओलॉजीकल सोसायटी ऑफ [[लंडन]]चा वोलास्टन पुरस्कार मिळाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://web.archive.org/web/20171020091013/http://www.jameslovelock.org/page7.html|title=|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=web.archive.org|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=2020-03-24}}</ref>
== मृत्यू ==
{{संदर्भनोंदी}}
[[वर्ग:पर्यावरणतज्ज्ञ]]
[[वर्ग:इ.स. १९१९ मधील जन्म]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
58xmlnepet7zo4iw9oqpt7z4rz7pqwz
माझ्या नवऱ्याची बायको
0
258639
2141080
2113216
2022-07-28T13:24:57Z
43.242.226.42
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम
| कार्यक्रम = माझ्या नवऱ्याची बायको
| चित्र =
| लोगो_चित्र_शीर्षक =
| उपशीर्षक =
| प्रकार =
| निर्माता = तेजेंद्र नेसवणकर
| निर्मिती संस्था = ट्रम्प कार्ड प्रोडक्शन
| दिग्दर्शक = केदार वैद्य
| क्रिएटीव्ह दिग्दर्शक =
| सूत्रधार =
| कलाकार = [[#कलाकार|खाली पहा]]
| पंच =
| आवाज =
| अभिवाचक =
| थीम संगीत संगीतकार =
| शीर्षकगीत =
| अंतिम संगीत =
| संगीतकार =
| देश = [[भारत]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| वर्ष संख्या = ४
| एपिसोड संख्या = १३५४
| कार्यकारी निर्माता =
| सुपरवायझिंग निर्माता =
| असोसिएट निर्माता =
| सह निर्माता =
| कथा संकलन =
| संकलन =
| स्थळ = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]
| कॅमेरा =
| चालण्याचा वेळ =
* सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता
* सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता
* सोमवार ते शनिवार संध्या. ६.३० वाजता
| वाहिनी = [[झी मराठी]]
| चित्र प्रकार =
| ध्वनी प्रकार =
| पहिला भाग = २२ ऑगस्ट २०१६ - २७ मार्च २०२०
| प्रथम प्रसारण = १३ जुलै २०२०
| शेवटचे प्रसारण = ७ मार्च २०२१
| आधी = [[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]]
| नंतर = [[पाहिले नं मी तुला]]
| सारखे =
}}
{{झी मराठी रात्री ८च्या मालिका}}
{{झी मराठी रात्री ९च्या मालिका}}
{{झी मराठी संध्या. ६.३०च्या मालिका}}
'''माझ्या नवऱ्याची बायको''' ही [[झी मराठी]] वरील एक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने टीआरपीचे सर्व विक्रम मोडून अनेकदा पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. या मालिकेने टीआरपीमध्ये ८.८, ८.७, ८.५, ८.३, ८.२ असे अनेक सर्वोच्च स्तर गाठले आहेत.<ref>{{Cite web|title=Majhya Navryachi Bayko: Latest News, Videos and Photos of Majhya Navryachi Bayko {{!}} Times of India|url=https://timesofindia.indiatimes.com/topic/Mazya-Navryachi-Bayko|access-date=2020-12-01|website=The Times of India|language=en}}</ref><ref>{{Cite web|date=2018-10-03|title=Lesser known facts about ‘Majhya Navryachi Bayko’ that every fan must know|url=https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/lesser-known-facts-about-mazhya-navryachi-bayko-that-every-fan-must-know/photostory/66054680.cms|access-date=2021-01-08|website=The Times of India|language=en}}</ref>
== विशेष भाग ==
# गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावंच लागतं! (२२ ऑगस्ट २०१६)
# नटव्या शनायाची गाठ आता आहे खमक्या राधिकाशी. (२४ ऑगस्ट २०१६)
# राधिकाच्या पार्टीला येण्याने गुरुवर रुसली शनाया. (२६ ऑगस्ट २०१६)
# नटव्या शनायाच्या नखऱ्यांना भुललाय गुरुनाथ. (२९ ऑगस्ट २०१६)
# गुरु-शनायाच्या चोरीचा मामला राधिकाला कळणार का? (३१ ऑगस्ट २०१६)
# राधिकाच्या घरात होणार शनायाची घुसखोरी, गुरू कसा सावरणार हा लपंडाव? (०२ सप्टेंबर २०१६)
# शनायाच्या हट्टापायी गुरुची उडालीये त्रेधातिरपीट. (०५ सप्टेंबर २०१६)
# शनायाच्या नखऱ्यांना भुललेला गुरुनाथ विसरणार अथर्वचा वाढदिवस. (०७ सप्टेंबर २०१६)
# शनायाची पत्नी म्हणून ओळख करून देणं गुरुला गोत्यात आणणार. (०९ सप्टेंबर २०१६)
# शनायाची सिनेमाची हौस गुरुला पडणार महागात. (१२ सप्टेंबर २०१६)
# राधिकासमोर उघड होणार का गुरु-शनायाची मॉलवारी? (१४ सप्टेंबर २०१६)
# दुरावलेल्या सोसायटीवाल्यांना राधिका एकत्र आणणार. (१६ सप्टेंबर २०१६)
# सर्वांच्या मनात घर करणाऱ्या राधिकावरच येणार घर सोडण्याची वेळ. (१९ सप्टेंबर २०१६)
# राधिकाविषयी गुरुला बाबा विचारणार जाब. (२२ सप्टेंबर २०१६)
# आई-बाबा आणि शनायाचं मन राखण्यात उडणार गुरुनाथची तारांबळ. (२५ सप्टेंबर २०१६)
# सुखी संसारासाठी राधिकाचं बाप्पाकडे साकडं. (२६ सप्टेंबर २०१६)
# बाबांसमोर गुरुच्या चुकांना सावरून घेणार राधिका. (२८ सप्टेंबर २०१६)
# गुरुने शनायासाठी घेतलेलं गिफ्ट राधिकाच्या हाती लागणार. (३० सप्टेंबर २०१६)
# गुरुनाथच्या जागी राधिका घेणार आई-बाबांची जबाबदारी. (०३ ऑक्टोबर २०१६)
# स्वतःच्या आत्मसन्मानासाठी राधिका देणार गुरुला सडेतोड उत्तर. (०५ ऑक्टोबर २०१६)
# राधिकाच्या वैदर्भीय ठेच्याने नटव्या शनायाला लागणार ठसका. (०७ ऑक्टोबर २०१६)
# दामले काकांच्या आयुष्य राधिका घेणार मुलीची जागा. (१० ऑक्टोबर २०१६)
# राधिका वाढवणार माणुसकीने जोडलेल्या नात्यांचा गोडवा. (१२ ऑक्टोबर २०१६)
# राधिका चांगुलपणा गुरुला नाही भावणार. (१४ ऑक्टोबर २०१६)
# राधिका-शनाया आमने-सामने आल्याने कात्रीत सापडणार गुरुनाथ. (१७ ऑक्टोबर २०१६)
# गुरुचं गुपित रेवती राधिकापर्यंत पोहोचवणार का? (१९ ऑक्टोबर २०१६)
# लग्नाचा वाढदिवस डावलून गुरुनाथ शनायासोबत जाणार का कॉन्फरन्सला? (२१ ऑक्टोबर २०१६)
# शनायाला कळणार राधिकाची खरी ओळख. (२४ ऑक्टोबर २०१६)
# गुरु-शनायाच्या अफेअरची राधिकाला पटणार का खात्री? (२६ ऑक्टोबर २०१६)
# राधिका-शनाया येणार एकाच छताखाली. (२८ ऑक्टोबर २०१६)
# गुरुमुळे पुन्हा एकदा होणार राधिकाचा हिरमोड. (३१ ऑक्टोबर २०१६)
# राधिकाच्या संसारात शनाया नावाचं वादळ कायम. (०२ नोव्हेंबर २०१६)
# संसार आणि अफेअरची कसरत गुरुनाथला पडणार भारी. (०४ नोव्हेंबर २०१६)
# गुरु-शनायाच्या अफेअरची बातमी राधिकाच्या भावापर्यंत पोहोचणार का? (०७ नोव्हेंबर २०१६)
# गुरुनाथ मोडत असलेल्या संसाराला राधिकाचा सावरण्याचा प्रयत्न. (०९ नोव्हेंबर २०१६)
# गुरु-शनायाला राधिका पकडणार रंगेहाथ. (११ नोव्हेंबर २०१६)
# सत्य समोर आल्यानंतरही संसार वाचवण्याचा राधिकाचा प्रयत्न. (१४ नोव्हेंबर २०१६)
# घरच्या लक्ष्मीलाच सोडावे लागणार घर, या धक्क्यातून कशी सावरणार राधिका? (१६ नोव्हेंबर २०१६)
# राधिकाच्या घरात पुन्हा होईल का शनायाची घुसखोरी? (१८ नोव्हेंबर २०१६)
# राधिकाच्या बाजूने गुरुला आई-बाबा विचारणार जाब. (२१ नोव्हेंबर २०१६)
# राधिकाच्या मदतीला धावलेल्या दादाचा गुरुनाथ करणार अपमान. (२३ नोव्हेंबर २०१६)
# वहिनीच्या शब्दाखातर राधिका दाखवणार गुरुला भेटण्याची तयारी. (२५ नोव्हेंबर २०१६)
# राधिकाच्या घरी नसण्याने गुरुनाथची उडालीये तारांबळ. (२८ नोव्हेंबर २०१६)
# अचानक राधिका समोर आल्याने शनायाची उडाली धांदल. (३० नोव्हेंबर २०१६)
# राधिका शनायाला देणार चूक सुधारण्याची शेवटची संधी. (०२ डिसेंबर २०१६)
# स्वतःचा संसार वाचवण्यासाठी राधिका खंबीरपणे उभी राहणार. (०५ डिसेंबर २०१६)
# शनायाला धडा शिकवायला सोसायटीमध्ये राधिकाचा नव्याने गृहप्रवेश. (०७ डिसेंबर २०१६)
# खमकी राधिका नटव्या शनायाच्या नाकीनऊ वाढणार. (०९ डिसेंबर २०१६)
# शनायाला घराबाहेर लॉक करून राधिकाचा पहिला पलटवार. (१२ डिसेंबर २०१६)
# घरात राधिकाची जागा घेताना होणार शनायाची दमछाक. (१४ डिसेंबर २०१६)
# राधिकाच्या प्लॅनमध्ये फसणार शनाया. (१६ डिसेंबर २०१६)
# शनायावर भारी पडणार अथर्वची आई राधिका. (१९ डिसेंबर २०१६)
# राधिकाच्या इशाऱ्यावर नाचणार शनाया. (२२ डिसेंबर २०१६)
# शनायाला हरवून राधिकाला पुन्हा मिळणार का घरात प्रवेश? (२५ डिसेंबर २०१६)
# स्पर्धा हरुनही शनायाची राधिकावर मात. (२६ डिसेंबर २०१६)
# शनायाला सळो-की-पळो करायला राधिकाची लाखमोलाची युक्ती. (२८ डिसेंबर २०१६)
# न्यू इयर पार्टीत शनायाच्या धिंगाण्याने उडणार सोसायटीची झोप. (३० डिसेंबर २०१६)
# घर विकण्याचा शनायाचा मनसुबा राधिका उधळून लावणार. (०२ जानेवारी २०१७)
# ऑफिसवाल्यांवर चालणार शनायाची बॉसगिरी. (०६ जानेवारी २०१७)
# राधिकाला मुठीत ठेवण्यासाठी शनायाची नवी खेळी. (११ जानेवारी २०१७)
# संसार वाचवण्यासाठी राधिका स्वीकारणार शनायाचं आव्हान. (१६ जानेवारी २०१७)
# स्वावलंबी बनण्याचा राधिकाचा पहिला प्रयत्न. (२० जानेवारी २०१७)
# शनायाच्या अतरंगी बॉसगिरीने ऑफिसवाले त्रस्त. (२५ जानेवारी २०१७)
# गुरुने साथ नाकारूनही राधिका निभावणार पत्नीचं कर्तव्य. (३० जानेवारी २०१७)
# शनायाला मात देत राधिका मिळवणार पहिलं कॉन्ट्रॅक्ट. (०३ फेब्रुवारी २०१७)
# राधिका कुटणार तिच्या नवऱ्याची बायको. (०८ फेब्रुवारी २०१७)
# राधिकाने दिलेल्या तडाख्याला शनायाचं चोख प्रत्युत्तर. (१३ फेब्रुवारी २०१७)
# राधिकाच्या विरोधातला शनायाचा डाव उलटणार तिच्यावरच. (१७ फेब्रुवारी २०१७)
# गृहिणी ते उद्योजिकेचा टप्पा पार करत राधिका देणार शनायाला उत्तर. (२२ फेब्रुवारी २०१७)
# गुरुनाथची साथ न मिळाल्याने राधिकासमोर उभं नवं आव्हान. (२७ फेब्रुवारी २०१७)
# शनायाला गुरुच्या आयुष्यातून काढून टाकण्याचं राधिकाने स्वीकारलं आव्हान. (०३ मार्च २०१७)
# शनायाच्या नाकावर टिच्चून राधिका साजरा करणार गुरुनाथचा वाढदिवस. (०८ मार्च २०१७)
# शनाया लावणार राधिका आणि रेवतीमध्ये भांडण. (१३ मार्च २०१७)
# शनायाला मात देत गुरुकडे राधिका मागणार स्वतःचा हक्क. (१७ मार्च २०१७)
# गुरू शनायाला घालणार लग्नाची मागणी. (२२ मार्च २०१७)
# राधिकाचा लाडका अथर्व गुरु-शनायाच्या नाकीनऊ आणणार. (२७ मार्च २०१७)
# राधिकाचे इंग्रजी बोल ऐकून होणार गुरु-शनाया अवाक्. (३१ मार्च २०१७)
# राधिकाच्या प्रयत्नांना मिळणार पीएमसी बँकेची साथ. (०५ एप्रिल २०१७)
# राधिकाला स्वप्नातही पाहून शनायाला भरणार धडकी. (१० एप्रिल २०१७)
# राधिकाचं ठिय्या आंदोलन गुरुच्या नाकीनऊ आणणार. (१४ एप्रिल २०१७)
# यशाची गुढी उभारून राधिका सुरू करणार तिचा नवा प्रवास. (१९ एप्रिल २०१७)
# राधिका आणि गुरुच्या संसारातून शनायाची हकालपट्टी. (२४ एप्रिल २०१७)
# गुरुने मानाने बोलावल्यानंतरही राधिका घरी परत येणार का? (२७ एप्रिल २०१७)
# शनायाने स्वीकारलं गुरुला परत मिळवण्याचं आव्हान. (०१ मे २०१७)
# गुरुनाथने राधिकासाठी ठेवलेल्या पार्टीत शनाया खेळणार नवी खेळी. (०५ मे २०१७)
# गुरुने राधिकाला बोलावल्यावरही शनाया मानणार नाही हार. (०९ मे २०१७)
# राधिकाने शनायाला फसवल्याचा गुरुनाथला मिळणार पुरावा. (१३ मे २०१७)
# राधिका-शनायाला भुलवण्याचा डाव गुरुवरच पडणार भारी. (१७ मे २०१७)
# राधिका-शनायाच्या भांडणात होणार गुरुनाथची फजिती. (२१ मे २०१७)
# राधिका-शनायाला सांभाळण्याच्या नादात दुखावणार गुरुनाथचा पाय. (२५ मे २०१७)
# राधिका गुरुसोबत साजरी करणार वटपौर्णिमा. (२९ मे २०१७)
# गुरुनाथची लपवाछपवी राधिकासमोर आणण्यात महाजनी काकांना येणार का यश? (०२ जून २०१७)
# राधिका-शनायाच्या शॉपिंग बॅगच्या अदलाबदलीने गोत्यात येईल का गुरुनाथ? (०७ जून २०१७)
# राधिकाचा स्मार्टनेस गुरुला तोंडघशी पडणार. (१२ जून २०१७)
# राधिकामुळे फसणार का गुरुनाथची शनायासोबतची डिनर डेट? (१६ जून २०१७)
# सोसायटीत परत येणाऱ्या शनायाचं राधिका कसं करणार स्वागत? (२१ जून २०१७)
# राधिकाचा नागपुरी ठसका शनायाला पडणार भारी. (२६ जून २०१७)
# राधिका जुळवणार श्रेयस आणि शनायाचं नातं. (३० जून २०१७)
# शनायाला सोसायटीबाहेर काढण्यासाठी राधिका कंबर कसून तयार. (०५ जुलै २०१७)
# राधिकाच्या हाती लागणार शनायाच्या नोकरीचा लगाम. (१० जुलै २०१७)
# आरतीच्या मानासाठी शनायाची धडपड, राधिका ठरणार शनायाच्या वरचढ. (१३ जुलै २०१७)
# राधिकाचं गुरुसोबत सिंगापूरवारीचं स्वप्न पूर्ण होणार का? (१५ एप्रिल २०१८)
# माळून गजरा नेसून साडी, राधिका करणार सिंगापूरची वारी. (२९ जुलै २०१८)
# गुरुनाथ आणि शनायाचं पुन्हा पितळ उघड, राधिका आणणार दोघांना वठणीवर. (०२ सप्टेंबर २०१८)
# गुरुनाथ आणि शनायाच्या साखरपुड्याची राधिका करणार राखरांगोळी. (०६ जानेवारी २०१९)
# कोण जिंकेल कोर्टात घटस्फोटाची लढाई, गुरुनाथचा खोटेपणा की राधिकाची खरी अस्मिता? (१९ मे २०१९)
# मंजासारख्या स्त्रियांना स्वावलंबी बनवण्याचे राधिकाचे प्रयत्न. (१५ डिसेंबर २०१९)
# भरणार गुरुनाथच्या पापांचा घडा नवीन वेळेत. (०२ मार्च २०२०)
# राधिकासमोर उभं झालं आहे गोट्या शेठचं आव्हान. (०१ नोव्हेंबर २०२०)
# राधिकाच्या हक्कांसाठी गुरुनाथ बसला आहे उपोषणाला. (१३ डिसेंबर २०२०)
# राधिकाच्या मदतीसाठी धावून आली शनाया. (०७ फेब्रुवारी २०२१)
# जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीशक्तीचा सन्मान. (०७ मार्च २०२१)
== नव्या वेळेत ==
{| class="wikitable sortable"
! क्र. !! दिनांक !! वार !! वेळ
|-
| १ || २२ ऑगस्ट २०१६ – २९ फेब्रुवारी २०२० || rowspan="4" | सोम-शनि <br> (कधीतरी रवि) || रात्री ८
|-
| २ || २ मार्च – २७ मार्च २०२० || रात्री ९
|-
| ३ || १३ जुलै २०२० – २ जानेवारी २०२१ || रात्री ८
|-
| ४ || ४ जानेवारी २०२१ – ७ मार्च २०२१ || संध्या. ६.३०
|}
== पुनर्निर्मिती ==
{|class="wikitable sortable" style="text-align:center;"
! भाषा
! नाव
! वाहिनी
! प्रकाशित
|-
| [[कन्नड]]
| ''सुब्बालक्ष्मी संसारा''
| [[झी कन्नडा]]
| १२ जून २०१७ - ३ एप्रिल २०२०
|-
| [[पंजाबी]]
| ''खस्मानु खानी''
| [[झी पंजाबी]]
| १३ जानेवारी २०२० - ३ जून २०२२
|}
== कलाकार ==
* [[अनिता दाते-केळकर]] = राधिका गुरुनाथ सुभेदार / राधिका सौमित्र बनहट्टी (राधा)
* [[अभिजीत खांडकेकर]] = गुरुनाथ वसंत सुभेदार (गॅरी)
* [[रसिका सुनील]] / [[ईशा केसकर]] = शनाया सबनीस / शनाया कुणाल कुलकर्णी (बच्चा)
* [[अद्वैत दादरकर]] = सौमित्र यशवंत बनहट्टी (सॅमी)
* रुचिरा जाधव = माया (सौमित्रची मैत्रीण)
* आर्यन देवगिरी = अथर्व सौमित्र बनहट्टी (राधिकाचा मुलगा)
* भारती पाटील = सरिता वसंत सुभेदार (गुरुनाथची आई)
* देवेंद्र दोडके = वसंत सुभेदार (गुरुनाथचे बाबा)
* [[किशोरी अंबिये]] = सुलक्षणा सबनीस (शनायाची आई)
* [[अरुण नलावडे]] = रामचंद्र दामले (नानाजी)
* सुहिता थत्ते = भारती रामचंद्र दामले (नानीजी)
* शर्मिला शिंदे = जेनी आनंद शहा (ऑफिस कर्मचारी)
* मिहीर राजदा = आनंद शहा (ऑफिस कर्मचारी)
* अभिजीत गुरू = किशोर दास (केडी)
* सुयोग गोऱ्हे = कुणाल कुलकर्णी (शनायाचा नवरा)
* अदिती द्रविड = ईशा निंबाळकर (शनायाची मैत्रीण)
* श्वेता मेहेंदळे = रेवती सुबोध गुप्ते (राधिकाची मैत्रीण)
* सचिन देशपांडे = श्रेयस मधुकर कुलकर्णी (ऑफिस कर्मचारी)
* यश प्रधान = सुबोध गुप्ते (रेवतीचा नवरा)
* रोहिणी निनावे = केड्याची मावशी
* प्रविण डाळिंबकर = रघू (नोकर)
* विपुल साळुंखे = पंकज रामचंद्र दामले (नानांचा मुलगा)
* प्राजक्ता दातार-गणपुले = समिधा पंकज दामले (पंकजची बायको)
* किरण माने = शिरीष (राधिकाचा भाऊ)
* चित्रा खरे = चित्रा (शिरीषची बायको)
* [[मीरा जगन्नाथ]] = संजना (पाहुणी)
* वंदना पंडित-शेठ = वसुंधरा यशवंत बनहट्टी (सौमित्रची आई)
* कांचन गुप्ते = महाजनी काकू (शेजारी)
* गौतम जोगळेकर = यशवंत बनहट्टी (सौमित्रचे बाबा)
* विकास पाटील = साईप्रसाद महाजनी (महाजनींचा मुलगा)
* जयंत घाटे = पानवलकर सर (ऑफिस कर्मचारी)
* विजय वीर = सोसायटी वॉचमन
* प्रिया ननावरे = भक्ती (शनायाची मैत्रीण / अथर्वची शिक्षिका)
* प्रतिमा कुलकर्णी = साठ्ये मॅडम
* कोमल धांडे = ऊर्मिला (नगरसेविका)
* [[मिलिंद शिंदे (अभिनेता)|मिलिंद शिंदे]] = गोट्या शेठ
* स्वाती बोवळेकर = बकुळा मावशी
* किशोर चौघुले = पोपटराव
* दीपक जोशी = कदम सर
* संदीप हुपरीकर = दीक्षित सर
* विश्वनाथ कुलकर्णी = ओमकार प्रधान
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]]
[[वर्ग:झी मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]]
[[वर्ग:दीर्घकालीन मराठी मालिका]]
am8cx2fq2o511pxaivsx5bhjdhgd9oi
2141081
2141080
2022-07-28T13:42:54Z
43.242.226.42
/* विशेष भाग */
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम
| कार्यक्रम = माझ्या नवऱ्याची बायको
| चित्र =
| लोगो_चित्र_शीर्षक =
| उपशीर्षक =
| प्रकार =
| निर्माता = तेजेंद्र नेसवणकर
| निर्मिती संस्था = ट्रम्प कार्ड प्रोडक्शन
| दिग्दर्शक = केदार वैद्य
| क्रिएटीव्ह दिग्दर्शक =
| सूत्रधार =
| कलाकार = [[#कलाकार|खाली पहा]]
| पंच =
| आवाज =
| अभिवाचक =
| थीम संगीत संगीतकार =
| शीर्षकगीत =
| अंतिम संगीत =
| संगीतकार =
| देश = [[भारत]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| वर्ष संख्या = ४
| एपिसोड संख्या = १३५४
| कार्यकारी निर्माता =
| सुपरवायझिंग निर्माता =
| असोसिएट निर्माता =
| सह निर्माता =
| कथा संकलन =
| संकलन =
| स्थळ = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]
| कॅमेरा =
| चालण्याचा वेळ =
* सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता
* सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता
* सोमवार ते शनिवार संध्या. ६.३० वाजता
| वाहिनी = [[झी मराठी]]
| चित्र प्रकार =
| ध्वनी प्रकार =
| पहिला भाग = २२ ऑगस्ट २०१६ - २७ मार्च २०२०
| प्रथम प्रसारण = १३ जुलै २०२०
| शेवटचे प्रसारण = ७ मार्च २०२१
| आधी = [[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]]
| नंतर = [[पाहिले नं मी तुला]]
| सारखे =
}}
{{झी मराठी रात्री ८च्या मालिका}}
{{झी मराठी रात्री ९च्या मालिका}}
{{झी मराठी संध्या. ६.३०च्या मालिका}}
'''माझ्या नवऱ्याची बायको''' ही [[झी मराठी]] वरील एक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने टीआरपीचे सर्व विक्रम मोडून अनेकदा पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. या मालिकेने टीआरपीमध्ये ८.८, ८.७, ८.५, ८.३, ८.२ असे अनेक सर्वोच्च स्तर गाठले आहेत.<ref>{{Cite web|title=Majhya Navryachi Bayko: Latest News, Videos and Photos of Majhya Navryachi Bayko {{!}} Times of India|url=https://timesofindia.indiatimes.com/topic/Mazya-Navryachi-Bayko|access-date=2020-12-01|website=The Times of India|language=en}}</ref><ref>{{Cite web|date=2018-10-03|title=Lesser known facts about ‘Majhya Navryachi Bayko’ that every fan must know|url=https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/lesser-known-facts-about-mazhya-navryachi-bayko-that-every-fan-must-know/photostory/66054680.cms|access-date=2021-01-08|website=The Times of India|language=en}}</ref>
== विशेष भाग ==
# गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावंच लागतं! <u>(२२ ऑगस्ट २०१६)</u>
# नटव्या शनायाची गाठ आता आहे खमक्या राधिकाशी. (२४ ऑगस्ट २०१६)
# राधिकाच्या पार्टीला येण्याने गुरुवर रुसली शनाया. (२६ ऑगस्ट २०१६)
# नटव्या शनायाच्या नखऱ्यांना भुललाय गुरुनाथ. (२९ ऑगस्ट २०१६)
# गुरु-शनायाच्या चोरीचा मामला राधिकाला कळणार का? (३१ ऑगस्ट २०१६)
# राधिकाच्या घरात होणार शनायाची घुसखोरी, गुरू कसा सावरणार हा लपंडाव? (०२ सप्टेंबर २०१६)
# शनायाच्या हट्टापायी गुरुची उडालीये त्रेधातिरपीट. (०५ सप्टेंबर २०१६)
# शनायाच्या नखऱ्यांना भुललेला गुरुनाथ विसरणार अथर्वचा वाढदिवस. (०७ सप्टेंबर २०१६)
# शनायाची पत्नी म्हणून ओळख करून देणं गुरुला गोत्यात आणणार. (०९ सप्टेंबर २०१६)
# शनायाची सिनेमाची हौस गुरुला पडणार महागात. (१२ सप्टेंबर २०१६)
# राधिकासमोर उघड होणार का गुरु-शनायाची मॉलवारी? (१४ सप्टेंबर २०१६)
# दुरावलेल्या सोसायटीवाल्यांना राधिका एकत्र आणणार. (१६ सप्टेंबर २०१६)
# सर्वांच्या मनात घर करणाऱ्या राधिकावरच येणार घर सोडण्याची वेळ. (१९ सप्टेंबर २०१६)
# राधिकाविषयी गुरुला बाबा विचारणार जाब. (२२ सप्टेंबर २०१६)
# आई-बाबा आणि शनायाचं मन राखण्यात उडणार गुरुनाथची तारांबळ. <u>(२५ सप्टेंबर २०१६)</u>
# सुखी संसारासाठी राधिकाचं बाप्पाकडे साकडं. (२६ सप्टेंबर २०१६)
# बाबांसमोर गुरुच्या चुकांना सावरून घेणार राधिका. (२८ सप्टेंबर २०१६)
# गुरुने शनायासाठी घेतलेलं गिफ्ट राधिकाच्या हाती लागणार. (३० सप्टेंबर २०१६)
# गुरुनाथच्या जागी राधिका घेणार आई-बाबांची जबाबदारी. (०३ ऑक्टोबर २०१६)
# स्वतःच्या आत्मसन्मानासाठी राधिका देणार गुरुला सडेतोड उत्तर. (०५ ऑक्टोबर २०१६)
# राधिकाच्या वैदर्भीय ठेच्याने नटव्या शनायाला लागणार ठसका. (०७ ऑक्टोबर २०१६)
# दामले काकांच्या आयुष्यात राधिका घेणार मुलीची जागा. (१० ऑक्टोबर २०१६)
# राधिका वाढवणार माणुसकीने जोडलेल्या नात्यांचा गोडवा. (१२ ऑक्टोबर २०१६)
# राधिका चांगुलपणा गुरुला नाही भावणार. (१४ ऑक्टोबर २०१६)
# राधिका-शनाया आमने-सामने आल्याने कात्रीत सापडणार गुरुनाथ. (१७ ऑक्टोबर २०१६)
# गुरुचं गुपित रेवती राधिकापर्यंत पोहोचवणार का? (१९ ऑक्टोबर २०१६)
# लग्नाचा वाढदिवस डावलून गुरुनाथ शनायासोबत जाणार का कॉन्फरन्सला? (२१ ऑक्टोबर २०१६)
# शनायाला कळणार राधिकाची खरी ओळख. (२४ ऑक्टोबर २०१६)
# गुरु-शनायाच्या अफेअरची राधिकाला पटणार का खात्री? <u>(२७ ऑक्टोबर २०१६)</u>
# राधिका-शनाया येणार एकाच छताखाली. (२८ ऑक्टोबर २०१६)
# गुरुमुळे पुन्हा एकदा होणार राधिकाचा हिरमोड. (३१ ऑक्टोबर २०१६)
# राधिकाच्या संसारात शनाया नावाचं वादळ कायम. (०२ नोव्हेंबर २०१६)
# संसार आणि अफेअरची कसरत गुरुनाथला पडणार भारी. (०४ नोव्हेंबर २०१६)
# गुरु-शनायाच्या अफेअरची बातमी राधिकाच्या भावापर्यंत पोहोचणार का? (०७ नोव्हेंबर २०१६)
# गुरुनाथ मोडत असलेल्या संसाराला राधिकाचा सावरण्याचा प्रयत्न. (०९ नोव्हेंबर २०१६)
# गुरु-शनायाला राधिका पकडणार रंगेहाथ. (११ नोव्हेंबर २०१६)
# सत्य समोर आल्यानंतरही संसार वाचवण्याचा राधिकाचा प्रयत्न. (१४ नोव्हेंबर २०१६)
# घरच्या लक्ष्मीलाच सोडावे लागणार घर, या धक्क्यातून कशी सावरणार राधिका? <u>(१७ नोव्हेंबर २०१६)</u>
# राधिकाच्या घरात पुन्हा होईल का शनायाची घुसखोरी? (१८ नोव्हेंबर २०१६)
# राधिकाच्या बाजूने गुरुला आई-बाबा विचारणार जाब. (२१ नोव्हेंबर २०१६)
# राधिकाच्या मदतीला धावलेल्या दादाचा गुरुनाथ करणार अपमान. (२३ नोव्हेंबर २०१६)
# वहिनीच्या शब्दाखातर राधिका दाखवणार गुरुला भेटण्याची तयारी. (२५ नोव्हेंबर २०१६)
# राधिकाच्या घरी नसण्याने गुरुनाथची उडालीये तारांबळ. (२८ नोव्हेंबर २०१६)
# अचानक राधिका समोर आल्याने शनायाची उडाली धांदल. <u>(३० नोव्हेंबर २०१६)</u>
# राधिका शनायाला देणार चूक सुधारण्याची शेवटची संधी. (०२ डिसेंबर २०१६)
# स्वतःचा संसार वाचवण्यासाठी राधिका खंबीरपणे उभी राहणार. (०५ डिसेंबर २०१६)
# शनायाला धडा शिकवायला सोसायटीमध्ये राधिकाचा नव्याने गृहप्रवेश. (०७ डिसेंबर २०१६)
# खमकी राधिका नटव्या शनायाच्या नाकीनऊ वाढणार. (०९ डिसेंबर २०१६)
# शनायाला घराबाहेर लॉक करून राधिकाचा पहिला पलटवार. (१२ डिसेंबर २०१६)
# घरात राधिकाची जागा घेताना होणार शनायाची दमछाक. (१४ डिसेंबर २०१६)
# राधिकाच्या प्लॅनमध्ये फसणार शनाया. (१६ डिसेंबर २०१६)
# शनायावर भारी पडणार अथर्वची आई राधिका. (१९ डिसेंबर २०१६)
# राधिकाच्या इशाऱ्यावर नाचणार शनाया. (२२ डिसेंबर २०१६)
# शनायाला हरवून राधिकाला पुन्हा मिळणार का घरात प्रवेश? <u>(२५ डिसेंबर २०१६)</u>
# स्पर्धा हरुनही शनायाची राधिकावर मात. (२६ डिसेंबर २०१६)
# शनायाला सळो-की-पळो करायला राधिकाची लाखमोलाची युक्ती. (२८ डिसेंबर २०१६)
# न्यू इयर पार्टीत शनायाच्या धिंगाण्याने उडणार सोसायटीची झोप. (३० डिसेंबर २०१६)
# घर विकण्याचा शनायाचा मनसुबा राधिका उधळून लावणार. (०२ जानेवारी २०१७)
# ऑफिसवाल्यांवर चालणार शनायाची बॉसगिरी. (०६ जानेवारी २०१७)
# राधिकाला मुठीत ठेवण्यासाठी शनायाची नवी खेळी. (११ जानेवारी २०१७)
# संसार वाचवण्यासाठी राधिका स्वीकारणार शनायाचं आव्हान. (१६ जानेवारी २०१७)
# स्वावलंबी बनण्याचा राधिकाचा पहिला प्रयत्न. (२० जानेवारी २०१७)
# शनायाच्या अतरंगी बॉसगिरीने ऑफिसवाले त्रस्त. (२५ जानेवारी २०१७)
# गुरुने साथ नाकारूनही राधिका निभावणार पत्नीचं कर्तव्य. (३० जानेवारी २०१७)
# शनायाला मात देत राधिका मिळवणार पहिलं कॉन्ट्रॅक्ट. (०३ फेब्रुवारी २०१७)
# राधिका कुटणार तिच्या नवऱ्याची बायको. (०८ फेब्रुवारी २०१७)
# राधिकाने दिलेल्या तडाख्याला शनायाचं चोख प्रत्युत्तर. (१३ फेब्रुवारी २०१७)
# राधिकाच्या विरोधातला शनायाचा डाव उलटणार तिच्यावरच. (१७ फेब्रुवारी २०१७)
# गृहिणी ते उद्योजिकेचा टप्पा पार करत राधिका देणार शनायाला उत्तर. (२२ फेब्रुवारी २०१७)
# गुरुनाथची साथ न मिळाल्याने राधिकासमोर उभं नवं आव्हान. (२७ फेब्रुवारी २०१७)
# शनायाला गुरुच्या आयुष्यातून काढून टाकण्याचं राधिकाने स्वीकारलं आव्हान. (०३ मार्च २०१७)
# शनायाच्या नाकावर टिच्चून राधिका साजरा करणार गुरुनाथचा वाढदिवस. (०८ मार्च २०१७)
# शनाया लावणार राधिका आणि रेवतीमध्ये भांडण. (१३ मार्च २०१७)
# शनायाला मात देत गुरुकडे राधिका मागणार स्वतःचा हक्क. (१७ मार्च २०१७)
# गुरू शनायाला घालणार लग्नाची मागणी. (२२ मार्च २०१७)
# राधिकाचा लाडका अथर्व गुरु-शनायाच्या नाकीनऊ आणणार. (२७ मार्च २०१७)
# राधिकाचे इंग्रजी बोल ऐकून होणार गुरु-शनाया अवाक्. (३१ मार्च २०१७)
# राधिकाच्या प्रयत्नांना मिळणार पीएमसी बँकेची साथ. (०५ एप्रिल २०१७)
# राधिकाला स्वप्नातही पाहून शनायाला भरणार धडकी. (१० एप्रिल २०१७)
# राधिकाचं ठिय्या आंदोलन गुरुच्या नाकीनऊ आणणार. (१४ एप्रिल २०१७)
# यशाची गुढी उभारून राधिका सुरू करणार तिचा नवा प्रवास. (१९ एप्रिल २०१७)
# राधिका आणि गुरुच्या संसारातून शनायाची हकालपट्टी. (२४ एप्रिल २०१७)
# गुरुने मानाने बोलावल्यानंतरही राधिका घरी परत येणार का? (२७ एप्रिल २०१७)
# शनायाने स्वीकारलं गुरुला परत मिळवण्याचं आव्हान. (०१ मे २०१७)
# गुरुनाथने राधिकासाठी ठेवलेल्या पार्टीत शनाया खेळणार नवी खेळी. (०५ मे २०१७)
# गुरुने राधिकाला बोलावल्यावरही शनाया मानणार नाही हार. (०९ मे २०१७)
# राधिकाने शनायाला फसवल्याचा गुरुनाथला मिळणार पुरावा. <u>(१४ मे २०१७)</u>
# राधिका-शनायाला भुलवण्याचा डाव गुरुवरच पडणार भारी. (१७ मे २०१७)
# राधिका-शनायाच्या भांडणात होणार गुरुनाथची फजिती. (२१ मे २०१७)
# राधिका-शनायाला सांभाळण्याच्या नादात दुखावणार गुरुनाथचा पाय. (२५ मे २०१७)
# राधिका गुरुसोबत साजरी करणार वटपौर्णिमा. (२९ मे २०१७)
# गुरुनाथची लपवाछपवी राधिकासमोर आणण्यात महाजनी काकांना येणार का यश? (०२ जून २०१७)
# राधिका-शनायाच्या शॉपिंग बॅगच्या अदलाबदलीने गोत्यात येईल का गुरुनाथ? (०७ जून २०१७)
# राधिकाचा स्मार्टनेस गुरुला तोंडघशी पडणार. (१२ जून २०१७)
# राधिकामुळे फसणार का गुरुनाथची शनायासोबतची डिनर डेट? (१६ जून २०१७)
# सोसायटीत परत येणाऱ्या शनायाचं राधिका कसं करणार स्वागत? (२१ जून २०१७)
# राधिकाचा नागपुरी ठसका शनायाला पडणार भारी. (२६ जून २०१७)
# राधिका जुळवणार श्रेयस आणि शनायाचं नातं. (३० जून २०१७)
# शनायाला सोसायटीबाहेर काढण्यासाठी राधिका कंबर कसून तयार. (०५ जुलै २०१७)
# राधिकाच्या हाती लागणार शनायाच्या नोकरीचा लगाम. <u>(१५ एप्रिल २०१८)</u>
# आरतीच्या मानासाठी शनायाची धडपड, राधिका ठरणार शनायाच्या वरचढ. <u>(०२ जुलै २०१८)</u>
# राधिकाचं गुरुसोबत सिंगापूरवारीचं स्वप्न पूर्ण होणार का? <u>(२९ जुलै २०१८)</u>
# माळून गजरा नेसून साडी, राधिका करणार सिंगापूरची वारी. <u>(०२ सप्टेंबर २०१८)</u>
# गुरुनाथ आणि शनायाचं पुन्हा पितळ उघड, राधिका आणणार दोघांना वठणीवर. <u>(०६ जानेवारी २०१९)</u>
# गुरुनाथ आणि शनायाच्या साखरपुड्याची राधिका करणार राखरांगोळी. <u>(१९ मे २०१९)</u>
# कोण जिंकेल कोर्टात घटस्फोटाची लढाई, गुरुनाथचा खोटेपणा की राधिकाची खरी अस्मिता? <u>(१५ डिसेंबर २०१९)</u>
# भरणार गुरुनाथच्या पापांचा घडा नवीन वेळेत. <u>(०२ मार्च २०२०)</u>
# मंजासारख्या स्त्रियांना स्वावलंबी बनवण्याचे राधिकाचे प्रयत्न. <u>(१३ जुलै २०२०)</u>
# राधिकासमोर उभं झालं आहे गोट्या शेठचं आव्हान. <u>(०१ नोव्हेंबर २०२०)</u>
# राधिकाच्या हक्कांसाठी गुरुनाथ बसला आहे उपोषणाला. <u>(१३ डिसेंबर २०२०)</u>
# राधिकाच्या मदतीसाठी धावून आली शनाया. <u>(०७ फेब्रुवारी २०२१)</u>
# जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीशक्तीचा सन्मान. <u>(०७ मार्च २०२१)</u>
== नव्या वेळेत ==
{| class="wikitable sortable"
! क्र. !! दिनांक !! वार !! वेळ
|-
| १ || २२ ऑगस्ट २०१६ – २९ फेब्रुवारी २०२० || rowspan="4" | सोम-शनि <br> (कधीतरी रवि) || रात्री ८
|-
| २ || २ मार्च – २७ मार्च २०२० || रात्री ९
|-
| ३ || १३ जुलै २०२० – २ जानेवारी २०२१ || रात्री ८
|-
| ४ || ४ जानेवारी २०२१ – ७ मार्च २०२१ || संध्या. ६.३०
|}
== पुनर्निर्मिती ==
{|class="wikitable sortable" style="text-align:center;"
! भाषा
! नाव
! वाहिनी
! प्रकाशित
|-
| [[कन्नड]]
| ''सुब्बालक्ष्मी संसारा''
| [[झी कन्नडा]]
| १२ जून २०१७ - ३ एप्रिल २०२०
|-
| [[पंजाबी]]
| ''खस्मानु खानी''
| [[झी पंजाबी]]
| १३ जानेवारी २०२० - ३ जून २०२२
|}
== कलाकार ==
* [[अनिता दाते-केळकर]] = राधिका गुरुनाथ सुभेदार / राधिका सौमित्र बनहट्टी (राधा)
* [[अभिजीत खांडकेकर]] = गुरुनाथ वसंत सुभेदार (गॅरी)
* [[रसिका सुनील]] / [[ईशा केसकर]] = शनाया सबनीस / शनाया कुणाल कुलकर्णी (बच्चा)
* [[अद्वैत दादरकर]] = सौमित्र यशवंत बनहट्टी (सॅमी)
* रुचिरा जाधव = माया (सौमित्रची मैत्रीण)
* आर्यन देवगिरी = अथर्व सौमित्र बनहट्टी (राधिकाचा मुलगा)
* भारती पाटील = सरिता वसंत सुभेदार (गुरुनाथची आई)
* देवेंद्र दोडके = वसंत सुभेदार (गुरुनाथचे बाबा)
* [[किशोरी अंबिये]] = सुलक्षणा सबनीस (शनायाची आई)
* [[अरुण नलावडे]] = रामचंद्र दामले (नानाजी)
* सुहिता थत्ते = भारती रामचंद्र दामले (नानीजी)
* शर्मिला शिंदे = जेनी आनंद शहा (ऑफिस कर्मचारी)
* मिहीर राजदा = आनंद शहा (ऑफिस कर्मचारी)
* अभिजीत गुरू = किशोर दास (केडी)
* सुयोग गोऱ्हे = कुणाल कुलकर्णी (शनायाचा नवरा)
* अदिती द्रविड = ईशा निंबाळकर (शनायाची मैत्रीण)
* श्वेता मेहेंदळे = रेवती सुबोध गुप्ते (राधिकाची मैत्रीण)
* सचिन देशपांडे = श्रेयस मधुकर कुलकर्णी (ऑफिस कर्मचारी)
* यश प्रधान = सुबोध गुप्ते (रेवतीचा नवरा)
* रोहिणी निनावे = केड्याची मावशी
* प्रविण डाळिंबकर = रघू (नोकर)
* विपुल साळुंखे = पंकज रामचंद्र दामले (नानांचा मुलगा)
* प्राजक्ता दातार-गणपुले = समिधा पंकज दामले (पंकजची बायको)
* किरण माने = शिरीष (राधिकाचा भाऊ)
* चित्रा खरे = चित्रा (शिरीषची बायको)
* [[मीरा जगन्नाथ]] = संजना (पाहुणी)
* वंदना पंडित-शेठ = वसुंधरा यशवंत बनहट्टी (सौमित्रची आई)
* कांचन गुप्ते = महाजनी काकू (शेजारी)
* गौतम जोगळेकर = यशवंत बनहट्टी (सौमित्रचे बाबा)
* विकास पाटील = साईप्रसाद महाजनी (महाजनींचा मुलगा)
* जयंत घाटे = पानवलकर सर (ऑफिस कर्मचारी)
* विजय वीर = सोसायटी वॉचमन
* प्रिया ननावरे = भक्ती (शनायाची मैत्रीण / अथर्वची शिक्षिका)
* प्रतिमा कुलकर्णी = साठ्ये मॅडम
* कोमल धांडे = ऊर्मिला (नगरसेविका)
* [[मिलिंद शिंदे (अभिनेता)|मिलिंद शिंदे]] = गोट्या शेठ
* स्वाती बोवळेकर = बकुळा मावशी
* किशोर चौघुले = पोपटराव
* दीपक जोशी = कदम सर
* संदीप हुपरीकर = दीक्षित सर
* विश्वनाथ कुलकर्णी = ओमकार प्रधान
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]]
[[वर्ग:झी मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]]
[[वर्ग:दीर्घकालीन मराठी मालिका]]
cw8i6gemhg6n75ba91348idtzrqvsjr
मुंबई-पुणे-मुंबई ३
0
263821
2141108
2099854
2022-07-28T16:34:07Z
Khirid Harshad
138639
Khirid Harshad ने लेख [[मुंबई पुणे मुंबई ३ (चित्रपट)]] वरुन [[मुंबई-पुणे-मुंबई ३]] ला हलविला
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट चित्रपट|चित्र शीर्षक=मुंबई पुणे मुंबई ३|दिग्दर्शन=सतीश राजवाडे|निर्मिती=संजय छाब्रिया|देश=भारत|भाषा=मराठी|imdb_id=tt7748494|प्रमुख कलाकार=[[स्वप्निल जोशी]] <br />
[[मुक्ता बर्वे]]|प्रदर्शन_तारिख=७ डिसेंबर २०१८
}}
'''मुंबई पुणे मुंबई ३''' हा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी रोमँटिक-नाट्यमय चित्रपट<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/regional-movies/pune-gave-me-the-story-idea-for-mumbai-pune-mumbai-satish-rajwade/story-dL5ONCY5qsg7T7ja8hwPBP.html|title=Pune gave me the story idea for Mumbai Pune Mumbai: Satish Rajwade|date=2018-11-30|website=Hindustan Times|language=en|access-date=2020-09-20}}</ref> असून तो ५२ फ्रायडे सिनेमाझ आणि एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट यांनी तयार केला आहे. हा चित्रपट २०१५ च्या [[मुंबई-पुणे-मुंबई]] या मराठी चित्रपटाचा तिसरा भाग आहे. या चित्रपटाचे प्रमुख कलाकार [[स्वप्निल जोशी]], [[मुक्ता बर्वे]] आहेत. [[प्रशांत दामले]], मंगल केंकरे, विजय केंकरे, [[सविता प्रभुणे]], [[सुहास जोशी]] यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://m.dailyhunt.in/news/india/english/cinestaan-epaper-cinestan/mumbai+pune+mumbai+3+trailer+swapnil+joshi+mukta+barve+go+we+are+pregnant-newsid-102535528|title=Mumbai Pune Mumbai 3 trailer: Swapnil Joshi, Mukta Barve go 'We are pregnant' - Cinestaan|website=Dailyhunt|language=en|access-date=2020-09-20}}</ref>. हा चित्रपट ०७ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://feminisminindia.com/2019/01/21/mumbai-pune-mumbai-3-abortion-review/|title=Mumbai Pune Mumbai 3 Does A Disservice To Abortion Rights|last=Godbole|first=Tanika|date=2019-01-20|website=Feminism In India|language=en-US|access-date=2020-09-20}}</ref>.
== कलाकार ==
* [[स्वप्निल जोशी]]
* [[मुक्ता बर्वे]]
* [[प्रशांत दामले]]
* मंगल केंकरे
* विजय केंकरे
* [[सविता प्रभुणे]]
* [[सुहास जोशी]]
* [[रोहिणी हट्टंगडी]]
== प्रतिसाद ==
ह्या चित्रपटाने आरंभिक शनिवार व रविवार मध्ये ₹५ कोटी आणि संपूर्ण नाट्यगृहात ₹१९ कोटी जमा केले<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.republicworld.com/entertainment-news/regional-indian-cinema/swwapnil-joshis-mumbai-pune-mumbais-remake-starred-gippy-grewal|title=Did you know Swwapnil Joshi's 'Mumbai-Pune-Mumbai' was remade with Gippy Grewal?|last=World|first=Republic|website=Republic World|access-date=2020-09-20}}</ref>.
== बाह्य दुवे ==
* [[imdbtitle:7748494|'''''मुंबई पुणे मुंबई''''' '''३''']] आयएमडीबी वर
== संदर्भ ==
<references />
[[वर्ग:इ.स. २०१८ मधील मराठी चित्रपट]]
bpavepdgj9d0h3irk5nhfnehgl2hm9o
मनोरंजनाचा अधिकमास
0
279042
2141142
2135342
2022-07-28T18:28:39Z
43.242.226.42
/* कलर्स मराठी */
wikitext
text/x-wiki
'''मनोरंजनाचा अधिकमास''' अंतर्गत [[झी मराठी]], [[कलर्स मराठी]], [[स्टार प्रवाह]] वाहिनींतर्फे दरवर्षी कोणत्याही महिन्याच्या दर रविवारी मालिकांचे प्रक्षेपण करण्यात येते.
= [[झी मराठी]] =
== मे २०१३ ==
{| class="wikitable"
! मालिका !! वेळ
|-
| [[तू तिथे मी]]
|
* सोम-शनि संध्या. ७ वाजता
* दर रविवारी दुपारी १ वाजता
|-
| [[राधा ही बावरी]]
|
* सोम-शनि संध्या. ७.३० वाजता
* दर रविवारी दुपारी १.३० वाजता
|-
| [[उंच माझा झोका]]
|
* सोम-शनि रात्री ८ वाजता
* दर रविवारी दुपारी २ वाजता
|-
| [[मला सासू हवी]]
|
* सोम-शनि रात्री ८.३० वाजता
* दर रविवारी दुपारी २.३० वाजता
|}
== मे २०१४ ==
{| class="wikitable"
! मालिका !! वेळ !! माहिती
|-
| [[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]]
| संध्या. ६.३० वाजता
|
|-
| [[तू तिथे मी]]
| संध्या. ७ वाजता
| १७ मे २०१४ पर्यंत
|-
| [[जय मल्हार]]
| संध्या. ७ वाजता
| १८ मे २०१४ पासून
|-
| [[जावई विकत घेणे आहे]]
| संध्या. ७.३० वाजता
| १८ मे २०१४ सोडून
|-
| [[होणार सून मी ह्या घरची]]
| रात्री ८ वाजता
| rowspan="3"|
|-
| [[जुळून येती रेशीमगाठी]]
| रात्री ८.३० वाजता
|-
| [[एका लग्नाची तिसरी गोष्ट]]
| रात्री ९ वाजता
|}
== मे २०१६ ==
{| class="wikitable"
! मालिका !! वेळ !! माहिती
|-
| [[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]]
| संध्या. ६.३० वाजता
| rowspan="6"| २९ मे २०१६ सोडून
|-
| [[जय मल्हार]]
| संध्या. ७ वाजता
|-
| [[नांदा सौख्य भरे]]
| संध्या. ७.३० वाजता
|-
| [[पसंत आहे मुलगी]]
| रात्री ८ वाजता
|-
| [[माझे पती सौभाग्यवती]]
| रात्री ८.३० वाजता
|-
| [[काहे दिया परदेस]]
| रात्री ९ वाजता
|}
== मे २०१७ ==
{| class="wikitable"
! मालिका !! वेळ
|-
| [[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]]
| संध्या. ६.३० वाजता
|-
| [[लागिरं झालं जी]]
| संध्या. ७ वाजता
|-
| [[तुझ्यात जीव रंगला]]
| संध्या. ७.३० वाजता
|-
| [[माझ्या नवऱ्याची बायको]]
| रात्री ८ वाजता
|-
| [[खुलता कळी खुलेना]]
| रात्री ८.३० वाजता
|-
| [[काहे दिया परदेस]]
| रात्री ९ वाजता
|}
== मे २०१८ ==
{| class="wikitable"
! मालिका !! वेळ
|-
| [[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]]
| संध्या. ६.३० वाजता
|-
| [[लागिरं झालं जी]]
| संध्या. ७ वाजता
|-
| [[तुझ्यात जीव रंगला]]
| संध्या. ७.३० वाजता
|-
| [[माझ्या नवऱ्याची बायको]]
| रात्री ८ वाजता
|-
| [[तुझं माझं ब्रेकअप]]
| रात्री ८.३० वाजता
|-
| [[स्वराज्यरक्षक संभाजी]]
| रात्री ९ वाजता
|}
== ऑक्टोबर २०२० ==
{| class="wikitable"
! मालिका !! वेळ
|-
| [[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]]
| संध्या. ६.३० वाजता
|-
| [[लाडाची मी लेक गं!]]
| संध्या. ७ वाजता
|-
| [[तुझ्यात जीव रंगला]]
| संध्या. ७.३० वाजता
|-
| [[माझ्या नवऱ्याची बायको]]
| रात्री ८ वाजता
|-
| [[अग्गंबाई सासूबाई]]
| रात्री ८.३० वाजता
|-
| [[माझा होशील ना]]
| रात्री ९ वाजता
|}
== मे २०२२ ==
{| class="wikitable"
! मालिका !! वेळ !! माहिती
|-
| [[महा मिनिस्टर]]
| संध्या. ६ वाजता
| rowspan="6"| २९ मे २०२२ सोडून
|-
| [[मन झालं बाजिंद]]
| संध्या. ७ वाजता
|-
| [[मन उडू उडू झालं]]
| संध्या. ७.३० वाजता
|-
| [[तू तेव्हा तशी]]
| रात्री ८ वाजता
|-
| [[माझी तुझी रेशीमगाठ]]
| रात्री ८.३० वाजता
|-
| [[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]
| रात्री ९ वाजता
|}
= [[कलर्स मराठी]] =
== ऑगस्ट २०२१ ==
{| class="wikitable"
! मालिका !! वेळ
|-
| [[राजा राणीची गं जोडी]]
| संध्या. ७ वाजता
|-
| [[बाळूमामाच्या नावानं चांगभलं]]
| संध्या. ७.३० वाजता
|-
| जय जय स्वामी समर्थ
| रात्री ८ वाजता
|-
| बायको अशी हव्वी
| रात्री ८.३० वाजता
|-
| सुंदरा मनामध्ये भरली
| रात्री ९ वाजता
|-
| [[जीव माझा गुंतला]]
| रात्री ९.३० वाजता
|}
== ऑक्टोबर २०२१ ==
{| class="wikitable"
! मालिका !! वेळ
|-
| सोन्याची पावलं
| संध्या. ६.३० वाजता
|-
| [[राजा राणीची गं जोडी]]
| संध्या. ७ वाजता
|-
| [[बाळूमामाच्या नावानं चांगभलं]]
| संध्या. ७.३० वाजता
|-
| जय जय स्वामी समर्थ
| रात्री ८ वाजता
|-
| [[जीव माझा गुंतला]]
| रात्री ८.३० वाजता
|-
| सुंदरा मनामध्ये भरली
| रात्री ९ वाजता
|}
== नोव्हें-डिसें २०२१ ==
{| class="wikitable"
! मालिका !! वेळ !! नोंदी
|-
| सोन्याची पावलं
| संध्या. ६.३० वाजता
| rowspan="6"| ७ नोव्हेंबर आणि २६ डिसेंबर २०२१ सोडून
|-
| [[राजा राणीची गं जोडी]]
| संध्या. ७ वाजता
|-
| [[बाळूमामाच्या नावानं चांगभलं]]
| संध्या. ७.३० वाजता
|-
| जय जय स्वामी समर्थ
| रात्री ८ वाजता
|-
| [[जीव माझा गुंतला]]
| रात्री ८.३० वाजता
|-
| सुंदरा मनामध्ये भरली
| रात्री ९ वाजता
|}
== जाने-फेब्रु २०२२ ==
{| class="wikitable"
! मालिका !! वेळ !! नोंदी
|-
| सोन्याची पावलं
| संध्या. ६.३० वाजता
| rowspan="8"| २ जानेवारी आणि २७ फेब्रुवारी २०२२ सोडून
|-
| [[राजा राणीची गं जोडी]]
| संध्या. ७ वाजता
|-
| [[बाळूमामाच्या नावानं चांगभलं]]
| संध्या. ७.३० वाजता
|-
| जय जय स्वामी समर्थ
| रात्री ८ वाजता
|-
| [[जीव माझा गुंतला]]
| रात्री ८.३० वाजता
|-
| सुंदरा मनामध्ये भरली
| रात्री ९ वाजता
|-
| तुझ्या रूपाचं चांदणं
| रात्री ९.३० वाजता
|-
| आई मायेचं कवच
| रात्री १० वाजता
|}
== जून २०२२ ==
{| class="wikitable"
! मालिका !! वेळ
|-
| [[राजा राणीची गं जोडी]]
| संध्या. ६.३० वाजता
|-
| योगयोगेश्वर जय शंकर
| संध्या. ७ वाजता
|-
| [[बाळूमामाच्या नावानं चांगभलं]]
| संध्या. ७.३० वाजता
|-
| जय जय स्वामी समर्थ
| रात्री ८ वाजता
|-
| [[जीव माझा गुंतला]]
| रात्री ८.३० वाजता
|-
| सुंदरा मनामध्ये भरली
| रात्री ९ वाजता
|-
| भाग्य दिले तू मला
| रात्री ९.३० वाजता
|-
| आई मायेचं कवच
| रात्री १० वाजता
|-
| लेक माझी दुर्गा
| रात्री १०.३० वाजता
|}
== जुलै २०२२ ==
{| class="wikitable"
! मालिका !! वेळ !! नोंदी
|-
| [[राजा राणीची गं जोडी]]
| संध्या. ६.३० वाजता
| rowspan="6"| २४ आणि ३१ जुलै २०२२ सोडून
|-
| योगयोगेश्वर जय शंकर
| संध्या. ७ वाजता
|-
| [[बाळूमामाच्या नावानं चांगभलं]]
| संध्या. ७.३० वाजता
|-
| जय जय स्वामी समर्थ
| रात्री ८ वाजता
|-
| [[जीव माझा गुंतला]]
| रात्री ८.३० वाजता
|-
| सुंदरा मनामध्ये भरली
| रात्री ९ वाजता
|}
= [[स्टार प्रवाह]] =
== जाने-फेब्रु २०२० ==
{| class="wikitable"
! मालिका !! वेळ !! टिपा
|-
| विठूमाऊली
| संध्या. ७ वाजता
| rowspan="4"| १९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२०
|-
| [[आई कुठे काय करते!]]
| संध्या. ७.३० वाजता
|-
| प्रेमाचा गेम सेम टू सेम
| रात्री ८ वाजता
|-
| मोलकरीण बाई
| रात्री ८.३० वाजता
|}
== एप्रिल २०२२ ==
{| class="wikitable"
! मालिका !! वेळ !! टिपा
|-
| [[स्वाभिमान - शोध अस्तित्वाचा]]
| संध्या. ६.३० वाजता
| rowspan="5"| ३ एप्रिल २०२२ सोडून
|-
| [[सहकुटुंब सहपरिवार]]
| संध्या. ७ वाजता
|-
| [[आई कुठे काय करते!]]
| संध्या. ७.३० वाजता
|-
| [[रंग माझा वेगळा]]
| रात्री ८ वाजता
|-
| [[फुलाला सुगंध मातीचा]]
| रात्री ८.३० वाजता
|}
== मे-जून २०२२ ==
{| class="wikitable"
! मालिका !! वेळ !! टिपा
|-
| [[स्वाभिमान - शोध अस्तित्वाचा]]
| संध्या. ६.३० वाजता
| rowspan="5"| १५ मे ते ५ जून २०२२
|-
| [[सहकुटुंब सहपरिवार]]
| संध्या. ७ वाजता
|-
| [[आई कुठे काय करते!]]
| संध्या. ७.३० वाजता
|-
| [[रंग माझा वेगळा]]
| रात्री ८ वाजता
|-
| [[फुलाला सुगंध मातीचा]]
| रात्री ८.३० वाजता
|}
[[वर्ग:झी मराठी]]
[[वर्ग:कलर्स मराठी]]
[[वर्ग:स्टार प्रवाह]]
9kdwgefpdawvjr5wxj9kzavzrvw4gpn
ल्युक जाँग्वे
0
285864
2141166
1925393
2022-07-29T00:04:56Z
अभय नातू
206
माहिती
wikitext
text/x-wiki
'''ल्युक मफुवा जाँग्वे''' ([[६ फेब्रुवारी]], [[इ.स. १९९५|१९९५]]:[[हरारे]], [[झिम्बाब्वे]] - हयात) ही {{cr|ZIM}}च्या क्रिकेट संघाकडून २०१४ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो.
{{DEFAULTSORT:जाँग्वे, ल्युक}}
[[वर्ग:झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू]]
[[वर्ग:इ.स. १९९५ मधील जन्म]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
gtu0v9dksc8xvuejicfomr0u3ntnbuv
कपिल शर्मा
0
286581
2141147
2124409
2022-07-28T18:40:31Z
अमर राऊत
140696
भर घातली
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Kapil_sharma.jpg|इवलेसे|[[कपिल शर्मा]] हा भारतातील लोकप्रिय विनोदी कलाकार आहे. हा त्याच्या "[[द कपिल शर्मा शो]]"साठी ओळखला जातो.]]
{{माहितीचौकट अभिनेता
| नाव = कपिल शर्मा
| चित्र = KapilSharma.jpg
}}
== कार्यक्रम ==
* कॉमेडी नाईटस विथ कपिल
* द कपिल शर्मा शो
* फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा
* छोटे मियॉं
* झलक दिखला जा
== चित्रपट ==
* एबीसीडी २
* भावनाओं को समझो
* फिरंगी
* कीस कीस को प्यार करु
== चित्रदालन ==
<gallery>
Karan Johar snapped on sets of The Kapil Sharma Show (cropped).jpg
Kapil sharma.jpg
Kapil Sharma.jpg
Kapil Sharma at the launch of Jai Maharashtra channel.jpg
Kapil Sharma-Aaj Ka Birbal.jpg
</gallery>
{{विस्तार}}
[[वर्ग:हिंदी दूरचित्रवाहिनी अभिनेते]]
2ztibp51jm6vjavfd1bek7gkdf5gmml
2141148
2141147
2022-07-28T19:00:50Z
अमर राऊत
140696
नवीन भर घातली
wikitext
text/x-wiki
कपिल शर्मा (जन्म 2 एप्रिल 1981)[2] हा एक भारतीय स्टँड-अप कॉमेडियन, टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता, टीव्ही अभिनेता आणि चित्रपट आणि दूरदर्शन निर्माता आहे जो द कपिल शर्मा शो होस्ट करण्यासाठी ओळखला जातो.[3] त्याने यापूर्वी कॉमेडी नाईट्स विथ कपिल आणि फॅमिली टाईम विथ कपिल या टेलिव्हिजन कॉमेडी शोचे आयोजन केले होते.[[चित्र:Kapil_sharma.jpg|इवलेसे|[[कपिल शर्मा]] हा भारतातील लोकप्रिय विनोदी कलाकार आहे. हा त्याच्या "[[द कपिल शर्मा शो]]"साठी ओळखला जातो.
]]Ormax मीडियाने एप्रिल 2016 मध्ये शर्माला सर्वात लोकप्रिय भारतीय टेलिव्हिजन व्यक्तिमत्व म्हणून रेट केले.[4] फोर्ब्स इंडियाने 2016 आणि 2017 मध्ये त्यांच्या सेलिब्रिटी 100 यादीत त्यांना अनुक्रमे 11 व्या आणि 18 व्या स्थानावर ठेवले.[5][6] 2013 मध्ये, त्याला मनोरंजन श्रेणीमध्ये CNN-IBN इंडियन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आणि 2015 मध्ये द इकॉनॉमिक टाइम्सने सर्वाधिक प्रशंसनीय भारतीय व्यक्तिमत्व यादीत तिसरे स्थान पटकावले.[7] 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता आणि इतर स्वच्छतेशी संबंधित सामाजिक समस्यांसाठी लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी शर्मा यांना स्वच्छ भारत अभियानासाठी नामांकित केले होते.[8] त्यांच्या शोद्वारे मिशनच्या दिशेने दिलेल्या योगदानाबद्दल, त्यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सप्टेंबर 2015 मध्ये राष्ट्रपती भवनात त्यांच्या योगदानाची कबुली देण्यासाठी आमंत्रित केले होते.[9]{{माहितीचौकट अभिनेता
| नाव = कपिल शर्मा
| चित्र = KapilSharma.jpg
}}
== कार्यक्रम ==
* कॉमेडी नाईटस विथ कपिल
* द कपिल शर्मा शो
* फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा
* छोटे मियॉं
* झलक दिखला जा
== चित्रपट ==
* एबीसीडी २
* भावनाओं को समझो
* फिरंगी
* कीस कीस को प्यार करु
== चित्रदालन ==
<gallery>
Karan Johar snapped on sets of The Kapil Sharma Show (cropped).jpg
Kapil sharma.jpg
Kapil Sharma.jpg
Kapil Sharma at the launch of Jai Maharashtra channel.jpg
Kapil Sharma-Aaj Ka Birbal.jpg
</gallery>
{{विस्तार}}
[[वर्ग:हिंदी दूरचित्रवाहिनी अभिनेते]]
ttu3qiuve2o5aunhufofkby7xwetb8g
2141149
2141148
2022-07-28T19:02:38Z
अमर राऊत
140696
दुरुस्ती
wikitext
text/x-wiki
कपिल शर्मा (जन्म: २ एप्रिल १९८१) हा एक भारतीय स्टँड-अप कॉमेडियन, टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता, टीव्ही अभिनेता आणि चित्रपट व दूरदर्शन निर्माता आहे. हा त्याच्या "द कपिल शर्मा शो" या कार्यक्रमासाठी ओळखला जातो. त्याने यापूर्वी कॉमेडी नाईट्स विथ कपिल आणि फॅमिली टाईम विथ कपिल या दूरचित्रवाणी विनोदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.[[चित्र:Kapil_sharma.jpg|इवलेसे|[[कपिल शर्मा]] हा भारतातील लोकप्रिय विनोदी कलाकार आहे. हा त्याच्या "[[द कपिल शर्मा शो]]"साठी ओळखला जातो.
]]Ormax मीडियाने एप्रिल 2016 मध्ये शर्माला सर्वात लोकप्रिय भारतीय टेलिव्हिजन व्यक्तिमत्व म्हणून रेट केले.[4] फोर्ब्स इंडियाने 2016 आणि 2017 मध्ये त्यांच्या सेलिब्रिटी 100 यादीत त्यांना अनुक्रमे 11 व्या आणि 18 व्या स्थानावर ठेवले.[5][6] 2013 मध्ये, त्याला मनोरंजन श्रेणीमध्ये CNN-IBN इंडियन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आणि 2015 मध्ये द इकॉनॉमिक टाइम्सने सर्वाधिक प्रशंसनीय भारतीय व्यक्तिमत्व यादीत तिसरे स्थान पटकावले.[7] 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता आणि इतर स्वच्छतेशी संबंधित सामाजिक समस्यांसाठी लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी शर्मा यांना स्वच्छ भारत अभियानासाठी नामांकित केले होते.[8] त्यांच्या शोद्वारे मिशनच्या दिशेने दिलेल्या योगदानाबद्दल, त्यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सप्टेंबर 2015 मध्ये राष्ट्रपती भवनात त्यांच्या योगदानाची कबुली देण्यासाठी आमंत्रित केले होते.[9]{{माहितीचौकट अभिनेता
| नाव = कपिल शर्मा
| चित्र = KapilSharma.jpg
}}
== कार्यक्रम ==
* कॉमेडी नाईटस विथ कपिल
* द कपिल शर्मा शो
* फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा
* छोटे मियॉं
* झलक दिखला जा
== चित्रपट ==
* एबीसीडी २
* भावनाओं को समझो
* फिरंगी
* कीस कीस को प्यार करु
== चित्रदालन ==
<gallery>
Karan Johar snapped on sets of The Kapil Sharma Show (cropped).jpg
Kapil sharma.jpg
Kapil Sharma.jpg
Kapil Sharma at the launch of Jai Maharashtra channel.jpg
Kapil Sharma-Aaj Ka Birbal.jpg
</gallery>
{{विस्तार}}
[[वर्ग:हिंदी दूरचित्रवाहिनी अभिनेते]]
jgleghp43jirc1v9pnpg4wk36gt177w
2141150
2141149
2022-07-28T19:04:33Z
अमर राऊत
140696
दुवे जोडले
wikitext
text/x-wiki
'''कपिल शर्मा''' (जन्म: २ एप्रिल १९८१) हा एक भारतीय [[स्टँड-अप कॉमेडियन]], [[दूरचित्रवाणी]] प्रस्तुतकर्ता, अभिनेता तसेच चित्रपट व दूरदर्शन निर्माता आहे. हा त्याच्या "[[द कपिल शर्मा शो]]" या कार्यक्रमासाठी ओळखला जातो. त्याने यापूर्वी [[कॉमेडी नाईट्स विथ कपिल]] आणि [[फॅमिली टाईम विथ कपिल]] या विनोदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. [[चित्र:Kapil_sharma.jpg|इवलेसे|[[कपिल शर्मा]] हा भारतातील लोकप्रिय विनोदी कलाकार आहे. हा त्याच्या "[[द कपिल शर्मा शो]]"साठी ओळखला जातो.
]]Ormax मीडियाने एप्रिल 2016 मध्ये शर्माला सर्वात लोकप्रिय भारतीय टेलिव्हिजन व्यक्तिमत्व म्हणून रेट केले.[4] फोर्ब्स इंडियाने 2016 आणि 2017 मध्ये त्यांच्या सेलिब्रिटी 100 यादीत त्यांना अनुक्रमे 11 व्या आणि 18 व्या स्थानावर ठेवले.[5][6] 2013 मध्ये, त्याला मनोरंजन श्रेणीमध्ये CNN-IBN इंडियन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आणि 2015 मध्ये द इकॉनॉमिक टाइम्सने सर्वाधिक प्रशंसनीय भारतीय व्यक्तिमत्व यादीत तिसरे स्थान पटकावले.[7] 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता आणि इतर स्वच्छतेशी संबंधित सामाजिक समस्यांसाठी लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी शर्मा यांना स्वच्छ भारत अभियानासाठी नामांकित केले होते.[8] त्यांच्या शोद्वारे मिशनच्या दिशेने दिलेल्या योगदानाबद्दल, त्यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सप्टेंबर 2015 मध्ये राष्ट्रपती भवनात त्यांच्या योगदानाची कबुली देण्यासाठी आमंत्रित केले होते.[9]{{माहितीचौकट अभिनेता
| नाव = कपिल शर्मा
| चित्र = KapilSharma.jpg
}}
== कार्यक्रम ==
* कॉमेडी नाईटस विथ कपिल
* द कपिल शर्मा शो
* फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा
* छोटे मियॉं
* झलक दिखला जा
== चित्रपट ==
* एबीसीडी २
* भावनाओं को समझो
* फिरंगी
* कीस कीस को प्यार करु
== चित्रदालन ==
<gallery>
Karan Johar snapped on sets of The Kapil Sharma Show (cropped).jpg
Kapil sharma.jpg
Kapil Sharma.jpg
Kapil Sharma at the launch of Jai Maharashtra channel.jpg
Kapil Sharma-Aaj Ka Birbal.jpg
</gallery>
{{विस्तार}}
[[वर्ग:हिंदी दूरचित्रवाहिनी अभिनेते]]
kj9vzo2tgcazd0xlobwxlzyrctw5ovd
2141151
2141150
2022-07-28T19:07:56Z
अमर राऊत
140696
दुरुस्ती
wikitext
text/x-wiki
'''कपिल शर्मा''' (जन्म: २ एप्रिल १९८१) हा एक भारतीय [[स्टँड-अप कॉमेडियन]], [[दूरचित्रवाणी]] प्रस्तुतकर्ता, अभिनेता तसेच चित्रपट व दूरदर्शन निर्माता आहे. हा त्याच्या "[[द कपिल शर्मा शो]]" या कार्यक्रमासाठी ओळखला जातो. त्याने यापूर्वी [[कॉमेडी नाईट्स विथ कपिल]] आणि [[फॅमिली टाईम विथ कपिल]] या विनोदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. [[चित्र:Kapil_sharma.jpg|इवलेसे|[[कपिल शर्मा]] हा भारतातील लोकप्रिय विनोदी कलाकार आहे. हा त्याच्या "[[द कपिल शर्मा शो]]"साठी ओळखला जातो.
]]Ormax मीडियाने एप्रिल २०१६ मध्ये कपिलला सर्वात लोकप्रिय भारतीय टेलिव्हिजन व्यक्तिमत्व म्हणून निवडले. फोर्ब्स इंडियाने २०१६ आणि २०१७ मध्ये त्यांच्या सेलिब्रिटी १०० यादीत त्याला अनुक्रमे ११ व्या आणि १८ व्या स्थानावर ठेवले. २०१३ मध्ये त्याला मनोरंजन श्रेणीतील CNN-IBN इंडियन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आणि २०१५ मध्ये कपिलने द इकॉनॉमिक टाइम्सच्या सर्वाधिक प्रशंसनीय भारतीय व्यक्तिमत्व यादीत तिसरे स्थान पटकावले.
२०१४ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता आणि इतर स्वच्छतेशी संबंधित सामाजिक समस्यांसाठी लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी कपिलला स्वच्छ भारत अभियानासाठी नामांकित केले होते..त्याच्या कार्यक्रमाद्वारे या मोहिमेच्या दिशेने दिलेल्या योगदानाबद्दल त्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये राष्ट्रपती भवनात त्याच्या योगदानाबद्दल सन्मान देण्यासाठी आमंत्रित केले होते.{{माहितीचौकट अभिनेता
| नाव = कपिल शर्मा
| चित्र = KapilSharma.jpg
}}
== कार्यक्रम ==
* कॉमेडी नाईटस विथ कपिल
* द कपिल शर्मा शो
* फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा
* छोटे मियॉं
* झलक दिखला जा
== चित्रपट ==
* एबीसीडी २
* भावनाओं को समझो
* फिरंगी
* कीस कीस को प्यार करु
== चित्रदालन ==
<gallery>
Karan Johar snapped on sets of The Kapil Sharma Show (cropped).jpg
Kapil sharma.jpg
Kapil Sharma.jpg
Kapil Sharma at the launch of Jai Maharashtra channel.jpg
Kapil Sharma-Aaj Ka Birbal.jpg
</gallery>
{{विस्तार}}
[[वर्ग:हिंदी दूरचित्रवाहिनी अभिनेते]]
94relcgsvbcixczatzctas6hygor6zw
2141152
2141151
2022-07-28T19:09:27Z
अमर राऊत
140696
संदर्भ जोडले
wikitext
text/x-wiki
'''कपिल शर्मा''' (जन्म: २ एप्रिल १९८१) हा एक भारतीय [[स्टँड-अप कॉमेडियन]], [[दूरचित्रवाणी]] प्रस्तुतकर्ता, अभिनेता तसेच चित्रपट व दूरदर्शन निर्माता आहे. हा त्याच्या "[[द कपिल शर्मा शो]]" या कार्यक्रमासाठी ओळखला जातो. त्याने यापूर्वी [[कॉमेडी नाईट्स विथ कपिल]] आणि [[फॅमिली टाईम विथ कपिल]] या विनोदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. [[चित्र:Kapil_sharma.jpg|इवलेसे|[[कपिल शर्मा]] हा भारतातील लोकप्रिय विनोदी कलाकार आहे. हा त्याच्या "[[द कपिल शर्मा शो]]"साठी ओळखला जातो.
]]Ormax मीडियाने एप्रिल २०१६ मध्ये कपिलला सर्वात लोकप्रिय भारतीय टेलिव्हिजन व्यक्तिमत्व म्हणून निवडले. फोर्ब्स इंडियाने २०१६ आणि २०१७ मध्ये त्यांच्या सेलिब्रिटी १०० यादीत त्याला अनुक्रमे ११ व्या आणि १८ व्या स्थानावर ठेवले. २०१३ मध्ये त्याला मनोरंजन श्रेणीतील CNN-IBN इंडियन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आणि २०१५ मध्ये कपिलने द इकॉनॉमिक टाइम्सच्या सर्वाधिक प्रशंसनीय भारतीय व्यक्तिमत्व यादीत तिसरे स्थान पटकावले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://economictimes.indiatimes.com/people/20-most-admired-people-in-india/kapil-sharma/slideshow/47260028.cms|title=20 most admired people in India|website=The Economic Times|access-date=2022-07-28}}</ref>
२०१४ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता आणि इतर स्वच्छतेशी संबंधित सामाजिक समस्यांसाठी लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी कपिलला स्वच्छ भारत अभियानासाठी नामांकित केले होते..त्याच्या कार्यक्रमाद्वारे या मोहिमेच्या दिशेने दिलेल्या योगदानाबद्दल त्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये राष्ट्रपती भवनात त्याच्या योगदानाबद्दल सन्मान देण्यासाठी आमंत्रित केले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.deccanchronicle.com/amp/150910/entertainment-bollywood/article/kapil-sharma-president%E2%80%99s-guest|title=Kapil Sharma 'honoured' to meet president Pranav Mukherjee|website=www.deccanchronicle.com|access-date=2022-07-28}}</ref>{{माहितीचौकट अभिनेता
| नाव = कपिल शर्मा
| चित्र = KapilSharma.jpg
}}
== कार्यक्रम ==
* कॉमेडी नाईटस विथ कपिल
* द कपिल शर्मा शो
* फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा
* छोटे मियॉं
* झलक दिखला जा
== चित्रपट ==
* एबीसीडी २
* भावनाओं को समझो
* फिरंगी
* कीस कीस को प्यार करु
== चित्रदालन ==
<gallery>
Karan Johar snapped on sets of The Kapil Sharma Show (cropped).jpg
Kapil sharma.jpg
Kapil Sharma.jpg
Kapil Sharma at the launch of Jai Maharashtra channel.jpg
Kapil Sharma-Aaj Ka Birbal.jpg
</gallery>
{{विस्तार}}
[[वर्ग:हिंदी दूरचित्रवाहिनी अभिनेते]]
kw2u77dlgpb8iztuo4so14tsh7l840l
2141153
2141152
2022-07-28T19:11:20Z
अमर राऊत
140696
माहितीचौकट जोडली
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Kapil_sharma.jpg|इवलेसे|[[कपिल शर्मा]] हा भारतातील लोकप्रिय विनोदी कलाकार आहे. हा त्याच्या "[[द कपिल शर्मा शो]]"साठी ओळखला जातो. ]]
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''कपिल शर्मा''' (जन्म: २ एप्रिल १९८१) हा एक भारतीय [[स्टँड-अप कॉमेडियन]], [[दूरचित्रवाणी]] प्रस्तुतकर्ता, अभिनेता तसेच चित्रपट व दूरदर्शन निर्माता आहे. हा त्याच्या "[[द कपिल शर्मा शो]]" या कार्यक्रमासाठी ओळखला जातो. त्याने यापूर्वी [[कॉमेडी नाईट्स विथ कपिल]] आणि [[फॅमिली टाईम विथ कपिल]] या विनोदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
Ormax मीडियाने एप्रिल २०१६ मध्ये कपिलला सर्वात लोकप्रिय भारतीय टेलिव्हिजन व्यक्तिमत्व म्हणून निवडले. फोर्ब्स इंडियाने २०१६ आणि २०१७ मध्ये त्यांच्या सेलिब्रिटी १०० यादीत त्याला अनुक्रमे ११ व्या आणि १८ व्या स्थानावर ठेवले. २०१३ मध्ये त्याला मनोरंजन श्रेणीतील CNN-IBN इंडियन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आणि २०१५ मध्ये कपिलने द इकॉनॉमिक टाइम्सच्या सर्वाधिक प्रशंसनीय भारतीय व्यक्तिमत्व यादीत तिसरे स्थान पटकावले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://economictimes.indiatimes.com/people/20-most-admired-people-in-india/kapil-sharma/slideshow/47260028.cms|title=20 most admired people in India|website=The Economic Times|access-date=2022-07-28}}</ref>
२०१४ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता आणि इतर स्वच्छतेशी संबंधित सामाजिक समस्यांसाठी लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी कपिलला स्वच्छ भारत अभियानासाठी नामांकित केले होते..त्याच्या कार्यक्रमाद्वारे या मोहिमेच्या दिशेने दिलेल्या योगदानाबद्दल त्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये राष्ट्रपती भवनात त्याच्या योगदानाबद्दल सन्मान देण्यासाठी आमंत्रित केले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.deccanchronicle.com/amp/150910/entertainment-bollywood/article/kapil-sharma-president%E2%80%99s-guest|title=Kapil Sharma 'honoured' to meet president Pranav Mukherjee|website=www.deccanchronicle.com|access-date=2022-07-28}}</ref>{{माहितीचौकट अभिनेता
| नाव = कपिल शर्मा
| चित्र = KapilSharma.jpg
}}
== कार्यक्रम ==
* कॉमेडी नाईटस विथ कपिल
* द कपिल शर्मा शो
* फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा
* छोटे मियॉं
* झलक दिखला जा
== चित्रपट ==
* एबीसीडी २
* भावनाओं को समझो
* फिरंगी
* कीस कीस को प्यार करु
== चित्रदालन ==
<gallery>
Karan Johar snapped on sets of The Kapil Sharma Show (cropped).jpg
Kapil sharma.jpg
Kapil Sharma.jpg
Kapil Sharma at the launch of Jai Maharashtra channel.jpg
Kapil Sharma-Aaj Ka Birbal.jpg
</gallery>
{{विस्तार}}
[[वर्ग:हिंदी दूरचित्रवाहिनी अभिनेते]]
e6co1xl7bj1iwlp5odrnj00px9wltyo
2141154
2141153
2022-07-28T19:11:53Z
अमर राऊत
140696
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Kapil_sharma.jpg|इवलेसे|[[कपिल शर्मा]] ]]
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''कपिल शर्मा''' (जन्म: २ एप्रिल १९८१) हा एक भारतीय [[स्टँड-अप कॉमेडियन]], [[दूरचित्रवाणी]] प्रस्तुतकर्ता, अभिनेता तसेच चित्रपट व दूरदर्शन निर्माता आहे. हा त्याच्या "[[द कपिल शर्मा शो]]" या कार्यक्रमासाठी ओळखला जातो. त्याने यापूर्वी [[कॉमेडी नाईट्स विथ कपिल]] आणि [[फॅमिली टाईम विथ कपिल]] या विनोदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
Ormax मीडियाने एप्रिल २०१६ मध्ये कपिलला सर्वात लोकप्रिय भारतीय टेलिव्हिजन व्यक्तिमत्व म्हणून निवडले. फोर्ब्स इंडियाने २०१६ आणि २०१७ मध्ये त्यांच्या सेलिब्रिटी १०० यादीत त्याला अनुक्रमे ११ व्या आणि १८ व्या स्थानावर ठेवले. २०१३ मध्ये त्याला मनोरंजन श्रेणीतील CNN-IBN इंडियन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आणि २०१५ मध्ये कपिलने द इकॉनॉमिक टाइम्सच्या सर्वाधिक प्रशंसनीय भारतीय व्यक्तिमत्व यादीत तिसरे स्थान पटकावले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://economictimes.indiatimes.com/people/20-most-admired-people-in-india/kapil-sharma/slideshow/47260028.cms|title=20 most admired people in India|website=The Economic Times|access-date=2022-07-28}}</ref>
२०१४ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता आणि इतर स्वच्छतेशी संबंधित सामाजिक समस्यांसाठी लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी कपिलला स्वच्छ भारत अभियानासाठी नामांकित केले होते..त्याच्या कार्यक्रमाद्वारे या मोहिमेच्या दिशेने दिलेल्या योगदानाबद्दल त्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये राष्ट्रपती भवनात त्याच्या योगदानाबद्दल सन्मान देण्यासाठी आमंत्रित केले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.deccanchronicle.com/amp/150910/entertainment-bollywood/article/kapil-sharma-president%E2%80%99s-guest|title=Kapil Sharma 'honoured' to meet president Pranav Mukherjee|website=www.deccanchronicle.com|access-date=2022-07-28}}</ref>{{माहितीचौकट अभिनेता
| नाव = कपिल शर्मा
| चित्र = KapilSharma.jpg
}}
== कार्यक्रम ==
* कॉमेडी नाईटस विथ कपिल
* द कपिल शर्मा शो
* फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा
* छोटे मियॉं
* झलक दिखला जा
== चित्रपट ==
* एबीसीडी २
* भावनाओं को समझो
* फिरंगी
* कीस कीस को प्यार करु
== चित्रदालन ==
<gallery>
Karan Johar snapped on sets of The Kapil Sharma Show (cropped).jpg
Kapil sharma.jpg
Kapil Sharma.jpg
Kapil Sharma at the launch of Jai Maharashtra channel.jpg
Kapil Sharma-Aaj Ka Birbal.jpg
</gallery>
{{विस्तार}}
[[वर्ग:हिंदी दूरचित्रवाहिनी अभिनेते]]
7472m2tcc7bhgx74e1nsk6d06e6q7yc
2141155
2141154
2022-07-28T19:12:44Z
अमर राऊत
140696
अनावश्यक भाग वगळला
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Kapil_sharma.jpg|इवलेसे|[[कपिल शर्मा]] ]]
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''कपिल शर्मा''' (जन्म: २ एप्रिल १९८१) हा एक भारतीय [[स्टँड-अप कॉमेडियन]], [[दूरचित्रवाणी]] प्रस्तुतकर्ता, अभिनेता तसेच चित्रपट व दूरदर्शन निर्माता आहे. हा त्याच्या "[[द कपिल शर्मा शो]]" या कार्यक्रमासाठी ओळखला जातो. त्याने यापूर्वी [[कॉमेडी नाईट्स विथ कपिल]] आणि [[फॅमिली टाईम विथ कपिल]] या विनोदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
Ormax मीडियाने एप्रिल २०१६ मध्ये कपिलला सर्वात लोकप्रिय भारतीय टेलिव्हिजन व्यक्तिमत्व म्हणून निवडले. फोर्ब्स इंडियाने २०१६ आणि २०१७ मध्ये त्यांच्या सेलिब्रिटी १०० यादीत त्याला अनुक्रमे ११ व्या आणि १८ व्या स्थानावर ठेवले. २०१३ मध्ये त्याला मनोरंजन श्रेणीतील CNN-IBN इंडियन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आणि २०१५ मध्ये कपिलने द इकॉनॉमिक टाइम्सच्या सर्वाधिक प्रशंसनीय भारतीय व्यक्तिमत्व यादीत तिसरे स्थान पटकावले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://economictimes.indiatimes.com/people/20-most-admired-people-in-india/kapil-sharma/slideshow/47260028.cms|title=20 most admired people in India|website=The Economic Times|access-date=2022-07-28}}</ref>
२०१४ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता आणि इतर स्वच्छतेशी संबंधित सामाजिक समस्यांसाठी लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी कपिलला स्वच्छ भारत अभियानासाठी नामांकित केले होते..त्याच्या कार्यक्रमाद्वारे या मोहिमेच्या दिशेने दिलेल्या योगदानाबद्दल त्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये राष्ट्रपती भवनात त्याच्या योगदानाबद्दल सन्मान देण्यासाठी आमंत्रित केले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.deccanchronicle.com/amp/150910/entertainment-bollywood/article/kapil-sharma-president%E2%80%99s-guest|title=Kapil Sharma 'honoured' to meet president Pranav Mukherjee|website=www.deccanchronicle.com|access-date=2022-07-28}}</ref>
== कार्यक्रम ==
* कॉमेडी नाईटस विथ कपिल
* द कपिल शर्मा शो
* फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा
* छोटे मियॉं
* झलक दिखला जा
== चित्रपट ==
* एबीसीडी २
* भावनाओं को समझो
* फिरंगी
* कीस कीस को प्यार करु
== चित्रदालन ==
<gallery>
Karan Johar snapped on sets of The Kapil Sharma Show (cropped).jpg
Kapil sharma.jpg
Kapil Sharma.jpg
Kapil Sharma at the launch of Jai Maharashtra channel.jpg
Kapil Sharma-Aaj Ka Birbal.jpg
</gallery>
{{विस्तार}}
[[वर्ग:हिंदी दूरचित्रवाहिनी अभिनेते]]
t9bvlxgampkuk37ogc2tyqnzz0l4fea
2141231
2141155
2022-07-29T10:54:04Z
2402:3A80:6F5:87F8:60D7:571D:C2CC:251D
/* चित्रदालन */
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Kapil_sharma.jpg|इवलेसे|[[कपिल शर्मा]] ]]
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''कपिल शर्मा''' (जन्म: २ एप्रिल १९८१) हा एक भारतीय [[स्टँड-अप कॉमेडियन]], [[दूरचित्रवाणी]] प्रस्तुतकर्ता, अभिनेता तसेच चित्रपट व दूरदर्शन निर्माता आहे. हा त्याच्या "[[द कपिल शर्मा शो]]" या कार्यक्रमासाठी ओळखला जातो. त्याने यापूर्वी [[कॉमेडी नाईट्स विथ कपिल]] आणि [[फॅमिली टाईम विथ कपिल]] या विनोदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
Ormax मीडियाने एप्रिल २०१६ मध्ये कपिलला सर्वात लोकप्रिय भारतीय टेलिव्हिजन व्यक्तिमत्व म्हणून निवडले. फोर्ब्स इंडियाने २०१६ आणि २०१७ मध्ये त्यांच्या सेलिब्रिटी १०० यादीत त्याला अनुक्रमे ११ व्या आणि १८ व्या स्थानावर ठेवले. २०१३ मध्ये त्याला मनोरंजन श्रेणीतील CNN-IBN इंडियन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आणि २०१५ मध्ये कपिलने द इकॉनॉमिक टाइम्सच्या सर्वाधिक प्रशंसनीय भारतीय व्यक्तिमत्व यादीत तिसरे स्थान पटकावले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://economictimes.indiatimes.com/people/20-most-admired-people-in-india/kapil-sharma/slideshow/47260028.cms|title=20 most admired people in India|website=The Economic Times|access-date=2022-07-28}}</ref>
२०१४ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता आणि इतर स्वच्छतेशी संबंधित सामाजिक समस्यांसाठी लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी कपिलला स्वच्छ भारत अभियानासाठी नामांकित केले होते..त्याच्या कार्यक्रमाद्वारे या मोहिमेच्या दिशेने दिलेल्या योगदानाबद्दल त्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये राष्ट्रपती भवनात त्याच्या योगदानाबद्दल सन्मान देण्यासाठी आमंत्रित केले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.deccanchronicle.com/amp/150910/entertainment-bollywood/article/kapil-sharma-president%E2%80%99s-guest|title=Kapil Sharma 'honoured' to meet president Pranav Mukherjee|website=www.deccanchronicle.com|access-date=2022-07-28}}</ref>
== कार्यक्रम ==
* कॉमेडी नाईटस विथ कपिल
* द कपिल शर्मा शो
* फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा
* छोटे मियॉं
* झलक दिखला जा
== चित्रपट ==
* एबीसीडी २
* भावनाओं को समझो
* फिरंगी
* कीस कीस को प्यार करु
== चित्रदालन ==
{{multiple image
| image1 = Karan Johar snapped on sets of The Kapil Sharma Show (cropped).jpg
| image2 = Kapil Sharma.jpg
| image3 = Kapil Sharma at the launch of Jai Maharashtra channel.jpg
| image4 = Kapil Sharma-Aaj Ka Birbal.jpg
}}
[[वर्ग:हिंदी दूरचित्रवाहिनी अभिनेते]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
0bnm0437c1a95rrdwofpsad3y0my3m2
विकिपीडिया:धूळपाटी/KiranBOT II
4
302693
2141129
2139707
2022-07-28T17:30:59Z
Usernamekiran
29153
/* blank section */ new entries
wikitext
text/x-wiki
* [[user:KiranBOT II|KiranBOT II]] ज्याप्रमाणे मुख्य/लेख नामविश्वात संपादन करतो, अगदी त्याचप्रमाणे ह्या पानावर सुद्धा करतो.
* हे पान KiranBOT II च्या संपादन प्रक्रियेच्या चाचण्या करण्यासाठी वापरल्या जाते.
* KiranBOT II च्या शुद्धलेखनाची यादी: [[User:KiranBOT II/typos]]
* KiranBOT II भारतीय प्रमाणवेळेनुसार रोज रात्री ९:३० वाजता आपोआप कार्यरत होतो. तुम्ही इथे यादीत असलेले चुकीचे शब्द टाकल्यास ते शब्द ताबडतोब दुरुस्त न होता, येणाऱ्या रात्रीच्या ९:३० नंतर दुरुस्त होतील.
* तुम्ही ह्याखाली प्रयोग करू शकता.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
<!-- ह्याखाली -->
==blank section==
* प्रमाणीकरण -
बोधिसत्व
जर्मन: (विसर्ग)
जर्मन: (कोलन)
* abcusernamekiran
वापरून
वापरुन
कॅथरुन
कॅथरुन
-----------
* नगरीकरण → नगरीकरण
* नागरीकरण → नागरीकरण
* नागरिकीकरण → नागरिकीकरण
* पोलिस अधिक्षक
* पोलीस अधिक्षक
*: added on २२:४५, २२ जुलै २०२२ (IST)
-----------
* सुखाऊन → सुखावून
* खावून → खाऊन
= दुसरे महायुद्ध =
{{माहितीचौकट सैन्य संघर्ष
| संघर्ष = दुसरे महायुद्ध
| या युद्धाचा भाग =
| चित्र = WW2Montage.png
| चित्र रुंदी = 300px
| चित्रवर्णन = डावीकडून: वाळवंटात कॉमनवेल्थचे सैन्य; जपानी सैनिक चिनी नागरिकांना जिवंत पुरताना; अंतर्गत बंडाळीमध्ये रशियन सैन्य; जपानी युद्ध विमाने; बर्लिनमध्ये रशियन सैन्य; एक जर्मन पाणबुडी.
| दिनांक = [[इ.स. १९३०|१९३०]] – [[सप्टेंबर २|२ सप्टेंबर]], [[इ.स. १९४५|१९४५]]
| स्थान = [[युरोप]], [[प्रशांत महासागर|पॅसिफिक समुद्र]], आग्नेय आशिया, [[चीन]], [[मध्यपूर्व|मध्य-पूर्व]], [[भूमध्य समुद्र]] व [[आफ्रिका]]
| परिणती = दोस्त राष्ट्रांचा विजय
| सद्यस्थिती =
| प्रादेशिक बदल =
| पक्ष१ = [[दोस्त राष्ट्रे]]<br />{{देशध्वज|सोव्हिएत संघ}}(१९४१-४५)<br />{{देशध्वज|अमेरिकेची संयुक्त संस्थाने}}(१९४१-४५)<br />{{ध्वज|भारत}}<br /> [[Image:Flag of the Republic of China.svg|24px]] [[चीन]](१९३७-४५)<br /><hr> {{देशध्वज|फ्रान्स}}<br /> {{देशध्वज|पोलंड}}<br /> {{देशध्वज|कॅनडा}},<br /> {{देशध्वज| ऑस्ट्रेलिया}}<br /> {{देशध्वज|न्यू झीलँड}}<br /> {{देशध्वज|युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक}} (१९४१-४५)<br /> {{देशध्वज|नॉर्वे}}(१९४०-४५)<br /> {{देशध्वज|बेल्जियम}} (१९४०-४५)<br /> {{देशध्वज|चेकोस्लोव्हाकिया}}<br /> {{देशध्वज|फिलिपिन्स}} (१९४१-४५)<br /> {{देशध्वज|ब्राझिल}} (१९४२-४५)<br /> [[दोस्त राष्ट्रे|व इतर....]]
| पक्ष२ = [[अक्ष राष्ट्रे]]<br /> {{देशध्वज|नाझी जर्मनी}}<br /> {{देशध्वज|जपान}}(१९३७-४५)<br />{{देशध्वज|इटली}}(१९४०-४३)<br /><hr> {{देशध्वज|हंगेरी}} (१९४१-४५),<br /> {{देशध्वज|रोमेनिया}} (१९४१-४४),<br /> {{देशध्वज|बल्गेरिया}} (१९४१-४४),<br /> {{देशध्वज|थायलंड}} (१९४१-४५),<br /> सहकारी राष्ट्रे<br /> {{देशध्वज|फिनलंड}} (१९४१-४४),<br /> {{देशध्वज|इराक}} (१९४१),<br /> {{देशध्वज|सोव्हिएत संघ}} (१९३९-४१),<br /> [[अक्ष राष्ट्रे|व इतर....]]
| सेनापती १ = दोस्त नेते
| सेनापती २ = अक्ष नेते
| सैन्यबळ १ =
| सैन्यबळ २ =
| बळी १ = सैनिक: १,४०,००,००० पेक्षा जास्त<br />नागरिक: ३,६०,००,००० पेक्षा जास्त<br />एकूण: ५,००,००,००० पेक्षा जास्त
| बळी २ = सैनिक: ८०,००,००० पेक्षा जास्त<br />नागरिक: ४०,००,००० पेक्षा जास्त<br />एकूण: १,२०,००,००० पेक्षा जास्त
| टिपा =
|}}
'''दुसरे महायुद्ध''' हे [[इ.स. १९३९|१९३९]] ते [[इ.स. १९४५|१९४५]] दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः [[युरोप]] व [[आशिया]]मध्ये [[दोस्त राष्ट्रे]] व [[अक्ष राष्ट्रे]] यांच्या मध्ये झाले. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध १ सप्टेंबर १९३९ रोजी अधिकृतपणे सुरू झाले.{{sfn|वाइनबर्ग|२००५|p=६}}<ref>वेल्स, ॲन शार्प (२०१४) ''हिस्टॉरिकल डिक्शनरी ऑफ वर्ल्ड वॉर टू : द वॉर अगेन्स्ट जर्मनी ॲंन्ड इटली''. रोव्हमन ॲंन्ड लिटलफील्ड पब्लिशिंग, पृ ७</ref> यानंतर फ्रान्स, युनायटेड किंग्डम आणि इतर राष्ट्रांनी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. जपानने व इटलीने जर्मनीच्या बाजूने युद्धात पदार्पण केले. १९४१ च्या डिसेंबरमध्ये जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर आक्रमण केल्यामुळे अमेरिकेला युद्धात उतरणे भाग पाडले. अमेरिकेने युद्धात सक्रिय भाग घेतला व तेथून युद्ध जगभर पसरले. दोस्त राष्ट्रांमध्ये [[चीन]], [[रशिया]], [[इंग्लंड]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] व इतर राष्ट्रांचा समावेश होता, तर अक्ष राष्ट्रांमध्ये [[जर्मनी]], [[इटली]] व [[जपान]] हे देश होते. जवळ जवळ ७० देशांचे सैन्य यात सहभागी झाले होते. या युद्धात सहा कोटींच्यावर माणसे मेली. मानवी इतिहासातील ही सर्वांत मोठी जीवितहानी आहे. या युद्धामध्ये दोस्त राष्ट्रांचा विजय झाला.{{sfn|गिल्बर्ट|२००१|p=२९१}}<ref>{{स्रोत पुस्तक |title=वॉर, व्हायोलन्स ॲंड पॉप्युलेशन: मेकिंग द बॉडी काउंट|भाषा=इंग्लिश|author=जेम्स ए. टायनर|page=49 |date=3 March 2009 |publisher=द गिलफोर्ड प्रेस; पहिली आवृत्ती|isbn=1-6062-3038-7}}</ref>{{sfn|Sommerville|2008|loc=p. 5 (2011 ed.)}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.bbc.co.uk/tyne/content/articles/2005/01/20/holocaust_memorial_other_victims_feature.shtml|title=BBC - Tyne - Roots - Non-Jewish Holocaust Victims : The 5,000,000 others|website=www.bbc.co.uk|accessdate=27 August 2017|भाषा=इंग्लिश}}</ref>
== आढावा ==
=== युरोप ===
[[सप्टेंबर १]], [[इ.स. १९३९|१९३९]] रोजी [[जर्मनी]]ने [[जर्मनीचे पोलंडवर आक्रमण (१९३९)|पोलंडवर आक्रमण]] केले. जर्मनीचा नेता [[ॲडॉल्फ हिटलर]] व त्याच्या [[नाझी पक्ष|नाझी पक्षाने]] [[सोव्हिएत संघ|सोव्हिएत संघाशी]] त्यापूर्वी मैत्री-करार केला होता. त्यानुसार सोव्हिएत संघाने [[सप्टेंबर १७]]च्या दिवशी पूर्वेकडून पोलंडवर चाल केली. याला प्रत्युत्तर म्हणून [[युनायटेड किंग्डम]] व [[फ्रान्स]]ने [[सप्टेंबर ३]]ला जर्मनीविरुद्ध युद्ध जाहीर केले. सुरुवातीला हे युद्ध मुख्यत्वे सागरी युद्ध होते. काही महिन्यातच जर्मनीने पोलंड काबीज केले. त्यानंतर [[इ.स. १९४०|१९४०मध्ये]] जर्मन सैन्याने [[नॉर्वे]], [[नेदरलँड्स]], [[बेल्जियम]] व [[फ्रान्स]] पादाक्रांत केले व [[इ.स. १९४१|१९४१मध्ये]] [[युगोस्लाव्हिया]] आणि [[ग्रीस]]चा पाडाव केला. [[इटली]]ने उत्तर आफ्रिकेतील ब्रिटिश वसाहतींवर हल्ला केला. काही महिन्यांनी त्यांना जर्मन सैन्याची कुमक मिळाली. [[इ.स. १९४१|१९४१ च्या]] मध्यापर्यंत जर्मनीने बहुतांश [[पश्चिम युरोप]] आपल्या टाचेखाली आणले होते परंतु युनायटेड किंग्डम जिंकणे त्यांना जमले नाही. याचे मुख्य कारण होते [[रॉयल एअर फोर्स]] व [[रॉयल नेव्ही]]ने दिलेली कडवी झुंज.
आता [[हिटलर]] सोव्हिएत संघावर उलटला व [[जून २२]], [[इ.स. १९४१|१९४१]] रोजी त्याने अचानक सोव्हिएत संघावर चाल केली. [[ऑपरेशन बार्बारोसा]] या सांकेतिक नावाने योजलेल्या या मोहिमेत जर्मनीला सुरुवातीला भरभरून यश मिळाले. [[इ.स. १९४१|१९४१]] शेवटीशेवटी जर्मन सैन्याने [[मॉस्को]]पर्यंत धडक मारली परंतु येथे ही मोहीम अडकून पडली. सोव्हिएत सैन्याने कडवा प्रतिकार करीत जर्मनीचा रेटा मोडून काढला. पुढे सोव्हिएत सैन्याने [[स्टालिनग्राड]]ला वेढा घालून बसलेल्या [[जर्मनीचे सहावे सैन्य|जर्मनीच्या सहाव्या सैन्यालाच]] प्रतिवेढा घालुन पूर्ण सैन्याला युद्धबंदी बनवले. [[कुर्स्कचे युद्ध|कुर्स्कच्या युद्धात]] सोव्हिएत सैन्याने जर्मनीचा प्रतिकार मोडून काढला व [[लेनिनग्राडचा वेढा]]. उठवला. जर्मन सैन्याने अखेर माघार घेतली. [[लाल सैन्य|लाल सैन्याने]] त्यांचा [[बर्लिन]]पर्यंत पाठलाग केला. बर्लिनमध्ये जर्मन सैन्याने व सामान्य नागरिकांनी घराघरातून सोव्हिएत सैन्याला झुंज दिली परंतु प्रचंड प्रमाणात मिळत असलेल्या कुमकेच्या जोरावर सोव्हिएत सैन्याने बर्लिन जिंकले. याच सुमारास ([[एप्रिल ३०]], [[इ.स. १९४५|१९४५]] रोजी) हिटलरने आपल्या भूमिगत बंकरमध्ये आत्महत्त्या केली.
इकडे पाश्चिमात्य दोस्त राष्ट्रांनी [[इ.स. १९४३|१९४३मध्ये]] [[इटली]]वर चाल केली. [[इ.स. १९४४|१९४४मध्ये]] त्यांनी [[नॉर्मंडी]]च्या किनाऱ्यावर हल्ला केला व फ्रान्सला जर्मन आधिपत्यातून मुक्त केले. जर्मनीने चढवलेल्या प्रतिहल्ल्याला [[ऱ्हाईन नदी]]च्या किनाऱ्यावर ''[[बॅटल ऑफ द बल्ज]]'' नावाने प्रसिद्ध लढाईत दोस्त राष्ट्रांनी जबरदस्त उत्तर दिले व येथून आगेकूच करित त्यांनी जर्मनी गाठले आणि [[एल्ब नदी]]च्या किनाऱ्यावर पूर्वेकडून चालून आलेल्या सोव्हिएत सैन्याशी संधान बांधले. यावेळी जर्मनीच्या उरल्यासुरल्या सैन्याने शरणागती पत्करली व हार मान्य केली.
युरोपमध्ये चाललेल्या या धुमश्चक्री दरम्यान जर्मन राष्ट्राकडून चालविण्यात आलेल्या वंश हत्येत ६०,००,००० ज्यू व्यक्तींचा बळी गेला. याला [[ज्यूंचे शिरकाण]] अथवा ''[[होलोकॉस्ट]]'' म्हणण्यात येते.
=== आशिया व प्रशांत महासागर ===
युरोपमध्ये युद्धाला तोंड फुटण्यापूर्वी [[जपान]]ने [[जुलै ७]], [[इ.स. १९३७|१९३७]] रोजी [[चीन]]वर [[दुसरे चीन-जपान युद्ध|आक्रमण]] केले.,<ref>{{स्रोत पुस्तक|first1=जॉन|last1=फेरिस|first2=एव्हन|last2=मॉड्सले|title=द कॅम्ब्रिज हिस्टरी ऑफ द सेकंड वर्ल्ड वॉर, खंड १: फायटिंग द वॉर|location=[[Cambridge]]|language=English|publisher=[[Cambridge University Press]]|year=2015|ref=harv}}</ref>{{sfn|फॉर्स्टर|गेसलर|२००५|p=६४}} जपानचा रोख चीनमधून पूर्व आणि [[आग्नेय आशिया]]वर स्वारी करीत एकएक देश जिंकायचा होता. यात मिळालेल्या यशानंतर जपानने [[डिसेंबर ७]], [[इ.स. १९४१|१९४१]]च्या दिवशी अनेक राष्ट्रांवर एकाच वेळी हल्ला केला. याच दिवशी [[पर्ल हार्बर]] येथे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] नौदलावरही हल्ला चढवला गेला. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने युद्धात उतरण्याचे निश्चित केले.
पुढील सहा महिने जपानला घवघवीत यश मिळाले पण [[कॉरल समुद्राची लढाई|कॉरल समुद्राच्या लढाईत]] अमेरिकन नौसैन्याने त्यांचा प्रतिकार केला व [[मिडवेची लढाई|मिडवेच्या लढाईत]] जपानने हार पत्करली. यात जपानच्या चार [[विमानवाहू नौका]] बुडवून अमेरिकेने जपानी नौसैन्याचा कणाच मोडला. येथून दोस्त राष्ट्रांनी जपानवर प्रतिहल्ला चढवला व [[मिल्ने बेची लढाई|मिल्ने बे]] व [[ग्वादालकॅनाल मोहीम|ग्वादालकॅनालच्या लढाईत]] त्यांनी विजय मिळवला. नैर्ऋत्य प्रशांत महासागरातमध्ये विजयी ठरलेल्या दोस्त राष्ट्रांनी मग प्रशांत महासागराच्या मध्य भागावर रोख धरून मोहीम काढली. यात जपानी सैन्याने त्यांचा कडवा प्रतिकार केला. या मोहीमेदरम्यान [[फिलिपाईन समुद्राची लढाई]], [[लेयटे गल्फची लढाई]], [[इवो जिमाची लढाई|इवो जिमा]] व [[ओकिनावाची लढाई]], इ. अनेक भयानक सागरी युद्धे लढली गेली.
या दरम्यान अमेरिकन [[पाणबुडी|पाणबुड्यांनी]] जपानकडे जाणारी रसद तोडण्यात यश मिळवले. याने जपानची आर्थिकदृष्ट्या कुचंबणा होऊ लागली. [[इ.स. १९४५|१९४५मध्ये]] दोस्त राष्ट्रांच्या वायुदलाने जपानवर अनेक वादळी हल्ले चढवले. मुख्यत्वे नागरी वस्त्या व कारखान्यांवर झालेल्या या हल्ल्यांनी जपानची युद्धप्रवण राहण्याची शक्ती कमी झाली.
अखेर [[ऑगस्ट ६]], इ.स. १९४५ रोजी अमेरिकेने जपानच्या [[हिरोशिमा]] शहरावर परमाणु बॉम्ब टाकला. [[ऑगस्ट ९]]ला अमेरिकेने [[नागासाकी]] शहरावर असाच हल्ला केला व जोपर्यंत जपान शरण येत नाही तोपर्यंत एक एक करित जपानी शहरे बेचिराख करण्याची धमकी दिली. जपानने [[ऑगस्ट १५]], [[इ.स. १९४५|१९४५]] रोजी बिनशर्त शरणागती पत्करली व दुसऱ्या महायुद्धाचा अधिकृतरीत्या अंत झाला.<ref name="Beevor 2012 776">{{Harvnb|Beevor|2012|p=776}}.</ref>
=== पर्यवसान ===
या अतिभयानक युद्धात अंदाजे ६,२०,००,००० (सहा कोटी वीस लाख) व्यक्ती मरण पावल्या. हे म्हणजे जगाच्या त्यावेळेच्या लोकसंख्येच्या २.५ % होय.<ref name="census.gov">{{संकेतस्थळ स्रोत |url=https://www.census.gov/population/international/data/worldpop/table_history.php |title=U.S. Census BureauWorld Population Historical Estimates of World Population |accessdate=March 4, 2016}}</ref> अर्थात, हा केवळ अंदाज आहे व प्रत्येक राष्ट्राचे अंदाज वेगवेगळे आहेत. युरोपमधील आणि आशियामधील अनेक देश या युद्धात बेचिराख झाले. त्यातून सावरायला त्यांना पुढील अनेक दशके घालवावी लागली. दुसऱ्या महायुद्धाचे राजकीय,<ref>{{Harvnb|Barber|Harrison|2006|p=232}}.</ref> सामाजिक, आर्थिक<ref name="GSWW6_266">{{Harvnb|Rahn|2001|p=266}}.</ref><ref>{{Harvnb|Liberman|1996|p=42}}.</ref><ref name="Milward 1979 138">{{Harvnb|Milward|1992|p=138}}.</ref> तसेच तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जगावर झालेले प्रभाव आजदेखील दिसून येतात.
== कारणे ==
[[जर्मनीचे पोलंडवरील आक्रमण, १९३९|जर्मनीचे पोलंडवरील आक्रमण]] व जपानचे [[दुसरे चीन-जपान युद्ध|चीन]], [[पर्ल हार्बरवरील हल्ला|अमेरिका]] व ब्रिटिश आणि डच वसाहतींवरचे आक्रमण ही दुसऱ्या महायुद्धाची कारणे समजली जातात.{{sfn|Eastman|1986|pp=547–51}} {{sfn|Beevor|2012|p=342}}जगाच्या दोन्ही बाजूच्या या घटनांचे कारण होते जर्मनी व जपानमधील हुकूमशाही सत्ताधीश व त्यांची जगज्जेते होण्याची महत्त्वाकांक्षा. जरी या दोन्ही सत्तांनी आपले पाय पसरवण्यास आधीच सुरुवात केली असली तरी दुसऱ्या महायुद्धाची अधिकृत सुरुवात झाली ती या झोंडशाहीला झालेल्या सशस्त्र विरोधाने.
जर्मनीत नाझी पक्ष जरी लोकशाही मार्गाने सत्तेवर आला असला तरी एकदा हातात सत्ता आल्यावर पक्षाधिकाऱ्यांनी जर्मनीतील लोकशाही व्यवस्थेची लक्तरे काढली.{{sfn|Brody|1999|p=4}} असे असून जर्मन जनतेने त्यांना पाठिंबा दिला कारण [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धात]] पराभूत झाल्यावर त्यांना जर्मन स्वाभिमानाला जागे करणारे सरकार प्रथमतःच मिळालेले होते.{{sfn|Zalampas|1989|p=62}} पहिल्या महायुद्धात शरणागती पत्करताना [[व्हर्सायचा तह|व्हर्सायच्या तहातील]] २३१वे कलम जर्मन जनतेला असह्य झाले होते.{{sfn|Kantowicz|1999|p=149}} या शिवाय साम्यवाद-विरोध आणि आर्थिक सुबत्ता व प्रगतीच्या वचनांना भुलून जर्मनीने नाझी पक्षाला व पर्यायाने [[ॲडॉल्फ हिटलर|एडॉल्फ हिटलर]]ला अमर्याद सत्ता बहाल केली. हिटलरने जर्मनीला आपल्या हक्काच्या समजल्या जाणाऱ्या सगळ्या देशांना जर्मन सत्तेखाली आणण्याचे वचन दिले व त्यादृष्टीने पावलेही उचलली. नाझी पक्षाने (व स्वतः हिटलरनेही) हिटलरला जर्मनीचा तारणहार असल्याचे भासवले,{{sfn|Adamthwaite|1992|p=52}} व येथून एका भस्मासुराचा जन्म झाला.
इकडे जपानमध्ये क्रिसॅंथेमम (जास्वंदी) वंशाच्या राजांचे राज्य असले तरी खरी सत्ता होती ती सैन्यातील अत्त्युच्च अधिकाऱ्यांच्या टोळक्याकडे. जपानला जगातील महासत्ता करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. जपानने या नेतृत्वाखाली [[मांचुरिया]]वर [[इ.स. १९३१|१९३१मध्ये]] व चीनवर [[इ.स. १९३७|१९३७मध्ये]] आक्रमण केले होते. यामागचे कारण होते ते चीन व मांचुरियातील नैसर्गिक संपत्ती बळकावून त्याद्वारे आपला प्रभाव अधिक मजबूत करणे. [[युनायटेड किंग्डम]] व [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] या युद्धात जरी प्रत्यक्ष भाग घेतला नसला तरी त्यांनी चीनला आर्थिक व सैनिकी मदत केली. याशिवाय त्यांनी जपानविरुद्ध आर्थिक नाकेबंदी करीत जपानला मिळणारे [[खनिज तेल]] व इतर रसद कापली. यामुळे जपानला चीन व मांचुरियातील युद्ध जास्त काळ चालू ठेवणे अशक्य झाले व त्यांनी तेथून काढता पाय घेण्याची तयारी सुरू केली. आता जपानकडे उपाय होते म्हणजे चीनचा जिंकलेला प्रदेश परत करणे, खनिज तेल व इतर कच्च्या मालाची इतर पुरवठे शोधणे किंवा हे मिळवण्यासाठी अजून काही देश/प्रांत जिंकणे. आग्नेय आशियातील [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]] आणि डच, फ्रेंच व ब्रिटिश वसाहतींमधून या खनिजांचा मुबलक पुरवठा होता व हा भाग चीनमधून हल्ला करण्याच्या टप्प्यातही होता. जपानचा समज होता की आशियातील युरोपीय सत्ता युरोपमध्ये सुरू झालेल्या युद्धात गुंतल्या होत्या व आशियात लक्ष देण्याची त्यांना फुरसत नव्हती. सोव्हिएत संघ जर्मनीशी संधान बांधून असले तरी त्यांच्यात कुरबुर सुरूच होती आणि अमेरिका युद्ध करण्याआधी संधी/करार करण्याचा प्रयत्न करेल. ही परिस्थिती जपानने आग्नेय आशिया गिळंकृत करण्यास साजेशीच होती. हा अंदाज बांधून जपानने डच व ब्रिटिश वसाहतींवर आक्रमण केले व जगाच्या पूर्व भागातील युद्धाला तोंड फुटले.
सुरुवातीला तटस्थ असलेल्या अमेरिकेने दोस्त राष्ट्रांना जर्मनीविरुद्ध आर्थिक मदत करणे चालूच ठेवले होते. त्याला खीळ घालण्यासाठी जपानने [[डिसेंबर ७]], [[इ.स. १९४१|१९४१रोजी]] अमेरिकेच्या [[पर्ल हार्बर]] येथील नौसेना तळावर जबरदस्त हल्ला केला व तेथील आरमार उद्ध्वस्त केले. अमेरिकेला आता युद्धात उतरणे भागच होते. अशा प्रकारे अमेरिकेचा या युद्धात प्रवेश झाला.
== घटनाक्रम ==
=== युद्धाची सुरुवात - इ.स. १९३९ ===
==== युरोपियन रणांगण ====
'''जर्मनीची आगळीक'''
[[इ.स. १९३९|१९३९ च्या]] सुमारास जर्मनीने जाहीर केले होते की [[व्हर्सायचा तह|व्हर्सायच्या तहात]] गमावलेला सगळा प्रदेश जर्मनीने जिंकलाच पाहिजे. शिवाय, ज्या ज्या प्रदेशात जर्मनवंशीय व्यक्तींचे बहुमत असेल, ते प्रदेशही जर्मनीचेच भाग झाले पाहिजेत. जर्मनीच्या अधिकृत परराष्ट्र धोरणात म्हणले होते की [[पोलंड]] व [[झेकोस्लोव्हेकिया]]तील काही प्रदेशात जर्मन बाहुल्य होते व तेथील जर्मनवंशीय व्यक्तींच्या हक्कांची पायमल्ली होत होती. त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी असे प्रदेश जर्मनीत असले पाहिजेत.
[[:वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान|युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान]] [[नेव्हिल चेम्बरलेन]] बरोबरच्या चर्चासत्रात हिटलरने अनेक पुरावे दाखवले ज्यानुसार जर्मनीच्या शेजारी राष्ट्रातील जर्मनवंशीय लोकांवर अत्याचार होत होते. या सबबीवर हिटलरने असे प्रदेश जर्मनीत समाविष्ट करण्याचा आग्रह धरला.
हिटलरच्या या युक्तिवादाला जर्मन जनतेचा पूर्ण पाठिंबा होता. जर्मनीला पहिल्या महायुद्धात नामुष्की पत्करावी लागली होती. व्हर्सायच्या तहातील काही कलमे जर्मनीच्या आर्थिक व सैनिकी विकासाला जाचक होती. याच सुमारास जगभर आर्थिक मंदी सुरू होती, त्याचा प्रभाव जर्मनीवरही पडला होता. व्हर्सायच्या तहानुसार जर्मनीला सैन्य बाळगण्यावर कडक निर्बंध होते व प्रत्येक सैनिकी हालचालीबद्दल [[लीग ऑफ नेशन्स]] द्वारे परदेशी राजवटींना जबाब द्यावा लागत होता. ततः जर्मनीत गरीबी, [[बेकारी]] व असंतोषाचे लोण सर्वदूर पसरलेले होते. याचे भांडवल करून हिटलर व नाझी पक्षाने सत्ता मिळवली व हळूहळू लोकशाही व्यवस्थेत बदल करून अधिकाधिक हुकुमशाहीगत व्यवस्था जर्मनीत आली. नाझींनी जर्मनीला पटवून दिले की अनिर्बंध सत्तेशिवाय जर्मनीचा उद्धार कोणीही करू शकणार नाही. हळूहळू हिटलरने [[ऱ्हाइनलॅंड]] व [[रुह्र]] प्रदेशात सैन्य उभारणीलाही सुरुवात केली. याशिवाय अश्या अनेक कृती केल्या ज्या व्हर्सायच्या तहाविरुद्ध होत्या परंतु जर्मन राष्ट्रहितकारक होत्या. याचा परिणाम जर्मन जनता हिटलरच्या मागे एकमुखाने उभी राहण्याचा झाला.
हिटलर व नाझी पक्षाने याचे पूरेपूर फायदा घेतला. जर्मनवंशीयांवर अन्याय होत असल्याचे भासवून त्यांनी याकाळात अनेक इतरवंशीय व्यक्तींचे ([[रोमा जिप्सी]], [[ज्यू]], इ.) सर्रास शिरकाण सुरू केले.
'''युरोपीय देशांची अति-सहिष्णुता व युद्धापूर्वीचे मैत्री-करार'''
जर्मनीत हे सुरू असताना ब्रिटिश व फ्रेंच सरकारने त्याविरुद्ध पावले उचलायच्या ऐवजी जर्मनीच्या तुष्टीकरणाचे धोरण अवलंबिले. त्यांना जर्मनीशी उघड संघर्ष टाळायचा होता कारण पहिले महायुद्ध संपून जेमतेम २० वर्षे होत होती. संपूर्ण युरोप त्यातून सावरत होता व अजून एक युद्ध झाल्यास [[युनायटेड किंग्डम]] व [[फ्रान्स]]च नव्हे तर युरोपमधील प्रत्येक देशाला त्याची मोठी किंमत मोजावी लागली असती. त्यामुळे दोन्ही देशांनी जर्मनीला ढील देणेच पसंत केले. याचे पर्यवसान [[इ.स. १९३८चा म्युनिक करार|१९३८ च्या म्युनिक करारात]] झाले. याआधी जर्मनीने [[चेकोस्लोव्हेकिया]]तील काही प्रदेश बळकावले होते व अजून पुढे सरकण्याच्या तयारीत असताना फ्रान्स व ब्रिटनने जर्मनीची ही आगळीक मान्य केली व चेकोस्लोव्हेकियाचे प्रदेश जर्मनीला देऊन टाकले. चेम्बरलेनने जाहीर केले की म्युनिक करार हा "आपल्या काळातील शांततेचेच प्रतीक" आहे. मऊ लागल्यावर कोपराने खणल्यासारखे जर्मनीने [[मार्च]] [[इ.स. १९३९|१९३९मध्ये]] उरलेले चेकोस्लोव्हेकियासुद्धा बळकावले. जर्मनीच्या मनसूब्यांबद्दल भ्रमात राहिलेल्या दोस्त राष्ट्रांकडे नुसते बघत बसण्यापेक्षा काही गत्यंतर नव्हते. या व अशा छोट्या-मोठ्या चालींनंतर वर्षभरात युद्धाला तोंड फुटले.
म्युनिक करार निष्फळ ठरल्यावर ब्रिटन/फ्रान्ससना कळले की हिटलरच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून चालणार नव्हते व जर्मन महत्त्वाकांक्षा नुसते आसपासचे प्रदेश गिळंकृत करून थांबणार नव्हती. [[मे १९]], [[इ.स. १९३९|१९३९ला]] पोलंडने व फ्रान्सने परस्पर-मैत्री करार केला व एकावर आक्रमण झाल्यास दुसऱ्याने मदतील धावून येण्याचे मान्य केले. ब्रिटन व पोलंडमध्ये असाच करार मार्चमध्ये झालेला होता. इकडे जर्मनी व सोव्हिएत संघाने [[ऑगस्ट २३]], [[इ.स. १९३९|१९३९ला]] [[मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार|मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करारावर]] सह्या केल्या. या करारात जर्मनी व सोव्हिएत संघाने युरोप जिंकून घेणे गृहित धरले होते व त्यानंतर युरोप आपापसात कसा वाटून घ्यायचा याची नोंद होती. तोपर्यंत दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांच्या सैनिकी कार्रवाईत दखल न देण्याचे कबूल केले व सोव्हिएत संघाकडून जर्मनीला खनिज तेल व इतर रसद पुरवण्याची तरतूद घातली. या कलमामुळे जर्मनीची [[उत्तर समुद्र|उत्तर समुद्रातून]] येणाऱ्या मालवाहतूकीवरील भीस्त कमी झाली. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धात]] हा वाहतूकमार्ग रोखून धरून ब्रिटनने जर्मनीच्या नाकीतोंडी पाणी आणले होते. ही तरतूद झाल्यावर हिटलरची पोलंड व वेळप्रसंगी ब्रिटन व फ्रान्सशीही युद्ध करण्याची तयारी झाली. पुढचे पाउल होते ते काहीतरी कुरापत काढणे. जर्मनीने जाहीर केले की [[डान्झिगचे स्वतंत्र शहर|डान्झिगच्या स्वतंत्र शहरात]] जर्मन व्यक्तींवर अन्याय होत आहे व याचा उपाय करण्यासाठी जर्मनी डान्झिग व पोलंडमधील अन्य शहरे जिंकून घेईल. हे पाहून पोलंड ने [[ऑगस्ट २५]]रोजी युनायटेड किंग्डमशी नव्याने मैत्री करार केला, पण त्याचा जर्मन बेतांवर काही प्रभाव पडला नाही.
'''जर्मनी व सोव्हिएत संघाचे पोलंडवर आक्रमण'''
[[चित्र:पोलिश सैनिक.jpg|thumb|left|200px|जर्मन आक्रमकांशी लढणारे पोलिश सैनिक, [[सप्टेंबर]] [[इ.स. १९३९|१९३९]]]]
[[सप्टेंबर १]], [[इ.स. १९३९|१९३९रोजी]] जर्मनीने खोटी [[ग्लायवित्झचा हल्ला|पोलिश हल्ल्याची]] सबब सांगून पोलंडवर आक्रमण केले. युद्धोत्तर अहवालात कळून आले की पोलंडने जर्मन ठाण्यावरील तथाकथित हल्ला झालाच नव्हता. [[सप्टेंबर ३]]ला [[भारत|भारतासह]] युनायटेड किंग्डम व फ्रान्सने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. काही दिवसातच [[कॅनडा]], [[ऑस्ट्रेलिया]] व [[न्यू झीलंड]]नेही त्यांचा साथ देण्याचे जाहीर केले. फ्रान्सने जरी युद्ध जाहीर केले असले तरी त्यांची हालचाल संथ होती. [[सार प्रांतातील चढाई|सार प्रांतात नावापुरती चढाई]] केल्यावर काही दिवसात तीसुद्धा सोडून दिली. युनायटेड किंग्डमला नौसेनेच्या कवायती करण्याशिवाय काही करणे शक्य नव्हते. इकडे जर्मनीने पोलिश सैन्याची वाताहत करीत [[सप्टेंबर ८]] रोजी पोलंडची राजधानी [[वॉर्सो]]पर्यंत धडक मारली.
[[सप्टेंबर १७]]ला सोव्हिएत संघाने मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करारात ठरवल्याप्रमाणे पोलंडवर पूर्वेकडून चाल केली. पोलिश सैन्याला आता दुसरी आघाडी उघडणे भाग पडले व त्यामुळे आधीच खिळखिळी झालेली बचावाची फळी कोलमडली. पराभव अटळ दिसताना पोलंडच्या राष्ट्राध्यक्ष व सरसेनापतीने दुसऱ्याच दिवशी [[रोमेनिया]]त पळ काढला. वॉर्सोतील सैन्याने महिनाभर तग धरली पण ऑक्टोबर १ रोजी जर्मन सैन्य शहरात घुसले. ४-५ दिवस घराघरातून युद्ध करून ऑक्टोबर ६ला पोलिश सैन्याने हत्यारे खाली ठेवली. काही तुकड्या पळून शेजारील राष्ट्रांमध्ये गेल्या व तेथून त्यांनी [[पोलिश भूमिगत सशस्त्र चळवळ|भूमिगत सशस्त्र चळवळ]] उभारली. या चळवळीने युद्धाच्या अखेरच्या दिवसांत दोस्त राष्ट्रांची मोठी मदत केली. जरी राजधानी व जवळजवळ संपूर्ण देशाचा पाडाव झाला तरी पोलंडने अधिकृतरीत्या जर्मनीकडे शरणागती पत्करली नाही.
'''खोटे युद्ध'''
पोलंडच्या पाडावानंतर [[इ.स. १९३९|१९३९ च्या]] हिवाळ्यात जर्मनीने आपली वाटचाल तात्पुरती थांबवली. परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी आपली बचावफळी पक्की केली व पुढील हल्ल्यांची योजना आखणे चालू ठेवले. इकडे ब्रिटन व फ्रान्सने आपले बचावात्मक धोरण चालूच ठेवले. [[एप्रिल महिना|एप्रिल]] १९४०पर्यंत कोणीच काही मोठी हालचाल केली नाही. वृत्तपत्रांनी या कालावधीला ''खोटे युद्ध'' अथवा ''सिट्झक्रीग'' असे उपहासात्मक नाव दिले.
'''अटलांटिकची लढाई'''
[[पूर्व युरोप|पूर्व युरोपमध्ये]] लढाई सुरू होताच [[अटलांटिक महासागर#उत्तर अटलांटिक|उत्तर अटलांटिक समु्द्रात]] जर्मन [[यु-बोट|यु-बोटींनी]] दोस्त राष्ट्रांच्या व्यापारी जहाजांविरुद्ध कारवाया सुरू केल्या. छुप्या पद्धतीने हल्ला करणाऱ्या या पाणबुड्यांची संख्या जास्त नसली तरी ही कसर त्यांनी त्यांची कुशलता, हिंमत व नशीबाने भरून काढली. ब्रिटिश [[क्रुझर]] [[एच.एम.एस. करेजस (५०)|एच.एम.एस. करेजस]] अशाच एका यु-बोटीला बळी पडली तर अजून एका यु-बोटीने [[एच.एम.एस. रॉयल ओक (०८)|एच.एम.एस. रॉयल ओक]] या [[युद्धनौका|युद्धनौकेला]] बंदरातून बाहेर पडण्याची संधी न देताच जलसमाधी दिली. युद्धाच्या पहिल्या चार महिन्यात यु-बोटींनी ११० जहाजे बुडवली व व्यापारी जहाजवटीवर भीतीचे सावट पसरवले.
[[दक्षिण अटलांटिक समुद्र|दक्षिण अटलांटिक समुद्रात]] जर्मन [[पॉकेट बॅटलशिप]] [[ॲडमिरल ग्राफ स्पी (क्रुझर)|ॲडमिरल ग्राफ स्पी]]ने नऊ ब्रिटिश व्यापारी नौका बुडवल्या. अखेर [[एच.एम.एस. अजॅक्स (२२)|एच.एम.एस. अजॅक्स]], [[एच.एम.एस. एक्झेटर (६८)|एच.एम.एस. एक्झेटर]] व [[एच.एम.एन.झेड.एस. अकिलीस]] ने तिला [[मॉॅंटेव्हिडियो]]जवळ गाठले. [[प्लेट नदीची लढाई|प्लेट नदीच्या लढाईत]] ग्राफ स्पीला पराभव अटळ दिसता तिच्या कप्तान [[हान्स लांग्सदोर्फ]] याने समुद्राकडे प्रयाण केले व पकडले जाण्यापेक्षा स्वतःच ग्राफ स्पीला जलसमाधी दिली.
==== पॅसिफिक रणांगण ====
'''[[दुसरे चीन-जपान युद्ध]]'''
पूर्वेतील युद्ध युरोपच्या आधीच दोन वर्षे सुरू झाले होते. [[जपान]]ने [[इ.स. १९३१|१९३१मध्ये]] [[मांचुरिया]] जिंकून तेथे तळ ठोकलेला होता. [[जुलै ७]], [[इ.स. १९३७|१९३७]] रोजी जपानने मांचुरियाची हद्द ओलांडून [[बीजिंग|बिजींग]]वर (तेव्हाचे बिपींग) हल्ला चढवला. विद्युतवेगाने आगेकूच करीत जपानी सैन्य [[शांघाय]]पर्यंत पोचले परंतु तेथे त्यांची प्रगती थांबली. [[डिसेंबर]] [[इ.स. १९३७|१९३७मध्ये]] शांघाय पडले व लगेचच राजधानीचे शहर [[नानजिंग]] (तेव्हाचे नानकिंग) ही जपानने जिंकले. चीनी सरकारने नानजिंगहून पळ काढून [[चॉॅंगकिंग]] येथे कामचलाऊ राजधानी उभारली. नानजिंग जिंकल्यावर जपानी सैन्याने तेथील युद्धकैदी व नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले (पहा - [[नानकिंगची कत्तल]])व एका महिन्यात सुमारे ३,००,००० व्यक्तींची कत्तल केली.
'''दुसरे रशिया-जपान युद्ध'''
[[जपान]] व [[मंगोलिया]]च्या सरहद्दीवर [[खाल्का नदी]] आहे. मांचुरियातील जपानी राजवटीनुसार ही मांचुरिया-मंगोलियाच्यामधील हद्द होती. मंगोलियाच्या मते हद्द नदीपलीकडे ३० किमी पूर्वेस होती. [[मे ८]], [[इ.स. १९३९|१९३९]] रोजी ७०० मोंगोल घोडेस्वार नदी पार करून पूर्वेस आले. ते पाहताच मांचुरियन सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला. काही दिवसातच [[सोव्हिएत संघ|सोव्हिएत संघाने]] मंगोलिया व जपानने मांचुरियाच्या सैन्याच्या मदतीला आपले सैन्य पाठवले व तुंबळ युद्धास सुरुवात झाली. सप्टेंबरपर्यंत चालू असलेल्या या युद्धात १८,००० जपानी तर ९,००० सोव्हिएत-मंगोल सैनिक मृत्यू पावले. येथे सुरू असलेले युद्ध थांबले नसते व एकाच वेळी येथ तसेच [[जर्मनी]]शीसुद्धा लढायची पाळी आली तर सोव्हिएत संघाला दोन्ही आघाड्या संभाळणे कठीण गेले होते. सोव्हिएत संघाने [[मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करार|मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करारावर]] सही करण्यामागे हेही एक कारण होते.
=== युद्ध पसरले - इ.स. १९४० ===
==== युरोपीय रणांगण ====
'''सोव्हिएत संघाचे बाल्टिक देशांवर आक्रमण'''
[[जर्मनी]] व [[सोव्हिएत संघ|सोव्हिएत संघात]] युद्धाच्या आधी झालेल्या [[मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करार|मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करारानुसार]] [[फिनलंड]]ला सोव्हिएत संघाचे मांडलिक राष्ट्र ठरवण्यात आले होते. त्यानुसार सोव्हिएत संघाने [[नोव्हेंबर ३०]], [[इ.स. १९३९|१९३९]] रोजी फिनलंडवर हल्ला केला. येथून सुरू झालेल्या युद्धाला [[हिवाळी युद्ध]] म्हणतात. सोव्हिएत संघाने फिनिश सैन्याच्या चौपट सैनिक पाठवले तरीही त्यांची पुरेशी प्रगती झाली नाही. फिनिश बचावाची फळी भक्कम होती व त्यांनी पहिला हल्ला रोखून धरला. हळूहळू [[लाल सैन्य|लाल सैन्याने]] आपले हल्ले तिखट केले व फळी फोडण्यात यश मिळवले. फिनलंडने तहाची बोलणी सुरू केली व [[लेनिनग्राड]]ला लागून असलेले व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे प्रदेश सोव्हिएत संघाला दिले. या अकारण सुरू केलेल्या युद्धाविरुद्ध जगातील इतर देशांनी विरोध दर्शविला व [[डिसेंबर १४]]ला सोव्हिएत संघाची [[लीग ऑफ नेशन्स]]मधून हकालपट्टी झाली. यामुळे सोव्हिएत संघाला जणू अधिक आगळीक करण्याची मुभाच मिळाली. [[जून]] [[इ.स. १९४०|१९४०मध्ये]] त्यांनी [[लात्व्हिया]], [[लिथुएनिया]] आणि [[एस्टोनिया]]चा पाडाव केला व तेथील सत्ताधारी व्यक्तींना [[सैबेरिया]]तील [[गुलाग]]मध्ये पाठवून दिले. याशिवाय सोव्हिएत संघाने [[रोमेनिया]]कडून [[बेसारेबिया]] व [[उत्तर बुकोव्हिना]] हे प्रांतही बळकावले.
'''जर्मनीचे डेन्मार्कवर व नॉर्वेवर आक्रमण'''
सोव्हिएत संघ व फिनलंडमधील हिवाळी युद्ध संपताना जर्मनीने [[एप्रिल ९]], [[इ.स. १९४०|१९४०ला]] एकाच वेळी [[डेन्मार्क]] व [[नॉर्वे]]वर [[वेसेऱ्युबुंग मोहीम|ऑपरेशन वेसेरुबंग]] या सांकेतिक नावाखाली मोहीम काढली. डेन्मार्कने लगेचच नांगी टाकली पण नॉर्वेने प्रतिकार केला. [[युनायटेड किंग्डम]]ने नॉर्वेवर चढाई करण्याचा बेत आखलेलाच होता. त्यांनी आपले सैनिक उत्तर नॉर्वेत उतरवले पण जूनपर्यंत जर्मन सैन्य वरचढ ठरले व दोस्त राष्ट्रांनी नॉर्वेतून काढता पाय घेतला. नॉर्वेच्या सैन्याने शरणागती पत्करली व जवळजवळ संपूर्ण नॉर्वे जर्मनीच्या ताब्यात आले. नॉर्वेचा राजा आपल्या कुटुंबियांसह लंडनला पळून गेला. नॉर्वेचा सागरी किनारा हातात आल्यावर जर्मनीने तेथे हवाई व नौसेनेचे तळ उभारले व [[आर्क्टिक महासागर|आर्क्टिक समुद्रातून]] होणाऱ्या पुढील मोहीमेची तयारी सुरू केली.
'''जर्मनीचे फ्रान्सवर व 'खालच्या देशांवर' आक्रमण'''
[[चित्र:Nazi-parading-in-elysian-fields-paris-desert-1940.png|thumb|left|[[पॅरिस]]च्या [[शॉंझ एलिझे]] रस्त्यावर जर्मन सैनिक, [[जून]] [[इ.स. १९४०|१९४०]]]]
[[लक्झेम्बर्ग]], [[बेल्जियम]] व [[नेदरलँड्स]] हे समुद्रसपाटीपासून समतल व काही प्रदेशात समुद्राच्या पातळीच्याही खाली आहेत म्हणून त्यांना ''लो कन्ट्रीज'' अथवा खालचे देश असे म्हणतात. [[मे १०]], [[इ.स. १९४०|१९४०]] रोजी जर्मनीने या तीनही देश व शिवाय फ्रान्सवर हल्ला केला. या घटनेने ''खोटे युद्ध'' संपले व ''खरे युद्ध'' परत सुरू झाले. जर्मनीला रोखण्यासाठी [[ब्रिटिश एक्स्पिडिशनरी फोर्स (दुसरे महायुद्ध)|ब्रिटिश एक्स्पिडिशनरी फोर्स]] व फ्रेंच सैन्य उत्तर बेल्जियममध्ये घुसले. दक्षिणेत फ्रान्सने [[मॅजिनो लाईन]]वर आपली बचावफळी तयार केलेली होती. तेथे जर्मन सैन्याला अडवून ठेवून उत्तरेत गनिमी काव्याने जर्मनीशी लढायचे असा त्यांचा बेत होता पण जर्मनीने [[ब्लिट्झक्रीग]] अथवा ''विद्युतवेगी युद्धाचा'' अत्युत्तम नमूना दाखवत फ्रेंच व ब्रिटिश सैन्याचा धुव्वा उडवला. इकडे [[लुफ्तवाफे]]ने नेदरलँड्सच्या [[रॉटरडॅम]] शहरावर बॉम्बफेक करून शहराचा विनाश केला.
हल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात ''वेह्रमाख्ट''ची (जर्मन सेना) ''पॅन्झरग्रुप फोन क्लाईस्ट'' ही तुकडी सुसाट [[आर्देन्नेस]] पार करून गेली. दोस्त राष्ट्रांचा अंदाज होता की दाट जंगल असलेला हा प्रदेश यांत्रिकी व रणगाड्यांना पार करणे अशक्य होते. हा अंदाज चुकीचा ठरवत जर्मन सैन्याने [[सेदान, फ्रान्स|सेदान]] येथे येऊन धडकले. सेदानचे रक्षण करणारे सैन्यदल हे फ्रेंच सैन्याचे नेहमीचे सैनिक नव्हते. येथे हल्ला होण्याची शक्यता कमी असल्याकारणाने येथे कुमक जास्त नव्हती. वेह्रमाख्टने सहजगत्या बचावाची फळी फोडली आणि पश्चिमेकडे आगेकूच करीत थेट [[इंग्लिश खाडी|इंग्लिश चॅनेल]] पर्यंत जाऊन पोचले. जर्मन सैन्याच्या दुसरे सैन्याने बेल्जियम, लक्झेम्बर्ग व नेदरलँड्सचा सहजगत्या पाडाव केला. आता दोस्तराष्ट्रांचे सैन्य दुभागले गेले व उत्तर फ्रान्स व खालच्या देशातले सैनिक जर्मन सैन्याच्या कचाट्यात सापडले. त्यांच्या समोर आता आत्मसमर्पण करणे किंवा पळ काढणे हेच पर्याय होते. [[ऑपरेशन डायनॅमो]] या मोहिमेअंतर्गत ३,३८,००० दोस्त सैनिकांना [[डंकर्क]]हून उचलण्यात आले. युद्धनौका, होड्या, व मिळेल त्या तरंगणाऱ्या वाहनांतून या सैनिकांनी [[इंग्लंड]] गाठले.
[[जून १०]]ला [[इटली]] जर्मनीच्या बाजूने युद्धात उतरले व फ्रान्सच्या दक्षिणेकडून त्यांनी हल्ला केला. जर्मन सैन्याने फ्रान्समध्ये अनिर्बंध कूच सुरू ठेवली व जवळजवळ सगळे फ्रान्स आपल्या टाचेखाली आणले. [[जून २२]], [[इ.स. १९४०|१९४०]] रोजी फ्रान्सने शस्त्रसंधीची याचना केली व शरणागती पत्करली. जर्मन सैन्याने [[पॅरिस]]मध्ये तळ ठोकला व आग्नेय फ्रान्समध्ये [[विची फ्रान्स]] हे नावापुरते स्वतंत्र परंतु खरेतर जर्मनधार्जिणे सरकार बसवले. अशाप्रकारे [[बॅटल ऑफ फ्रान्स]] ही एकतर्फी लढाई जर्मनीने जिंकून युरोपमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
'''बॅटल ऑफ ब्रिटन'''
फ्रान्सवरची मोहीम विजयी होत असताना जर्मनीने युनायटेड किंग्डमवर [[ऑपरेशन सी लायन]] या नावाच्या मोहिमेची आखणी सुरू केली. ब्रिटिश सैन्याने डंकर्कहून पळ काढताना बरीचशी हत्यारे, जड तोफा व रसद तेथेच टाकून दिली होती व त्यामुळे ब्रिटिश सैन्याची स्थिती अगदी केविलवाणी झाली होती. असे असता जर एक घणाघाती घाव घातला तर युनायटेड किंग्डमने गुडघे टेकले असते. पण ब्रिटनवर हल्ला करायचा तर त्यासाठी समुद्र पार करावा लागणार होता किंवा आरमारी वेढा घालावा लागला असता. [[रॉयल नेव्ही]]शी टक्कर देणे जर्मन आरमाराला शक्य नव्हते पण काही करून ब्रिटीिद्वीपांवर सैन्य उतरवता आले व त्याला हवेतून आधार देता आला तर विजय निश्चित होता. त्यासाठी आधी रॉयल एअर फोर्सचा समाचार घेणे आवश्यक होते. [[लुफ्तवाफे]] व [[रॉयल एअर फोर्स]]च्या या लढाईला [[बॅटल ऑफ ब्रिटन]] म्हणतात. लुफ्तवाफेने सुरुवात केली ती रॉयल एअर फोर्सच्या विमानतळ व [[रडार]]चा वेध घेऊन. मोडक्यातोडक्या धावपट्ट्यांवरूनसुद्धा उड्डाणे भरून आर.ए.एफ.च्या वैमानिकांनी त्यांचा प्रतिकार सुरू केला व धाव घेतली थेट [[बर्लिन]]कडे. राजधानी बर्लिनवरील झालेल्या बॉम्बफेकीमुळे [[ॲडॉल्फ हिटलर]]चा संताप झाला व त्याने [[लंडन]] शहरावर हल्ले सुरू करण्याचे आदेश दिले. [[द ब्लिट्झ]] नावाने ओळखल्या जाणाऱ्या या हल्ल्यांमध्ये लंडनचे अतोनात नुकसान झाले. आर.ए.एफ.ने आपल्या [[स्पिटफायर]] व [[हरिकेन, विमान|हरिकेन]] विमानांनी कसेबसे का होईना हे हल्ले परतवून लावले व लुफ्तवाफेला हवेत वर्चस्व मिळू दिले नाही. इकडे समुद्रात रॉयल नेव्हीने जर्मन आरमाराला रोखून धरले व इंग्लंडवर चढाई करण्याचा हिटलरचा मनसुबा धुळीत मिळाला. आता युनायटेड किंग्डमचा नाद सोडून हिटलरने आपली नजर पूर्वेकडे वळवली.
'''इटलीचे ग्रीसवर आक्रमण'''
युद्धापूर्वीच [[इटली]]ने [[आल्बेनिया]]वर चढाई केलेली होती. [[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १९४०|१९४०]] रोजी तेथून त्यांनी [[ग्रीस]]वर हल्ला केला. ग्रीक सैन्याने तिखट उत्तर दिले व पुढील दोन महिन्यात इटलीलाच मागे रेटत अल्बेनियाचा एक चतुर्थांश भाग काबीज केला. [[रॉयल नेव्ही]]ने ग्रीसच्या मदतीला येऊन इटलीच्या आरमाराविरुद्ध कारवाया सुरू केल्या. या धामधुमीत इटलीचे ५,३०,००० सैनिक अडकून पडले व त्यांची प्रगती खुंटली.
==== आशियातील व प्रशांत महासागरातील रणांगण ====
'''दुसरे चीन-जपान युद्ध'''
[[इ.स. १९४०|१९४० च्या]] सुमारास येथील युद्ध थंडावले होते. इतस्ततः हल्ल्यात कोणत्याच बाजूला निर्णायक विजय मिळत नव्हता. [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] जरी अधिकृतरीत्या तटस्थ असले तरी [[चीन]]ला त्यांची भरघोस आर्थिक मदत होती, शिवाय चिनी वायुदलाच्या मदतीला काही [[फ्लाईंग टायगर्स|अमेरिकन वैमानिकही]] पाठविण्यात आले होते.
'''आग्नेय आशियातील युद्ध'''
[[जुलै]] [[इ.स. १९४०|१९४०मध्ये]] [[फ्रेंच इंडो-चायना]]मध्ये आपल्याला लष्करी तळ उभारण्यासाठी जागा पाहिजे असल्याचे जपानने सूतोवाच केले. [[फ्रान्स]] व इतर पाश्चिमात्य देशांनी अर्थातच ही मागणी धुडकावून लावली. [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[इ.स. १९११चा जपान-अमेरिका व्यापारी करार|१९११ च्या जपान-अमेरिका व्यापारी करारातून]] अंग काढून घेतल्याचे जाहीर केले व जपानला युद्धसामग्री निर्यात करण्यावर बंदी घातली. जपानने [[सप्टेंबर २२]] रोजी जपानी सैन्याने उत्तर फ्रेंच इंडो-चायना वर चाल केली.
==== उत्तर आफ्रिकेचे रणांगण ====
[[फ्रेंच आरमार|फ्रेंच आरमाराने]] नांगी टाकल्यावर भूमध्य समुद्रातील वर्चस्वासाठी [[रॉयल नेव्ही]] व [[इटलीचे आरमार|इटालियन आरमारात]] चढाओढ सुरू झाली. रॉयल नेव्हीने आपल्या [[जिब्राल्टर]], [[माल्टा]] व [[इजिप्त]]च्या [[अलेक्झांड्रिया, इजिप्त]] बंदरातील तळांवरून कारवाया सुरू ठेवल्या. ऑगस्टमध्ये इटालियन सैन्याने [[ब्रिटिश सोमालीलॅंड]] जिंकले व पुढील महिन्यात [[लिबिया]]मधून इजिप्तमधील ब्रिटिश सैन्यावर हल्ला केला. इटलीचा बेत होता [[सुएझ कालवा]] जिंकायचा. असे झाल्यावर [[भारत]] व इंग्लंडमधील नौकानयन बंद पडले असता व इंग्लंडला मिळणारी रसद व पैसा कमी होऊन युद्धातील जोर कमी झाला असता. या हल्ल्याला ब्रिटिश, [[ऑस्ट्रेलिया|ऑस्ट्रेलियन]] व भारतीय फौजांनी [[ऑपरेशन कंपास]] या मोहीमेत प्रत्युत्तर दिले व कालवा ब्रिटिश हातातच ठेवला. जर्मनीने आपली [[आफ्रिका कॉर्प्स]] नावाने नंतर ख्यातनाम झालेली रणगाड्यांची सेना [[जनरल इर्विन रोमेल]]च्या नेतृत्वाखाली लिब्यात उतरवली.
=== युद्ध जगभर पसरले - इ.स. १९४१ ===
==== युरोपीय रणांगण ====
'''लेंड लीझ'''
[[फ्रान्स]]मध्ये प्रयत्नांची शर्थ करताना [[युनायटेड किंग्डम]]चे लश्करी बळ रोडावले होते. [[भारत]] व इतर वसाहतींतून अमाप संपत्ती ओढूनसुद्धा राष्ट्र आता भिकेला लागण्याची चिह्ने होती. अशा परिस्थितीत [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष]] [[फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट]]ने [[अमेरिकन कॉंग्रेस]]ला पटवून दिले की [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] जर ब्रिटिश साम्राज्याला मदत नाही केली तर युद्ध अमेरिकेच्या दाराशी येण्यास वेळ लागणार नाही. कॉॅंग्रेसने युद्धात उतरण्यास नकार दिला परंतु युनायटेड किंग्डम व ३७ इतर दोस्त राष्ट्रांना ५,००,००,००,००० (पाच अब्ज) अमेरिकन डॉलरचे युद्धसाहित्य व इतर रसद पुरवण्याचे मान्य केले. यातील ३,४०,००,००,००० डॉलर हे युनायटेड किंग्डमसाठी राखीव होते. अमेरिकन कॉॅंग्रेसचा हा ठराव [[लेंड लीझ]] नावाने ओळखण्यात येतो. कॅनडाने देखिल ४,७०,००,००,००० (चार अब्ज सत्तर कोटी) अमेरिकन डॉलरचे साहित्य युनायटेड किंग्डमला पाठवले.
'''जर्मनीचे ग्रीसवर, क्रीटवर व युगोस्लाव्हियावर आक्रमण'''
[[मार्च २८]]ला [[रॉयल नेव्ही]]ने [[इटालियन आरमार|इटालियन आरमाराशी]] [[भूमध्य समुद्र|भूमध्य समुद्रात]] [[केप माटापान]]जवळ झुंज घेतली. जवळजवळ एकतर्फी झालेल्या या लढाईत इटालियन आरमाराने तीन [[विनाशिका]] व पाच [[क्रुझर]] गमावल्या. रॉयल नेव्हीची दोन विमाने खर्ची पडली. पांगळ्या झालेल्या इटालियन आरमाराची ग्रीसमध्ये समुद्रमार्गे सैनिक पोचवण्याची कुवत कमी झाली. [[एप्रिल ६]], [[इ.स. १९४१|१९४१]] रोजी [[जर्मनी]], [[इटली]], [[हंगेरी]] व [[बल्गेरिया]]च्या सैन्यांनी [[युगोस्लाव्हिया]]वर चढाई केली. नाममात्र प्रतिकार मोडून काढत हे आक्रमक १० दिवसांत राजधानीपर्यंत पोचले व शरण आलेल्या युगोस्लाव्हियात त्यांनी अक्ष-धार्जिणे सरकार बसवले. जरी युगोस्लाव्ह सैन्याने लढा दिला नसला तरी तेथील नागरिकांनी दोन भूमिगत सशस्त्र चळवळी उभारल्या. या दोन्हींनी अक्ष राष्ट्रांबरोबर एकमेकांवरही हल्ले सुरू ठेवले. याच दिवशी (एप्रिल ६) जर्मनीने बल्गेरियातून [[ग्रीस]]वर हल्ला केला. इटलीला प्रखर लढा देणाऱ्या ग्रीक सैन्याची कुवत जर्मनीच्या अफाट सैन्यापुढे कमी पडली व त्यांनी माघार घेतली. [[एप्रिल २७]]ला [[अथेन्स]]चा पाडाव होण्यापूर्वी [[युनायटेड किंग्डम]]ने ५०,००० ग्रीक सैनिकांना उचलले. जरी ग्रीस पडले असले तरी जर्मनीचे सैन्य बरेच दक्षिणेला आले होते. परत आपल्या आघाडीवर जाण्यात त्यांचे जवळजवळ ६ आठवडे खर्ची पडले. याची जर्मनीला पुढे मोठी किंमत मोजावी लागणार होती.
[[मे २०]], [[इ.स. १९४१|१९४१]] रोजी जर्मनीने आपल्या [[७वी फ्लायगर डिव्हिजन]] व [[५ माउंटन डिव्हिजन, जर्मनी|५ माउंटन डिव्हिजन]] या युद्धकुशल तुकड्या [[क्रीट]]मध्ये उतरवल्या. ग्रीसमधून पराभूत होऊन आलेल्या ११,००० ग्रीक सैनिकांनी व २८,००० स्थानिक अर्धसैनिक दलांनी त्यांचा प्रतिकार केला. बेटावरील तीन विमानतळांवर लक्ष केंद्रित केलेल्या जर्मन सैन्याचे पहिल्या दिवशी अतोनात नुकसान झाले पण [[मालेमे विमानतळ]] काबीज करण्यात त्यांना यश मिळाले. त्यानंतर त्यांनी विमानाद्वारे अधिक कुमक मागवली व लवकरच ग्रीक सैन्याचा बीमोड केला. जरी जर्मनीने ही लढाई जिंकली असली तरी ग्रीक सैन्याने हवाईहल्ल्यांविरुद्ध दाखवलेल्या शौर्यामुळे हिटलरने हवाई हल्ले करणे बंद केले.
'''जर्मनीचे सोव्हिएत संघावर आक्रमण'''
[[चित्र:Eastern Front 1941-06 to 1941-12.png|thumb|left|200px|[[ऑपरेशन बार्बारोसा]] - जर्मनीची सोव्हिएत संघावर चाल - जून ते डिसेंबर १९४१.]]
जर्मनी व सोव्हिएत संघाने [[ऑगस्ट महिना|ऑगस्ट]] [[इ.स. १९३९|१९३९मध्ये]] [[मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करार]] केला व त्यानंतर एकमेकांना युद्धात सहकार्य केले. तेव्हापासून १९४१ च्या मध्यापर्यंत सोव्हिएत संघाने जर्मनीला युद्धसाहित्य, रसद, इ. साहाय्य केले. [[जून २२]], [[इ.स. १९४१|१९४१ला]] जर्मनी सोव्हिएत संघावर उलटला. या दिवशी [[ऑपरेशन बार्बारोसा]] ही आधुनिक इतिहासातील मनुष्यबळाच्या बाबतीत सगळ्यात मोठी मोहीम सुरू झाली. जर्मनीने तीन सैन्यसमूह, अंदाजे ४०,००,००० सैनिक सोव्हिएत संघात घुसवले. [[लाल सैन्य|लाल सैन्याला]] या व्यूहात्मक धक्क्यातून सावरायची संधी न देता ही टोळधाड रशियात विद्युतवेगाने शिरली. रशियन सैन्याच्या तुकड्यांना वेढा घालायचा व त्याचा घेरा आवळत आवळत शत्रूला नामशेष करायचे हा जर्मन सैन्याचा या लढायांमधील खाक्या होता. लाल सैन्याचे संपूर्ण पश्चिम सैन्य याप्रकारे नेस्तनाबूद झाले. अक्ष राष्ट्रांचे लक्ष विचलित करायला सोव्हिएत संघाने [[जून २५]]ला [[फिनलंड]]वर परत हल्ला केला व दुसरी आघाडी उघडली. असे असूनसुद्धा जर्मनीला समोरासमोर टक्कर देता येत नाही हे पाहून सोव्हिएत सैन्याने दग्धभू(स्कॉर्च्ड अर्थ) व्यूह अंगिकारला. जर्मन सैन्य जेथे चढाई करणे अपेक्षित होते त्या भागातील कारखाने व इतर व्यवसाय होते तसे मोडले व भराभर [[युरल पर्वत|युरल पर्वतांच्या]] पलीकडे नेउन जशीच्या तशी परत उभे केले. शेतातील उभी पिके जाळली, अन्नभांडार नष्ट केले व पूर्वेकडे माघार घेतली. [[नोव्हेंबर]] [[इ.स. १९४१|१९४१ च्या]] सुमारास जर्मन सेना [[लेनिनग्राड]], [[मॉस्को]] व [[रोस्तोव्ह]]च्या वेशीवर येऊन ठेपली. आता अतिकठीण असा रशियन हिवाळा सुरू झाला व पाच महिने अव्याहत चाललेली जर्मन आगेकूच ठप्प झाली. जर्मन सेनाधिकाऱ्यांचा अंदाज होता की रशियातील थंडी सुरू व्हायच्या आतच जर्मन [[ब्लिट्झक्रीग]]पुढे रशिया गुडघे टेकेल व हिवाळ्यात युद्ध करायची गरजच उरणार नाही. [[ग्रीस]]मध्ये घालवलेले ६ आठवडे आता त्यांच्या अंगाशी येणार होते. जर्मन सेनेला स्थानिक रसद मिळणे दुरापास्तच होते. त्यांना [[पोलंड]] व जर्मनीतून युद्धसाहित्य, यंत्रसामग्री व अन्न-धान्यदेखील मागवावे लागत होते. कडाक्याच्या थंडीत हे सगळे आघाडीवर पोचायला अनेक आठवडे लागत होते व जर्मन सैन्याची कुचंबणा व काही ठिकाणी तर उपासमारदेखील होऊ लागली.
इकडे या थंडीची सवय असलेल्या लाल सैन्याने आपली लश्करभरती चालूच ठेवली होती. जर्मन सैन्य मॉस्कोपासून हाकेच्या अंतरावर आले असता सोव्हिएत सैन्याने प्रतिहल्ले सुरू केले. आपली राजधानीच इरेला पडलेली पाहून त्यांनी केलेल्या या कडव्या हल्ल्यांनी आधीच अगतिक झालेले जर्मन सैन्य मागे हटले. सोव्हिएत रेटा इतका जबरदस्त होता की अक्ष सैन्याने काही दिवसातच १५०-२५० कि.मी. पीछेहाट केली. दुसऱ्या महायुद्धातील अक्ष राष्ट्रांची ही पहिली माघार होय.
'''अटलांटिकचे युद्ध'''
[[मे ९]], [[इ.स. १९४१|१९४१]] रोजी रॉयल नेव्हीची [[विनाशिका]] [[एच.एम.एस. बुलडॉग]]ने एक जर्मन [[यू-बोट]] पकडली व त्यातून संपूर्णावस्थेत असलेले [[एनिग्मा यंत्र]] जप्त केले. जर्मनीचे कूटसंदेश समजण्यासाठी हे यंत्र अतिमहत्त्वाचे होते. [[मे २४]] रोजी जर्मन [[युद्धनौका बिस्मार्क]] युद्धात उतरली. [[डेन्मार्कच्या अखातातील लढाई]]त बिस्मार्कने रॉयल नेव्हीचा मानदंड असलेली [[बॅटलक्रुझर]] [[एच.एम.एस. हूड]]ला जलसमाधी दिली. चिडलेल्या रॉयल नेव्हीने बिस्मार्कचा शोध घेण्यासाठी युद्धनौकांचा तांडा सोडला. तीन दिवस सतत चाललेल्या या शोधाच्या अंती बिस्मार्क सापडली. हा लपाछपीचा खेळ २,७०० कि.मी. चालला. यात ब्रिटिश आरमाराच्या आठ युद्धनौका, दोन विमानवाहू नौका, अकरा क्रुझर, एकवीस विनाशिका व सहा पाणबुड्यांनी भाग घेतला होता. [[एच.एम.एस. आर्क रॉयल]] या विमानवाहू नौकेवरील विमानांनी बिस्मार्कवर [[टॉरपेडो]]ने हल्ला केला. हल्ल्याने नुकसान फारसे झाले नाही पण बिस्मार्कचे सुकाणू अडकून बसले. दिशाहीन झालेल्या बिस्मार्कला मग इतर युद्धनौकांनी गाठले व बुडवले.
==== आशिया व प्रशांत महासागरातील रणांगण ====
'''अमेरिकेचे युद्धात पदार्पण'''
[[ऑपरेशन बार्बारोसा|हिटलरच्या सोव्हिएत संघावरील आक्रमणाची]] [[जपान]]ला पूर्वकल्पना नव्हती. सोव्हिएत संघाला याची कुणकुण होती व एकाचवेळी दोन्हीकडून हल्ला होण्याचे टाळण्यासाठी सोव्हिएत संघाने जपानशी मैत्री करण्याचे ठरवले. [[एप्रिल १३]], [[इ.स. १९४१|१९४१]] रोजी [[सोव्हिएत-जपान तटस्थता करार]] करण्यात आला. यात सोव्हिएत संघाला पूर्वेकडून हल्ला न होण्याचे आश्वासन होते तर जपानला खात्री मिळाली की पश्चिमेकडून त्यांच्यावर हल्ला होणार नाही. जपानला आता आशिया-प्रशांत महासागरामधील युद्धावर लक्ष केंद्रित करायला मोकळीक मिळाली.
[[चित्र:USS California sinking-Pearl Harbor.jpg|thumb|200px|right|जपानी विमानहल्ल्यांमुळे बुडालेली [[यु.एस.एस. कॅलिफोर्निया (बीबी-४४)|यु.एस.एस. कॅलिफोर्निया]]]]
[[इ.स. १९४१|१९४१ च्या]] [[ग्रीष्म|ग्रीष्मात]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]], [[युनायटेड किंग्डम]] व [[नेदरलँड्स]]ने जपानला खनिजतेल विकण्यावर निर्बंध घातले. याने जपानची युद्ध चालू ठेवण्याची कुवत धोक्यात आली. जपानने होत्या त्या रसदीनिशी [[चीन]]मधील आगेकूच चालूच ठेवली. जपानचा बेत होता अमेरिकेवर अचानक धाड टाकून त्यांच्या आरमाराला निकामी करायचे व त्याच वेळी [[डच ईस्ट ईंडीझ]]मध्ये घुसून तेथील तेलसाठे बळकावायचा. त्यानुसार [[डिसेंबर ७]], [[इ.स. १९४१|१९४१]] रोजी जपानी आरमाराने अमेरिकेच्या [[हवाई]] प्रांतातील [[पर्ल हार्बर]] येथील आरमारी तळावर प्रचंड शक्तीनिशी हल्ला केला. या धाडीत अमेरिकेच्या आरमाराचे प्रचंड नुकसान झाले. सहा युद्धनौका बुडाल्या, दोन निकामी झाल्या व इतर अनेक नौकांचा विनाश झाला. या शिवाय नौका-दुरूस्ती केंद्र, रसद साठा व इतर अनेक व्यवसाय विनाश पावले. शेकडो सैनिक व नागरिक मृत्युमुखी पडले. अमेरिकेच्या सुदैवाने जपानी धाडीचे मुख्य लक्ष्य असलेल्या चार विमानवाहू नौका त्या वेळी कवायतींसाठी बाहेर पडलेल्या होत्या त्या वाचल्या व तळावरील इंधनसाठ्यालाही धक्का पोचला नाही. दुसऱ्या दिवशी अमेरिकेने जपानविरुद्ध युद्ध पुकारले. या हल्ल्यामुळे आत्तापर्यंत तटस्थ असलेले अमेरिकन जनमत पूर्णतः बदलले व या हल्ल्याचा वचपा काढण्याची मागणी होऊ लागली.
अमेरिकेने जपानविरुद्ध युद्ध पुकारताच [[जर्मनी]]ने [[डिसेंबर ११]]ला अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले. [[ॲडॉल्फ हिटलर]]चा अंदाज होता की याने जर्मनीला जपानची सहानुभूती मिळेल व जपानकडून जर्मनीच्या सोव्हिएत संघावरील आक्रमणाला पाठिंबा मिळेल. परंतु जपान आपल्या [[सोव्हिएत-जपान तटस्थता करार|सोव्हिएत संघाला दिलेल्या शब्दाला]] जागले व त्यांच्याविरुद्ध युद्धात भाग नाही घेतला. उलट, जर्मनीच्या या कृतीमुळे अमेरिकेतील [[युरोप]]मधल्या युद्धात भाग घेण्याविरुद्धचा उरलासुरला विरोधदेखील मावळला व युद्ध आता खरोखरचे जागतिक युद्ध झाले.
'''जपानची आगेकूच'''
त्याचवेळी [[डिसेंबर ८]] रोजी (म्हणजे अमेरिकेतील डिसेंबर ७लाच) जपानने [[हॉंग कॉंग]]वर हल्ला केला व त्यानंतर लगेचच [[मलाया]], [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]], [[बॉर्नियो]] व [[म्यानमार|बर्मा]]वरही हल्ला केला. येथे त्यांना [[भारत|भारतीय]], ब्रिटिश, [[ऑस्ट्रेलिया|ऑस्ट्रेलियन]], [[कॅनडा|केनेडीयन]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] व [[न्यू झीलंड]]च्या सैन्याने कडवा प्रतिकार केला परंतु हे सगळे प्रदेश जपानने काही महिन्यातच काबीज केले. [[सिंगापूर]] बळकावताना जपानने हजारो ब्रिटिश व भारतीय सैनिकांना युद्धबंदी बनवले.
चीनने अखेर जपानविरुद्ध अधिकृतरीत्या युद्ध पुकारले. जपानने [[प्रशांत महासागर|प्रशांत महासागरातील]] रॉयल नेव्हीच्या तांड्यावर हल्ला चढवून [[एच.एम.एस. प्रिन्स ऑफ वेल्स]], [[एच.एम.एस. रिपल्स]] या युद्धनौका व त्यासोबत ८४० खलाश्यांना यमसदनी धाडले. याचा युनायटेड किंग्डमला मोठाच धक्का बसला.
== पर्ल हार्बरवरील हल्ला ==
[[७ डिसेंबर]], [[इ.स. १९४१]] रोजी [[जपान|जपानाने]] अमेरिकेच्या [[पर्ल हार्बर]], [[हवाई]] येथील नाविक तळावर [[पर्ल हार्बरवरील हल्ला|आकस्मिक हल्ला]] चढवला. अमेरिकेच्या पॅसिफिक नौदलाने जपानाच्या आग्नेय आशियातील साम्राज्यविस्तारासाठी ब्रिटन, नेदरलँड्स् आणि अमेरिकेच्या ताब्यातील प्रांतांविरुद्ध आखण्यात आलेल्या लष्करी कारवायांत अडथळा आणू नये, म्हणून [[शाही जपानी नौदल|शाही जपानी नौदलाने]] ७ डिसेंबर, इ.स. १९४१ च्या सकाळी (जपानी प्रमाणवेळेनुसार [[८ डिसेंबर]], [[इ.स. १९४१]]) हा हल्ला केला.
३५३ जपानी लढाऊ विमाने, बॉंब आणि टॉर्पेडो विमाने यांचा वापर करून तळावर हल्ला केला. अमेरिकन नौदलाच्या आठही लढाऊ जहाजांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांपैकी चार जहाजे बुडाली. या आठपैकी सहा जहाजे पुन्हा मिळवून्, दुरुस्त करून त्यांचा वापर पुढे युद्धात करण्यात आला. जपानी नौदलाने तीन क्रूझर, तीन विनाशिका, एक विमानविरोधी प्रशिक्षण नौका आणि एक सुरूंगनौका यांचेही नुकसान केले. अमेरिकेची १८८ विमाने नष्ट झाली, २,४०२ अमेरिकन लोक मृत्युमुखी पडले, १,२८२ अमेरिकन लोक जखमी झाले. वीजकेंद्र, गोदी, इंधन व टॉर्पेडो साठवण्याची गोदामे तसेच, पाणबुडीचे धक्के आणि मुख्यालय (जे हेरखात्याचे केंद्र होते) यांवर हल्ला केला गेला नाही. अमेरिकेच्या तुलनेत जपानाचे कमी नुकसान झाले: २९ विमाने आणि ५ लहान पाणबुड्या नष्ट झाल्या, ६५ सैनिक कामी आले वा जखमी झाले व केवळ् एक जपानी सैनिक पकडला गेला.
ह्या अनपेक्षित हल्ल्याने अमेरिकन जनतेला प्रचंड धक्का बसला व त्याने अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धात उतरण्यास भाग पाडले. [[८ डिसेंबर]], [[इ.स. १९४१]]<nowiki/>रोजी अमेरिकेने अधिकृतरीत्या जपानाविरुद्ध युद्ध पुकारले व ती ब्रिटनाच्या बाजूने युद्धात उतरली. यापुढील अमेरिकन कारवायांमुळे [[जर्मनी]] व [[इटली]] यांनी [[११ डिसेंबर]], [[इ.स. १९४१]] रोजी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले. त्याला अमेरिकेने तसेच प्रत्युत्तर दिले.
या आकस्मिक जपानी हल्ल्यामागे बराच पूर्वेतिहास होता, परंतु, सामोपचाराने बोलणी चालू असताना, कुठलीली पूर्वसूचना न देता झालेल्या ह्या हल्ल्यामुळे तत्कालीन अमेरिकन साष्ट्रपती [[फ्रॅंकलिन डी. रूझवेल्ट]] यांनी ७ डिसेंबर, १९४१ या दिवसाबद्दल 'अ डेट विच विल लिव्ह इन इन्फेमी' (बदनाम, असंतोषजनक दिवस) असे उद्गार काढले आहेत.
==== आफ्रिकेतील रणांगण ====
'''उत्तर आफ्रिका व मध्यपूर्व'''
उत्तर आफ्रिकेत उतरलेल्या [[एर्व्हिन रोमेल|फील्ड मार्शल रोमेल]]च्या सैन्याने पूर्वेकडे आगेकूच चालू ठेवली व [[टोब्रुकचा वेढा|टोब्रुक या बंदराला वेढा]] घातला. [[टोब्रुक]] सोडवायचे दोस्त राष्ट्रांचे दोन प्रयत्न निष्फळ झाले शेवटी [[ऑपरेशन क्रुसेडर]] या मोहीमेंतर्गत मोठ्या सैन्यानिशी हल्ल्याला उत्तर दिल्यावर रोमेलने टोब्रुकचा वेढा उठवला वा इतरत्र प्रयाण केले. [[एप्रिल महिना|एप्रिल]]-[[मे]] [[इ.स. १९४१|१९४१मध्ये]] [[युनायटेड किंग्डम]]ने [[इराक]]वर हल्ला करून इराक परत जिंकून घेतले. [[जून]]मध्ये दोस्त सैन्याने [[सीरिया]] व [[लेबेनॉन]] जिंकले. तटस्थ राहिलेल्या [[इराण]]वर सोव्हिएत संघाने व ब्रिटनने हल्ला केला व तेथील तेलसाठा बळकावला. इराणमधील तेलवाहिन्यांतून सोव्हिएत संघाला खनिज तेलाचा मुबलक पुरवठा सुरू झाला.
=== तिढा - इ.स. १९४२ ===
==== युरोपीय रणांगण ====
'''मध्य व पश्चिम युरोप'''
[[मे]] [[इ.स. १९४२|१९४२मध्ये]] चेकोस्लोव्हेकियातील भूमिगत सशस्त्र चळवळीच्या सद्स्यांनी '[[शेवटचा उपाय|शेवटच्या उपायाचा]]' योजक [[राइनहार्ड हेड्रिख]] याचा खून केला. याचा वचपा काढण्यासाठी हिटलरने [[चेकोस्लोव्हेकिया]]मधील [[लिडाईस]] हे गाव बेचिराख केले. [[ऑगस्ट महिना|ऑगस्ट]]मध्ये [[कॅनेडा|केनेडीयन]] सैनिकांनी [[ऑपरेशन ज्युबिली]] नावाखाली [[फ्रान्स]]च्या [[दियेपे]] गावाजवळ धाड घातली. ही मोहीम सपशेल फसली व अनेक सैनिक मृत्युमुखी पडले वा युद्धबंदी झाले पण यातून दोस्त सेनापतींनी धडे घेतले व [[ऑपरेशन टॉर्च]] व [[ऑपरेशन ओव्हरलॉर्ड]]च्यावेळी ते गिरवले.
'''शिशिरामधील व वसंतातील सोव्हिएत हल्ले'''
[[उत्तर युरोप]]मध्ये [[लाल सैन्य|लाल सैन्याने]] [[जानेवारी ९]] ते [[फेब्रुवारी ६]]च्या दरम्यान [[टोरोपेट्स-खोल्म मोहीम]] उघडुन [[ॲंड्रियापोल]] व [[देम्यान्स्क]]जवळ जर्मन तुकड्यांना हरवले. याशिवाय [[खोल्म]], [[वेलिझ]] व [[वेलिकी लुकी]]च्या आसपास जर्मन सैन्याला थोपवण्यात त्यांना यश मिळाले. दक्षिणेत [[मे]] महिन्यात सोव्हिएत सैन्याने [[जर्मनीचे सहावे सैन्य|जर्मनीच्या सहाव्या सैन्याविरुद्ध]] आघाडी उघडली. [[खार्कोव्ह]]जवळ १७ दिवस चाललेल्या लढाईत २,००,०००पेक्षा जास्त लाल सैनिक मृत्यू पावले.
'''ग्रीष्मातील अक्ष हल्ले'''
[[जून २८]]ला [[अक्ष राष्ट्रे|अक्ष राष्ट्रांनी]] [[ऑपरेशन ब्लू]] ही मोहीम सुरू केली. जर्मन सैन्य आग्नेयेला [[डॉन नदी]] पासुन [[व्होल्गा नदी]]पर्यंत [[कॉकेसस पर्वत|कॉकेसस पर्वतांच्या]] दिशेने कूच करू लागली. [[जर्मन सैन्यसमूह बी|सैन्यसमूह बी]] [[स्टालिनग्राड]] शहर जिंकायच्या अपेक्षेने निघाला. स्टालिनग्राड जिंकून जर्मन सैन्याची डावी आघाडी सुरक्षित होताच [[जर्मन सैन्यसमूह ए|सैन्यसमूह ए]] दक्षिणेतील तेलसाठे जिंकून घेणार होता. ग्रीष्म संपता झालेल्या कॉकेससच्या लढाईत जर्मनीने हे तेलसाठे जिंकून घेतले.
'''स्टालिनग्राड'''
<br />''मुख्य पान: [[स्टालिनग्राडचा वेढा]]''
[[चित्र:स्टालिनग्राड सैनिक.jpg|thumb|200px|right|स्टालिनग्राडच्या भग्नावशेषातून लढणारे सोव्हिएत सैनिक]]
जर्मन सैन्यसमूह बी [[ऑगस्ट २३]], [[इ.स. १९४२|१९४२]] रोजी [[स्टालिनग्राड]]च्या उत्तरेला [[व्होल्गा नदी]]च्या किनारी येऊन पोचला. यासुमारास [[लुफ्तवाफे]]ने केलेल्या बॉम्बफेकीत गावाच्या मध्यावर असलेल्या लाकडी इमारती व कारखाने उद्ध्वस्त झाले. महिन्याभरात उरलेसुरले उद्योग-धंदेही नष्ट झाले व शहराच्या पिछाडीस असलेले पूल व रस्तेसुद्धा जर्मन तोफखान्याच्या पल्ल्यात आले. आता स्टालिनग्राडला रसद/कुमक मिळणेही मुश्किल झाले. जर्मन सैन्याने आता शहरात धाडी घालणे सुरू केले. सोव्हिएत सैनिकांनी व स्टालिनग्राडच्या नागरिकांनी त्यांचा चौकाचौकातून व घराघरातून सामना केला. अत्यंत भयानक अश्या हातोहात लढाया रोजच व्हायला लागल्या. हळूहळू रशियन हिवाळा जर्मन सैन्यालाही गारठू लागला पण लढाईची तीव्रता तितकीच राहिली. दमछाक व उपासमारीने दोन्हीकडील सैन्याला पछाडले. स्टालिनग्राडची स्थिती तर अगदीच केविलवाणी होती पण तरीही तेथील नागरिक जिद्दीने मुकाबला करीत राहिले. आता [[ॲडॉल्फ हिटलर]]ही ईरेला पेटला. काही केल्या स्टालिनग्राड जिंकायचेच असे हुकुम त्याने सोडले. जर्मन सेनापतींनी व्यूहात्मक माघार घेउन हिवाळ्यानंतर परत हल्ला करायचे सुचवले पण हिटलरने ते धुडकावून लावले. आता स्टालिनग्राडच्या लढाईत हिटलर [[बर्लिन]]मधून स्वतः व्यूह रचू लागला. [[जनरल फोन पॉलस]]ने वैतागून [[नोव्हेंबर]]मध्ये शहरावर निर्वाणीचा हल्ला चढवला [[जर्मनीचे सहावे सैन्य]] स्टालिनग्राडमध्ये घुसले. त्यांनी शहराचा ९०% भाग काबीज केला. सोव्हिएत सैन्याने स्टालिनग्राडच्या बाहेर सैन्य गोळा करण्यास सुरुवात केलेली होती. जर्मन सैन्याचा मोठा भाग शहरात होता व तेथील हातोहात लढायां गुंतलेला होता. परिणामी त्यांच्या बाजू दुबळ्या पडल्या. ही संधी साधून सोव्हिएत सैन्याने [[ऑपरेशन युरेनस]] ही मोहीम सुरू केली व [[नोव्हेंबर १९]] रोजी जर्मन सैन्याच्या दोन्ही बाजूने एल्गार केला. हा हल्ला परिणामकारक ठरला व जर्मन सैन्याचा प्रतिकार खचला. दोन्हीकडून आलेले सोव्हिएत सैन्य स्टालिनग्राडच्या नैर्ऋत्येला [[कलाच]] शहराजवळ एकत्र झाले. परिणामी स्टालिनग्राडमध्ये घुसलेले सहावे जर्मन सैन्य आता चारही बाजूंनी वेढले गेले.
[[चित्र:Battle of Stalingrad.png|thumb|200px|left|स्टालिनग्राडची लढाई]]
अडकलेल्या जर्मन सैन्याने हिटलरकडे वेढा फोडून बाहेर पडण्याची (त्यायोगे स्टालिनग्राड परत सोव्हिएत सैन्याला देण्याची) परवानगी मागितली पण ती नाकारली गेली. हिटलरने सहाव्या सैन्याला स्टालिनग्राडमध्येच थांबायचा हुकुम सोडला व बाहेरून सैन्य पाठवून वेढा फोडण्याचे आश्वासन दिले. त्यादरम्यान लुफ्तवाफेद्वारा रसद पुरवण्याचीही ग्वाही दिली. पण लुफ्तवाफेकडून होणारी मदत ही गरजेच्या एक षष्ठांशही नव्हती व लवकरच जर्मन सैन्याची गत महिन्याभरापूर्वीच्या स्टालिनग्राडच्या नागरिकांसारखीच झाली. [[लाल सैन्य|लाल सैन्याला]] हिटलरच्या व्यूहाचा अंदाज होताच. त्यांनी [[मॉस्को]]जवळ [[ऑपरेशन मार्स]] सुरू केले व [[जर्मनीचा सैन्यसमूह मध्य|मध्य सैन्यसमूहाची]] लांडगेतोड करण्यास सुरुवात केली. परिणामी जर्मनीला तेथून स्टालिनग्राडच्या मदतीला कुमक पाठवणे अशक्य झाले. मॉस्कोकडून कुमक येत नसल्याचे पाहून [[जर्मनीचा सैन्यसमूह दक्षिण|दक्षिण सैन्यसमूहाच्या]] सेनापती [[फोन मॅनस्टीनने]] [[डिसेंबर]]मध्ये आपल्या सैन्यातून काही तुकड्या स्टालिनग्राडच्या मदतीला पाठवल्या पण स्टालिनग्राडपासून ५० कि.मी. अंतरावरील लढाईत त्यांचा पराभव झाला व त्यांनी माघार घेतली. स्टालिनग्राडमधील सहाव्या सैन्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती.
हिटलरला अजूनही स्टालिनग्राडमध्ये पराभव मान्य नव्हता. जानेवारीत त्याने जनरल पॉलसला [[फील्ड मार्शल|फील्डमार्शल]]पदी पदोन्नती दिली. जर्मनीच्या इतिहासात एकाही फील्डमार्शलने शत्रूसमोर शरणागती पत्करली नव्हती तसेच एकही फील्डमार्शल शत्रूच्या हाती जिवंत लागलेला नव्हता. फोन पॉलसच्या पदोन्नतीतून हिटलर जणू काही फोन पॉलस व सहाव्या सैन्याला संदेशच देत होता की त्यांनी शरणागती पत्करणे हिटलरला मंजूर नव्हते. अपेक्षित होते ते मरेपर्यंत लढणे व हरल्यास मरणे. परंतु फोन पॉलसला हे पटले नाही. आपल्या सैन्याची दयनीय अवस्था पाहून त्याने [[फेब्रुवारी २]] रोजी सोव्हिएत सैन्यासमोर शरणागती पत्करली. असलेल्या सैनिकांपैकी २२ जनरलांसह फक्त ९१,००० सैनिकांना जिवंतपणी युद्धबंदी केले गेले. यांपैकीसुद्धा केवळ ५,००० युद्धाच्या अंतापर्यंत जिवंत राहिले.
अतिशय दारुण अशा या लढाईत दोन्ही पक्षांचे अपरिमित नुकसान झाले. दोन्हीकडचे मिळून २०,००,००० व्यक्ती मरण पावल्या. पैकी अक्ष राष्ट्रांचे ८,५०,००० सैनिक व उरलेले सोव्हिएत सैनिक व नागरिक होते. तोपर्यंतच्या जगाच्या इतिहासातील मृतांच्या आकड्याच्या दृष्टीने ही सगळ्या मोठी लढाई ठरली.
==== प्रशांत महासागरातील रणांगण ====
'''नैर्ऋत्य व मध्य प्रशांत महासागर'''
[[जपान]]विरुद्ध युद्धाची तयारी करीत असताना [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष]] [[फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट]]ने अमेरिकेत राहणाऱ्या जपानी, इटालियन व जर्मन वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात धाडण्याचा हुकुम सोडला. युद्ध संपेपर्यंत हे लोक हलाखीच्या अवस्थेत तुरुंगसदृश जागेत राहिले. त्यादरम्यान त्यांची संपत्ती सरकार व इतर नागरिकांनी बळकावली.
[[एप्रिल महिना|एप्रिल]] [[इ.स. १९४२|१९४२मध्ये]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] जपानवर पहिला हल्ला केला. [[टोक्यो]]वरील बॉम्बफेकीने नुकसान जास्त झाले नसले तरी अमेरिकन जनतेच्या अंगावर मूठभर मांस चढले व जपानने आपले काही सैन्य व आरमार स्वतःच्या किनाऱ्याजवळ परत बोलावले. मेमध्ये जपानी आरमाराने [[न्यू गिनी]]तील [[पोर्ट मोरेस्बी]] शहरावर हल्ला केला. दोस्त राष्ट्रांच्या आरमाराने [[कॉरल समुद्राची लढाई|कॉरल समुद्राच्या लढाईत]] जपानला रोखले परंतु अमेरिकेची [[यु.एस.एस. लेक्झिंग्टन]] ही विमानवाहू नौका त्यात बळी पडली. कॉरल समुद्राची ही लढाई विमानवाहू नौकांची आमनेसामने झालेली पहिलीच लढाई होती. पुढच्या महिन्यात दोन्ही आरमारात पुन्हा टक्कर झाली ती [[मिडवेची लढाई|मिडवेच्या लढाईत]]. तोपर्यंत अमेरिकेच्या तंत्रज्ञांनी जपानी कूटसंदेशलेखनपद्धती उकलली होती व त्यामुळे त्यांना जपानी बेतांची पूरेपूर माहिती होती. अमेरिकेच्या बॉम्बफेकी विमानांनी जपानच्या चार विमानवाहू नौका बुडवल्या व जपानी आरमाराचा कणा मोडला. इतिहासकारांच्या मते ही लढाई युद्धातील निर्णायक क्षणांपैकी होती. येथून जपानच्या अनिर्बंध सत्ताप्रसाराला खीळ बसली.
[[चित्र:ग्वादालकॅनाल अमेरिकन सैनिक.jpg|thumb|200px|right|ग्वादालकॅनालमध्ये अमेरिकन सैनिक]]
[[मे]]मध्ये न्यू गिनीवर समुद्रीमार्गाने केलेले आक्रमण फसल्यावर जपानने जुलैमध्ये जमिनीवरून हल्ला केला. पोर्ट मोरेस्बीच्या पश्चिमेस जंगलात जमा होऊन [[कोकोडा पायवाट|कोकोडा पायवाटेवरून]] जपानी सैन्याने हल्ला केला. त्यावेळी पोर्ट मोरेस्बीचा बचाव करण्याची जबाबदारी [[ऑस्ट्रेलियन सैना|ऑस्ट्रेलियन सैन्यावर]] होती. ५,००० सैनिकांनी मिळेल त्या हत्यारांनिशी आपल्यापेक्षा बऱ्याच मोठ्या सैन्याचा यशस्वी प्रतिकार केला व जपानी सैन्याला मागे रेटले. यानंतर दोन्ही सैन्यांनी कुमक मागवली व [[सप्टेंबर]]मधील [[मिल्ने बेची लढाई|मिल्ने बेच्या लढाईनंतरही]] [[जानेवारी]] [[इ.स. १९४३|१९४३पर्यंत]] चकमकी होत राहिल्या पण दोस्त सैन्याने पोर्ट मोरेस्बी शत्रूच्या हाती पडू दिले नाही. जपानी सेनेचा जमिनीवरील युद्धात हा प्रथम पराभव होता.
[[ऑगस्ट ७]]ला [[अमेरिकेचे मरीन सैन्यदल|अमेरिकेचे मरीन सैनिक]] [[ग्वादालकॅनालची लढाई|ग्वादालकॅनालच्या लढाईत]] उतरले. [[ग्वादालकॅनाल]] बेटावर वर्चस्व मिळवण्यासाठी झालेली ही लढाई सहा महिने चालली. यादरम्यान आसपासच्या समुद्रात अनेक आरमारी लढाया झाल्या त्यातील काही म्हणजे [[साव्हो बेटाची लढाई]], [[केप एस्पेरान्सची लढाई]], [[ग्वादालकॅनालची आरमारी लढाई]], [[तासाफरोंगाची लढाई]], इ.
'''चीन-जपान युद्ध'''
पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर जपानने [[चीन]]वर नव्याने हल्ला केला. यावेळी त्यांचा रोख [[चांग्शा]] शहर जिंकण्यावर होता. जपानने १,२०,००० सैनिकांसह केलेल्या [[चांग्शाची लढाई, इ.स. १९४२|हल्ल्याला]] चीनने ३,००,००० सैनिकांनी प्रत्युत्तर दिले. दोन बाजूंनी चीनी सैन्याच्या कचाट्यात सापडलेल्या जपानने तेथून काढता पाय घेतला.
==== आफ्रिकेतील रणांगण ====
'''ईशान्य आफ्रिका'''
[[चित्र:Bundesarchiv Bild 101I-783-0150-28, Nordafrika, Panzer III.jpg|thumb|200px|left|जर्मनीच्या पॅंझर कोरचे रणगाडे आफ्रिकेत]]
[[इ.स. १९४२|१९४२]]च्या सुरुवातीला दोस्त राष्ट्रांना आफ्रिकेतील काही सैन्य पूर्वेच्या आघाडीवर पाठवावे लागले. याच वेळी [[जनरल रोमेल]]ने [[लिब्या]]तील [[बेंगाझी]] शहर काबीज केले. त्यानंतर त्याने [[गझालाची लढाई|गझालाच्या लढाईत]] दोस्त सैन्याला हरवले व [[टोब्रुक]] जिंकून घेत दोस्त सैन्याची वाताहत केली. टोब्रुकला हजारो युद्धबंदी व मोठी रसद मिळवून रोमेलने [[इजिप्त]]वर चढाई केली.
इजिप्तमध्ये [[अल अलामेनची पहिली लढाई]] [[जुलै]] [[इ.स. १९४२|१९४२मध्ये]] झाली. रोमेलने दोस्त सैन्याला मागे रेटत [[अलेक्झांड्रिया, इजिप्त]] व [[सुएझ]]पर्यंत ढकलले पण आता जर्मन सैन्याकडील इंधन व अन्नसाठाही संपत आलेला होता व कोपऱ्यात सापडलेल्या दोस्त सैन्याचा प्रतिकारही तिखट झाला होता. अल अलामेनच्याच जवळ [[अल अलामेनची दुसरी लढाई|दुसरी लढाई]] झाली ती [[ऑक्टोबर २३]] व [[नोव्हेंबर ३]]च्या दरम्यान. [[लेफ्टनंट जनरल]] [[बर्नार्ड मॉॅंटगोमरी]]च्या नेतृत्वाखाली [[ब्रिटनचे आठवे सैन्य|ब्रिटिश आठव्या सैन्याने]] रोमेलला माघार घेण्यास भाग पाडले. रोमेलने आफ्रिका कोरसह [[ट्युनिसिया]]त माघार घेतली
'''वायव्य आफ्रिका'''
दोस्त राष्ट्रांनी [[नोव्हेंबर ८]], [[इ.स. १९४२|१९४२]] रोजी [[ऑपरेशन टॉर्च]] नावाची मोहीम सुरू केली. [[कॅसाब्लांका]], [[ओरान]] व [[अल्जीयर्स]]मधून सैनिक घुसवून उत्तर आफ्रिका जिंकण्याच्या बेताने उतरलेल्या या सैन्याला काही दिवसांनी [[बोने]] येथे उतरलेल्या सैनिकांची साथ मिळाली. हा सगळा जथा ट्युनिसियातील रोमेलच्या सैन्यावर चाल करून गेला. रस्त्यात [[विची फ्रान्स]]च्या सैन्याने नाममात्र प्रतिकार केला पण शत्रूची संख्या व कुवत पाहून लगेचच हत्यारे खाली ठेवली. यामुळे चिडलेल्या [[ॲडॉल्फ हिटलर]]ने वीचि फ्रान्सवर हल्ला करून तेथील नाममात्र सरकारसुद्धा पदच्युत केले व लष्करी कायदा लावला. आता ट्यूनीशियातील जर्मन व इटालियन सैन्य [[अल्जीरिया]] व [[लीबिया]]कडून चाल करून येणाऱ्या दोस्त सैन्याच्या कचाट्यात सापडले. [[जनरल रोमेल|रोमेलने]] ही कोंडी फोडण्यासाठी [[कॅसरीन पासची लढाई|कॅसरीन पासच्या लढाईत]] अमेरिकन सैन्याला धूळ चारली व अक्ष सैन्याचा एक भाग सोडवला. पण उरलेल्या अक्ष सैन्याने लवकरच पराभव पत्करला.
=== बदलते वारे - इ.स. १९४३ ===
==== युरोपीय रणांगण ====
'''सोव्हिएत कारवाया'''
[[चित्र:सोव्हिएत सैनिक ड्नाइपर.jpg|thumb|200px|right|सोव्हिएत सैनिक ड्नाइपर नदी ओलांडताना]]
[[स्टालिनग्राडचा वेढा|स्टालिनग्राडच्या विजयानंतर]] [[लाल सैन्य|लाल सैन्याने]] जर्मन सैन्याचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. मुख्यत्वे [[डॉन नदी]]च्या आसपासच्या या कारवायात सोव्हिएत सैन्याला सुरुवातीस यश मिळाले पण लवकरच जर्मनीने नव्या दमाने त्यांचा प्रतिकार केला व एकामागोमाग लढाया जिंकल्या. [[खार्कोव्ह]] शहर परत जर्मनीच्या हातात गेले.
सोव्हिएत सैन्याने वर्षअखेर [[खार्कोव्हची चौथी लढाई|खार्कोव्ह परत मिळवले]]. सोवयेत सैन्याची चढती कमान पाहून [[ॲडॉल्फ हिटलर]]ने आपल्या सैन्याला [[ड्नाइपर नदी]]पर्यंत माघार घेण्याची परवानगी दिली. [[सप्टेंबर]]पर्यंत ड्नाइपरच्या तीरावर बचावफळी तयार करण्यात आली पण लवकरच सोव्हिएत सैन्याने तेथून जवळच ड्नाइपर ओलांडली व एकामागोमाग शहरे काबीज करण्यास सुरुवात केली. [[झापोरोझ्ये]] व [[ड्नेप्रोपेट्रोव्ह्स्क]] नंतर लाल सैन्याने [[युक्रेन]]ची राजधानी [[क्यीव्ह]]कडे मोर्चा वळवला. [[नोव्हेंबर]]मध्ये क्यीव्हच्या दोन्ही बाजूंनी हल्ला करीत सोव्हिएत सैन्य शहरात दाखल झाले. [[डिसेंबर २४]]ला [[कोरोस्टेन]] जिंकून घेउन तेथून रेल्वेमार्गाच्या बाजूने चाल करीत सोव्हिएत व युक्रेनियन सैन्याने [[इ.स. १९३९|१९३९ च्या]] सोव्हिएत-[[पोलंड]] सीमेपर्यंत धडक मारली.
'''जर्मन कारवाया'''
[[इ.स. १९४३|१९४३चा]] [[वसंत]] जर्मन आणि सोव्हिएत सैन्यांनी पुनर्बांधणीत घालवला. तयारी पूर्ण न झाल्यामुळे जर्मनीने आघाडी उघडणे लांबवले. अखेर [[जुलै ४]]च्या सुमारास [[वेह्रमाख्ट]]ने दुसऱ्या महायुद्धातील आपले सगळ्यात मोठे दल जमा केले आणि [[कुर्स्क]] शहरावर चाल केली. याची कल्पना असलेल्या लाल सैन्याने येथे मातीचे कामचलाउ किल्ले उभारून त्याआडून प्रतिकार केला. जर्मनीने रशियन व्यूहरचनेतील पान उचलून कुर्स्कच्या उत्तर व दक्षिणेकडून एकदम चाल केली होती. त्यांचा बेत सोव्हिएत सैन्याच्या पिछाडीचा प्रदेश काबीज करून [[स्टालिनग्राड]]प्रमाणे रशियाच्या ६० डिव्हिजन पकडण्याचा होता. उत्तरेकडून आलेल्या जर्मन सैन्याला फारशी प्रगती करता नाही आली पण दक्षिणेतून त्यांनी बरीच मजल मारली. वेढले जाण्याची शक्यता ओळखून सोव्हिएत सैन्याने आपली राखीव दलेसुद्धा आता युद्धात उतरवली. यावेळी झालेली [[कुर्स्कची लढाई]] ही रणगाड्यांची युद्धातील सगळ्यात मोठी लढाई ठरली. [[प्रोखोरोव्ह्का]] शहराजवळ झालेल्या या लढाईत दोन्ही बाजूंनी होतीनव्हती ती सगळी शक्ती पणाला लावली. जर्मनीचे सैन्य गेली चार वर्षे अव्याहत लढत होते व त्यांच्याकडे राखीव असे सैन्य नव्हतेच. उलटपक्षी रशियाने आपले ताज्या दमाचे राखीव सैन्य रणात उतरवले होते. याची परिणती लवकरच दिसून आली. जर्मन हल्लेखोरांचा धुव्वा उडवत सोव्हिएत सैन्याने त्यांना युद्धाच्या सुरुवातीपेक्षा मागे रेटले.
'''दोस्तांचे इटलीवर आक्रमण'''
[[ऑगस्ट महिना|ऑगस्ट]] [[इ.स. १९४३|१९४३मध्ये]] [[रोमेल]]ने [[कॅथेरीन पासची लढाई|कॅथेरीन पासच्या लढाईत]] दोस्त सैन्याला गुंगारा दिला होता पण [[ट्युनिसिया]]तील उरलेले अक्ष सैन्य फारसा प्रतिकार करू शकले नाही व २,५०,००० सैनिकांनी तेथे आत्मसमर्पण केले. यात इटलीच्या सैन्यदलातील बहुसंख्य सैनिक होते. दरम्यान [[जुलै]]मध्ये दोस्त राष्ट्रांनी [[ऑपरेशन हस्की]] मोहीमेंतर्गत [[सिसिली]]वर चढाई केली व महिन्याभरात बेट जिंकून घेतले. शत्रु दाराशी येऊन ठेपलेला बघताच [[इटली]]तील [[बेनितो मुसोलिनी]]चे सरकार गडगडले. राजा [[व्हिक्टर इम्मॅन्युएल तिसरा, इटली|व्हिक्टर इम्मॅन्युएल तिसऱ्याने]] मुसोलिनीला पदच्युत केले व [[ग्रेट फाशिस्ट काउन्सिल]]च्या संमतीने त्याला अटकही करवली. [[पीयेत्रो बॅदोग्लियो]]च्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने युद्ध चालू ठेवण्याचे जाहीर केले पण एकीकडे दोस्त राष्ट्रांशी गुप्त वाटाघाटी सुरू केल्या. यात ठरल्याप्रमाणे दोस्तांनी [[सप्टेंबर ३]] रोजी इटलीवर चढाई केली. चार-पाच दिवस नाममात्र प्रतिकार करून इटलीने शरणागती पत्करली. राजा व त्याचे कुटुंब बॅदोग्लियोच्या सरकारसह [[रोम]]हून दक्षिणेला पळून गेले. नेतृत्वहीन इटालियन सैन्याने तुरळक लढाया केल्या पण थोड्याच दिवसांत त्यांनीही शस्त्रे खाली ठेवली. हे पाहताच उत्तरेतून जर्मन सैन्य पुढे सरसावले व त्यांनी दोस्त सैन्याला रोमच्या दक्षिणेला [[गुस्ताव रेषा|गुस्ताव रेषेवर]] चार-पाच महिने रोखून धरले. जर्मनीने उत्तरेत [[सालोचे इटालियन समाजवादी प्रजासत्ताक]] या नावाखाली जर्मनधार्जिणे सरकार मुसोलिनीच्या हाती देऊन बसवले. याचवेळी जर्मनीने [[युगोस्लाव्हिया]]त आपले सैनिक [[पाचवी सुजेत्का मोहीम|पाठवून]] तेथील भूमिगत चळवळ चिरडण्याचा प्रयत्न केला.
'''अटलांटिकची लढाई'''
[[जर्मनी]]ने आपल्या [[यु-बोट|यु-बोटींनी]] दोस्त राष्ट्रांच्या आरमाराला गेली चार वर्षे सळो की पळो केलेले होते. आता दोस्तांनी त्यांचे आरमारी व्यूह बदलले व यु-बोटींचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. [[इ.स. १९४३|१९४३मध्ये]] यु-बोटींना नौकांचे दोन तांडे बुडवण्यात यश आले पण शत्रूने अनेक यु-बोटीही बुडवल्या. जर्मनीत नवीन यु-बोटी तयार होणे जवळजवळ थंडावलेच होते. आपली संख्या कमी होत असलेली पाहून यु-बोटींनी खुल्या समुद्रात हल्ले करण्याचे सोडले व किनाराऱ्याच्या जवळ राहून शिकार शोधणे पसंत केले.
यु-बोटींचा धोका कमी होताच दोस्त आरमारांनी [[आर्क्टिक महासागर|आर्क्टिक समुद्रातून]] [[रशिया]]कडे रसद धाडण्यास पुनः सुरुवात केली. यामुळे सोव्हिएत संघाचे पारडे जड होणार असे दिसताच जर्मन आरमाराने आपला मोर्चा तिकडे वळवला. [[नॉर्थ केपची लढाई|नॉर्थ केपच्या लढाईत]] [[रॉयल नेव्ही]]च्या [[एच.एम.एस. ड्युक ऑफ यॉर्क]], [[एच.एम.एस. बेलफास्ट]] व इतर काही विनाशिकांनी मिळून जर्मनीची शेवटची [[बॅटल क्रुझर]] [[शार्नहॉर्स्ट]]ला जलसमाधि दिली.
==== आशिया व प्रशांत महासागरातील रणांगण ====
'''मध्य व नैर्ऋत्य प्रशांत महासागर'''
दोस्त सैन्याने [[जानेवारी २]]ला [[न्यू गिनी]]तील [[बुना, न्यू गिनी|बुना]] शहर जिंकले व [[पोर्ट मोरेस्बी]]वरील जपानी टांगती तलवार दूर केली. [[जानेवारी २२]] पर्यंत पुढे चाल करीत त्यांनी जपानी सैन्याचे पूर्व आणि पश्चिम न्यू गिनीमध्ये ये-जा करण्याचे मार्गही बंद केले. त्यामुळे दोन्हीकडच्या जपानी सैन्यांना हरवणे सोपे झाले.
अमेरिकन सैन्याने [[फेब्रुवारी ९]]ला [[ग्वादालकॅनाल]] मुक्त केले व [[सोलोमन द्वीपसमूह|सोलोमन द्वीपांवर]] चढाई केली व वर्षअखेर तेही जिंकून घेतले.
'''चीन-जपान युद्ध'''
[[चित्र:Changde battle.jpg|thumb|200px|left|चांग्डेची लढाई]]
[[चीन]]च्या [[हुनान]] प्रांतातील [[चांग्डे]] शहरावर [[जपान]]ने [[नोव्हेंबर २]], [[इ.स. १९४३|१९४३]] रोजी १,००,००० सैनिकांसह [[चांग्डेची लढाई|हल्ला]] केला. पुढील काही दिवसांत हे शहर जपान व चीनच्या हाती पडले पण अंती चीनने जपानी आक्रमकांना हुसकावून लावले व बाहेरून मदत मिळेपर्यंत शहर लढवले. [[स्टालिनग्राडचा वेढा|स्टालिनग्राडप्रमाणे]] चाललेल्या या युद्धात दोन्हीकडचे मिळून १,००,०००हून अधिक व्यक्ती मृत्युमुखी पडल्या
'''आग्नेय आशिया'''
चीनमध्ये सम्राट [[च्यांग कै-शेक]]च्या नेतृत्वाखालील [[कॉमिन्टांग सैन्य]] आणि [[साम्यवादी]] [[माओ झेडॉॅंग]]च्या नेतृत्वाखालील चीनी सैन्य जपानी आक्रमणाचा सामना करीत असले तरी दोघांत एकवाक्यता नव्हती व एकमेकांत कुरबुरी सुरूच होत्या. इकडे ब्रिटनने दोन्ही सैन्यांना [[बर्मा रोड]] नावाने ओळखल्या जाणाऱ्या घनदाट जंगल व कठीण पर्वत पार करीत [[आसाम]] पासुन ब्रह्मदेश(आताचे [[म्यानमार]])मार्गे रसद पुरवठा सुरू ठेवला होता. जपानने म्यानमार हस्तगत केल्यावर हा मार्ग बंद पडला. यावर उपाय म्हणून [[रॉयल एअरफोर्स]]ने ईशान्य भारतातील विमानतळांवरून ही मदत सुरू ठेवली होती. जपानी सैन्य ब्रह्मदेशातून हटत नाही ही पाहिल्यावर ब्रिटनने चीनी सैन्याला [[अरुणाचल प्रदेश]]मार्गे भारतात आणले व अमेरिकन जनरल [[जोसेफ स्टिलवेल]]ने त्यांना नवी तालीम व शस्त्रास्त्रे दिली. या चीनी सैन्याच्या पाठबळावर आता ब्रिटनने भारतातून चीनला जाण्यासाठी [[लेडो मार्ग]] बांधण्याचे काम सुरू केले.
=== शिकाऱ्याचीच शिकार? - इ.स. १९४४ ===
==== युरोपीय रणांगण ====
'''शिशिर-वसंतातील सोव्हिएत कारवाया'''
[[लाल सैन्य|लाल सैन्याने]] [[जानेवारी]]त [[लेनिनग्राडचा वेढा]] उठवल्यावर [[जर्मनी]]ने पद्धतशीरपणे माघार घेत तेथून दक्षिणेला बचावफळी उभारली. त्या भागातील तळ्यांचा आधार घेत जर्मनीला ही आघाडी उभारण्यात यश आले पण त्या सुमारास जनरल [[हान्स-व्हॅलेन्टिन ह्युब]]चे [[पहिले पॅन्झर सैन्य]] दोन बाजूंनी चालून आलेल्या सोव्हिएत सैन्याच्या कचाट्यात सापडले. सात आठवड्यांनी त्यांनी आपली सुटका करून घेतली पण बरेचसे जर्मन रणगाडे व तोफा शत्रूच्या हाती पडल्या.
[[वसंत]] ऋतुत जर्मनीने [[युक्रेन]]मधूनही माघार घेतली पण त्यांच्या [[जर्मनीचा दक्षिण सैन्यसमूह|दक्षिण सैन्यसमूहातील]] [[जर्मनीचे सतरावे सैन्य|सतरावे सैन्य]] बचावासाठी तेथे थांबले. वसंतअखेर लाल सैन्याच्या [[लाल सैन्याची तिसरी युक्रेनियन आघाडी|तिसऱ्या युक्रेनियन आघाडीने]] त्यावर हल्ला करून जर्मन सैन्याचा धुव्वा उडवला. रशियन सैन्याने या लढाईत [[काळा समुद्र|काळ्या समुद्रापार]] माघार घेणाऱ्या जर्मन सैन्याचा रस्ताही तोडला व २,५०,००० जर्मन व रोमेनियन सैनिकांना यमसदनी धाडले.
याच सुमारास सोव्हिएत सैन्याने [[रोमेनिया]]तील [[याश|इयासी]] शहरावर चढाई केली. महिनाभर शहर लढवल्यावर जर्मन-रोमेनियन सैन्याने [[टारगुल फ्रुमोसची लढाई|टारगुल फ्रुमोसच्या लढाईनंतर]] हार पत्करली व शहर सोव्हिएत सैन्याच्या हातात आले. यामुळे आता [[सोव्हिएत संघ|सोव्हिएत संघाला]] रोमेनियावर पुढील चाल करणे सोपे झाले. शत्रूची ही चाल पाहून [[ॲडॉल्फ हिटलर]]ने अंदाज बांधला की [[हंगेरी]] पक्ष बदलून सोव्हिएत संघाला सामील होइल. हे टाळण्यासाठी जर्मनीने हंगेरीवर चढाई केली व आपले सैन्य देशभर पसरवले.
उत्तरेत [[फेब्रुवारी महिना|फेब्रुवारी]]त [[फिनलंड]]ने [[स्टालिन]]शी तहाची बोलणी सुरू केली पण स्टालिनने पुढे केलेली तहाची कलमे त्यांना मंजूर नव्हती. [[जून ९]] रोजी सोव्हिएत संघाने [[कारेलियन द्वीपकल्प|कारेलियन द्वीपकल्पावरून]] चौथे आक्रमण केले व तीन महिन्यात फिनलंडला नमवून तह करणे भाग पाडले.
'''इटली व मध्य युरोप'''
[[इटली]]ने शरणागती पत्करल्यावर जर्मन सैन्याने [[इटालियन द्वीपकल्प|इटालियन द्वीपकल्पाचा]] बचाव करण्याचे ठरवले व [[रोम]]च्या दक्षिणेस [[एपेनाइन पर्वत|एपेनाइन पर्वतातून]] [[गुस्ताव रेषा|गुस्ताव रेषेवर]] बचावाची फळी उभारली. अनेक प्रयत्नांनंतरसुद्धा दोस्तांना ही फळी फोडता आली नाही. पर्यायाने त्यांनी त्यास वळसा घालण्याचा प्रयत्न केला. [[ऑपरेशन शिंगल]] नावाखाली केलेल्या या मोहिमेने [[आंझियो]] येथे [[जानेवारी २२]], [[इ.स. १९४४|१९४४]] रोजी समुद्रातून हल्ला केला खरा पण किनाऱ्यावर उतरलेल्या सैन्याला लगेचच जर्मन सैन्याने वेढले व हाही प्रयत्न फसला.
गुस्ताव रेषा पार करण्यासाठी बेचैन झालेल्या दोस्त सैन्याने परत समोरासमोरचे हल्ले सुरू केले. [[इ.स. ५२४|५२४]]मध्ये उभारलेली [[मॉॅंते कॅसिनो]] येथील ख्रिश्चन साधूंची वस्ती [[अमेरिकन वायु सेना|अमेरिकन वायु सेनेने]] [[फेब्रुवारी १५]] रोजी उद्ध्वस्त केली. त्यांचा असा समज झाला होता की या वस्तीत राहून जर्मन सैन्य त्यांच्या तोफखान्याला गुप्त बातम्या पुरवत होते. बेचिराख झालेल्या या वस्तीत जर्म सैनिक [[फेब्रुवारी १७]]ला आले व त्यांनी आता तेथे ठाण मांडले. [[मे १८]] पर्यंत चार वेळा दोस्त सैन्याने येथे हल्ले केले. यात २०,००० जर्मन तर ५४,००० दोस्त सैनिक मृत्युमुखी पडले.
अखेर गुस्ताव रेषेवरची बचावाची जर्मन फळी फुटली व दोस्त सैन्याने उत्तरेकडे आगेकूच सुरू केली. [[जून ४]]ला हे सैनिक रोममध्ये पोचले तर ऑगस्टमध्ये [[फ्लोरेंस]]ला. हेमंत ऋतूच्या सुमारास जर्मन सैन्याने [[टस्कनी]]तील एपेनाइन पर्वतातील [[गॉथिक रेषा|गॉथिक रेषेवर]] पुन्हा जमवाजमव करून त्यांना रोखले
युरोपमधील युद्धाचा एकंदर रागरंग बघून जर्मनीने मध्य युरोपमधून माघार घेतली व हंगेरीत आपल्या सैन्याची पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न सुरू केला. [[रोमेनिया]]ने [[ऑगस्ट महिना|ऑगस्ट]] [[इ.स. १९४४|१९४४मध्ये]] दल बदलून जर्मनीवर युद्ध पुकारले. यामुळे [[युक्रेन]]मधून माघार घेणाऱ्या जर्मन सैन्याला धोका निर्माण झाला. [[बल्गेरिया]]ने [[सप्टेंबर]]मध्ये शरणागती पत्करली.
'''बॉम्बहल्ले'''
जून इ.स. १९४४मध्ये [[जर्मनी]]ने सर्वप्रथम [[क्रुझ क्षेपणास्त्रे|क्रुझ क्षेपणास्त्रांचा]] उपयोग युद्धात केला. [[व्ही-१ उडते बॉम्ब|व्ही-१ उडत्या बॉम्बने]] [[युनायटेड किंग्डम]]वर प्रत्यक्ष हल्ले होऊ लागले. काही महिन्यांनी जर्मनीने ही कला अधिक विकसित केली व [[व्ही-२]] हे द्रव-इंधन वापरणारे [[बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे]] वापरण्यास सुरुवात केली.
या हल्ल्यांना उत्तर व [[लुफ्तवाफे]]च्या कारवाया रोखण्यासाठी म्हणून अमेरिका, यु.के. व कॅनडाच्या वायुदलांनी व्यूहात्मक बॉम्बफेकींनी सुरुवात केली. सुरुवातीला सरहद्दीवरच्या गावांवरील या धाडी हळूहळू जर्मनीच्या मुख्य शहरांपर्यंत पोचल्या. एअर चीफ मार्शल हॅरिसने आखणी केलेल्या या हल्ल्यांनी जर्मन प्रजा संत्रस्त होऊ लागली. हे ओळखून [[विन्स्टन चर्चिल]]ने मग दहशतवादी धाडी मारण्याचे आदेश दिले. यात विमानांच्या अनेक स्क्वॉड्रन (५०० ते १,००० विमाने) एकाचवेळी अनेक दिशांनी एकाच शहरावर चाल करून जायच्या व संपूर्ण शहरच्या शहर बेचिराख करण्याची योजना होती. हे पार पाडणारी विमाने अग्निजन्य बॉम्ब वापरून आपली निशाणे संपूर्णतः उद्ध्वस्त करीत. अशा अनेक हल्ल्यांमध्ये विमानतळ, कारखाने, पाणबुड्यांची आश्रयस्थाने, रेल्वे-यार्ड, तेलसाठे तसेच व्ही-१ व व्ही-२ क्षेपणास्त्रांचे तळ नष्ट करण्याचा उद्देश होता. सहसा या हल्ल्यांमध्ये आसपासच्या नागरिक वस्त्याही बळी पडत. या टोळधाडींचा मुकाबला करण्यास आता लुफ्तवाफे कमी पडू लागली व उरलासुरला विरोधही मोडून काढणे दोस्त वायुसेनांना सोपे झाले. इ.स. १९४४ च्या अंतापर्यंत पश्चिम आघाडीवर लुफ्तवाफेकडे फक्त तुरळक प्रमाणात विमानांच्या तुकड्या उरल्या होत्या. परिणामतः इ.स. १९४५ च्या मध्यापर्यंत जर्मनीतील जवळजवळ सगळी मुख्य शहरे बेचिराख झालेली होती.
'''वॉर्सोत उठाव'''
[[लाल सैन्य]] [[वॉर्सो]]च्या जवळ आल्याची बातमी ऐकून तेथील जनतेला वाटले की आता वॉर्सोची मुक्ती जवळच आहे. त्यामुळे [[ऑगस्ट १]] रोजी त्यांनी जर्मन सैन्याविरुद्ध उठाव केला. [[ऑपरेशन टेम्पेस्ट]] मोहिमेतून त्यांना मदत मिळेत अशी त्यांना आशा होती. अंदाजे ४०,००० क्रांतिकाऱ्यांनी वॉर्सो काबीज केले. परंतु लाल सैन्याने आपली कूच अलीकडेच थांबवली व शहराबाहेरुनच तोफांचा मारा करून मदत करण्याचे चालू ठेवले. इकडे जर्मन सैन्याने कुमक पाठवून उठाव दाबण्याचे सुरू केले. शेवटी [[ऑक्टोबर २]] रोजी हा उठाव संपला. जर्मन सैन्याने संपूर्ण शहर बेचिराख केले.
'''ग्रीष्म-हेमंतातील सोव्हिएत कारवाया'''
[[चित्र:Red Army greeted in Bucharest.jpg|200px|left|thumb|[[बुखारेस्ट]] मध्ये लाल सैन्याचे स्वागत करीत असलेले नागरिक ([[ऑगस्ट ३१]], [[इ.स. १९४४]].]]
आर्मी ग्रूप सेंटरचा नायनाट केल्यावर लाल सैन्याने जुलै १९४४ च्या मध्यास दक्षिणेला असलेल्या जर्मन सैन्यावर हल्ला चढवला व महिन्याभरात [[युक्रेन]]मधून जर्मनीची हकालपट्टी केली. यासाठी सोव्हिएत दुसऱ्या व तिसऱ्या युक्रेनी फळीने जर्मनीच्या ''हीरेस्ग्रुप स्युडयुक्रेन'' या बचावफळीचा विनाश केला व थेट रोमेनियापर्यंत धडक मारली. या प्रभावी हालचालीने [[रोमेनिया]]ने पक्ष बदलला व जर्मनीची साथ सोडून ते आता दोस्त राष्ट्रांना सामील झाले.
ऑक्टोबर १९४४मध्ये जनरल मॅक्सिमिलियन फ्रेटर-पिकोच्या सहाव्या जर्मन सैन्याने [[डेब्रेसेन]] जवळ सोव्हिएत मार्शल रोडियोन याकोव्लेविच मॅलिनोव्स्कीच्या ग्रुप प्लियेवच्या तीन कोरना वेढा घालून त्यांचा [[डेब्रेसेनची लढाई|धुव्वा उडवला]]. पूर्व आघाडीवरचा जर्मन सैन्याचा हा अखेरचा विजय होता.
डिसेंबर १९४४ पासुन लाल सैन्याच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या बाल्टिक आघाडींनी जर्मन आर्मी ग्रुप सेंटरचा उरला सुरला भाग व आर्मी ग्रुप नॉर्थशी झटापटी करून बाल्टिक प्रदेश काबीज केला. यात जर्मनीच्या दोन्ही सैन्यसमूहांची ताटातूट झाली व [[लात्व्हिया]]त [[कूरलॅंड पॉकेट]]ची रचना झाली. [[डिसेंबर २९]], १९४४ ते [[फेब्रुवारी १३]] १९४५पर्यंत सोव्हिएत सैन्याने [[बुडापेस्ट]]ला वेढा घातला. बुडापेस्टचा बचाव करण्यासाठी हंगेरीच्या सैन्याबरोबरच [[वाफेन-एस.एस.]]ची कुमक होती. या वेढ्यात दोन्ही बाजूंची अपरिमित हानी झाली.
'''दोस्तांचे पश्चिम युरोपवर आक्रमण'''
{{main|नॉर्मंडीची लढाई|फलैस पॉकेट|ऑपरेशन ड्रगून|पॅरिसची मुक्ती}}
[[चित्र:1944 NormandyLST.jpg|thumb|right|200px|[[ओमाहा बीच]]वर उतरणारे अमेरिकन सैनिक, [[नॉर्मंडीची लढाई|डी-डे]] ([[जून ६]], [[इ.स. १९४४]]).]]
[[जून ६]], [[इ.स. १९४४]] रोजी पाश्च्यात्य दोस्त राष्ट्रांनी (अमेरिका, युनायटेड किंग्डम व कॅनडा) जर्मन आधिपत्याखालील [[फ्रान्स]]च्या [[नॉर्मंडी]] किनाऱ्यावर हल्ला केला. त्याला जर्मनीने खंबीर उत्तर दिले. [[ओमाहा बीच]] व [[केन, फ्रान्स|केन शहरांच्या]] आसपास तुंबळ युद्ध झाले पण दोस्तांना पाय रोवण्यात यश मिळाले. महिनाभर नॉर्मंडीच्या आसपास जम बसवल्यावर जुलैच्या अखेरीस अमेरिकन सैन्याने [[ऑपरेशन कोब्रा]] मोहीमेंतर्गत आपले वर्चस्व पसरविण्यास सुरुवात केली. [[ॲडॉल्फ हिटलर]]ला या चालीची खबर मिळताच त्याने नॉर्मंडीच्या आसपासच्या जर्मन सेनेला प्रतिहल्ला चढवण्यास फर्मावले पण हा प्रतिहल्ला सपशेल फसला. याचे मुख्य कारण म्हणजे चाल करून येणारे जर्मन सैन्य आता दोस्त वायुसेनेचे सोपे शिकार झाले. यापूर्वी आपल्या लपवलेल्या ठाण्यांत दबा धरून बसलेल्या जर्मन सैन्याला टिपणे अशक्य असले होते, पण आता उघड्या रानातून चाल करून येणाऱ्या जर्मन सैन्याची दोस्त वायुसेनांनी वाताहत उडवली. बाजूने चाल करून येण्याऱ्या जर्मन सैन्याला थोपवण्यासाठी अमेरिकन सैन्याने आपल्या बाजूच्या फळ्या भक्कम ठेवल्या होत्या. पुढे सरकत अमेरिकन फौजेने जर्मनीच्या सातव्या सैन्याला व [[पाचवे पॅंझर सैन्य|पाचव्या पॅंझर सैन्याला]] [[फलैस]]जवळ वेढा घातला. यात ५०,००० जर्मन सैनिक हाती लागले पण सुमारे १,००,००० सुटले. तोपर्यंत जर्मन सैन्याने रोखून धरलेली ब्रिटिश व केनेडियन सैन्येही आता बचावफळी फोडून पुढे होण्याच्या बेतात होती. या रेट्याला फ्रान्समध्येच रोखून धरण्यासाठी जर्मनीला कुमकेची आवश्यकता होती पण ही कुमक त्यांनी आधीच प्रतिहल्ला करण्यात खर्ची घातली होती. आता दोस्त राष्ट्रे फ्रान्स ओलांडून पुढे येणार हे जवळजवळ निश्चित झाले. ऑगस्ट १९४४मध्ये [[इटली]]तील दोस्त सैन्याने दक्षिणेकडून [[फ्रेंच रिव्हियेरा]]वर [[ऑपरेशन ड्रगून|हल्ला]] चढवला आणि उत्तरेत असलेल्या फौजेशी संधान बांधले. फ्रेंच क्रांतिकाऱ्यांनी ऑगस्ट १९ला [[पॅरिस]]मध्ये उठाव केला. [[फिलिप लक्लर्क दि हॉक्लॉक]]च्या नेतृत्वाखाली फ्रेंच सैन्याच्या एक डिव्हिजनने पॅरिसमधल्या जर्मन सेनेची शरणागती स्वीकारली व [[ऑगस्ट २५]]ला पॅरिस मुक्त केले.
[[चित्र:American troops march down the Champs Elysees.jpg|thumb|left|200px|पॅरिसच्या शॅंझे लिझी रस्त्यावरून मिरवणारे अमेरिकन सैनिक.]]
'''शिशिरातील दोस्तांची मोहीम'''
{{main|ऑपरेशन मार्केट गार्डन|आचेनची लढाई|हर्टगेनच्या जंगलातील लढाई}}
[[चित्र:Waves of paratroops land in Holland.jpg|right|thumb|200px|[[ऑपरेशन मार्केट गार्डन]] मोहीमेंतर्गत [[नेदरलँड्स]]मध्ये उतरणारे ब्रिटिश [[छत्रीधारी सैनिक]]]]
नॉर्मंडीतून पुढे सरकणाऱ्या दोस्त सैन्यांची रसद अजूनही नॉर्मंडीतूनच येत होती. दूर अंतर पार करून येणारी ही रसद वेळेवर व नेमकी पोचेल अशी खात्री फार कमी वेळा असायची. असे असतानाही जर्मन सैन्याच्या वर्मी घाव घालण्यासाठी दोस्तांनी छत्रीधारी सैनिक व चिलखती दल [[ऱ्हाइन नदी]]पल्याड [[नेदरलँड्स]]मध्ये [[ऑपरेशन मार्केट गार्डन|घुसवून पाहण्याचा प्रयत्न]] केला. पण सप्टेंबरअखेर त्यांना तेथून माघार घ्यावी लागली. [[शेल्टची लढाई|शेल्टच्या लढाईत]] केनेडियन सैन्याच्या निर्णायक विजयानंतर [[ॲंटवर्प]]चे बंदर खुले करण्यात त्यांना यश मिळाले व नोव्हेंबर १९४४पासून येथून रसदपुरवठा सुरू झाला. दरम्यान सप्टेंबरमध्ये अमेरिकन सैन्याने [[हर्टगेन]]च्या जंगलातून [[हर्टगेनच्या जंगलातील लढाई|चाल]] केली. जंगल व दऱ्याखोऱ्यांच्या आश्रयाने लढणाऱ्या जर्मन सैन्याने आपल्यापेक्षा अनेकपटीने मोठ्या असलेल्या या फौजेला पाच महिने झुंजवत ठेवले. इकडे ऑक्टोबरमध्ये अमेरिकेने [[आखन]] हे जर्मनीचे मोठे शहर प्रथमतःच [[आचेनची लढाई|काबीज केले]].
'''जर्मनीचे प्रत्युत्तर'''
{{main|बॅटल ऑफ द बल्ज}}
पूर्वेकडे आपल्या सेनेची धूळधाण उडत असलेली पाहून हिटलरने डिसेंबर १९४४मध्ये आपली पश्चिमेकडील शेवटची मोठी मोहीम उघडली. [[बॅटल ऑफ द बल्ज]] नावाने ओळखल्या जाणाऱ्या या लढाईतून त्याला १९४० च्या [[आर्देनेस मोहीम|आर्देनेस मोहीमेप्रमाणे]] यश अपेक्षित होते. चिलखती दल व रणगाड्यांनी दोस्त राष्ट्रांना पश्चिमेस समुद्रापर्यंत रेटत नेल्यास त्यांच्याशी संधी करून पूर्वेस आपली सगळी शक्ती पणाला लावता येईल अशी ही योजना होती. अशा कडव्या प्रतिहल्ल्याची अपेक्षा नसल्याने दोस्त राष्ट्र गाफील होते व त्यामुळे सुरुवातीस जर्मन सेनेला नेत्रदीपक यश मिळाले. [[जोखेन पायपर]]च्या नेतृत्वाखालील [[कॅंफग्रुप पायपर]] हा आघाडीच्या पॅंझर तुकड्याचा समूह दोस्तांच्या प्रदेशात इतका आत घुसला की त्यामुळे अमेरिकन सैन्याच्या फळीत त्यांनी जणू काही फुगवटा (बल्ज) तयार केला. यावरून नंतर या लढाईला नाव दिले गेले.
या हल्ल्याच्या सुरुवातीच्या दिवसात हवामान अतिशय खराब होते व याचा फायदा जर्मनीने पूरेपूर उठवला. दोस्त विमाने उडू शकत नसल्याने त्यांना हवेतून रोखणारी शक्ती नव्हतीच. अमेरिकन सैन्याच्या [[सेंट विथ]] आणि [[बॅस्टोइनची लढाई|बॅस्टोइन]] येथील कडव्या प्रतिकाराने जर्मनीची चाल मंदावली. बॅस्टोइन येथे घेरल्या गेलेल्या [[१०१वी एअरबॉर्न डिव्हिजन|१०१व्या एअरबॉर्न डिव्हिजनने]] पराक्रमाची शर्थ करून हा तिठा अमेरिकेच्या हातात राखला. [[जॉर्ज पॅटन]]च्या नेतृत्वाखालील अमेरिकेच्या तिसऱ्या सैन्याने या धडकमोहिमेला खीळ घातली व हल्ला परतवला. जर्मन सैन्याचा पाठलाग करताना अमेरिकन सैन्याने अनेक जर्मन तुकड्या पकडल्या व उरलेल्यांना थेट जर्मनीपर्यंत माघार घेण्यास भाग पाडले. या मोहीमेत अमेरिकन सैन्याची ही मोठी हानी झाली. अमेरिकेच्या इतिहासातील ही सगळ्यात हानिकारक लढाई होती.
==== आशिया व प्रशांत महासागरातील रणांगण ====
{{main|प्रशांत महासागरातील लढाई}}
'''मध्य व नैर्ऋत्य प्रशांत महासागर'''
{{main|फिलिपाईन्सच्या समुद्राची लढाई|लेयटे गल्फची लढाई|सैपानची लढाई}}
फेब्रुवारी १९४४ च्या अखेरीस अमेरिकेने नैर्ऋत्य प्रशांत महासागरातील [[मार्शल द्वीपसमूह]] काबीज केला वा आपली आगेकूच चालू ठेवली. त्याच सुमारास ४२,००० अमेरिकन सैनिक [[क्वाजालाइन एटॉल]]वर उतरले व आठवड्याभरात ते बेट जिंकले. त्यानंतर त्यांनी [[एनिवेटोकची लढाईत|एनिवेटोकच्या लढाईत]] [[जपान]]ला हरवले.
या चालींचा व्यूहात्मक उद्देश होता जपानच्या जवळातजवळ वायुसेनेचा तळ उभारण्याचा. यासाठी [[मेरियाना द्वीपसमूह|मेरियाना द्वीपसमूहातील]] [[सैपान]], [[तिनियान]] व [[गुआम]]ची बेटे जिंकणे आवश्यक होते. [[जून ११]]ला अमेरिकन आरमाराने सैपानवर बॉम्बफेक सुरू केली. ३२,००० सैनिकांनीशी लढणाऱ्या जपानी सैन्यावर जून १४ला ७७,००० [[अमेरिकन मरीन सैनिक|अमेरिकन मरीन सैनिकांनी]] चाल केली व [[जुलै ७]]ला सैपान अमेरिकेच्या हातात आले. जपानने आपले उरलेसुरले आरमार [[फिलिपाईन्सच्या समुद्राची लढाई|फिलिपाईन्सच्या समुद्राच्या लढाईत]] पणाला लावले पण तेथेही त्यांना हार पत्करावी लागली तसेच त्यांची जवळजवळ सगळी विमाने व युद्धनौका नष्ट झाल्या. यानंतर जपानी आरमार केवळ नावापुरतेच उरले आणि आता जपान अमेरिकेच्या [[बी.२९ सुपरफोर्ट्रेस]] या बॉम्बफेकी विमानांच्या पल्ल्यात आले.
[[चित्र:Douglas MacArthur lands Leyte1.jpg|thumb|right|200px|"''मी परत आलो आहे.''" - [[डग्लस मॅकआर्थर|जनरल मॅकआर्थरचे]] लाइफ नियतकालिकाच्या कार्ल मायडान्सने घेतलेले एक प्रसिद्ध छायाचित्र]]
[[जुलै २१]]ला गुआमवर हल्ला झाला व [[ऑगस्ट १०]]ला हेही बेट पडले पण येथे जपान्यांनी कडवी झुंज दिली. बेटाच्या कडे-कपारींतून लढणाऱ्या जपानी सैनिकांनी अमेरिकन सैन्याला सळो की पळो करून सोडले. बेट पडल्यावरही अनेक आठवडे या चकमकी सुरू होत्या. [[जुलै २४]]ला अमेरिकेने तिनियान बेटावर चाल केली व [[ऑगस्ट १]]ला ते जिंकून घेतले.
[[ऑक्टोबर २०]]ला जनरल [[डग्लस मॅकआर्थर]]चे सैनिक [[लेयटे]] बेटावर उतरले. जपानने असे होणार ही कल्पना असल्यामुळे येथे भक्कम बचावफळी उभारली होती. ऑक्टोबर २३ ते २६ दरम्यानच्या या लढाईत जपानने प्रथमतः [[कामिकाझे]] वैमानिकांचा उपयोग केला. जगातील सगळ्यात मोठ्या अशा या आरमारी युद्धात जपानची [[मुसाशी (युद्धनौका)|मुसाशी]] हे युद्धनौका, जी आत्तापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या लढाऊ नौकांपैकी एक होती, बुडाली. ही बुडवण्यासाठी १९ [[टोरपेडो]] व १७ बॉम्ब लागले.
१९४४मध्ये अमेरिकेच्या पाणबुड्या व विमानांनी जपानच्या व्यापारी व मालवाहू जहाजांवर हल्ले करून जपानकडे जाणाऱ्या कच्च्या मालाची रसद अगदी कमी केली होती. या एका वर्षात पाणबुड्यांनी जपानचे २० लाख टन सामान समुद्रतळास पोचवले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | आडनाव = किंग | पहिलेनाव = ॲडमिरल अर्नेस्ट जे. | दुवा = http://www.shsu.edu/~his_ncp/Compac45.html | title = मार्च १९४४ ते ऑक्टोबर १९४५पर्यंतचे प्रशांत महासागरातील आरमारी हालचाली | प्रकाशक = सॅम ह्युस्टन स्टेट युनिव्हर्सिटी | भाषा = English | ॲक्सेसदिनांक = २००६-०७-२६ }}</ref> जपानचा खनिज तेलाचा साठा १९४४ च्या अंतापर्यंत जवळजवळ रिकामा झाला होता. याने जपानची आर्थिक व औद्योगिक स्थिती बिकट झाली.
'''चीन-जपान युद्ध'''
{{main|ऑपरेशन इचिगो|चांग्शाची लढाई (१९४४)|ग्विलिन-ल्युझूची लढाई}}
एप्रिल १९४४मध्ये जपानने आपण पादाक्रांत केलेल्या ईशान्य चीन, कोरिया व आग्नेय एशियाला जोडणारा लोहमार्ग जिंकण्यासाठी [[ऑपरेशन इचिगो]] ही मोहीम सुरू केली. त्याचबरोबर या भागातील अमेरिकेचे तळ उद्ध्वस्त करणे हाही एक हेतु होता. जून १९४४मध्ये जपानने ३,६०,००० सैनिकांनिशी [[चांग्शा]] शहरावर चौथ्यांदा आक्रमण केले. ४७ दिवसांच्या रणधुमाळीनंतर शहर जपानी हातात आले. नोव्हेंबर पर्यंत जपानने [[ग्विलिन]] व [[ल्युझू]] शहरेही जिंकली व तेथील अमेरिकन वायुसेनेचे तळ नष्ट केले. तथापि हे करेपर्यंत अमेरिकेने उतरत्त नवीन तळ उभारले होते. डिसेंबर १९४४मध्ये जपानी सैन्य [[फ्रेंच इंडोचायना]] पर्यंत पोचले व ऑपरेशन इचिगोचे उद्दिष्ट साध्य झाले पण हे करताना जपानलाही मोठे नुकसान सहन करावे लागले होते.
'''आग्नेय आशिया'''
{{main|इम्फालची लढाई|कोहिमाची लढाई}}
[[चित्र:Imphalgurkhas.jpg|thumb|200px|[[भारतीय सेना|भारतीय सेनेची]] [[गोरखा रेजिमेंट]] [[इम्फाल]]-[[कोहिमा]] रस्त्यावर कूच करताना. ([[जानेवारी २७]], [[इ.स. १९४५]]. १९४५ च्या सुरुवातीला जपानी सैन्याला म्यानमारमध्ये थोपवून धरण्याची कामगिरी गोरखा रायफल्सनी पार पाडली होती.]]
१९४४मध्ये अमेरिकन सैन्य [[भारत|भारतातून]] [[चीन]]ला जाण्यासाठीचा [[लेडो मार्ग]] बांधत असताना जपानने आग्नेयेतून भारतावर चाल केली. ही [[चलो दिल्ली मोहीम]] जपानी सैन्य, [[म्यानमार]]मधील स्वातंत्र्यसैनिक व [[सुभाषचंद्र बोस]]च्या नेतृत्वाखालील [[भारतीय राष्ट्रीय सेना|भारतीय राष्ट्रीय सेनेने]] उभारली होती. [[इम्फाल|इंफाल]]जवळ या सैन्याने कडाडून हल्ला चढवला पण ब्रिटिश सैन्याने (ज्यात मुख्यत्वे भारतीय सैनिकच होते) त्यांना थोपवून धरले. तुंबळ युद्धानंतर कोणालाच सरशी मिळाली नाही पण जपानी/भारतीय राष्ट्रीय सेनेने इंफालला वेढा घातला. ब्रिटिशांनी इंफाल व [[कोहिमा]]ला विमानाद्वारे रसद व कुमक पोचवली. त्याचवेळी पश्चिम व उत्तरेकडून ताज्या दमाच्या फौजा पाठवून वेढा फोडून अडकलेल्या सैन्याची सुटका केली. हल्लेखोरांना वाटले होते की भारतीय प्रदेश जिंकल्यावर तेथूनच रसद मिळेल व ब्रिटिशांतर्फे लढणारे भारतीय सैनिक आपल्याला सामील होतील, त्यामुळे त्यांनी त्याची काही सोय केलेली नव्हती. आता आक्रमक स्वतःच वेढ्यात अडकले व कुमक न मिळाल्याने अतिशय हालात माघार घ्यालला लागले. उपासमार, रोगराई व शत्रूच्या हल्ल्यांना ८५,००० सैनिक बळी पडले. जपानच्या सगळ्यात मोठ्या पराभवात हा गणला जातो. या पराभवाबरोबरच ब्रिटिशांना सशस्त्र मार्गाने भारतातून हुसकावून लावण्याची अजून एक आशा मावळली.
=== युद्धाचा अंत - इ.स. १९४५ ===
==== युरोपमधील रणांगण ====
[[चित्र:Eastern Front 1945-01 to 1945-05.png|thumb|left|200px|[[बर्लिन]] व [[प्राग]]वरील मोहीम, १९४५.]]
'''हेमंतातील सोव्हिएत कारवाया'''<br />
{{main|व्हिस्चुला-ओडर मोहीम|ऑपरेशन फ्रुहलिंग्सरवाखेन}}
जानेवारी १९४५मध्ये सोव्हिएत सैन्य ताज्या दमाने पुढच्या मोहीमेसाठी सज्ज होती. [[इव्हान कोनेव्ह]]ने आपल्या फौजेनिशी दक्षिण [[पोलंड]]मधील जर्मन शिबंदीवर हल्ला चढवला व त्यांचा पाठलाग करीत [[सॅंडोमियेर्झ]]जवळ [[व्हिस्चुला नदी]] ओलांडली. जानेवारी १४ला [[कॉन्स्टान्टिन रोकोसोव्स्की]]ने [[नारेव नदी]] ओलांडून वॉर्सोच्या उत्तरेला आक्रमण केले व पूर्व [[प्रशिया]]ची राखण करणारी जर्मन बचावफळी मोडीत काढली. झुकोवच्या सैन्यानेही त्यानंतर [[वॉर्सो]]वर हल्ला केला व जर्मन आघाडी होत्याची नव्हती केली.
जानेवारी १७ला झुकोवने वॉर्सो घेतले. १९ तारखेला [[लॉड्झ]]ही जिंकले. त्याचदिवशी कोनेव्हचे सैन्य युद्धपूर्वीच्या जर्मन सीमेवर येऊन थडकले. या एका आठवड्यात सोव्हिएत सैन्याने ६५० कि.मी. रुंदीची आघाडी उघडून १६० कि.मी. आत धडक मारली होती. फेब्रुवारीच्या मध्यास लाल सैन्याने [[बुडापेस्ट]] जिंकले. ही टोळधाड शेवटी [[ओडर नदी]]च्या किनारी बर्लिनपासून ६० कि.मी.वर येऊन थांबली.
'''पश्चिमेतील हेमंत कारवाया'''
[[जानेवारी १४]] रोजी दुसऱ्या ब्रिटिश सैन्याने [[मास नदी]] व [[रोअर नदी]]च्या मधील रोअर त्रिकोणातून जर्मनीला हुसकावण्यासाठी [[ऑपरेशन ब्लॅककॉक]] ही मोहीम सुरू केली. [[जानेवारी २७]]ला जर्मन सैन्य रोअर नदीच्या पूर्वेस रेटले गेले होते.
'''याल्टा परिषद'''
[[चित्र:Yalta summit 1945 with Churchill, Roosevelt, Stalin.jpg|thumb|200px|right|[[याल्टा]] येथे जमलेले [[विन्स्टन चर्चिल]], [[फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट]] व [[जोसेफ स्टालिन]].]]
{{main|याल्टा परिषद}}
युद्धाचे पारडे आपल्या बाजूला झुकत असल्याचे पाहून फेब्रुवारी १९४५मध्ये [[विन्स्टन चर्चिल]], [[फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट]] व [[जोसेफ स्टालिन]] यांनी [[याल्टा]] येथे भेटून युद्धानंतर युरोपची राजकीय व भौगोलिक स्थिती काय असावी यावर चर्चा केली. यात अनेक दूरगामी निर्णय घेण्यात आले.
* एप्रिल १९४५मध्ये [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांची]] स्थापना करणे.
* पोलंडमध्ये मुक्त निवडणूका घेणे.
* पोलंडची पश्चिम सीमा [[कर्झन रेखा|पूर्वेकडे सरकवणे]] यासाठी जर्मनीच्या पूर्व भागाचा लचका तोडून पोलंडमध्ये समाविष्ट करणे.
* सगळ्या सोव्हिएत नागरिकांना [[सोव्हिएत संघ|सोव्हिएत संघाकडे]] सोपवणे.
* जर्मनी शरण आल्याच्या तीन महिन्यात सोव्हिएत संघाने जपानवर आक्रमण करणे.
'''वसंतातील सोव्हिएत मोहीम'''
{{main|सीलो हाइट्सची लढाई|बर्लिनची लढाई|हॅल्बेची लढाई}}
[[एप्रिल १६]] रोजी लाल सैन्याने पोलिश सैन्याच्या ७८,५५६ सैनिकांसह [[बर्लिनची लढाई|बर्लिनवर आक्रमण]] केले. एप्रिल २४ला सोव्हिएत सैन्यातील तीन फौजांनी [[बर्लिन]]ला पूर्णपणे वेढा घातला. शेवटचा शर्थीचा प्रयत्न म्हणून हिटरलने शहरातील आबालवृद्ध नागरिकांना [[फोक्सस्टर्म]] या संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन केले व चढाई करीत येणाऱ्या लाल सैन्याशी झुंज घेण्याचे हुकुम सोडले. त्यांच्याबरोबरीने [[सीलोची लढाई|सीलोच्या लढाईत]] पराभूत होऊन आलेली जर्मन फौज होती. लाल सैन्य बर्लिन शहरात घुसल्यावर झालेल्या असंख्य झटापटी दारुण होत्या. घराघरातून व रस्त्यातून आमनेसामने सैनिक व नागरिकांच्या चकमकी होत होत्या व बळींची संख्या लाखांच्या घरात गेली. सोव्हिएत सैन्याने ३,०५,००० सैनिक गमावले तर ३,२५,००० जर्मन नागरिक व सैनिक फक्त बर्लिनमध्ये मृ्त्युमुखी पडले. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून [[ॲडॉल्फ हिटलर]] व त्याचे मंत्रीमंडळ [[फ्युह्ररबंकर]]मध्ये आश्रयाला गेले. शेवटी [[एप्रिल ३०]], [[इ.स. १९४५]] रोजी हिटलरने त्याची सोबतीण [[एव्हा ब्रॉन]]सह [[हिटलरचा मृत्यू|आत्महत्या]] केली.
'''वसंतातील पश्चिमेकडील आघाडी'''
[[चित्र:Omar Bradley.jpg|150px|thumb|right|अमेरिकेच्या जनरल [[ओमर ब्रॅडली]]कडे जर्मन भूमिवरील आक्रमणाचे नेतृत्व होते.]]
जानेवारीअखेरीस पश्चिमेकडील दोस्त राष्ट्रांनी जर्मनीत पाय ठेवला. [[ऱ्हाइन नदी]]च्या तीरावरील जर्मन प्रतिकार मोडून काढीत त्यानी मार्चअखेर नदी ओलांडली. [[रेमाजेन]] येथील [[लुडेनडॉर्फ पूल]] हस्तगत झाल्यावर ही आगेकूच अजून गतिमान झाली.
ऱ्हाइन ओलांडल्यावर ब्रिटिश फौजा ईशान्येस [[हांबुर्ग]]कडे सुटल्या. त्यांनी [[एल्ब नदी]] ओलांडून [[डेन्मार्क]] व [[बाल्टिक समुद्र|बाल्टिक समुद्राकडे]] धडक सुरू केली. अमेरिकेची नववी फौज दक्षिणेस [[रुह्रचा वेढा|रुह्रला घातलेल्या वेढ्याच्या]] उत्तर टोकापर्यंत पोचली तर पहिली फौज उत्तरेला याच वेढ्याच्या दक्षिण घेऱ्याला जाऊन भिडली. १३,००,००० सैनिक असलेल्या या फौजांचे नेतृत्व जन्रल [[ओमर ब्रॅडली]]कडे होते. आता रुह्रला चारही दिशांनी वेढा पडला. फील्ड मार्शल [[वॉल्टर मॉडेल]]च्या नेतृत्वाखालील [[जर्मन सैन्यसमूह बी]] आता येथे पूर्णपणे अडकला. येथे अंदाजे ३,००,००० सैनिक युद्धकैदी झाले. यानंतर या अमेरिकन फौजा पूर्वेकडे निघाल्या व एल्ब नदीच्या तीरी सोव्हिएत सैन्याशी भेट झाल्यावर ही त्यांची विजयदौड थांबली.
'''इटली'''<br />
[[इटालियन द्वीपकल्प|इटालियन द्वीपकल्पातील]] दुर्गम पर्वत व येथील फौज [[फ्रान्स]]मध्ये हलवल्यामुळे १९४५ च्या हिवाळ्यात दोस्तांची प्रगती हळूहळू होत होती. [[एप्रिल ९]]ला अमेरिका व युनायटेड किंग्डमची १५वी फौज [[गॉथिक रेषा|गॉथिक रेषेवरचा]] प्रतिकार मोडून काढीत उत्तरेला सरकली व [[पो नदी]]च्या खोऱ्यात आली. येथून पुढे सरकत त्यांनी खोऱ्यातील जर्मन सैन्याला घेरले. याच वेळी अमेरिकेची पाचवी फौज पश्चिमेकडे गेली व तेथील फ्रेंच शिबंदीशी त्यांनी सूत जमवले. [[न्यू झीलंड]]च्या दुसऱ्या डिव्हीजनने [[त्रियेस्ते]] शहरातून युगोस्लाव्ह बंडखोरांना हुसकून लावले.
इटलीतील जर्मन सैन्याने शरणागती पत्करल्यावर [[मुसोलिनी]]ने [[स्वित्झर्लंड]]ला पळ काढण्याचा प्रयत्न केला पण इटलीतील क्रांतीकाऱ्यांनी त्याला पकडले व त्याची सोबतीण [[क्लारा पेटाची]] सह त्यांना मृत्युदंड दिला. त्यांचे मृतदेह [[मिलान]]ला नेण्यात आले व जाहीर स्थळी उलटे टांगण्यात आले.
'''जर्मनीची शरणागती'''<br />
[[चित्|thumb|right|200px|[[जून २४]], [[इ.स. १९४५]] रोजी [[मॉस्को]]तील विजयसंचलनाचे [[लाल चौक|लाल चौकात]] नेतृत्व करताना मार्शल झुकोव्ह (पांढऱ्या घोड्यावर) व मार्शल रोकोसोव्स्की)]]
{{main|दुसऱ्या महायुद्धाचा अंत|प्राग आघाडी}}
[[ॲडॉल्फ हिटलर]]च्या मृत्यूनंतर ॲडमिरल [[कार्ल डोनित्झ]]ने जर्मन सैन्याचे सूत्रे हातात घेतली पण लवकरच हा डोलारा कोसळला. [[बर्लिन]]मधील जर्मन सैन्यबलाने [[मे २]], [[इ.स. १९४५]] रोजी सोव्हिएत सैन्यासमोर शरणागती पत्करली.
इटलीतील जर्मन सैन्याने २ मेलाच [[जनरल अलेक्झांडर]]च्या मुख्यालयात शरणागती पत्करली तर उत्तर जर्मनी, डेन्मार्क व नेदरलँड्समधील फौज ४ मेला शरण गेले. इटलीतील शरणागतीपूर्वी सोव्हिएत संघाने युनायटेड किंग्डम व अमेरिकेवर सोव्हिएत संघाशिवाय शरणागती घेण्याची तयारी करण्याचा [[ऑपरेशन क्रॉसवर्ड|आरोप ठेवला]]. मे ७ रोजी उरलेल्या सैन्याने [[जनरलोबेरोस्ट]] [[आल्फ्रेड जोड्ल]]च्या नेतृत्वाखाली फ्रान्सच्या [[ऱ्हाइम्स]] शहरात शरणागती पत्करली. मे ८ला पश्चिमी दोस्तांनी [[व्ही.ई. दिन]] साजरा केला.
सोव्हिएत संघाने मे ९ला विजय दिन साजरा केला. जर्मन मध्य सैन्यसमूहातील काही तुकड्यांनी [[प्राग आघाडी|मे ११-१२ पर्यंत चकमकी]] सुरू ठेवल्या होत्या.
'''पॉट्सडॅम'''<br />
दोस्तांनी बर्लिनच्या उपनगर [[पॉट्सडॅम]]मध्ये आपली शेवटची [[पॉट्सडॅम परिषद|परिषद]] भरवली. [[जुलै १७]] ते [[ऑगस्ट २]] पर्यंत चाललेल्या या परिषदेत दोस्तव्याप्त जर्मनीबद्दलची धोरणे जाहीर करण्यात आली तसेच [[जपान]]ला बिनशर्त शरणागती पत्करण्यासाठीचे अखेरचे आवाहन करण्यात आले.
==== प्रशांत महासागरातील रणांगण ====
'''मध्य व नैर्ऋत्य प्रशांत महासागर'''
{{main|इवो जिमाची लढाई|ओकिनावाची लढाई|बॉर्नियो मोहीम (१९४५)}}
जानेवारीत [[अमेरिकेचे सहावे सैन्य]] [[लुझोन]] या [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]]च्या मुख्य बेटावर उतरले. मार्चपर्यंत त्यांनी राजधानी [[मनिला]] काबीज केली. फेब्रुवारीतील [[इवो जिमाची लढाई|इवो जिमावरील]] व एप्रिल-जूनमधील [[ओकिनावाची लढाई|ओकिनावावरील]] विजयांमुळे आता [[जपान]] अमेरिकेच्या आरमारी व वायुसेनेच्या पल्ल्यात आले. राजधानी [[टोक्यो]]सह अनेक शहरांवर अमेरिकेने [[टोक्योवरील बॉम्बफेक (१९४५)|तुफान बॉम्बफेक]] केली. यात ९०,०००हून अधिक व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. जपानमधील शहरे व वस्त्या दाट असल्यामुळे ही हानी जास्त होती. या बरोबरच तेथील घरे मुख्यत्वे लाकडी असतात त्यामुळे बॉम्बफेकीनंतर लागलेल्या आगींमध्येही जीवितहानी बरीच झाली. या शिवाय अमेरिकेने जपानमधील मुख्य बंदरे व जलमार्गांवर विमानांतून [[ऑपरेशन स्टार्व्हेशन|सुरूंग पेरले]] व जपानचा बाहेरच्या जगाशी संपर्क कमी केला.
१९४५ च्या मध्यातील [[बॉर्नियो मोहीम (१९४५)|बॉर्नियो मोहीम]] ही नैर्ऋत्य प्रशांतातील शेवटची मोहीम होती. तेथील जपानी सैन्याला हरवून त्यांच्या ताब्यातील दोस्त युद्धकैदी सोडविण्यासाठी ही मोहीम आखली होती.
'''आग्नेय एशिया'''
{{main|मध्य बर्माची लढाई|ऑपरेशन ड्रॅक्युला}}
१९४४ च्या मॉन्सून मध्ये भारतावर चालून आलेल्या जपानी सैन्याला तेथील ब्रिटिश सैन्याने [[चिंदविन नदी]]पर्यंत मागे ढकलले होते. पाऊस संपताना अमेरिकन व चिनी सैन्याने [[लेडो मार्ग]] बांधून पूर्ण केला. तोपर्यंत जपानी सैन्याने माघार घेतल्यामुळे या कठीण रस्त्याचा दोस्तांना युद्धात फारसा उपयोग झाला नाही. आता भारतात जमलेल्या भारतीय, ब्रिटिश व आफ्रिकन फौजांनी जपान्यांचा पाठलाग सुरू केला व आघाडी मध्य [[ब्रह्मदेश]]पर्यंत नेली. [[मे २]]ला दोस्तांनी [[रंगून]] [[ऑपरेशन ड्रॅक्युला|घेतले]] व जपानी तसेच [[भारतीय राष्ट्रीय सेना|भारतीय राष्ट्रीय सेनेला]] भारतातून पळवून लावले.
'''हिरोशिमा व नागासाकीवर परमाणुहल्ले'''
{{main|हिरोशिमा व नागासाकीवरील परमाणुहल्ले}}
[[चित्र:nagasakibomb.jpg|170px|thumb|[[नागासाकी]]वर टाकलेल्या परमाणु बॉम्बचा स्फोट झाल्यावर अग्निज्वाला व धूर हवेत १८ कि.मी. वर गेला होता.]]
युद्धाचा अंत लगेच होणार नाही याची कल्पना आल्याने [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष]] [[हॅरी ट्रुमन]]ने नवीनच तयार करण्यात आलेल्या परमाणु बॉम्बचा उपयोग जपानवर करायचे ठरवले. वस्तुतः नोव्हेंबरमध्ये अमेरिकेने जपानवर खुश्कीदलासह हल्ला करण्याचे योजिले होते पण [[ओकिनावाची लढाई|ओकिनावाच्या लढाईनंतर]] त्यांना कळून चुकले की जपानचा प्रतिकार कडवा असेल व अशा हल्ल्यात जपानइतकीच अमेरिकेचीही हानी होईल. परमाणुबॉम्ब वापरल्यास युद्धांत लगेच होऊ शकेल असा अमेरिकेचा कयास होता. अमेरिकन युद्धसचिवाला देण्यात आलेल्या अंदाजानुसार अशा जमिनीवर केलेलल्या हल्ल्यात १४ ते ४० लाख अमेरिकन सैनिक मरण पावण्याची शक्यता होती. तसेच जपानी नागरिकही लाखांत मेले असते. या अंदाजांबद्दल अद्यापही शंका व्यक्त केली जाते.
[[ऑगस्ट ६]], [[इ.स. १९४५]] रोजी [[एनोला गे]] नावाच्या [[बी.२९]] प्रकारच्या विमानाने [[लिटल बॉय]] असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब [[हिरोशिमा]] शहरावर टाकला. यात हिरोशिमा नष्ट झाले. [[ऑगस्ट ९]] रोजी [[बॉक्सकार (विमान)|बॉक्सकार]] नावाच्या बी.२९ विमानाने [[फॅट मॅन]] नावाचा परमाणु बॉम्ब [[नागासाकी]] शहरावर टाकून तेही शहर नष्ट केले.
'''दूरपूर्वेतील सोव्हिएत आक्रमण'''
{{main|ऑपरेशन ऑगस्ट स्टॉर्म}}
हिरोशिमावर बॉम्ब पडल्यावर दोनच दिवसात सोव्हिएत संघाने याल्टात नक्की केल्याप्रमाणे आपला जपानबरोबरचा अनाक्रमण तह धुडकावून लावला व मांचुरियातील जपानी सैन्यावर चाल केली. दोन आठवड्यात १०,००,००० जपानी सैनिकांचा पराभव करीत लाल सैन्य ऑगस्ट १८ला उत्तर कोरियात घुसले.
'''जपानची शरणागती'''
{{main|जपान विजय दिन|जपान विजय दिन=}}
अमेरिकेचा परमाणुप्रयोग व सोव्हिएत संघाचे मांचुरियावरील आक्रमण पाहून [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]] [[हिरोहितो]]ने प्रधानमंडळाला न विचारता युद्धसमाप्तीचे प्रयत्न सुरू केले. [[ऑगस्ट १७]]ला केलेल्या दूरवाणीवरील आपल्या भाषणात त्याने आपल्या सैनिकांना हत्यारे खाली ठेवण्याचा आदेश दिला तसे करताना त्याने कारण सोव्हिएत आक्रमणाचे दिले व परमाणुबॉम्बचा उल्लेख टाळला.
[[ऑगस्ट १४]], [[इ.स. १९४५]] रोजी जपानने शरणागती पत्करली व हे अतिभयानक युद्ध अधिकृतरीत्या समाप्त झाले.
== हताहत, नागरिकांवरील प्रभाव व अत्याचार ==
<!-- खालील मजकूराचे भाषांतर करून योग्य त्या विभागात हलवा
==Casualties, civilian impact, and atrocities==
'''Casualties'''
{{main|World War II casualties}}
Some 63 million people, or 3% of the world population, died in the war (though [[World War II casualties|estimates]] vary): about 24 million soldiers and 38 million civilians. This total includes the estimated 9 million lives lost in the Holocaust. Of the total deaths in World War II, approximately 80% were on the Allied side and 20% on the Axis side.<ref name="casualties">[[World War II casualties]]</ref>
Allied forces suffered approximately 17 million military deaths, of which about 11 million were Soviet and 3 million Chinese. Axis forces suffered about 8 million, of which more than 5 million were German. In total, of the military deaths in World War II, approximately 44% were Soviet soldiers, 22% were German, 12% were Chinese, 8% were Japanese, 9% were soldiers of other Allied forces, and 5% were other Axis country soldiers. Some modern estimates double the number of Chinese casualties originally stated.<ref name="casualties" /> Of the civilian deaths, approximately 90% were Allied (nearly a third of all civilians killed were Soviet citizens, and more than 15% of all civilians killed in the war died in German extermination camps) and 10% were Axis.<ref name="casualties" />
Many civilians died as a result of disease, starvation, massacres, [[genocide]]--in particular, [[the Holocaust]]--and [[Strategic bombing|aerial bombing]]. One estimate is that 12 million civilians died in Holocaust camps, 1.5 million by bombs, 7 million in Europe from other causes, and 7.5 million in China from other causes.<ref>J. M. Winter, "Demography of the War", in Dear and Foot, ed., ''Oxford Companion to World War'', p 290.</ref> Allied civilian deaths totaled roughly 38 million, including 11.7 million in the Soviet Union, 7 million in China and 5.2 million from Poland. There were around 3 million civilian deaths on the Axis side, including 2 million in Germany and 0.6 million in Japan. The Holocaust refers to the organized state-sponsored murder of 6 million [[Jew]]s, 1.8-1.9 million non-Jewish Poles, 200,000-800,000 [[Roma people]], 200,000-300,000 people with disabilities, and other groups carried out by the Nazis during the war.
The Soviet Union suffered by far the largest death toll of any nation in the war, over 23 million.
'''Genocide'''
[[Image:Massdeportations.PNG|thumb|200px||Major [[deportation]] routes to [[Nazi extermination camp]]s during [[The Holocaust]], Aktion T-4 and alike.]]
{{main|The Holocaust}}
The ''Holocaust'' was the organized murder of an estimated [[The Holocaust#Death toll|nine million people]], including approximately six million Jews. Originally, the Nazis used killing squads known as ''[[Einsatzgruppen]]'' to conduct massive open-air killings, shooting as many as 33,000 people in a single massacre, as in the case of [[Babi Yar]]. By 1942, the Nazi leadership decided to implement the [[Final Solution]], or ''Endlösung'', the genocide of all Jews in Europe, and to increase the pace of the Holocaust. [[Nazism|The Nazis]] built six [[Nazi extermination camp|extermination camps]] specifically to kill Jews. Millions of Jews who had been confined to massively overcrowded [[ghetto]]s were transported to these [[Nazi extermination camp|"Death-camps"]], in which they were either slaughtered on arrival or put to work until the Nazis could find no more use for them, at which point they were put to death by shooting or mass poisoning in [[gas chamber]]s.
'''Chemical and bacteriological weapons'''
Despite the [[Treaty|international treaties]] and a resolution adopted by the [[League of Nations]] on 14 May 1938 condemning the use of toxic gas by [[Japan]], the [[Imperial Japanese Army]] frequently used [[Chemical warfare|chemical weapons]]. Because of fears of retaliation, however, those weapons were never used against Occidentals but only against other Orientals judged "inferior" by the imperial propaganda. According to historians Yoshiaki Yoshimi and Seiya Matsuno, the authorization for the use of chemical weapons was given by specific orders (''rinsanmei'') issued by [[Hirohito]] himself. For example, the Emperor authorized the use of toxic gas on 375 separate occasions during the invasion of [[Wuhan]], from August to October 1938.
The bacteriological weapons were experimented on human beings by many units incorporated in the Japanese army, such as the infamous [[Unit 731]], integrated by [[Decree|Imperial decree]] in the [[Kwantung]] army in 1936. Those weapons were mainly used in China and, according to some Japanese veterans, against Mongolians and Russian soldiers in 1939 during the [[Nomonhan]] incident.<ref>Hal Gold, Unit 731 testimony, p.64-65, 1996.</ref>
'''Cannibalism'''
Many written reports and testimony collected by the Australian War Crimes Section of the Tokyo tribunal and investigated by prosecutor [[William Webb]] (the future judge-in-chief) indicate that Japanese soldiers committed [[cannibalism]] on prisoners. According to historian Yuki Tanaka, "cannibalism was often a systematic activity conducted by whole squads and under the command of officers". <ref>Tanaka, ''Hidden Horrors : Japanese War Crimes in World War II,'' Westview press, 1996, p.127 </ref>
Pakistani POW Hatam Ali testified that "At this stage, the Japanese started selecting prisoners and everyday 1 prisoner was taken out and killed and eaten by the soldiers. I personally saw this happen and about 100 prisoners were eaten at this place by the Japanese. The remainder of us were taken to another spot 50 miles away where 10 prisoners died of sickness. At this place, the Japanese again started selecting prisoners to eat. Those selected were taken to a hut where their flesh was cut from their bodies while they were alive and they were thrown into a ditch where they later died." <ref>Ibid, p.121.</ref>
Indian POW Havildar Changdi Ram testified that "(On 12 November 1944) the [[Kempeitai|Kempei Tai]] beheaded the pilot. I saw this from behind a tree and watched some of the Japanese cut flesh from his arms, legs, hips, buttocks and carry it off to their quarters... They cut it in small pieces and fried it." <ref>Edward Russell of Liverpool, ''The Knights of Bushido, a short history of Japanese war crimes'', Greenhill books 2002, p.236.</ref>
Apart from written orders referring to cannibalism, the Japanese sources provide testimonies such as the one given by Major Matoba to the US [[Military tribunal|Military Commission]] of August 1946 convened by the Navy commander of Guam and Marianna islands which refer to meat of an American soldier served for supper to General Tachibana of the 307 Infantry Battalion on 25 February 1945. <ref>Ibid., p.237</ref>
'''Slave labor'''
According to a joint study of historians featuring Zhifen Ju, Mark Peattie, Toru Kubo, and Mitsuyochi Himeta, more than 10 million Chinese were mobilized by the Japanese army and enslaved by the [[Kôa-in]] for [[Slavery|slave labor]] in [[Manchukuo]] and north [[China]].<ref>Zhifen Ju, "''Japan's atrocities of conscripting and abusing north China draftees after the outbreak of the Pacific war''", 2002</ref> According to Mitsuyoshi Himeta, at least 2.7 million died during the [[Three Alls Policy|Sankō Sakusen]] operation implemented in [[Heipei]] and [[Shantung]] by General [[Yasuji Okamura]].
'''Concentration camps, labour camps, and internment'''
[[Image:Starved prisoners, nearly dead from hunger, pose in concentration camp in Ebensee, Austria.jpg|thumb|250px|Mistreated, starved prisoners in the [[Ebensee]] [[concentration camp]], [[Austria]].]]
{{main|Concentration camp|Gulag|Japanese American internment}}
In addition to the Nazi [[concentration camp]]s, the Soviet [[Gulag]], or [[labor camp]]s, led to the death of citizens of occupied countries such as Poland, [[Lithuania]], [[Latvia]], and [[Estonia]], as well as German [[prisoner of war|prisoners of war]] (POW) and even Soviet citizens themselves who had been supporters of the Nazis. Japanese [[Prisoner-of-war camp|POW camps]] also had high death rates; many were used as labour camps, and starvation conditions among the mainly U.S., British, Australian and other Commonwealth prisoners were little better than many German concentration camps. Sixty percent (1,238,000 ref. Krivosheev) of Soviet POWs died during the war. Vadim Erlikman puts it at 2.6 million Soviet POWs that died in German Captivity.<ref name="war8">Erlikman, Vadim</ref> [[Richard Overy]] gives the number of 5.7 million Soviet POW and out of those 57% died or were killed.<ref>[[Richard Overy]] ''The Dictators Hitler's Germany, Stalin's Russia'' p.568-569</ref>
Furthermore, 150,000 [[Japanese American internment|Japanese-Americans were interned]] by the U.S. and Canadian governments, as well as nearly 11,000 German and Italian residents of the U.S.
[[Image:Warsaw siege3.jpg|thumb|250px|A survivor of German aerial bombardment, [[Siege of Warsaw]].]]
'''War crimes'''
{{main|War crimes during World War II}}
From 1945 to 1951, German and Japanese officials and personnel were prosecuted for war crimes. Top German officials were tried at the [[Nuremberg Trials]], and many Japanese officials at the [[International Military Tribunal for the Far East|Tokyo War Crime Trial]] and [[Japanese war crimes#Other trials|other war crimes trials in the Asia-Pacific region]].
==Resistance and collaboration==
{{main|Resistance during World War II|Collaboration during World War II}}
[[Image:101st with members of dutch resistance.jpg|thumb|right|250px|Members of the Dutch Eindhoven Resistance with troops of the [[101st Airborne Division|U.S. 101st Airborne]] in front of the [[Eindhoven]] cathedral during [[Operation Market Garden]] in September 1944.]]
Resistance during World War II occurred in every occupied country by a variety of means, ranging from non-cooperation, disinformation, and propaganda to outright warfare.
Among the most notable resistance movements were the [[Armia Krajowa|Polish Home Army]], the [[Maquis (World War II)|French Maquis]], the [[Partisans (Yugoslavia)|Yugoslav Partisans]], the Greek resistance force, and the [[Italian resistance movement|Italian Resistance]] in the [[Italian Social Republic|German-occupied Northern Italy]] after 1943. Germany itself also had an [[German resistance movement|anti-Nazi movement]]. The [[Communism|Communist]] resistance was among the fiercest, since they were already organised and militant even before the war and they were ideologically opposed to the Nazis.
Before [[D-Day]], there were some operations performed by the [[French Resistance]] to help with the forthcoming invasion. Communications lines were cut; trains were derailed; roads, water towers, and ammunition depots were destroyed; and some German garrisons were attacked.
There were also resistance movements fighting against the [[Allies of World War II|Allied]] invaders. The [[Werwolf|German resistance]] petered out within a few years, while in the [[Baltic states|Baltic]] states [[Forest Brothers|resistance operations]] against the occupation continued into the 1960s.
==Home fronts==
[[Image:WomanFactory1940s.jpg|thumb|right|250px|During the war, women worked in factories throughout much of the West and East.]]
{{main|Home front during World War II}}
"[[Home front]]" is the name given to the activities of the civilians of the nations at war. All the main countries reorganized their homefronts to produce munitions and soldiers, with 40-60% of GDP being devoted to the war effort. Women were drafted in the Soviet Union and Britain. Shortages were everywhere, and severe food shortages caused malnutrition and even starvation, such as in the Netherlands and in Leningrad. New workers were recruited, especially housewives, the unemployed, students, and retired people. Skilled jobs were re-engineered and simplified ("de-skilling") so that unskilled workers could handle them. Every major nation imposed censorship on the media as well as a propaganda program designed to boost the war effort and stifle negative rumors. Every major country imposed a system of rationing and price controls. Black markets flourished in areas controlled by Germany. Germany brought in millions of prisoners of war, slave laborers, and forced workers to staff its munitions factories. Many were killed in the bombing raids, the rest became refugees as the war ended.
==Technologies==
[[Image:Nsa-enigma.jpg|thumb|right|250px|German [[Enigma machine]] for encryption.]]
{{main|Technology during World War II|Technological escalation during World War II}}
Weapons and technology improved rapidly during World War II and some of these played a crucial role in determining the outcome of the war. Many major technologies were used for the first time, including [[nuclear weapon]]s, [[radar]], [[proximity fuse]]s, [[jet engine]]s, [[V-2|ballistic missiles]], and data-processing analog devices (primitive computers). Every year, the [[Reciprocating engine|piston engines]] were improved. Enormous advances were made in [[aircraft]], [[submarine]], and [[tank]] designs, such that models coming into use at the beginning of the war were long obsolete by its end. One entirely new kind of ship was the amphibious landing craft.
===Industrial production===
Industrial production played a role in the Allied victory. The Allies more effectively mobilized their economies and drew from a larger economic base. The peak year of munitions production was 1944, with the Allies out-producing the Axis by a ratio of 3 to 1. (Germany produced 19% and Japan 7% of the world's munitions; the U.S. produced 47%, Britain and Canada 14%, and the Soviets 11%).<ref>
Raymond W. Goldsmith, "The Power of Victory: Munitions Output in World War II" ''Military Affairs'', Vol. 10, No. 1. (Spring, 1946), pp. 69-80; online at [http://links.jstor.org/sici?sici=0026-3931%28194621%2910%3Al%3C69%3ATPOVMO%3E2.0.CO%3B2-3 JSTOR]</ref>
The Allies used low-cost [[mass production]] techniques, using standardized models. Japan and Germany continued to rely on expensive hand-crafted methods. Japan thus produced hundreds of airplane designs and did not reach mass-production efficiency; the new models were only slightly better than the original 1940 planes, while the Allies rapidly advanced in technology.<ref> Richard Overy. ''The Air War, 1939-1945'' (2005)</ref> Germany thus spent heavily on high-tech weaponry, including the V-1 flying bomb and V-2 rocket, advanced submarines, jet engines, and heavy tanks that proved strategically of minor value. The combination of better logistics and mass production proved crucial in the victory. "The Allies did not depend on simple numbers for victory but on the quality of their technology and the fighting effectiveness of their forces... In both Germany and Japan less emphasis was placed upon the non-combat areas of war: procurement, logistics, military services," concludes historian Richard Overy.<ref>Overy (1993) p 318-9</ref>
Delivery of weapons to the battlefront was a matter of logistics. The Allies again did a much better job in moving munitions from factories to the front lines. A large fraction of the German tanks after June 1944 never reached the battlefield, and those that did often ran short of fuel. Japan in particular was notably inefficient in its logistics system.<ref> Mark Parillo, "The Pacific War" in Richard Jensen et al, eds. ''Trans-Pacific Relations: America, Europe, and Asia in the Twentieth Century'' (2003), pp. 93-104.</ref>
===Medicine===
Many new medical and surgical techniques were employed as well as new drugs like [[sulfa]] and [[penicillin]], not to mention serious advances in [[biological warfare]] and nerve gases. The Japanese control of the quinine supply forced the Australians to invent new anti-malarial drugs. The saline bath was invented to treat burns. More prompt application of sulfa drugs saved countless lives. New [[local anesthetic]]s were introduced making possible surgery close to the front lines. The Americans discovered that only 20% of wounds were cause by [[Machine gun|machine-gun]] or rifle bullets (compared to 35% in World War I). Most came from [[Explosive material|high explosive]] shells and fragments, which besides the direct wound caused shock from their blast effects. Most deaths came from shock and blood loss, which were countered by a major innovation, [[blood transfusions]].<ref> Harold C. Leuth, "Military Medicine" in [[Walter Yust]], ed. ''10 Eventful Years'' (1947) 3:163-67; Mark Harrison, ''Medicine and Victory: British Military Medicine in the Second World War'' (2004)</ref>
The massive [[research and development]] demands of the war accelerated the growth of the scientific communities in Allied states, while German and Japanese laboratories were disbanded; many German engineers and scientists continued their [[weapons research]] after the war in the United States and the Soviet Union.
{{see also|Military production during World War II|List of World War II military equipment}}
{{-}}
== Aftermath ==
[[Image:Germanborders.gif|thumb|left|250px|Germany's territorial losses 1919-1945]]
[[Image:Deutschland_Besatzungszonen_1945_1946.png|thumb|right|250px|German occupation zones in 1946 after territorial annexations in the East. The [[Saarland]] (in the French zone) is shown with stripes because it was removed from Germany by France in 1947 as a [[Saar (protectorate)|protectorate]], and was not incorporated into the Federal Republic of Germany until 1957. [[Historical Eastern Germany]], not contained in this map, was annexed by Poland and the Soviet Union.]]
{{main|Aftermath of World War II}}
The war concluded with the surrender and occupation of Germany and Japan. It left behind millions of [[displaced person]]s and [[prisoners of war]], and resulted in many new international boundaries. The economies of Europe, China and Japan were largely destroyed as a result of the war.
To prevent (or at least minimize) future conflicts, the allied nations, led by the [[United States]], formed the [[United Nations]] in [[San Francisco, California]] in 1945.
The end of the war hastened the independence of many [[Crown colony|British crown colonies]] (such as India) and [[Dutch Empire|Dutch territories]] (such as Indonesia) and the formation of new nations and alliances throughout Asia and Africa. The [[Philippines]] were granted their independence in 1946 as previously promised by the United States. Poland's boundaries were re-drawn to include portions of [[Historical Eastern Germany|pre-war Germany]], including [[East Prussia]] and [[Upper Silesia]], while ceding most of the areas taken by the Soviet Union in the [[Molotov-Ribbentrop]] partition of 1939, effectively moving Poland to the west. Germany was split into four zones of occupation, and the three zones under the Western Allies was reconstituted as a [[constitutional democracy]]. The Soviet Union's influence increased as they established hegemony over most of eastern Europe, and incorporated parts of Finland and Poland into their new boundaries. Europe was informally split into Western and Soviet [[Sphere of influence|spheres of influence]], which heightened existing tensions between the two camps and helped establish the [[Cold War]].
In Asia, the Imperial Japanese Empire's government was dismantled under General [[Douglas MacArthur]] and replaced by a constitutional monarchy with the emperor as a figurehead. The defeat of Japan led to the independence of [[Korea]], which was split into two parts by the Russian and American forces. The war greatly enhanced China's international prestige but severely weakened [[Chiang Kai-shek]]'s central government and the armed forces of the [[Republic of China]]. Partly because of this, in the subsequent [[Chinese Civil War]], the Chinese Nationalists lost and were forced to retreat to [[Taiwan]], while the Chinese Communists established the [[People's Republic of China]] on the mainland in 1949.
World War II also spawned many new technologies such as advanced aircraft, radar, jet engines, [[synthetic rubber]] and plastics, antibiotics like [[penicillin]], helicopters, [[nuclear energy]], rocket technology and computers. These [[Technology during World War II|technologies]] were applied to government, commercial, industrial, private and civil use.
===Occupation of Axis Powers===
{{Further|[[Expulsion of Germans after World War II]], [[Allied Occupation Zones in Germany]], [[Morgenthau Plan]], [[Oder-Neisse line]], [[Occupied Japan]], [[Division of Korea]]}}
Germany was partitioned into four zones of occupation, coordinated by the [[Allied Control Council]]. The American, British, and French zones joined in 1949 as the [[Germany|Federal Republic of Germany]], and the Soviet zone became the [[East Germany|German Democratic Republic]]. In Germany, [[Morgenthau Plan|economic suppression]] and [[Denazification]] took place. Millions of Germans and Poles were expelled from their homelands as a result of the territorial annexations in Eastern Europe agreed upon at the [[Yalta Conference|Yalta]] and [[Potsdam Conference|Potsdam]] conferences. In the West, [[Alsace-Lorraine]] was given to France, which also separated the [[Saar area]] from Germany.
[[Austria]] was separated from Germany and divided into four zones of occupation, which were united in 1955 to become the Republic of Austria.
[[Japan]] was occupied by the U.S, aided by Commonwealth troops, until the peace treaty took effect in 1952. The defeat of Japan also lead to the eastablishment of the Far eastern commission which set out policies for Japan to fullfill under the terms of surrender. In accordance with the Yalta Conference agreements, the Soviet Union occupied and subsequently annexed [[Sakhalin]]. [[Korea]] was divided between the U.S. and the Soviet Union, leading to the creation of two separate governments in 1948.
===Europe in ruins===
{{main|Effects of World War II|Marshall Plan}}
In Europe at the end of the war, millions of civilians were homeless, the economy had collapsed, and 70%{{fact}} of the industrial infrastructure was destroyed. The Soviet Union was also heavily affected, with 30% of its economy destroyed.
The United Kingdom ended the war economically exhausted by the war effort. The wartime [[coalition government]] was dissolved; new elections were held; and Churchill was defeated in a landslide [[general election]] by [[Labour Party (UK)|the Labour Party]] under [[Clement Attlee]].
In 1947, [[United States Secretary of State|U.S. Secretary of State]] [[George Marshall]] devised the "European Recovery Program", better known as the [[Marshall Plan]]. Effective from 1948 to 1952, it allocated 13 billion dollars for the reconstruction of Western Europe.
===Communist control of Central and Eastern Europe===
{{main|Eastern bloc|Iron Curtain}}
At the end of the war, the Soviet Union occupied much of [[Central Europe|Central]] and [[Eastern Europe]] and the [[Balkans]]. In all the USSR-occupied countries, with the exception of Austria, the Soviet Union helped Communist regimes to power. It also annexed the Baltic countries [[Estonia]], [[Latvia]], and [[Lithuania]].
===China===
{{main|Second Sino-Japanese War#Aftermath}}
The war was a pivotal point in China's history. Before the war against Japan, China had suffered nearly a century of humiliation at the hands of various imperialist powers and was relegated to a semi-colonial status. However, the war greatly enhanced China's international status. Not only was the central government under [[Chiang Kai-shek]] able to abrogate most of the unequal treaties China had signed in the past century, the [[Republic of China]] also became a founding member of the [[United Nations]] and a permanent member in the [[Security Council]]. China also reclaimed Manchuria and Taiwan. Nevertheless, eight years of war greatly taxed the central government, and many of its nation-building measures adopted since it came to power in 1928 were disrupted by the war. Communist activities also expanded greatly in occupied areas, making post-war administration of these areas difficult. Vast war damages and hyperinflation thereafter greatly demoralized the populace, along with the continuation of the [[Chinese Civil War]] between the [[Kuomintang]] and the Communists. Partly because of the severe blow his army and government had suffered during the war against Japan, the Kuomintang, along with state apparatus of the [[Republic of China]], retreated to Taiwan in 1949 and in its place the Chinese communists established the [[People's Republic of China]] on the mainland.
===Decolonization===
{{main|Decolonization}}
Areas previously occupied by the colonial powers gained their freedom, some peacefully, such as the [[Philippines]] in 1946, [[India]] and [[Pakistan]] in 1947. Others had to fight bloody wars of liberation before gaining freedom, such as against the French attempt to reoccupy [[Vietnam]] in the [[First Indochina War]], and against the Netherlands' attempt to reoccupy the [[Dutch East Indies]].
===United Nations===
{{main|United Nations}}
Because the [[League of Nations]] had failed to actively prevent the war, the [[United Nations]] was created in 1945. The UN operates within the parameters of the [[United Nations Charter]], and the reason for the UN’s formation is outlined in the [[Preamble to the United Nations Charter]]. One of the first actions of the United Nations was the creation of the State of [[Israel]], partly in response to the Holocaust.
==Names==
The term most used in the United Kingdom and Canada is "Second World War", while American publishers use the term "World War II". Thus the [[Oxford University Press]] uses ''The Oxford Companion to the Second World War'' in the United Kingdom, and ''The Oxford Companion to World War II'' for the identical 1995 book in the United States.
The [[OED]] reports the first use of "Second World War" was by novelist [[H.G. Wells]] in 1930, although it may well have been used earlier.<ref> Library catalogs show the first use in 1934: ''Why war? A handbook for those who will take part in the second world war'' by [[Ellen Wilkinson]] & [[Edward Conze]], (London, 1934), and Johannes Steel, ''The second world war,'' (New York, 1934).</ref> The term was immediately used when war was declared; for example, the September 3, 1939, issue of the Canadian newspaper, ''[[The Calgary Herald]]''. Prior the United States' entry into the War, many Americans referred to it as the "European War".
--->
== गुप्त कारस्थाने व भूमिगत सशस्त्र चळवळी ==
== युद्धाचे परिणाम ==
दुसऱ्या महायुद्धाने मानवी इतिहासात कधीही न पाहिलेली अतोनात हिंसा पाहिली. जगातील सर्वच राष्ट्रे यात भरडली गेली. काही युद्धग्रस्त होतेच तर काहींना त्याचे परिणाम भोगावे लागले. जर्मनी, पोलंड व रशिया व जपानमध्ये सर्वाधिक लोक बळी पडले. वर नमूद केल्याप्रमाणे मृतांची संख्या सहा कोटीवर असण्याची शक्यता आहे. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी व रशिया या देशांतील शहरेच्या शहरे हवाई हल्यांमध्ये संपूर्णपणे बेचिराख झाली. या देशांना पुढील अनेक दशके ती शहरे पुन्हा उभारण्यात घालवावी लागली.
==दुसऱ्या महायुद्धावरील मराठी पुस्तके==
* एरिक लोमॅक्सच्या दीर्घ प्रवास : दुसऱ्या महायुद्धातील गोष्ट ([[अनंत भावे]])
* कथा महायुद्धाच्या (डॉ. [[मिलिंद आमडेकर]])
* दहा हजार नयन : दुसऱ्या महायुद्धात फ्रेंचांच्या अपार त्यागाची गाथा ! ([[पंढरीनाथ सावंत]])
* दुसरे महायुद्ध (किरण गोखले)
* दुसरे महायुद्ध ([[वि.स. वाळिंबे]])
* ('अद्भुत' महायुद्धाच्या खऱ्याखुऱ्या गोष्टी) दुसरे महायुद्ध : काही कथा ([[अनंत भावे]])
* दुसऱ्या महायुद्धातील महिला आघाडी (ग.म. केळकर)
* दुसऱ्या महायुद्धातील शौर्यकथा ([[निरंजन घाटे]])
* द्वितीय महायुद्धानंतरचे जग (१९४७ ते १९९७) (य.ना. कदम)
* फिफ्टी इअर्स ऑफ़ सायलेन्स : दुसऱ्या जागतिक महायुद्धादरम्यान अनेक वेळा बलात्कार झालेल्या स्त्रीची आठवणगाथा (मूळ लेखिका - जॅन रफ ओ हर्; मराठी अनुवाद - [[नीला चांदोरकर]])
* महायुद्ध १९३९ ते १९४४ (ज.पां. देशमुख)
* युद्धकथा : दुसऱ्या महायुद्धाच्या खऱ्याखुऱ्या १२ कथा ([[अनंत भावे]])
* हिटलरचे महायुद्ध ([[वि.ग. कानिटकर]])
== हेसुद्धा पहा ==
* [[पहिले महायुद्ध]]
* [[नाझी पक्ष]]
* [[ज्यूंचे शिरकाण]]
== माध्यमे ==
'''चित्रपटात'''
दुसऱ्या महायुद्धाचा प्रभाव जगातील बहुतेक राष्ट्रांवर पडला. अनेक साहित्य कृती, नाटके, चित्रपट दुसऱ्या महायुद्धावर अथवा त्यांच्या परिणामांवर बनले. त्यातील चित्रपट मुख्य युद्धातील घटनांवर आधारित होते तर काही त्याच्या परिणाम किंवा युद्धकालातील जीवनावर आधारित होते. काही सत्य घटनांवर तर काही काल्पनिक घटनांवर अथवा मिश्रित बनवले गेले. त्यातील काही प्रसिद्ध चित्रपट खालील प्रमाणे.
ट्व्हेल ओ क्लॉक हाय (१९४९), ब्रिज ऑन द रिव्हर क्वाई (१९५७), पॅटन (१९७०), दास बुट (१९८१), सेव्हिंग प्रायव्हेट रायन (१९८८), पर्ल हार्बर(२००१), व्हेअर इगल्स डेअर, द डायरी ऑफ यंग गर्ल, स्टालिन्ग्राड
छळछावण्यामधील जीवनावर आधारीत चित्रपटांमध्ये अनेक ऑस्कर विजेते चित्रपट आहेत. त्यातील प्रमुख चित्रपट म्हणजे शिंडलर्स लिस्ट, ऍने फ्रांक, लाईफ इज ब्युटिफुल, द पियानिस्ट इत्यादी.
{{main|अर्वाचीन संस्कृतीत दुसरे महायुद्ध}}
जगातील अनेक भाषांमध्ये दुसऱ्या महायुद्धाबद्दल कलाकृती निर्माण झाल्या आहेत.
<!--नोंद: येथे प्रत्येक दशकातील एक चित्रपट निवडण्यात आलेला आहे. If you wish to add a movie that improves the list, please replace the current film for that decade. Avoid listing recently released movies as it is not possible to judge their significance in historical context. Such additions are welcome at [[World War II in contemporary culture]]. Thanks!-->
यात शेकडो काल्पनिक चित्रपटही आहेत. यात ट्वेल्व ओ'क्लॉक हाय (१९४९), द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय (१९५७), द डर्टी डझन (१९६७), पॅटन (१९७०), डास बूट (जर्मन, १९८१), सेव्हिंग प्रायव्हेट रायन (१९९८), पर्ल हार्बर (२००१) इ. विशेष आहेत.
आजतगायत लिहिल्या गेलेल्या हजारो पुस्तकांतून या महायुद्धाचा उल्लेख आहे. यात [[जोसेफ हेलर]]चे [[कॅच-२२]], [[अकियुकि नोसाका]]चे [[ग्रेव्ह ऑफ द फायरफ्लाईझ]], [[अॅन फ्रॅंक|ॲन फ्रॅंक]]चे [[द डायरी ऑफ अ यंग गर्ल]] आणि [[कर्ट व्होनेगट]]चे [[स्लॉटरहाउस-५]] यांचा समावेश आहे.
== ग्रंथ यादी ==
<div class="references-small">
* Bauer, E. Lt-Colonel ''The History of World War II'', Orbis (2000) General Editor: Brigadier Peter Young; Consultants: Brigadier General James L. Collins Jr., Correli Barnet. (1,024 pages) ISBN 1-85605-552-3
* I.C.B. Dear and M.R.D. Foot, eds. ''The Oxford Companion to World War II'' (1995), 1300 page encyclopedia covering all topics
* Ellis, John. ''Brute Force: Allied Strategy and Tactics in the Second World War'' (1999)
* [[Martin Gilbert|Gilbert, Martin]] ''Second World War'' (1995)
* Mark Harrison. "Resource Mobilization for World War II: The U.S.A., UK, U.S.S.R., and Germany, 1938-1945" in ''The Economic History Review,'' Vol. 41, No. 2. (May, 1988), pp. 171–192. [http://links.jstor.org/sici?sici=0013-0117%28198805%292%3A41%3A2%3C171%3ARMFWWI%3E2.0.CO%3B2-7 in JSTOR]
* [[John Keegan|Keegan, John]]. ''The Second World War'' (1989)
* [[Basil Liddell Hart|Liddell Hart, Sir Basil]] ''History of the Second World War'' (1970)
* Murray, Williamson and Millett, Allan R. ''A War to Be Won: Fighting the Second World War'' (2000)
* Overy, Richard. ''Why the Allies Won'' (1995)
* Shirer, William L. ''The Rise and Fall of the Third Reich, Simon & Schuster.'' (1959). ISBN 0-671-62420-2.
* Smith, J. Douglas and Richard Jensen (2003). ''World War II on the Web: A Guide to the Very Best Sites''. ISBN 0-8420-5020-5.
* Weinberg, Gerhard L.''A World at Arms: A Global History of World War II'' (2005) ISBN 0-521-44317-2
* {{स्रोत पुस्तक
| वर्ष = 2004
| title = Poteri narodonaseleniia v XX veke : spravochnik
| प्रकाशक =
| ISBN = 5-93165-107-1
}}
</div>
== हेसुद्धा पहा ==
* [[पहिले महायुद्ध]]
* [[नाझी पक्ष]]
* [[ज्यूंचे शिरकाण]]
=== धारिका ===
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.referencio.com/index.php?title=World_War_II | title = {{लेखनाव}} - विकी निर्देशिका | प्रकाशक = रेफरन्शिओ.कॉम | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://dmoz.org/Society/History/By_Time_Period/Twentieth_Century/Wars_and_Conflicts/World_War_II/ | title = मुक्त निर्देशिका प्रकल्प - "{{लेखनाव}}" - स्वयंसेवकांनी रचलेली निर्देशिका | प्रकाशक = डीमॉझ.ऑर्ग | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://dir.yahoo.com/Arts/Humanities/History/By_Time_Period/20th_Century/Military_History/World_War_II/ | title = {{लेखनाव}} | प्रकाशक = याहू | भाषा = इंग्लिश }}
=== साधारण माहिती ===
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.badley.info/history/World-War,-2nd-Austria.general.html | title = वर्ल्ड हिस्टरी डेटाबेस {{लेखनाव}} - ऑस्ट्रियातील घटनाक्रम | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.badley.info/history/World-War,-2nd-Belgium.general.html | title = वर्ल्ड हिस्टरी डेटाबेस {{लेखनाव}} - बेल्जियममधील घटनाक्रम | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.badley.info/history/World-War,-2nd-France.general.html | title = वर्ल्ड हिस्टरी डेटाबेस {{लेखनाव}} - फ्रान्समधील घटनाक्रम | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.badley.info/history/World-War,-2nd-Germany.general.html | title = वर्ल्ड हिस्टरी डेटाबेस {{लेखनाव}} - जर्मनीमधील घटनाक्रम | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.badley.info/history/World-War,-2nd-Great-Britain.general.html | title = वर्ल्ड हिस्टरी डेटाबेस {{लेखनाव}} - ग्रेट ब्रिटनमधील घटनाक्रम | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.badley.info/history/World-War,-2nd-Italy.general.html | title = वर्ल्ड हिस्टरी डेटाबेस {{लेखनाव}} - इटलीमधील घटनाक्रम | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.badley.info/history/World-War,-2nd-Japan.general.html | title = वर्ल्ड हिस्टरी डेटाबेस {{लेखनाव}} - जपानमधील घटनाक्रम | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.badley.info/history/World-War,-2nd-Russia.general.html | title = वर्ल्ड हिस्टरी डेटाबेस {{लेखनाव}} - रशियामधील घटनाक्रम | भाषा = इंग्लिश }}
* [http://www.badley.info/history/World-War,-2nd-Spain.general.html Spain Chronology World War II World History Database]
* [http://www.badley.info/history/World-War,-2nd-USA.general.html USA Chronology World War II World History Database]
* [http://www.ww2db.com/ World War II Database]
* [http://www.spartacus.schoolnet.co.uk/2WW.htm The Second World War]
* {{Webarchiv | url=http://www.bbc.co.uk/history/war/wwtwo/ | wayback=20010124043700 | text=BBC History: World War Two}}
* {{वेबॅक आर्किव्ह|url=http://www.bbc.co.uk/history/war/wwtwo/|date=20050304100032}}
* [http://www6.dw-world.de/en/worldwarII.php Deutsche Welle special section on World War II] created by one of Germany's public broadcasters on World War II and the world 60 years after.
* [http://www.militaryindexes.com/worldwartwo/ Directory of Online World War II Indexes & Records]
* [http://www.engdahl.oilgeopolitics.net/History/MacKinder/mackinder.html Halford Mackinder's Necessary War An essay describing the geopolitical aspects of World War II]
* [http://www.worldwar2vault.com/ World War 2 Vault]
* [http://www.secretsofworldwar2.co.uk/ World War II Secret History]
* [http://www.wwii.ca/ Canada and WWII]
* [http://memory.loc.gov/ammem/collections/maps/wwii/ World War II Military Situation Maps. Library of Congress]
* [http://www.bvalphaserver.com/content-10.html Officially Declassified U.S. Government Documents about World War II] <!-- NOTE TO WIKI EDITORS: I did ask to add this link via the talk page, and received permission. -->
* [http://www.historisches-centrum.de/index.php?id=427 End of World War II in Germany]
* [http://www.ww2incolor.com/gallery/ World War 2 Pictures In Colour]
* [http://vlib.iue.it/history/mil/ww2.html WWW-VL: History: WWII]
* [http://worldwartwozone.com/photopost/ World War II Zone Photo and Multi-media gallery]
* {{वेबॅक आर्किव्ह|url=http://worldwartwozone.com/photopost/|date=20090506125058}}
* [http://chrito.users1.50megs.com/daily.htm Daily German action reports]
* [http://www.wikitimescale.org/en/category/World_War_II Timeline of events in World War 2] on WikiTimeScale.org
* [http://www.lib.utexas.edu/maps/historical/history_ww2.html Maps from the Pacific and Italian theaters]
=== संचिका ===
* [http://www.archives.gov/research/ww2/ US National Archives Photos]
* [http://english.pobediteli.ru/ Multimedia map] - Presentation that covers the war from the invasion of Russia to the fall of Berlin
* {{वेबॅक आर्किव्ह|url=http://warphotos.basnetworks.net/gallery.php?g=ww2|date=20071119075548}}
* [http://museumofworldwarii.com Virtual Museum of World War II] - pictures & info
* [http://multimedia.tbo.com/flash/iwojima3d/index.htm 3-D Stereo Photograph of Iwo Jima Flag-raising] - From The Tampa Tribune and TBO.com
* {{वेबॅक आर्किव्ह|url=http://multimedia.tbo.com/flash/iwojima3d/index.htm|date=20070210104658}}
* [http://digital.library.unt.edu/search.tkl?type=collection&q=WWII World War II Poster Collection] hosted by the Universtity of North Texas Libraries' *[http://digital.library.unt.edu/ Digital Collections]
* [http://www.eyewitnesstohistory.com/francedefeat.htm The Defeat of France] Includes the famous ''Weeping Frenchman'' photograph.
* {{it|इटालियन मजकूर}} [http://www.anpi.pesarourbino.it/fototeca2.php ANPI Archives Photos]
=== माहिती ===
* [http://www.gurdjieff-legacy.org/70links/bk_voices2.htm ''Voices in the Dark''] - Descriptions of life in Nazi-occupied Paris
* {{वेबॅक आर्किव्ह|url=http://www.gurdjieff-legacy.org/70links/bk_voices2.htm|date=20090411170348}}
* [http://www.bbc.co.uk/dna/ww2/ WW2 People's War] - A project by the [[BBC]] to gather the stories of ordinary people from World War II
* [http://www.wilhelm-radkovsky.de Memories of Leutnant d.R. Wilhelm Radkovsky 1940-1945] Experiences as a German soldier on the Eastern and Western Front
* [http://www.warsawuprising.com/ The Warsaw Uprising of 1944] — "a heroic and tragic 63-day struggle to liberate World War 2 Warsaw from Nazi/German occupation."
* [http://www.amazon.com/So-Great-Heritage-Kathie-Jackson/dp/1598862561 "So Great a Heritage"] A collection of 150 letters from an American soldier to his family during World War II gives the reader an insight into the war that they may not otherwise have. The letters were written from the time the soldier reported to boot camp, through his deployments to North Africa, Italy, France, and finally, Germany.
* {{it|इटालियन मजकूर}} [http://www.lacittainvisibile.it/ La Città Invisibile] Collection of signs, stories and memories during the Gothic Line age.
=== चलतचित्रे ===
* ''[[The World at War (TV Series)|The World at War]]'' (1974) is a 26-part [[Thames Television]] series that covers most aspects of World War II from many points of view. It includes interviews with many key figures ([[Karl Dönitz]], [[Albert Speer]], [[Anthony Eden]] etc.) ([http://www.imdb.com/शीर्षक/tt0071075/ Imdb link])
* ''The Second World War in Colour'' (1999) is a three episode documentary showing unique footage in color ([http://www.imdb.com/शीर्षक/tt0212694/ Imdb link])
</div>
* [http://www.alaskainvasion.com/ Red White Black & Blue - feature documentary about The Battle of Attu in the Aleutians during World War II]-->
{{दुसरे महायुद्ध}}
* <small>''हा लेख इंग्लिश विकिपिडीयावरील [http://en.wikipedia.org/wiki/World_War_II या लेखावर] आधारित आहे''</small>
== बाह्य दुवे ==
* [http://www.ww2db.com/ दुसरे महायुद्ध माहिती संग्रह संकेतस्थळ]
* [http://www.bbc.co.uk/history/worldwars/wwtwo/ बी.बी.सी वरील दुसरे महायुद्ध संकेतस्थळ]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
=क्रिकेट=
{{Infobox sport
| image=Pollock to Hussey.jpg
| imagesize=300px
| caption=[[गोलंदाज]] [[शॉन पोलॉक]] व [[फलंदाज]] [[मायकल हसी]]. पाढंऱ्या रंगाची खेळपट्टी दिसत आहे.
| union=[[आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन|आयसीसी]]
| nickname= द जंटलमन्स गेम ''("The Gentleman's game")''
| first= १८ वे शतक
| first team=
| registered=
| clubs=
| team=११ खेळाडू संघागणिक<br />बदली खेळाडू केवळ जखमी किंवा आजारी खेळाडूसाठी
| mgender=हो, वेगळ्या स्पर्धा
| category=[[सांघिक खेळ|सांघिक]], [[काठी-चेंडूचे खेळ|चेंडूफळी]]
| ball=[[क्रिकेट चेंडू]], [[क्रिकेट बॅट]],<br /> [[यष्टी]]
| venue=[[क्रिकेट मैदान]]
| olympic=[[१९०० उन्हाळी ऑलिंपिक]] केवळ
}}
'''क्रिकेट''' हा मैदानावर प्रत्येकी ११ खेळाडूंच्या दोन संघांदरम्यान, चेंडू(बाॅल) आणि फळी (बॅट) ने खेळला जाणारा मैदानी खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानाच्या मध्यभागी एक २२-यार्ड लांबीची मुख्य [[खेळपट्टी]] असते. तिच्या दोन्ही टोकांना प्रत्येकी ३ लाकडी यष्टी असतात. एक संघ [[फलंदाजी]] संघ म्हणून खेळतो. हा संघ जास्तीत जास्त [[धाव (क्रिकेट)|धाव]]ा करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ [[क्षेत्ररक्षण (क्रिकेट)|क्षेत्ररक्षण]] करतो. खेळाच्या प्रत्येक टप्प्याला [[डाव]] असे म्हणतात. संघाचे दहा फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा निर्धारित [[षटक (क्रिकेट)|षटके]] पूर्ण झाल्यानंतर दोन्ही संघ आपापली भूमिका बदलतात. एका किंवा दोन डावांत [[अवांतर धावा (क्रिकेट)|अतिरिक्त धावा]] मिळून ज्या संघाची धावसंख्या जास्त असेल तो विजेता संघ म्हणून घोषित होतो.
प्रत्येक सामन्याच्या सुरुवातीला, दोन फलंदाज आणि अकरा क्षेत्ररक्षक खेळाच्या मैदानात उतरतात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील [[गोलंदाज]] खेळपट्टीच्या एका टोकापासून, दुसऱ्या टोकाला असलेल्या फलंदाजाकडे (या फलंदाजाला स्ट्रायकर म्हणतात.) जेव्हा चेंडू फेकतो, तेव्हा खेळाला सुरूरवात होते. स्ट्रायकर खेळपट्टीवर यष्टीसमोर चार फुटांवर क्रीजमध्ये उभा राहतो. बॅटचा वापर करून चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापूर्वी अडवणे आणि धावा करता येण्याइतपत टोलवणे ही फलंदाजाची भूमिका असते. दुसरा फलंदाज (नॉन-स्ट्रायकर), खेळपट्टीच्या दुसऱ्या टोकाला गोलंदाजाजवळ क्रीजच्या आतमध्ये उभा राहतो. बाद झालेल्या फलंदाजाला मैदान सोडावे लागते, आणि त्याच्या संघातील दुसरा खेळाडू त्याची जागा घेतो. फलंदाजाला धावा करू न देणे आणि त्याला बाद करणे ही गोलंदाजाची उद्दिष्ट्ये असतात. एकाच गोलंदाजाने एका मागोमाग एक सहा वेळा चेंडूफेक केल्यानंतर चेंडूफेकीचे एक षटक पूर्ण होते. त्यानंतरचे षटक दुसरा गोलंदाज, खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूने टाकतो.
== फलंदाज बाद होण्याच्या सामान्य पद्धती ==
* [[त्रिफळाचीत]] : गोलंदाजाने फेकलेला चेंडू थेट यष्ट्यांवर जाऊन आदळला की फलंदाज त्रिफळाचीत होतो..
* [[पायचीत]] : जेव्हा फलंदाज बॅटऐवजी स्वतःच्या शरीराच्या कोणत्याही अवयवाचा वापर करून चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापासून रोखतो, तेव्हा तो पायचीत होतो.
* [[झेलबाद]] : जेव्हा फलंदाजाने टोलविलेला चेंडू हवेत उडून जमिनीवर पडण्याआधी क्षेत्ररक्षक झेलतो, तेव्हा फलंदाज झेलबाद होतो.
* [[धावचीत]] : फलंदाज क्रीजच्या बाहेर असताना क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला आणि तो यष्ट्यांवर मारण्यात यश मिळविले तर फलंदाज बाद होतो ह्याला [[धावचीत]] असे म्हणतात.
== धावा मिळवण्याच्या पद्धती ==
धावा दोन प्रकारे जमविल्या जातात: चेंडू पुरेशा ताकदीने टोलवून [[क्रिकेट सीमा|सीमारेषेपार]] करून किंवा क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवून यष्टीच्या दिशेने फेकण्याआधी दोन्ही फलंदाजांनी एकाचवेळी धावून आपल्या जागेवरून खेळपट्टीच्या दुसऱ्या टोकाला पोहोचून. फलंदाज क्रिजमध्ये पोहोचण्याआधी क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला आणि यष्ट्यांवर मारण्यात यश मिळविले तर फलंदाज बाद होतो (ह्याला [[धावचीत]] असे म्हणतात). मैदानावर निर्णय देण्याची भूमिका दोन [[पंच (क्रिकेट)|पंच]] पार पाडतात.
[[क्रिकेटचे कायदे]] करण्याची जबाबदारी [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती]] (ICC) आणि [[मेरीलिबॉन क्रिकेट क्लब]] (MCC) यांच्यावर आहे. क्रिकेटचे [[२०-२० सामने|ट्वेंटी२०]] (ज्यामध्ये १ डाव हा २० षटके म्हणजेच १२० चेंडू इतका असतो) पासून ते [[कसोटी क्रिकेट]] (जो पाच दिवस आणि अमर्यादित षटकांचा असतो आणि प्रत्येक संघ प्रत्येकी दोन डाव खेळतो) पर्यंत अनेक प्रकार आहेत. परंपरागत क्रिकेट संपुर्णतः सफेद रंगाची साधने (कपडे, पॅड, ग्लोव्ह्ज) वापरून खेळले जाते, परंतु [[मर्यादित षटकांचे सामने|मर्यादित षटकांचे क्रिकेट]] खेळताना, खेळाडू क्लब किंवा संघाच्या रंगाचे कपडे परिधान करतात. मूलभूत साधनांच्या संचाशिवाय, काही खेळाडू चेंडू लागून होणाऱ्या दुखापतींपासून बचाव करण्यासाठी, संरक्षक साधने वापरतात, जी [[कॉर्क (द्रव्य)|कॉर्क]] पासून बनवलेली, कातडी अच्छादन असलेली आणि अगदी टणक असतात.
क्रिकेटची उत्पत्ती कधी झाली हे अनिश्चित असले तरीही, सर्वप्रथम १६व्या शतकात दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या नोंदी केल्या गेल्या. ब्रिटीश साम्राज्याच्या विस्तारामुळे क्रिकेटचा प्रसार जगभरात झाला, आणि पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना १९व्या शतकाच्या मध्यावर खेळवला गेला. क्रिकेट नियामक मंडळ-आयसीसीचे १००हून अधिक सभासद आहेत, त्यापैकी १० पूर्ण सभासद आहेत जे कसोटी क्रिकेट खेळतात. ऑस्ट्रेलेशिया, ब्रिटन, भारतीय उपखंड, दक्षिणी आफ्रिका आणि वेस्ट इंडीजमध्ये क्रिकेटचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. स्वतंत्रपणे आयोजन आणि खेळल्या जाणाऱ्या, [[महिला क्रिकेट]]नेसुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त केला आहे.
== व्युत्पत्ती ==
"क्रिकेट" ह्या संज्ञेबद्दल अनेक शब्द स्रोत म्हणून सुचवले गेले आहेत. खेळाबद्दल सर्वात आधीचा निश्चित संदर्भ मिळतो तो १५९८ मध्ये, जेव्हा खेळाला ''creckett'' म्हटले जात असे.<ref name="FLTL">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.jl.sl.btinternet.co.uk/stampsite/cricket/ladstolords/1300.html#1597 |title=जॉन लीच, ''फ्रॉम लॅड्स टू लॉर्डस'' |भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=१८ जानेवारी २०१७ |मृतदुवा=अनफिट |आर्काइव्हदुवा=https://web.archive.org/web/20110629140053/http://www.jl.sl.btinternet.co.uk/stampsite/cricket/ladstolords/1300.html#1597 |आर्काइव्हदिनांक=२९ जून २०११ }} गिल्डफोर्ड कोर्ट केसमध्ये तंतोतंत तारीख १७ जानेवारी १५९७ (ज्युलियन तारीख) नोंदवली गेली आहे, जे ग्रेग्रीयन वर्ष १५९८ आहे. १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.</ref> जुन्या इंग्रजी भाषेत नावाचा एक संभाव्य स्रोत आहे, ''cricc'' किंवा ''cryce'' म्हणजेच crutch किंवा काठी.<ref name=DB3>Birley, पान. ३.</ref> प्रसिद्ध लेखक [[सॅम्युएल जॉन्सन]]च्या ''शब्दकोशा''मध्ये, त्याने "''cryce'', Saxon, a stick" वरून क्रिकेट हा शब्द तयार केला.<ref name="HSA" /> जून्या फ्रेंच भाषेत, ''criquet'' ह्या शब्दाचा अर्थ एका प्रकारची छडी किंवा काठी असा असावा असे दिसते.<ref name=DB3 /> दक्षिण-पुर्व इंग्लंड आणि बुरुंडी किंवा [[बूर्गान्य]]च्या सरदाराच्या ताब्यातील मुलूख आणि तेव्हाचा फ्लॅंडर काऊंटी यांच्यामध्ये असलेल्या घनिष्ट मध्ययुगीन व्यापारासंबंधावरून, असे दिसते की हे नाव मिडल डच वरून घेण्यात आले असावे<ref>मिडल डच ही भाषा फ्लॅंडर कांऊटीमध्ये वापरात होती.</ref> ''krick''(''-e''), म्हणजे बाक असलेली काठी.<ref name=DB3 /> आणखी एक संभाव्य स्रोत म्हणजे मिडल डच शब्द ''krickstoel'', म्हणजे चर्चमध्ये गुडघे टेकवण्यासाठी वापरले जाणारे लांब कमी उंचीचे स्टूल किंवा बाक, ज्याचे साम्य पूवी क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या दोन यष्टी असणारी लांब खेळपट्टीशी होते.<ref>Bowen, p. 33.</ref> [[बॉन विद्यापीठ]]ातील युरोपीय भाषांचे तज्ज्ञ हेनर गिलमेइस्टरच्या मते, हॉकीसाठी वापरला जाणारा वाक्प्रचार ''met de (krik ket)sen'' (अर्थात, "काठीसह पाठलाग") ह्यावरून "cricket" हा शब्द घेतला गेला असावा.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.la84foundation.org/SportsLibrary/SportsHistorian/2000/sh201e.pdf |title=सतराव्या शतकातील क्रिकेटचा खेळ: खेळाची पुनर्रचना |आडनाव=टेरी |पहिलेनाव=डेव्हिड |प्रकाशक=स्पोर्ट्सलायब्ररी |दिनांक=२००८ |भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=१८ जानेवारी २०१७}}</ref> डॉ गिलमेइस्टर यांच्या मते फक्त नावच नाही तर हा खेळच मूळतः फ्लेमिश आहे.<ref>गिलमेइस्टर यांच्या सिद्धान्ताचा सारांश जॉनी एडोज यांच्या ''द लॅंग्वेज ऑफ क्रिकेट'' ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत आहे., ISBN 1-85754-270-3.</ref>
== इतिहास ==
{{मुख्यलेख|क्रिकेटचा इतिहास}}
क्रिकेटची सुरुवात १३०१ च्या सुरुवातीला झाल्याचे अनेक बनावट आणि/किंवा त्याला आधार असलेल्या पुराव्यांची उणीव आहे. तरीही क्रिकेटबद्दल १६व्या शतकातील, इंग्लंडमधील [[ट्युडोर घराणे|ट्युडर काळापर्यंतचे]] पुरावे मिळतात. सर्वात आधीचे क्रिकेट खेळले गेल्याबद्दलचे नक्की संदर्भ मिळतात ते, १५९८मधील न्यायालयीन कारवाईतील पुराव्यांमध्ये, ज्यामध्ये गिल फोर्डच्या सार्वजनिक जमिनीवर १५५० च्या सुमारास ''creckett''चा खेळ खेळला गेल्याची नोंद आहे. सोमवार, १७ जानेवारी १५९७ रोजी गिलफोर्ड कोर्टातील सुनावणी दरम्यान, ५९ वर्षीय कोरोनर, जॉन डेरिक जेव्हा ५० वर्षांपूर्वी ''फ्री स्कूल ऑग गिलफोर्ड''चा विद्यार्थी असताना दिलेल्या साक्षीमध्ये म्हणतो, "hee and diverse of his fellows did runne and play [on the common land] at creckett and other plaies."<ref name=HSA>Altham, पान. २१.</ref><ref>Underdown, पान. ३.</ref>
[[चित्र:Francis Cotes - The young cricketer (1768).jpg|thumb|upright|[[फ्रान्सिस कोटेस]], ''द यंग क्रिकेटर'', १७६८]]
'''क्रिकेट''' हा मूलतः लहान मुलांचा खेळ आहे असा समज होता, परंतु १६११ मधील काही संदर्भ<ref name=HSA /> असे दर्शवतात की प्रौढांनी हा खेळ खेळण्यास सुरुवात केली आणि सर्वात जुना ज्ञात इंटर-पॅरिश किंवा व्हिलेज क्रिकेट सामना त्याकाळी खेळवला गेला.<ref>Underdown, पान. ४.</ref> 17 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्लिश वसाहतींद्वारे उत्तर अमेरिकेत क्रिकेटची ओळख झाली आणि 18 व्या शतकात ते जगातील इतर भागात आले.
१६२४ मध्ये, [[जॅस्पर व्हिनॉल]] नावाचा खेळाडू ससेक्समधील दोन रहिवासी संघांदरम्यानच्या सामन्यामध्ये डोक्याला चेंडू लागून मरण पावला होता.<ref name="TJM">मॅककॅन, pp. xxxiii–xxxiv.</ref> १७ शतकामध्ये, दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये खेळाचा प्रसार झाल्याचे अनेक संदर्भ सापडतात. शतकाच्या शेवटापर्यंत, क्रिकेट उच्च असा एक संघटित खेळ म्हणून नावारूपास आला आणि इंग्लंडच्या जीर्णोद्धारानंतर १६६० मध्ये पहिला व्यावसायिक खेळ म्हणून पाहिला जाऊ लागला असे मानले जाते. एका वर्तमानपत्रातील अहवाल सांगतो की, १६९७ मध्ये ससेक्समध्ये उच्च गटासाठी "ग्रेट क्रिकेट मॅच" म्हणून ओळखला जाणारा सामना प्रत्येकी ११ खेळाडूंच्या संघांदरम्यान खेळवला गेला. क्रिकेट सामन्याचा हा सर्वात जुना आणि महत्त्वाचा संदर्भ आहे.<ref>मॅककॅन, पान. xli.</ref>
१८ व्या शतकात खेळामध्ये बरेच परिवर्तन झाले. स्वतःचे "निवडक XI" संघ असलेल्या श्रीमंतांनी खेळलेला जुगार (बेटिंग) हा ह्या सुधारणांचा एक महत्त्वाचा भाग होता. १७०७ पासूनच क्रिकेट हा लंडनमधील एक खूप महत्त्वाचा खेळ बनला होता आणि शतकाच्या काही मधल्या वर्षांमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर फिन्सबरीच्या [[आर्टिलरी मैदान]]ावर सामन्यांसाठी जात असत. खेळाच्या [[एक गडी]] प्रकाराने खूप लोकांना आणि जुगाराला आकर्षित केले, १७४८ च्या मोसमात हा प्रकार लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर होता. सन १७६० च्या सुमारास गोलंदाजीच्या तंत्रामध्ये मोठी क्रांती झाली. गोलंदाजांनी चेंडू घरंगळत टाकण्याऐवजी चेंडूचा टप्पा टाकू लागले. त्यामुळे बॅटच्या रचनेमध्ये सुद्धा अमुलाग्र बदल झाले कारण, उसळणाऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी जुन्या "हॉकी स्टिक"च्या आकाराच्या बॅटऐवजी आधुनिक सरळ बॅटची गरज होती. १७६० मध्ये [[हॅम्ब्लेडॉन क्लब]]ची स्थापना झाली आणि १७८७ मध्ये [[मेरीलबोन क्रिकेट क्लब]] (MCC)ची निर्मिती व [[जुने लाॅर्ड्‌ज मैदान]] खुले होईपर्यंत पुढची वीस वर्षे, हॅम्ब्लेडॉन क्रिकेटमधील महानतम क्लब आणि क्रिकेटचा केंद्रबिंदू होता. एमसीसी लवकरच क्रिकेटचा एक अव्वल क्लब आणि [[क्रिकेटचे नियम|क्रिकेटच्या नियमांचा]] पालक बनला. १८ व्या शतकाच्या नंतरच्या काळात तीन यष्टी असलेली खेळपट्टी आणि [[पायचीत]]चा समावेश असलेले नवे नियम लागू करण्यात आले.
[[चित्र:England in North America 1859.jpg|thumb|left|परदेश दौरा करणारा पहिला इंग्लिंश संघ, उत्तर अमेरिकेला जाणाऱ्या जहाजावर, १८५९]]
१९व्या शतकात [[अंडरआर्म गोलंदाजी]]ची जागा आधी [[राउंडआर्म गोलंदाजी|राउंडआर्म]] आणि नंतर [[ओव्हरआर्म गोलंदाजी]]ने घेतली. ह्या दोन्ही सुधारणा वादग्रस्त होत्या. परगणा किंवा काऊंटी स्तरावरच्या खेळ संघटना काऊंटी क्लब तयार करू लागल्या आणि १८३९मध्ये [[ससेक्स काउंटी क्रिकेट क्लब|ससेक्सची]] स्थापना झाली, आणि अखेर १८९० मध्ये [[काउंटी अजिंक्यपद]] स्पर्धा सुरू झाली. त्याचदरम्यान ब्रिटिश साम्राज्याने क्रिकेटचा खेळ परदेशात पोहोचण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आणि १९व्या शतकाच्या मध्यावर क्रिकेट भारत, उत्तर अमेरिका, कॅरेबियन, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडमध्ये खूप लोकप्रिय होत गेला. १८४४ मध्ये, सर्वात पहिला आंतरराष्ट्रीय सामना अमेरिका आणि कॅनडा ह्या संघांदरम्यान खेळवला गेला. १८५९ मध्ये, इंग्लंडचा संघ, उत्तर अमेरिकेच्या, सर्वात पहिल्या परदेशी दौऱ्यावर गेला.
परदेश दौरा करणारा पहिला ऑस्ट्रेलियाई संघ होता तो अबोरिजिनल स्टॉकमेन (Aboriginal stockmen), जो काऊंटी संघांविरुद्ध सामने खेळण्यासाठी १८६८ साली इंग्लंडला गेला होता..<ref>[http://www.nma.gov.au/collections/collection_interactives/cricketing_journeys/cricket_html/the_australian_eleven/the_australian_eleven_the_first_australian_team द ऑस्ट्रेलियन इलेव्हन : द फर्स्ट ऑस्ट्रेलियन टीम], [[ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय]]. २० जानेवारी २०१७ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)</ref> १८६२ मध्ये, इंग्लडचा संघ पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला. १९व्या शतकातील सर्वात प्रसिद्ध खेळाडू होता [[विल्यम गिल्बर्ट ग्रेस]], ज्याने त्याच्या दीर्घ आणि प्रभावी कारकिर्दीची सुरुवात १८६५ मध्ये केली.
[[चित्र:Bradman&Bat.jpg|thumb|upright|कसोटी क्रिकेटमधील सर्वात जास्त ९९.९४ सरासरीचा विक्रम [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलियाचा]] फलंदाज [[डॉन ब्रॅडमन]]च्या नावावर आहे.]]
१८७६-७७ मध्ये, [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंडचा]] संघ ज्या कसोटी सामन्याला पूर्वलक्षी प्रभावाने सर्वात पहिला कसोटी सामना म्हटले जाते अशा [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या]] [[मेलबर्न क्रिकेट मैदान]]ावरील सामन्यात सहभागी झाला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील स्पर्धेने १८८२ साली [[द ॲशेस]]ला जन्म दिला आणि आजतागायत ही स्पर्धा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात प्रसिद्ध स्पर्धा राहिली आहे. १८८८-८९ पासून जेव्हा [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिकेचा]] संघ इंग्लंडविरुद्ध खेळला तेव्हा पासून कसोटी क्रिकेटने हातपाय पसरायला सुरुवात केली.
पहिल्या महायुद्धाच्या आधीची दोन दशके ही "[[गोल्डन एज ऑफ क्रिकेट]]" म्हणून ओळखली जातात. युद्धामुळे झालेल्या एकंदरीत नुकसानाच्या अर्थी ते एक नाव आहे, परंतु ह्या काळात अनेक महान खेळाडू आणि अविस्मरणीय सामने झाले, मुख्यतः काऊंटी आणि कसोटी स्तरावरच्या स्पर्धांचे आयोजन झाले.
युद्धांतर्गत वर्षांवर वर्चस्व गाजवले ते एका खेळाडूने: ऑस्ट्रेलियाचा [[डॉन ब्रॅडमन]], आकडेवारीनुसार आजवरचा सर्वात महान फलंदाज. दुसऱ्या जगातिक महायुद्धाआधी [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]], [[भारत क्रिकेट संघ|भारत]] आणि [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] आणि महायुद्धानंतर [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]], [[श्रीलंका [क्रिकेट संघ|श्रीलंका]] आणि [[बांगलादेश क्रिकेट संघ|बांगलादेश]] ह्या संघासोबत २०व्या शतकामध्ये कसोटी क्रिकेटची विस्तार चालूच राहिला. [[दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेद|सरकारच्या वर्णभेदाच्या धोरणा]]मुळे दक्षिण आफ्रिकी संघावर १९७० ते १९९२ पर्यंत बंदी घातली गेली होती.
१९६३ मध्ये क्रिकेटने जणू नव्या युगात पदार्पण केले. इंग्लंड काऊंट्यांनी [[आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने|मर्यादित षटकांच्या सामन्यांचा]] प्रकार आणला. निकाल लागण्याच्या खात्रीमुळे, मर्यादित षटकांचे क्रिकेट खूपच किफायतशीर होते आणि अशा सामन्यांमध्ये वाढ झाली. पहिला आंतरराष्ट्रीय मर्यादित षटकांचा सामना १९७१ साली खेळवला गेला. [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ]]ाने ह्या क्रिकेट प्रकारातील क्षमता ओळखली आणि पहिल्या मर्यादित षटकांच्या सामन्याच्या [[क्रिकेट विश्वचषक]]ाचे आयोजन १९७५ मध्ये केले. २१व्या शतकात मर्यादित षटकांच्या प्रकारामध्ये [[२०-२० सामने|ट्वेंटी२० क्रिकेट]]ची सुरुवात करण्यात आली. हा प्रकार अल्पावधीतच लोकप्रिय झाला.
[[हॉकी]] आणि [[फुटबॉल]]सारखे काही इंग्लिश खेळ हे आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळजवळ संपूर्ण जगात खेळले जातात, परंतुक्रिकेट हा मुख्यत: एके काळी [[ब्रिटिश साम्राज्य]]ाचा एक भाग असलेल्या देशांपुरताच मर्यादित राहिला आहे. उद्योगांच्या पूर्वीच्या विषमतेमुळे खेळाला बाहेरील देशांत जाण्यास अवघड गेले, त्यामुळे जेथे ब्रिटिशांनी राज्य केले तेथेच क्रिकेट मूळ धरू शकले. ह्या ठिकाणी हा खेळ एकतर तेथे असलेल्या ब्रिटिशांमुळे किंवा त्यांचे अनुकरण करणाऱ्या स्थानिक उच्चभ्रूंनी लोकप्रिय केला.
== नियम आणि खेळ ==
{{मुख्यलेख| क्रिकेटचे नियम}}
क्रिकेट हा प्रत्येकी ११ खेळाडूंच्या दोन संघांदरम्यान बॅट आणि चेंडूने खेळला जाणारा खेळ आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-1-the-players/|title=कायदा १ (खेळाडू) |कृती=लॉज ऑफ क्रिकेट |प्रकाशक=[[मेरिलिबॉन क्रिकेट क्लब]] |भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=२७ जानेवारी २०१७}}</ref><ref name="Eastaway-p24">{{स्रोत पुस्तक | आडनाव = इस्टअवे| पहिलेनाव = रॉब | title = व्हॉट इज अ गुगली?: द मिस्ट्रीज ऑफ क्रिकेट एक्सप्लेन्ड | प्रकाशक = रॉबसन वर्क्स | वर्ष = २००४ | स्थान = ग्रेट ब्रिटन | पृष्ठ = २४ | दुवा = https://books.google.com/?id=_WI_clv8jMYC&pg=PA22&dq=%22what+is+cricket%22&cd=1#v=onepage&q= | आयएसबीएन = 1-86105-629-X}}</ref> एक संघ धावा करण्याचा प्रयत्नात फलंदाजी करतो, तर दुसरा संघ गोलंदाजी आणि धावा रोखण्यासोबतच फलंदाजाला बाद करण्यासाठी चेंडू अडवतो. प्रतिस्पर्धी संघापेक्षा जास्त धावा करणे हे खेळाचे उद्दीष्ट असते. क्रिकेटच्या काही प्रकारांमध्ये, सामना जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाचे सर्व खेळाडू बाद करणे गरजेचे असे, अन्यथा असा सामना अनिर्णित राहतो.
=== खेळाचे स्वरूप ===
क्रिकेट सामना ज्या कालावधीत विभागला जातो त्याला ''डाव'' (innings) असे म्हणतात. सामन्याच्या आधीच ठरवले जाते की प्रत्येक संघाला प्रत्येकी एक किंवा दोन डाव आहेत. डावा दरम्यान एक संघ ''क्षेत्ररक्षण'' करतो आणि दुसरा ''फलंदाजी''. प्रत्येक डावामध्ये दोन्ही संघ फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अदलाबदली करतात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील सर्वच्या सर्व अकरा खेळाडू मैदानावर असतात, परंतु फलंदाजी करणाऱ्या संघातील एकावेळी फक्त दोन फलंदाज मैदानावर असतात. फलंदाजीची क्रमवारी बहुतेकदा सामना सुरू होण्याच्या अगदी सुरुवातीला जाहीर केली जाते, परंतु ती बदलली जाऊ शकते.
सामना सुरू होण्याआधी एका संघाचा ''कर्णधार'' (जो स्वतःसुद्धा त्या संघातील एक खेळाडू असतो) ''नाणेफेक'' करतो, नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराला आधी फलंदाजी किंवा गोलंदाजी निवडण्याचा अधिकार असतो.
क्रिकेटचे ''मैदान'' हे बहुधा वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार असते. मैदानाच्या मधोमध आयताकृती ''खेळपट्टी'' असते. खेळाच्या मैदानाच्या कडा ''सीमारेषेने'' अंकित केलेल्या असतात. ही सीमारेषा म्हणजे कुंपण, स्टॅंडचा भाग, एक दोर किंवा रंगवलेली रेषा असते
खेळपट्टीच्या दोन्ही टोकांना लाकडी लक्ष्य असते ज्याला ''यष्टी'' असे म्हणतात; दोन टोकांच्या यष्ट्यांमध्ये {{convert|22|yd}}चे अंतर असते. खेळपट्टी रंगवलेल्या रेषांनी अंकित केलेली असते: यष्ट्यांच्या रेषेत ''गोलंदाजी क्रिज'', आणि त्याच्यापुढे चार फुटांवर (१२२ सेंमी) फलंदाजी किंवा ''पॉपिंग क्रिज''. यष्ट्यांच्या संचामध्ये तीन उभ्या ''यष्टी'' आणि त्यावर दोन लहान आडव्या ''बेल्स'' असतात. कमीत कमी एक बेल पडल्यानंतर किंवा एखादी यष्टी पडल्यानंतर (बहुतेकदा चेंडूमुळे, किंवा फलंदाजाचा हात, कपडे किंवा एखादी गोष्ट लागून) गडी बाद होतो. परंतु चेंडू लागूनही जर बेल किंवा यष्टी पडली नाही तर तो बाद ठरवला जात नाही.
कोणत्याही वेळेस प्रत्येक फलंदाज एका बाजूच्या विकेटचे (यष्ट्यांचे) पालकत्व करत असतो (तो ज्या यष्ट्यांच्या जवळ असेल त्या) आणि प्रत्यक्षात फलंदाजी करताना सोडून, जेव्हा फलंदाज त्याच्या जागी असतो, तेव्हा तो सुरक्षित असतो. म्हणजेच त्याच्या शरीराचा एखादा अवयव किंवा बॅट, तो पॉपिंग क्रिजच्या आत असताना मैदानाला टेकलेली असते. जर तो त्याच्या क्रिजच्या बाहेर असेल आणि चेंडू जिवंत असताना त्याच्याकडील यष्ट्या पडल्या तर तो बाद होतो, परंतु दुसरा फलंदाज सुरक्षित असतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-28-the-wicket-is-down/ |title=कायदा २८ (द विकेट इज डाऊन) |कृती=लॉज ऑफ क्रिकेट |प्रकाशक=[[मेरीलबोन क्रिकेट क्लब]] |भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=२३ जानेवारी २०१७}}</ref>
{{overlay
|image=Muralitharan bowling to Adam Gilchrist.jpg
|width=500
|height=340
|grid=no
|overlay1=पंच|overlay1left=75|overlay1top=2|overlay1tip=गोलंदाजाच्या बाजूकडील पंच |overlay1link=पंच (क्रिकेट)
|overlay2=यष्टी|overlay2left=105|overlay2top=68|overlay2tip=यष्टी, गोलंदाजाची किंवा नॉन-स्ट्रायकिंग फलंदाजाकडील बाजू|overlay2link=यष्टी
|overlay3=नॉन-स्ट्रायकिंग फलंदाज|overlay3left=50|overlay3top=50|overlay3tip= नॉन-स्ट्रायकिंग फलंदाज|overlay3link=फलंदाजी
|overlay4=गोलंदाज|overlay4left=155|overlay4top=55|overlay4tip=गोलंदाज, मुथिया मुरलीधरन |overlay4link=गोलंदाजी
|overlay5=चेंडू|overlay5left=230|overlay5top=75|overlay5tip=हवेमधील सफेद क्रिकेट चेंडू|overlay5link=क्रिकेट चेंडू
|overlay6=खेळपट्टी|overlay6left=235|overlay6top=165|overlay6tip=क्रिकेट खेळपट्टी, फिकट रंगातील पूर्ण क्षेत्र|overlay6link=खेळपट्टी
|overlay7=क्रिज|overlay7left=295|overlay7top=105|overlay7tip=फलंदाजी किंवा पॉपिंग क्रिज |overlay7link=पॉपिंग क्रिज
|overlay7left2=265|overlay7top2=265|overlay7tip2=फलंदाजी किंवा पॉपिंग क्रिज
|overlay8=स्ट्रायकिंग फलंदाज|overlay8left=390|overlay8top=160|overlay8tip=स्ट्रायकिंग फलंदाज, ॲडम गिलख्रिस्ट|overlay8link=फलंदाजी
|overlay9=यष्टी|overlay9left=425|overlay9top=225|overlay9tip=यष्टी, स्ट्रायकिंग बाजू |overlay9link=यष्टी
|overlay10= यष्टिरक्षक |overlay10left=420|overlay10top=270|overlay10tip=क्षेत्ररक्षक, यष्टिरक्षक|overlay10link=यष्टिरक्षक
|overlay11=पहिली स्लिप|overlay11left=325|overlay11top=300|overlay11tip=क्षेत्ररक्षक, डावखोऱ्या फलंदाजासाठी पहिली स्लिप |overlay11link=क्षेत्ररक्षण (क्रिकेट)#झेलाची स्थाने
|overlay12=परतीचे क्रिज|overlay12left=15|overlay12top=105|overlay12tip=परतीचे क्रिज, प्रत्येक यष्ट्यांच्या बाजूला एक |overlay12link=पॉपिंग क्रिज
|overlay12left2=455|overlay12top2=235|overlay12tip2= परतीचे क्रिज, प्रत्येक यष्ट्यांच्या बाजूला एक
}}
दोन फलंदाज खेळपट्टीच्या विरोधी बाजूला आपापली जागा घेतात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील एक खेळाडू ''गोलंदाज'', खेळपट्टीच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या ''स्ट्रायकिंग'' फलंदाजाकडे ''गोलंदाजी'' करतो. गोलंदाजाच्या बाजूकडील फलंदाजाला ''नॉन-स्ट्रायकर'' म्हणतात, आणि तो त्याच्या बाजूच्या क्रिजच्या मागे उभा राहतो. थोडी फार जोखीम घेऊन, फलंदाजाला त्यांच्या क्रिजमधून बाहेर येण्याची परवानगी असते. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील एक खेळाडू, ''यष्टिरक्षक'', स्ट्रायकरच्या यष्ट्यांमागे उभा राहतो.
क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील इतर नऊ खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर, मैदानावर वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहतात. संघाचा कर्णधार डावपेचांचा भाग म्हणून वारंवार क्षेत्ररक्षणात बदल करत राहतो.
मैदानावर नेहमी दोन ''पंच'' असतात. गोलंदाजाच्या बाजूला एक आणि पॉपिंग क्रिजच्या बाजूला स्क्वेअर लेगजवळ दुसरा.
दोन फलंदाज खेळपट्टीच्या विरोधी बाजूला आपापली जागा घेतात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील एक खेळाडू गोलंदाज, खेळपट्टीच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या स्ट्राईकिंग फलंदाजाकडे गोलंदाजी करतो. गोलंदाजाच्या बाजूकडील फलंदाजाला नॉन-स्ट्राईकर म्हणतात, आणि तो त्याच्या बाजूच्या क्रिजच्या मागे उभा राहतो. थोडी फार जोखीम घेऊन, फलंदाजाला त्यांच्या क्रिजमधून बाहेर येण्याची परवानगी असते. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील एक खेळाडू, यष्टिरक्षक, स्ट्रायकरच्या यष्ट्यांमागे उभा राहतो.
क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील इतर नऊ खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर, मैदानावर वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहतात. संघाचा कर्णधार डावपेचांचा भाग म्हणून वारंवार क्षेत्ररक्षणात बदल करत राहतो.
मैदानावर नेहमी दोन पंच असतात. गोलंदाजाच्या बाजूला एक आणि पॉपिंग क्रिजच्या बाजूला स्क्वेअर लेगजवळ दुसरा.
गोलंदाज बहुधा यष्ट्यांच्या काही यार्ड (मीटर) मागे जातो, पुन्हा यष्ट्यांकडे धावत येतो (ह्याला ''रन-अप'' म्हणतात) आणि ''गोलंदाजी क्रिज''मध्ये पोहोचल्यावर हात वर करून (ओव्हर आर्म) चेंडू सोडतो. (चेंडू सोडण्याआधी जर तो क्रिजच्या पुढे गेला, किंवा कोपरातून हात जास्त वाकवला, तर तो चेंडू ''नो बॉल'' ठरवला जातो, अशा चेंडूवर फलंदाज बाद होत नाही आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला एक ''अतिरिक्त'' धाव मिळते. जर चेंडू यष्ट्यांच्या फलंदाजाच्या समोरून तो जिथे पोहोचू शकणार नाही अशा प्रकारे खूप दुरून किंवा फलंदाजाच्या अगदी मागून किंवा फलंदाजाच्या डोक्यावरून यष्ट्यांच्या पलीकडे गेल्यास त्याला ''वाईड'' म्हटले जाते, आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला एक ''अतिरिक्त'' धाव दिली जाते.) चेंडू अशा प्रकारे टाकला जातो, ज्यायोगे तो खेळपट्टीवर टप्पा घेईल किंवा अगदी क्रिजमध्ये टप्पा पडेल अशा बेताने (''यॉर्कर''), किंवा टप्पा न पडता क्रिजच्या पलीकडे जाईल (''फुल टॉस''), अशा प्रकारे चेंडू टाकला जाऊ शकतो.
''नो बॉल'' किंवा ''वाईड'' हे चेंडू षटकातील सहा चेंडूंमध्ये ग्राह्य धरले जात नाहीत.
फलंदाज चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापासून वाचवण्याचा आणि बॅटने टोलवण्याचा प्रयत्न करतो. (ह्यामध्ये बॅटचे हॅंडल किंवा दांडा आणि ग्लोव्ह्जचा समावेश असतो.) जर गोलंदाज, यष्ट्या उखडण्यात यशस्वी झाला तर फलंदाज ''बाद'' होतो आणि त्याला ''त्रिफळाचीत'' असे म्हणतात. जर फलंदाजाला बॅटने चेंडू अडवता आला नाही, परंतु जर शरीराच्या इतर कोणत्याही भागाचा अडथळा निर्माण होऊन, चेंडू यष्ट्यांवर जाण्यापासून अडवला गेला तर फलंदाज ''पायचीत'', किंवा "एलबीडब्लू" म्हणून बाद होऊ शकतो.
जर फलंदाजाने चेंडू व्यवस्थित टोलवला आणि चेंडूचा टप्पा न पडता क्षेत्ररक्षकाने तो थेट झेलला तर फलंदाज ''झेलबाद'' होतो. जर चेंडू गोलंदाजाचेच झेलला तर त्यास ''कॉट ॲन्ड बोल्ड'' म्हणतात; तर यष्टिरक्षकाने झेलला तर, ''कॉट बिहाईंड किंवा यष्ट्यांमागे झेलबाद'' असे म्हणतात.
जर फलंदाज चेंडू टोलवण्यात यशस्वी झाला आणि त्याचा झेल घेतला गेला नाही, तर दोन्ही फलंदाज मिळून त्यांच्या संघासाठी ''धावा'' जमावण्याचा प्रयत्न करतात. दोन्ही फलंदाज खेळपट्टीच्या लांबीइतके धावून आपापल्या जागा बदलतात आणि विरुद्ध क्रिजच्या आत आपल्या बॅटी टेकवतात. दोन्ही फलंदाजांनी यशस्वीपणे आपले स्थान बदलून, क्रिजच्या आत बॅट मैदानाला टेकवल्यानंतर एक धाव मिळते. फलंदाज एक किंवा दोन धावा काढण्याचा प्रयत्न करू शकतो तसेच तो एकही धाव न काढण्याचा पर्यायही स्वीकारू शकतो. धाव काढण्याच्या प्रयत्नात बाद होण्याचा धोका असतो. जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने चेंडू पकडून फलंदाजी करणारे फलंदाज क्रिजच्या आत येण्याआधी यष्ट्या उद्ध्वस्त करण्यात यश मिळवले, तर फलंदज ''धावचीत'' होतो. काही वेळा फलंदाज धावायला सुरुवात करतात, आणि विचार बदलून पुन्हा मूळ जागी परतू शकतात.
जर फलंदाजाने टोलवलेला चेंडू टप्पा न पडता थेट सीमारेषेपार गेला तर त्याला ''षट्कार'' म्हणतात, आणि फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यात सहा धावा जमा होतात. जर चेंडू मैदानाला स्पर्श करून सीमारेषेपार गेला तर त्याला ''चौकार'' म्हणतात, ज्याबद्दल फलंदाजाला चार धावा मिळतात. अशा वेळी चेंडू सीमारेषेपार जाण्याआधी फलंदाजाने धावण्यास सुरुवात केलेली असू शकते, परंतु चेंडू सीमारेषेपार गेल्याने, त्या धावा मोजल्या जात नाहीत.
फलंदाजा चेंडू टोलवू शकला नाही तरीही तो ''अतिरिक्त'' धावांसाठी प्रयत्न करू शकतो : त्याला ''बाय'' म्हणतात. जर चेंडू त्याच्या अंगाला लागून गेला तर त्याला ''लेग बाय'' म्हणतात.
गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाज टोलवू शकला नाही आणि जर तो त्याच्या क्रिजच्या बाहेर आला, तर यष्टिरक्षक चेंडू पकडून यष्टी उडवू शकतो, त्यास ''यष्टिचीत'' असे म्हणतात.
''नो बॉल'' खेळून फलंदाज दंडापेक्षा अधिक धावा वसूल करण्याचा पर्याय निवडू शकतो. जर त्याने असे केले तर तो केवळ ''धावचीत'' बाद होऊ शकतो.
फलंदाजाने धावा मिळवणे थांबविल्यानंतर चेंडू ''मृत'' होतो, आणि तो गोलंदाजाकडे गोलंदाजीसाठी पुन्हा दिला जातो. जेव्हा तो ''रन अप'' घेण्यास चालू करतो तेव्हाच चेंडू पून्हा ''जिवंत'' झाला असे मानले जाते. फलंदाजांनी आपल्या जागा बदलल्या तरीही षटक पूर्ण होईपर्यंत गोलंदाज एकाच बाजूला गोलंदाजी करू शकतो.<ref>[https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-23-dead-ball/ एमसीसी - लॉज ऑफ क्रिकेट: नियम २३]. लॉर्ड्स.ओआरजी. २३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.</ref>
फलंदाज बाद न होता, त्याच्या डावामधून स्वतःच्या इच्छेने ''निवृत्त'' होऊ शकतो.
बाद झालेल्या फलंदाज तात्काळ मैदानातून बाहेर जातो, आणि त्याची जागा त्याच्याच संघातील दुसरा फलंदाज घेतो. मात्र, यष्ट्या पडल्या किंवा झेल घेतला गेला, तरीही फलंदाज प्रत्यक्षात जोपर्यंत क्षेत्ररक्षण करणारा संघ पंचांकडे निर्णयासाठी दाद मागत नाही, तोपर्यंत बाद होत नाही . पंचांकडे दाद मागण्यासाठी गोलंदाज परंपरागत "How's that" (हाऊज दॅट) किंवा "Howzat" (हाऊझॅट) म्हणून दाद मागतात. (अनेकदा जरी फलंदाज अपिलाची गरज न वाटता मैदानातून निघून जातात). काही सामन्यांमध्ये, विशेषतः कसोटी सामन्यांमध्ये कोणताही संघ [[पंच निर्णय पुनरावलोकन प्रणाली|डीआरएस]] वापरून ''तिसऱ्या पंचा'कडे ''दाद'' मागण्याची विनंती करतात. तो टीव्ही रिप्ले तसेच ''[[हॉक-आय]]'', ''[[हॉट-स्पॉट]]'' आणि ''[[स्निकोमीटर]]'' ह्यांच्या साहाय्याने निर्णय देतो.
गोलंदाजाने सहा वेळा चेंडू फेकल्यानंतर त्याचे ''षटक'' पूर्ण होते, त्याच्या जागी त्याच्या संघातील दुसरा नियुक्त गोलंदाज गोलंदाजी करतो, आणि आधीचा गोलंदाज क्षेत्ररक्षकाचे स्थान घेतो. फलंदाज आपल्याच स्थानावर राहतात, आणि नवीन गोलंदाज दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करण्यात सुररुत करतो, त्यामुळे ''स्ट्रायकर'' आणि ''नॉन-स्ट्रायकर'' यांच्या भूमिका विरुद्ध होतात. यष्टिरक्षक आणि दोन्ही पंच नेहमी आपली स्थाने बदलतात आणि अनेक क्षेत्ररक्षकसुद्धा तसे करतात आणि खेळ पुढे सुरू राहतो. एका डावात गोलंदाज एकापेक्षा जास्त षटके टाकू शकतो, परंतु त्याला दोन षटके सलग टाकण्याची मुभा नसते.
डाव तेव्हा संपतो जेव्हा फलंदाज करणाऱ्या संघाचे ११ पैकी १० फलंदाज बाद होतात (''सर्वबाद'' – एक फलंदाज मात्र नेहमी "नाबाद" राहतो), किंवा निर्धारित षटके खेळून पूर्ण होतात, किंवा फलंदाजी करणारा संघ त्यांचा डाव पुरेशा धावा असल्याने ''घोषित'' करतो.
सामन्याच्या स्वरुपावरून डाव आणि षटकांची संख्या ठरते. ''मर्यादित षटके'' नसलेल्या सामन्यात पंच, ठराविक वेळेपर्यंत सामना चालू ठेवण्या ऐवजी (दुसऱ्या संघाने वेळ वाया घालवू नये साठी) दिवसाच्या शेवटच्या सत्रात किती षटके टाकली जावे हे ठरवतात.
सर्व डाव पूर्ण झाल्यानंतर सामना संपतो. अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे किंवा खराब वातावरणामुळे पंच एखादा सामना थांबवू शकतात. परंतु बहुधा सामना तेव्हा संपतो जेव्हा एक संघ त्याचा एक किंवा दोन्ही डाव पूर्ण करतो, आणि दुसऱ्या संघाकडे त्यांच्यापेक्षा जास्त धावा असतात. चार-डावांच्या सामन्यामध्ये शेवटच्या संघाला कधीकधी दुसरा डाव खेळण्याचीही गरज नसते, तेव्हा सदर संघाने ''डावाने विजय'' मिळवला असे म्हणतात. जर विजेत्या संघाचा डाव पूर्ण झाला नसेल, आणि अजूनही उदाहरणार्थ पाच फलंदाज नाबाद आहेत किंवा त्यांनी फलंदाजीच केलेली नाही तर असा संघ "पाच गडी राखून विजयी" मानला जातो. जर शेवटी फलंदाजी करणारा संघ ''सर्वबाद'' झाला आणि दुसऱ्या संघापेक्षा ५० धावा कमी करू शकला, तर विजेता संघ "५० धावांनी विजयी" झाला असे म्हटले जाते. दोन्ही संघांचे डाव पूर्ण झाले आणि त्यांच्या धावासुद्धा समान असतील तर अशा दुर्मिळ वेळी ''बरोबरी'' झाली असे म्हणतात.
जे सामने ''मर्यादित षटकांचे'' नसतात, ते सामने ''अनिर्णित'' राहण्याचीही शक्यता असते. बहुधा सामन्याची वेळ संपते परंतु कमी धावा असलेल्या संघाचे काही फलंदाज बाद होणे अजूनही बाकी असते तेव्हा सामना अनिर्णितावस्थेत संपतो. ह्याचा सरळ प्रभाव पडतो तो संघांच्या डावपेचांवर. जेव्हा संघाने पुरेशा धावा जमवलेल्या असतात आणि प्रतिस्पर्धी संघाला बाद करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ आहे अशी आशा असते, तेव्हा तो संघ डाव ''घोषित'' करतो. त्यांना सामना अनिर्णित होणे टाळायचे असते. परंतु ह्यामध्ये दुसरा संघ पुरेशा धावा करून विजय मिळवण्याचा धोकासुद्धा असतो.
=== धावपट्टी, यष्टी आणि क्रिज ===
{{मुख्यलेख|खेळपट्टी|विकेट|पॉपिंग क्रिज}}
{{See also|यष्टी (क्रिकेट) |बेल्स (क्रिकेट)}}
==== खेळण्याची जागा ====
[[चित्र:cricket field parts.svg|right|thumb|250px| [[क्रिकेट मैदान]]ाचा नमुना.]]
क्रिकेटचा खेळ गवताळ [[क्रिकेट मैदान]]ावर खेळला जातो.<ref name="dsrwa">{{संकेतस्थळ स्रोत| title = क्रिकेट परिमाणे| दुवा= http://www.dsr.wa.gov.au/support-and-advice/facility-management/developing-facilities/dimensions-guide/sport-specific-dimensions/cricket|ॲक्सेसदिनांक=२४ जानेवारी २०१७}}</ref> ''[[क्रिकेटचे नियम|क्रिकेटच्या नियमांमध्ये]]'' मैदानाचा ठराविक आकार किंवा मापाबद्दल निर्देश नाहीत,<ref name="MCC{{spaced ndash}}Laws of Cricket: Law 19">{{संकेतस्थळ स्रोत| title = नियम १९ (सीमारेषा) | दुवा= https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-19-boundaries| कृती = मेरिलिबॉन क्रिकेट क्लब| ॲक्सेसदिनांक=२४ जानेवारी २०१७}}</ref> परंतु, बहुधा ते लंबगोलाकार असते. मैदानाच्या मधोमध एक आयताकार पट्टी असते, जी [[खेळपट्टी]] म्हणून ओळखली जाते.<ref name="dsrwa" />
खेळपट्टीचा सपाट पृष्ठभाग {{convert|10|ft}} रुंद असतो. खेळपट्टीवर असलेले लहान गवत जसजसा सामना पुढे जातो तसतसे कमी होत जाते. त्याचप्रमाणे क्रिकेट मॅट सारख्या कृत्रिम पृष्ठभागावर सुद्धा खेळले जाऊ शकते. खेळपट्टीच्या दोन्ही टोकांना, {{convert|22|yd}} अंतरावर, लाकडी लक्ष्य ठेवलेले असते, ज्याला विकेट असे म्हणतात. गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी हे एक लक्ष्य असते आणि फलंदाजी करणारा संघ, धावा जमवण्यासाठी विकेटचे रक्षण करतो.
==== यष्टी, बेल्स आणि क्रिज ====
[[चित्र:Cricket Stumps en.svg|thumb|100px|left|तीन यष्ट्या असलेली विकेट. ही मैदानामध्ये ठोकली जाते आणि त्याच्या वरती दोन [[बेल्स (क्रिकेट)|बेल्स (विट्ट्या)]] ठेवल्या जातात.]]
खेळपट्टीवरील प्रत्येक विकेटमध्ये एका सरळ रेषेत उभ्या केलेल्या तीन लाकडी [[यष्टी (क्रिकेट)|यष्ट्यांचा]] समावेश असतो. त्यांच्या डोक्यावरती दोन लाकडी [[बेल्स (क्रिकेट)|बेल्स]] ठेवल्या जातात; बेल्स धरून विकेटची एकूण उंची {{convert|28.5|in}} असते आणि तीन यष्ट्यांची, त्यांच्या मधील छोटी जागा धरून एकूण रुंदी असते {{convert|9|in}}.
दोन्ही बाजूच्या विकेटच्या सभोवती चार रेघांनी आखलेल्या क्षेत्राला [[क्रीस (क्रिकेट)|क्रिज]] असे म्हणतात, हे फलंदाजासाठी "सुरक्षित क्षेत्र" असते आणि ते गोलंदाजीची मर्यादा निश्चित करते. ह्यांना "पॉपिंग" (किंवा फलंदाजी) क्रिज, गोलंदाजी क्रिज आणि दोन "परतीचे (रिटर्न)" क्रिज असे म्हणतात.
यष्ट्या गोलंदाजी क्रिजच्या रेषेत अशा प्रकारे ठेवलेल्या असतात ज्यायोगे दोन टोकांच्या गोलंदाजी क्रिजमधील अंतर {{convert|22|yd}} असेल. गोलंदाजी क्रीज {{convert|8|ft|8|in}} लांब असते, आणि मधली यष्टी अगदी मधोमध उभा केलेला असतो. पॉपिंग क्रिजची लांबीसुद्धा तितकीच असते, आणि ती गोलंदजी क्रिजला समांतर आणि यष्ट्यांच्या समोर {{convert|4|ft}} अंतरावर आखलेली असते. परतीची किंवा रिटर्न क्रिज इतर दोन क्रिजच्या काटकोनात असते; त्या पॉपिंग क्रिजच्या दोन्ही शेवटाला चिकटून असतात आणि गोलंदाजी क्रिजच्या टोकांना जोडून कमीत {{convert|8|ft}} मापाच्या असतात.
गोलंदाजीवेळी चेंडू सोडताना गोलंदाजाचा मागचा पाय दोन क्रिजच्यामध्ये आणि पुढच्या पायाचा किमान थोडासा भाग पॉपिंग क्रिजच्या आत असणे गरजेचे असते. गोलंदाजाने हा नियम मोडल्यास पंच तो चेंडू "[[नो बॉल]]" ठरवतात, आणि फलंदाजी संघाला एक अतिरिक्त धाव आणि एक अतिरिक्त चेंडू बहाल केला जातो.
फलंदाजाच्या दृष्टीने पॉपिंग क्रिजचे महत्त्व असे आहे की, त्यामुळे त्याच्या सुरक्षित क्षेत्राची मर्यादा स्पष्ट होते. तो त्याच्या "क्रिजच्या बाहेर" असल्यास [[यष्टिचीत]] किंवा [[धावचीत]] होऊ शकतो.
=== बॅट आणि चेंडू ===
{{मुख्यलेख|क्रिकेट बॅट|क्रिकेट चेंडू}}
{{multiple image
| footer = तीन भिन्न प्रकारचे [[क्रिकेट चेंडू]]:
# वापरलेला सफेद चेंडू. सफेद चेंडू मुख्यत्वे [[मर्यादित षटकांचे सामने|मर्यादित षटकांच्या क्रिकेट]]मध्ये वापरला जातो, विशेषतः सामने प्रकाशझोतात रात्री खेळवले जातात तेव्हा. (डावीकडे).
# वापरलेला लाल चेंडू. लाल चेंडू [[कसोटी सामने|कसोटी क्रिकेट]] आणि [[प्रथम श्रेणी क्रिकेट]] आणि इतर काही क्रिकेट प्रकारांमध्ये वापरला जातो. (मध्य).
# वापरलेला गुलाबी चेंडू. गुलाबी चेंडू अलीकडच्या काळात प्रकाशझोतात खेळवल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी वापरला जाऊ लागला आले. (उजवीकडे).
तीनही चेंडू सारख्याच आकाराचे आहेत.
| image1 = White ball 2 (cropped).JPG
| alt1 = Used white ball
| width1 = 150
| width2 = 150
| width3 = 159
| image2 = Used cricket ball (cropped).jpg
| alt2 = वापरलेला लाल चेंडू
| image3 = A used pink ball at the 2014 English county season launch in UAE.JPG
| alt3 = वापरलेला गुलाबी चेंडू
}}
खेळाचे मुख्य सार आहे, गोलंदाज खेळपट्टीवरील त्याच्या बाजूने दुसऱ्या बाजूला बॅट घेऊन "स्ट्राईकवर" असलेल्या फलंदाजाकडे गोलंदाजी करतो.
[[क्रिकेट बॅट|बॅट]] ही (बहुधा सफेद विलो वृक्षाच्या) लाकडापासून बनवली जाते आणि ज्याचा आकार वर गोलाकार दांडा जोडलेल्या पात्यासारखा असतो. पात्याची रुंदी कमाल {{convert|4.25|in}} इतकी तर एकूण लांबी कमाल {{convert|38|in}} इतकी असते.
[[क्रिकेट चेंडू|चेंडू]] हा शिवण असलेला जाड कातड्याचा आणि गोलाकार असतो, ज्याचा घेर {{convert|9|in}} इतका असतो. {{convert|90|mph}} पर्यंत वेग असलेल्या चेंडूच्या टणकपणा हा चिंतेचा विषय असतो. त्यापासून बचाव करण्यासाठी फलंदाज विविध संरक्षक साधने वापरतात, जसे [[फलंदाजी पॅड्स|पॅड्स]] (नडगी आणि गुडघे यांच्या संरक्षणासाठी), [[फलंदाजी ग्लोव्हज्]] हातांसाठी, [[हेल्मेट (क्रिकेट)|हेल्मेट]] डोक्याच्या संरक्षणासाठी आणि [[बॉक्स (क्रिकेट)|बॉक्स]] पॅंटच्या आतमध्ये (गुप्त भागाच्या संरक्षणासाठी). काही फलंदाज शर्ट आणि पॅंटच्या आतमध्ये जास्तीचे पॅड्स वापरतात जसे मांडीचे पॅड्ज, हाताचे पॅड्ज, बरगडी रक्षक आणि खांद्याचे पॅड्ज. चेंडूला "शिवण" असते: चेंडूचे कातडी आवरण, दोरी आणि आतील कॉर्कला जोडण्यासाठी टाक्यांच्या सहा ओळी असतात. नवीन चेंडूवरील शिवण ही व्यवस्थित दिसते त्यामुळे जास्त अंदाज येऊ न देता चेंडू पुढे टाकण्यास गोलंदाजाला मदत होते. क्रिकेट सामना सुरू असताता, चेंडूची गुणवत्ता इतकी खालावत जाते की एका क्षणी तो न वापरता येण्याजोगासुद्धा होतो आणि ह्या दरम्यान चेंडूची हालचाल बदलत जाते, आणि त्याचा प्रभाव सामन्यावर पडतो. त्यामुळे खेळाडू चेंडूचे भौतिक गुणधर्म बदलून त्याचे वर्तन सुधारण्याचा प्रयत्न करतात. चेंडूला लकाकी आणणे आणि घामाने किंवा थुंकीने तो ओला करणे वैध आहे. कधी कधी चेंडू स्विंग करण्यासाठी जाणूनबुजून एकाच बाजूला चकाकीसुद्धा आणता येते, परंतु चेंडूवर आणखी कोणती गोष्ट घासणे, चेंडूच्या आवरणावर ओरखाडणे किंवा चेंडूची शिवण उसवणे हे अवैध आहे.
=== पंच आणि स्कोअरकीपर ===
{{मुख्यलेख|पंच (क्रिकेट)|स्कोअरकीपर}}
[[चित्र:Cricket Umpire.jpg|thumb|left|पंच]]
मैदानावरील खेळाच्या नियमनाची कामगिरी दोन [[पंच (क्रिकेट)|पंच]] पाहतात. त्यामधील एक गोलंदाजी टोकाकडे विकेटच्या मागे उभा राहतो, आणि दुसरा "स्क्वेअर लेग" स्थानावर उभा असतो, हे स्थान "स्ट्राईक"वर असलेल्या फलंदाजाच्या १५-२० मीटरवर असते. पंचांचे मुख्य काम असते ते विविध बाबींवर निर्णय देण्याचे. जसे चेंडू योग्य रितीने टाकला गेला आहे का (तो ''नो'' किंवा ''वाईड'' नाही), जेव्हा धाव काढली जाते, आणि फलंदाज बाद झाला आहे की नाही (ह्यासाठी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने पंचांकडे बहुधा ''हाऊज दॅट'' म्हणून अपील करणे गरजेचे असते). मध्यांतर केव्हा होईल हे सुद्धा पंच निश्चित करतात. तसेच खेळण्यासाठी परिस्थिती योग्य आहे किंवा नाही आणि खेळाडूंसाठी ओलसर खेळपट्टी किंवा अपुरा सुर्यप्रकाश ह्या सारख्या घातक परिस्थितीमध्ये खेळ थांबवणे किंवा रद्द करणे हे सुद्धा पंचांच्या हातात असते.
मैदानाबाहेर आणि ज्या सामन्याचे दूरचित्रवाणीवर प्रक्षेपण होते, त्या सामन्यामध्ये बहुधा [[तिसरा पंच]] असतो. ज्या निर्णयांसाठी ध्वनीचित्रफितीच्या (व्हीडिओ) पुराव्याची गरज असते अशा वेळी ते निर्णय घेतात. संपूर्ण आयसीसी सदस्य असलेल्या दोन संघांमधील आंतरराष्ट्रीय कसोटी आणि मर्यादित षटकांच्या सामन्यात तिसरे पंच असणे अनिवार्य आहे. ह्या सामन्यांमध्ये [[सामनाधिकारी (क्रिकेट)|सामनाधिकारी]]सुद्धा असतात. खेळ क्रिकेटच्या नियमांनुसार चालू आहे का हे पाहणे त्यांचे काम असते.
धावा आणि सामन्याच्या इतर तपशीलाची माहिती ठेवणे, हे दोन अधिकृत (प्रत्येक संघाचे प्रतिनिधीत्व करणारा एक) [[स्कोअरकीपर]]चे काम असते. पंचांनी हातांनी केलेल्या निर्देशांनुसार स्कोअरकीपर आपले काम करतात. जसे पंच तर्जनी वर करून फलंदाज बाद असल्याचे दर्शवतात; दोन्ही हात वर करून ते फलंदाजाने षट्कार मारल्याचे दाखवतात. क्रिकेटच्या नियमांनुसार धावांच्या नोंदणीकरता स्कोअरकीपर असणे गरजेचे आहे; धावांच्या मोजणीशिवाय ते खेळासंबंधित लक्षणीय प्रमाणात अतिरिक्त तपशीलसुद्धा नोंदवतात.
=== डाव ===
डाव (एक किंवा अनेक) ही फलंदाजी संघाच्या सामूहिक कामगिरीसाठी वापरली जाणारी संज्ञा आहे.<ref>[https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-12-innings/ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम १२]. २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.</ref> काहीवेळा फलंदाजी संघाचे सर्व अकरा सदस्य फलंदाजी करू शकतात, परंतु विविध कारणांमुळे ते सर्वच जण तसे करू शकत नाहीत. प्रत्येक संघ एक किंवा दोन डाव खेळेल हे सामन्याच्या प्रकारावरून ठरते.
गोलंदाजाचे मुख्य लक्ष्य हे, क्षेत्ररक्षकांच्या मदतीने फलंदाजांना बाद करणे हे असते. फलंदाज जेव्हा बाद होतो, तेव्हा "आऊट" म्हणतात, म्हणजेच त्याला मैदाना सोडावे लागते आणि त्याची जागा त्याच्या संघातील दुसरा फलंदाज घेतो. जेव्हा सर्वच्या सर्व दहा फलंदाज बाद होतात, तेव्हा सर्व संघ बाद होतो आणि डाव संपतो. शेवटच्या बाद न झालेल्या फलंदाजाला, एकट्याने फलंदाजी चालू ठेवण्यास परवानगी नसते, त्यासाठी कमीत कमी दोन फलंदाज मैदानात असणे गरजेचे असते. ह्या फलंदाजाला "नाबाद" असे म्हणतात.
डाव लवकर संपण्याची तीन कारणे असू शकतात: फलंदाजी संघाच्या कर्णधाराने डाव "घोषित" केल्यास, फलंदाजी संघाने त्यांचे लक्ष्य गाठून सामना जिंकल्यास, किंवा खराब हवामानामुळे किंवा वेळ संपल्याने सामना संपल्यास. ह्या सर्व परिस्थितीमध्ये कमीत कमी दोन फलंदाज "नाबाद" राहून डाव संपतो. ह्याला अपवाद एकच, जेव्हा एखादा गडी बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज मैदानावर येण्याआधी डाव घोषित झाल्यास.
मर्यादित षटकांच्या सामन्यात, दोन फलंदाज "नाबाद" असतील, परंतु शेवटचे निर्धारित षटक टाकून झाले असल्यास डाव संपतो.
=== षटके ===
{{मुख्यलेख|षटक (क्रिकेट)}}
गोलंदाज एकामागोमाग एक असा सहा वेळा चेंडू फेकतो, सहा चेंडूंच्या ह्या संचाला [[षटक (क्रिकेट)|षटक]] असे म्हणतात. इंग्रजीमध्ये षटकाला Over असे म्हणतात कारण सहा चेंडू फेकून झाल्यानंतर पंच "Over!" असे म्हणतात. एक षटक पूर्ण झाल्यानंतर खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूने त्याच संघातील दुसरा गोलंदाज षटकाची सुरुवात करतो, तसेच क्षेत्ररक्षणाच्या बाजू सुद्धा बदलल्या जातात, परंतु फलंदाज आपापल्या जागीच राहतात. एकच गोलंदाज लागोपाठ दोन षटके टाकू शकत नाही, परंतु तो गोलंदाज एकाच बाजूने एक वगळून एक अशी अनेक षटके टाकू शकतो. षटक पूर्ण झाल्यानंतर फलंदाज आपली जागा बदलत नाही त्यामुळे पुढच्या षटकामध्ये स्ट्रायकर फलंदाज आपोआप नॉन-स्ट्रायकरच्या भूमिकेत जातो आणि तसेच उलटपक्षी होते. (कधीकधी दोघांपैकी एक फलंदाज दुसऱ्यापेक्षा फलंदाजीत बलशाली असतो, तेव्हा तो शेवटच्या चेंडूवर एक धाव घेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तो पुढच्या षटकामध्ये "स्ट्राईक"वर राहू शकेल.) षटक संपल्यानंतर पंच सुद्धा आपल्या जागा बदलतात त्यामुळे स्क्वेअर लेगजवळील पंच आता नॉनस्ट्राईकरच्या टोकाला विकेटच्या मागे उभा राहतो आणि त्याची जागा नॉनस्ट्राईकरवरचा दुसरा पंच घेतो.
कसोटी क्रिकेट मध्ये एक गोलंदाज कितीही षटके टाकू शकतो तर मर्यादित षटकांच्या सामन्यात, प्रत्येक गोलंदाज टाकू शकणाऱ्या षटकांवरसुद्धा मर्यादा असते.
=== संघ रचना ===
प्रत्येक संघात अकरा खेळाडू असतात. खेळाडूच्या प्राथमिक कौशल्यावरून त्या खेळाडूला तज्ञ [[फलंदाज]] किंवा [[गोलंदाज]] म्हटले जाते. एका संतुलित संघात बहुधा पाच किंवा सहा तज्ज्ञ फलंदाज आणि चार किंवा पाच तज्ज्ञ गोलंदाज असतात. क्षेत्रक्षणाच्या विशिष्ट आणि महत्त्वाच्या जागेमुळे प्रत्येक संघात एक तज्ज्ञ [[यष्टिरक्षक]] असतो. प्रत्येक संघाचे नेतृत्व एक [[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]] करतो. फलंदाजीची क्रमवारी निश्चित करणे, क्षेत्ररक्षकांच्या जागा ठरवणे, गोलंदाज बदलणे, खेळाची रणनीती ठरवणे ही कर्णधाराची जबाबदारी असते.
जो खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी ह्या दोन्हीत पारंगत असतो त्याला [[अष्टपैलू खेळाडू]] म्हणतात. जो क्रिकेटपटू फलंदाजी आणि यष्टिरक्षणामध्ये पारंगत असतो त्याला "यष्टिरक्षक फलंदाज", आणि काही वेळा अष्टपैलूसुद्धा म्हटले जाते. खरे अष्टपैलू अभावानेच आढळतात कारण बहुतेक खेळाडू हे एकतर फलंदाजीवर किंवा गोलदाजीवरच लक्ष केंद्रित करतात.
=== गोलंदाजी ===
[[चित्र:Shoaib Akhtar.jpg|right|150px|thumb|[[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तानचा]] तेजगती गोलंदाज [[शोएब अख्तर]], ह्याच्या नावावर सर्वात जलद ताशी १६१.३ किमी वेगाने चेंडू फेकण्याचा विक्रम आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत| title=सर्वात जलद गोलंदाजी|दुवा=http://www.guinnessworldrecords.com/records-10000/fastest-bowl-of-a-cricket-ball/| कृती=[[गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स|गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड्स]]| भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=३ फेब्रुवारी २०१३}}</ref>]]
{{मुख्यलेख|गोलंदाजी}}
गोलंदाज "धाव किंवा रन-अप" घेऊन आपल्या गोलंदाजी क्रीस पर्यंत पोहोचतो. काही गोलंदाज अगदी मंद गतीने गोलंदाजी करतात त्यामुळे त्यांना चेंडूफेक करण्याआधी अगदी थोडे अंतर धावावे लागते. तेज गोलंदाजांना चेंडू वेगाने टाकण्यासाठी जास्त मोठी आणि जोरात धाव घ्यावी लागते.
बहुधा गोलंदाज चेंडूचा टप्पा [[खेळपट्टी]]वर टाकतो ज्यामुळे चेंडू उसळून फलंदाजाकडे जावा. गोलंदाजी करतांना पाय नेहमी [[पॉपिंग क्रिझ]]च्या आत रहाणे जरूरी आहे अथवा त्या चेंडूला [[नो-बॉल]] म्हणतात. ह्या शिवाय टाकलेला चेंडू फलंदाजाच्या आवाक्यात टाकणे जरूरी आहे अथवा त्या चेंडूला [[वाईड चेंडू]] म्हणतात. वाईड अथवानो चेंडु टाकल्या नंतर फलंदाजी करणारया संघास १ अतिरिक्त धाव मिळते व त्याच बरोबर १ अतिरिक्त चेंडू देखील टाकावा लागतो.
गोलंदाजाचा मुख्य उद्देश बळी घेणे असतो. गोलंदाजाचा दुसरा उद्देश कमीत कमी धावा देणे असतो.
तेजगती गोलंदाज {{convert|90|mph}} पेक्षा जास्त गतीने गोलंदाजी करतात आणि काही वेळा ते फलंदाजाला पराभूत करण्यासाठी केवळ वेगावर अवलंबून राहतात, कारण वेगाने आलेल्या चेंडूला प्रतिसाद देण्यासाठी फलंदाकडे फारच कमी वेळ असतो. तर काही तेजगती गोलंदाज वेळ आणि कपट या दोहोंचे मिश्रण करत गोलंदाजी करतात. काही गोलंदाज चेंडू हवेत वळविण्यासाठी (स्विंग) चेंडूच्या शिवणीचा वापर करतात. ह्या प्रकारची गोलंदाजी फलंदाजाला फसवून चेंडू टोलवण्याच्या टायमिंग मध्ये गल्लत करण्यास भाग पाडू शकते, ज्यामुळे बॅटची कड घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या किंवा स्लीप मधील फलंदाजाच्या हातात जावू शकतो किंवा यष्ट्यांवर आदळून फलंदाज बाद होऊ शकतो.
दुसऱ्या प्रकारच्या गोलंदाजीला "फिरकी" गोलंदाजी म्हणतात. ज्यामध्ये गोलंदाज तुलनेने कमी वेगात गोलंदाजी करतो आणि चेंडू वळवून गोलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न करतो. फलंदाजाला अशा गोलंदाजीपासून खूप सावध राहावे लागते. कारण सहसा असे चेंडू बरेचदा त्याच्या अपेक्षेप्रमाणे बॅटवर येत नाहीत आणि तो जाळ्यात अडकून बाद होण्याची शक्यता असते.
जलद आणि फिरकी गोलंदाजांच्या मध्ये असतात ते "मध्यमगती गोलंदाज" जे सक्तीने अचूकतेवर अवलंबून असतात. धावांच्या गतीला चाप बसवणे आणि फलंदाजांची एकाग्रता भंग करण्याचा ह्यांचा मुख्य हेतू असतो.
सर्व गोलंदाज त्यांच्या शैलीनुसार विभागले जातात. क्रिकेटच्या परिभाषेप्रमाणेच ही [[क्रिकेटमधील गोलंदाजांचे प्रकार|वर्गवारीसुद्धा]] अतिशय गोंधळात टाकणारी आहे. त्यामुळे, गोलंदाज LF म्हणजेच डावखुरा जलदगती किंवा LBG म्हणजेच उजव्या हाताने "[[लेग ब्रेक]]" आणि "[[गुगली]]" टाकणारा गोलंदाज आहे असे म्हटले जाते.
गोलंदाजीच्या शैलीमध्ये गोलंदाज कोपर कोणत्याही कोनातून वाकवू शकतो, पण अगदी सरळ ठेवू शकत नाही. जर गोलंदाजाने बेकायदेशीरपणे कोपर सरळ केले तर स्क्वेअर लेग जवळचे पंच तो चेंडू [[नो-बॉल]] ठरवू शकतात: ह्याला चेंडू "फेकणे" असे म्हणतात, आणि तो उघडकीस आणणे कठीण असते. सध्याच्या नियमांप्रमाणे गोलंदाज कोपर जास्तीत जास्त १५ अंश कोनात वाकवू शकतात.
=== क्षेत्ररक्षण ===
{{मुख्यलेख|क्षेत्ररक्षण (क्रिकेट)}}
[[चित्र:Cricket fielding positions2.svg|thumb|240px|उजखोऱ्या फलंदाजासाठी [[क्षेत्ररक्षण (क्रिकेट)|क्षेत्ररक्षकांची स्थाने]]]]
क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील सर्वच्या सर्व अकरा खेळाडू एकत्रच मैदानावर उतरतात. त्यातील एक जण [[यष्टिरक्षक]] असतो जो स्ट्राईकवर असलेल्या फलंदाजाच्या विकेटच्या मागे उभा राहतो. यष्टिरक्षण हे बहुधा तज्ज्ञाचे काम असते आणि त्याचे तो मुख्यत्वे फलंदाजाने न टोलवलेले चेंडू पकडतो, जेणेकरून बाईजमुळे अवांतर धावा जाणार नाहीत. तो खास बनवलेले ग्लोव्ह्ज वापरतो (क्षेत्ररक्षकांपैकी फक्त यष्टिरक्षकच ग्लोव्ह्ज वापरू शकतो), गुप्त भागावर बॉक्स, आणि पायांवर पॅड्स वापरतो. तो एकमेव क्षेत्ररक्षक असा असतो जो फलंदाजाला [[यष्टिचीत]] करू शकतो.
सध्या गोलंदाजी करीत असलेल्या गोलंदाजाव्यतिरिक्त, इतर नऊ फलंदाज एका रणनीतीनुसार कर्णधार, मैदानावर विविध ठिकाणी उभे करतो.
क्षेत्ररक्षकांपैकी कर्णधार हा सर्वात महत्त्वाचा खेळाडू असतो. तो त्याने ठरवलेल्या रणनीतीनुसार कोण (आणि कशी) गोलंदाजी करेल हे ठरवतो; आणि गोलंदाजाच्या सल्ल्यानुसार क्षेत्ररक्षक योग्य ठिकाणी लावण्याची जबाबदारी त्याचीच असते.
क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये, जर क्षेत्ररक्षकाला दुखापत झाली किंवा तो आजारी पडला तर त्याच्याऐवजी [[बदली खेळाडू (क्रिकेट)|बदली खेळाडू]] घेण्याची परवानगी असते. सदर बदली खेळाडूला गोलंदाजी किंवा यष्टिरक्षण करण्याची मुभा नसते, तसेच तो कर्णधाराची भूमिका पार पाडू शकत नाही. दुखापतग्रस्त खेळाडू मैदानावर पुन्हा उतरण्यासाठी तंदरुस्त झाल्यास बदली खेळाडूला मैदान सोडावे लागते.
=== फलंदाजी ===
{{मुख्यलेख|फलंदाजी}}
[[चित्र:WGGrace.jpg|thumb|upright|left|इंग्लिश क्रिकेटपटू [[विल्यम गिल्बर्ट ग्रेस|डब्लू. जी. ग्रेस]] १८८३ मध्ये फलंदाजीसाठी तयार होताना. त्याचे पॅड्स आणि बॅट हे आता वापरात असलेल्याशी जवळपास एकसारखे आहेत. ग्लोव्ह्जमध्ये काही सुधारणा झाल्या आहेत. बरेच नवे फलंदाज अनेक संरक्षक साधने वापरतात.]]
कोणत्याही एका वेळी, मैदानावर दोन फलंदाज असतात. विकेट्स सुरक्षित करण्यासाठी आणि धावा काढण्यासाठी एक फलंदाज स्ट्राईकवर असतो. त्याचा साथीदार, जेथून गोलंदाजी केली जाते तेथे नॉन-स्ट्राईकवर असतो.
अनिवार्य नसले तरीही, बहुधा प्रशिक्षकांच्या सल्ल्याने संघाचा कर्णधार [[फलंदाजीची क्रमवारी]] ठरवतो. ठरलेल्या क्रमवारीनुसर फलंदाज फलंदाजीस मैदानात उतरतात. पहिले दोन फलंदाज–"सलामीवीर"–बहुधा नव्या ताज्या दमाच्या वेगवान गोलंदाजांच्या प्रतिकूल चेंडूचा सामना करतात. संघातील सक्षम फलंदाज बहुधा वरच्या क्रमांकावर फलंदाजीस उतरतात, आणि संघातील गोलंदाज–जे विशेषतः कमी क्षमतेचे फलंदाज असतात (अपवाद वगळता)–शेवटी फलंदाजीस उतरतात. सुरुवातीला जाहीर केलेली फलंदाजी क्रमवारी अनिवार्य नसते; जेव्हा गडी बाद होतो, तेव्हा फलंदाजी न केलेला फलंदाज मैदानावर फलंदाजीसाठी उतरतो.
जर फलंदाज "निवृत्त" झाला (बहुधा दुखापतीमुळे) आणि पुन्हा फलंदाजीस उतरला नाही, तर तो "नाबाद" समजला जातो आणि बाद झालेल्या फलंदाजांमध्ये मोजला जात नाही, परंतु त्याचा डाव संपला असल्यामुळे तो बाद असतो. बदली फलंदाजाची परवानगी नसते.
एक तज्ञ फलंदाज अनेक "फटके" किंवा "स्ट्रोक" बचावात्मक आणि आक्रमक अशा दोन्ही परिस्थितीमध्ये वापरतो. त्याचा मुख्य उद्देश असतो तो बॅटच्या सपाट पृष्ठभागाने (ब्लेड) चेंडू व्यवस्थित टोलविणे. चेंडूने बॅटची कडा घेतली तर त्याला "edge" असे म्हणतात. फलंदाज नेहमीच चेंडू जोराने टोलावण्याचा प्रयत्न करत नाही. एक चांगला फलंदाज मनगट वळवून आणि फक्त चेंडू अडवून अशा ठिकाणी दिशा देतो जेथे क्षेत्ररक्षक नसतील आणि धाव घेण्यास पुरेसा वेळ मिळेल.
[[चित्र:Victor Trumper Drive.jpg|thumb|ऑस्ट्रेलियाचा फलंदाज [[व्हिक्टर ट्रंपर]], [[फलंदाजी#ड्राइव्ह|ड्राइव्ह]] करण्यासाठी पुढे येताना]]
क्रिकेटमध्ये फटक्यांची मोठी विविधता आहे. ज्या मध्ये स्विंग करण्याची शैली आणि दिशेनुसार अनेक नावे आहेत: उदा., "कट", "ड्राइव्ह", "हूक", "पुल".
जर चेंडू यष्ट्यांवर आदळणार नसेल आणि धावा करण्याची सुद्धा संधी नसेल; अशा वेळी फलंदाजाला फटका खेळण्याची गरज नासते, तो चेंडू यष्टिरक्षकाकडे जाण्यासाठी सोडून देवू शकतो. त्याच प्रमाणे, चेंडू बॅटवर लागल्यानंतर त्याने धाव काढण्याचा प्रयत्न करायलाच हवा असेही नाही. त्याप्रमाणे तो चेंडू अडविण्यासाठी त्याच्या पायाचासुद्धा वापर करू शकतो, परंतु हे धोकादायक सुद्धा होऊ शकते कारण त्यामुळे फलंदाज [[पायचीत]] होण्याची शक्यता असते.
पूर्वी, फलंदाजाला दुखापत झाल्यास आणि तो धावा धावण्यासाठी तंदुरुस्त नसल्यास, फलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कर्णधार फलंदाजाला धावक (रनर) घेण्यास परवानगी देवू शकत असे. क्षमता नसलेल्या फलंदाजाऐवजी धावा करणे हे धावकाचे एकमेव काम असे, आणि त्याला फलंदाजासारखाच वेश परिधान करणे आणि साधने वापरणे आवश्यक असे. ह्याचा गैरवापर होत आहे असे वाटल्या मुळे २०११ पासून आयसीसीने धावकाच्या वापरावर बंदी लादली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=धावकाच्या नियमाचा गैरवापर होत आहे, आयसीसी|दुवा=http://www.espncricinfo.com/ci-icc/content/story/521356.html|कृती=इएसपीएन क्रिकइन्फो |भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=६ फेब्रुवारी २०१७}}</ref>
=== धावा ===
{{मुख्यलेख|धाव (क्रिकेट)}}
{{wide image|Tendulkar goes to 14,000 Test runs.jpg|750px|भारतीय क्रिकेटपटू [[सचिन तेंडुलकर]] हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०००० धावा करणारा एकमेव खेळाडू आहे.<ref name="AllInternationalCombinedRecords">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.espncricinfo.com/ci/content/records/284269.html |title=नोंदी / कसोटी, ए.दि. व टी२० यांच्या एकत्रित नोंदी / फलंदाजीतील नोंदी; कारकीर्दीतील सर्वाधिक धावा |प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो |दिनांक=१७ नोव्हेंबर २०१३|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=७ फेब्रुवारी २०१७}}</ref> कसोटी क्रिकेटमध्ये १४,००० धावांपर्यंत पोहोचण्यासाठी फटका मारताना वरील चित्रात तो दिसत आहे. २०१० मध्ये तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करत होता.}}
[[चित्र:क्रिकेट फटके.png|thumb|150px|left|उजखोरा फलंदाज, फलंदाजी करताना चेंडू ज्या ठिकाणी टोलवण्याचा प्रयत्न करतो. डावखोऱ्या फलंदाजासाठी ह्याच चित्राचे प्रतिबिंब असेल.]]
स्ट्राईकवर असलेला फलंदाज (म्हणजेच "स्ट्रायकर") चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापासून वाचवतो, आणि धावा करण्यासाठी चेंडू बॅटने अशा प्रकारे टोलवतो जेणेकरून क्षेत्ररक्षकाने तो चेंडू अडवून परत करण्याआधी त्याच्याकडे आणि त्याच्या साथीदाराकडे खेळपट्टीच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे धावण्यासाठी पुरेसा वेळ असेल. धावेची नोंद होण्यासाठी दोन्ही फलंदाजांच्या हातातील बॅट किंवा शरीराचा एखादा भाग क्रिजमध्ये असावा लागतो. (फलंदाज धावताना त्यांची बॅट घेऊनच धावतात). प्रत्येक पूर्ण धाव धावसंख्येमध्ये भर घालते.
चेंडू एकदा टोलवून एकापेक्षा जास्त धावा करणे शक्य असते: एक ते तीन धावांइतके फटके जास्त मारले जातात, परंतु मैदानाच्या आकारामुळे चार किंवा जास्त धावा करणे अवघड असते. ही उणीव भरून काढण्यासाठी, चेंडू जमिनीला लागून किंवा टप्पे पडून सीमारेषेपर्यंत टोलवल्यास चार धावा (चौकार) दिल्या जातात आणि चेंडू बॅटला लागून जमिनीवर टप्पा न पडता सीमारेषेपार पोहोचल्यास सहा धावा (याला षट्कार म्हणतात) दिल्या जातात. ह्या वेळी फलंदाजांनी धाव घेणे गरजेचे नसते.
[[चित्र:BrianLaraUkexpat.jpg|thumb|कसोटी आणि प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडीजचा फलंदाज, [[ब्रायन लारा]]च्या नावावर आहे.]]
पाच धावांचे फटके फार दुर्मिळ असतात, त्यासाठी बहुधा क्षेत्ररक्षक चेंडू परत करत असताना झालेल्या "ओव्हरथ्रो" वर अवलंबून रहावे लागते. स्ट्रायकरने विषम अंकी धावा काढल्यास दोन्ही फलंदाज आपापल्या बाजू बदलतात, त्यामुळे नॉन-स्ट्राइकर फलंदाज आता स्ट्रायकर होतो. फक्त स्ट्रायकर फलंदाज वैयक्तिक धावा करून शकतो, परंतु सर्व धावा संघाच्या धावसंख्येत मोजल्या जातात.
धाव घेण्याचा निर्णय बहुधा चेंडू कोणत्या कोठे गेला आहे हे व्यवस्थित पाहू शकणारा फलंदाज घेतो. त्यावेळी तो बहुधा, "येस", "नो" आणि "वेट" अशा अर्थाचे संदेश देतो.
धाव घेणे हा एक मोजूनमापून पत्करलेला धोकाच असतो कारण जर फलंदाज क्रिजध्ये पोहोचण्याआधी क्षेत्ररक्षकाने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या तर फलंदाज [[धावचीत]] होऊ शकतो.
संघाची धावसंख्येचा अहवाल ही केलेल्या धावा आणि बाद झालेले फलंदाज अशा प्रकारे दिला जातो. उदाहरणार्थ, जर पाच फलंदाज बाद झाले आणि संघाची धावसंख्या २२४ धावा असेल, तर २२४ धावांवर ५ गडी बाद असे म्हटले जाते. (ह्याचा थोडक्यात "पाच बाद २२४" असे म्हटले जाते आणि २२४/५ किंवा ५/२२४ असे लिहिले जाते).
=== अतिरिक्त धावा ===
{{मुख्यलेख|अवांतर धावा (क्रिकेट)}}
क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांनी केलेल्या चुकांमुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला वाढीव धावा मिळतात त्यांना [[अवांतर धावा (क्रिकेट)|अवांतर धावा]] असे म्हणतात.
खालील चार प्रकारे ह्या धावा दिल्या जातात:
# '''नो बॉल''': नियम मोडण्याच्या दोन प्रसंगांमध्ये गोलंदाजाला एका अवांतर धावेचा दंड केला जातो (अ) हातांची चुकीची हालचाल करून चेंडू फेकणे; (ब) पॉपिंग क्रिजच्या पुढे जाऊन गोलंदाजी करणे (ओव्हरस्टेपिंग); (क) रिटर्न क्रिज़च्या बाहेर पाय राहणे. ह्या दंडात्मक धावेशिवाय, गोलंदाजाला एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागतो. मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये, गोलंदाजी करणाऱ्या संघाने क्षेत्ररक्षणाच्या निर्बंधाचे उल्लंघन केल्यास तो चेंडूनो बॉल ठरवला जातो. खेळाच्या लहान प्रकारात (२०-२०, एकदिवसीय) फ्री-हिटचा नियम केला गेला आहे. पुढच्या पायाच्या नो-बॉलनंतरचा चेंडू हा फलंदाजासाठी फ्री-हिट असतो. ह्या चेंडूवर फलंदाजाला धावचीत सोडून इतर कोणत्याही प्रकाराने बाद होण्याची भीती नसते.
# '''वाईड''': गोलंदाजाने फलंदाजाच्या कक्षेबाहेर चेंडू टाकल्यास एक अतिरिक्त धाव दिली जाते; नो-बॉल प्रमाणेच वाईड बॉल टाकल्यास गोलंदाजाला एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागतो. वाईड चेंडू जर सीमारेषेपार गेला, तर फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावा दिल्या जातात (वाईडसाठी एक आणि सीमारेषेपार चेंडू गेल्यामुळे चार).
# '''बाय''': फलंदाज चेंडू खेळू शकला नाही आणि चेंडू यष्टिरक्षकाजवळून मागे निघून गेला आणि फलंदाजाला धावा काढण्यासाठी वेळ मिळाला तर अवांतर धाव दिली जाते (बायमुळे मिळणाऱ्या धावांना प्रतिबंध करणे हा चांगल्या यष्टिरक्षकाचा एक गुण असतो).
# '''लेग बाय''': चेंडू टोलावण्याचा प्रयत्न करताना, फलंदाजाच्या बॅटला न लागता शरीराच्या इतर कोणत्याही भागाला लागून फलंदाजाला धावा काढण्यासाठी वेळ मिळाल्यास अतिरिक्त धावा दिल्या जातात.
गोलंदाजानेनो किंवा वाईड बॉल टाकल्यास, त्याच्या संघाला एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागतो आणि त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला अशा जास्तीच्या चेंडूवर अधिक धावा करण्याची संधी मिळते. बाय आणि लेग बाय ह्या चेंडूंवर धावा करण्यासाठी फलंदाजाला धावावे लागते (जर, चेंडू सीमारेषेपार गेला नाही तर) परंतु ह्या धावा फलंदाजाच्या वैयक्तिक धावसंख्येमध्ये मोजल्या न जाता, संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये मोजल्या जातात.
=== बाद ===
{{मुख्यलेख|बाद (क्रिकेट)}}
फलंदाज बाद होण्याचे एकूण ११ मार्ग आहेत: त्यापैकी पाच प्रकार हे सामान्य आहेत तर सहा अगदी दुर्मिळ. सामान्यतः बाद होण्याचे प्रकार आहेत "त्रिफळाचीत", "झेलबाद", "पायचीत" (lbw), "धावचीत", आणि (काहीश्या कमी वेळा) "यष्टिचीत". दुर्मिळ प्रकार आहेत "हिट विकेट", "चेंडू दोन वेळा टोलावणे", "क्षेत्ररक्षणात अडथळा", "चेंडू हाताळणे " आणि "टाईम्ड आउट" हे व्यवसायिक खेळांत जवळजवळ अज्ञात आहेत. अकरावा प्रकार – '''[[रिटायर्ड आउट]]''' – हा मैदानावरील बाद होण्यातला नसून उलट ज्यासाठी कोणत्याही क्षेत्ररक्षकाला श्रेय दिले जात नाही.
बाद होण्याची पद्धत जर स्पष्ट असेल (उदाहरणार्थ "त्रिफळाचीत" आणि बऱ्याचवेळा "झेलबाद") तर फलंदाज पंचांनी त्याला बाद देण्याची वाट न पाहता स्वेच्छेने मैदान सोडून बाहेर जातो. अन्यथा पंचांनी फलंदाजाला बाद देण्यासाठी, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने (बहुधा गोलंदाजाने), पंचांकडे "अपील" करणे गरजेचे असते. यासाठी ते "हाऊज दॅट?" किंवा संक्षिप्त स्वरुपात "हाऊझॅट?" असे विचारतात (किंवा ओरडतात). जर पंचांना अपील मान्य असेल तर पंच तर्जनी वर करून "आऊट!" असे म्हणतात. नाहीतर डोके नकारार्थी हलवून "नॉट आऊट" म्हणजेच नाबाद असे म्हणतात. जेव्हा फलंदाज बाद झाल्याचा दाव अस्पष्ट असतो तेव्हा बहुधा जोरदार अपील केले जाते. अशी वेळ बहुदा पायचीत, धावचीत किंवा यष्टिचीत प्रकारामध्ये येते.
# '''[[झेल]]''': जेव्हा फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक जमिनीला लागण्याच्या आधी पकडतो तेव्हा त्या बाद होण्याच्या प्रकाराला झेलबाद म्हणतात.झेलबादाचे श्रेय गोलंदाज व क्षेत्ररक्षक दोघांनाही दिले जाते.<ref>[https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-32-caught-1/ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३२]. २४ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.</ref>
# '''[[त्रिफळाचीत]]''': जेव्हा गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाच्या टोकावरील यष्टींना लागतो आणि कमीत कमी एक बेल जागेवरून खाली पडते, तेव्हा त्याला त्रिफळाचीत म्हणतात. जर चेंडू यष्टींना लागला परंतु बेल पडल्या नाहीत तर फलंदाज नाबाद ठरतो. गोलंदाजाला ह्या बळीचे श्रेय दिले जाते.<ref>[https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-30-bowled/ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३०]. २४ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.</ref>
# '''[[पायचीत]] (lbw)''': जेव्हा गोलंदाजाने टाकलेला चेंडू बॅटला किंवा बॅट धरलेल्या हाताला न लागता फलंदाजाच्या पायावर, पॅड्जवर किंवा शरीरावर आदळतो तेव्हा पंच चेंडू यष्टींवर आदळला असता की नाही हे ठरवून फलंदाजाला बाद देऊ शकतो. हा नियम मुख्यतः फलंदाजाला चेंडू बॅटऐवजी पायाने किंवा शरीराने अडवण्यापासून परावृत्त करण्यासाठी आहे. पायचीत होण्यासाठी, चेंडूचा टप्पा लेग स्टंपच्या बाहेर पडणे किंवा फलंदाजाला लेग-स्टंपच्या रेषेबाहेर लागणे अपेक्षित नसते. तो ऑफ-यष्टीच्या बाहेर पडल्यास हरकत नसते.<ref>[https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-36-leg-before-wicket/ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३६]. २४ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.</ref>
# '''[[धावचीत]]''': जेव्हा जवळचा फलंदाज त्याच्या क्रिजमध्ये नसेल, तेव्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील खेळाडूने जर चेंडू मारून यष्टी उडवली तर त्याला धावचीत म्हणतात. ह्यासाठी चेंडू अचूकपणे यष्ट्यांवर मारावा लागतो, किंवा फलंदाज धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना, बहुधा तो यष्टिरक्षक किंवा यष्टीजवळच्या क्षेत्ररक्षकाकडे फेकावा लागतो. फलंदाज धाव घेण्याच्या प्रयत्नात नसताना देखील "धावचीत" होवू शकतो; तो फक्त त्याच्या क्रिजबाहेर असणे गरजेचे असते.<ref>[https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-38-run-out/ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३८]. २४ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.</ref>
# '''[[यष्टिचीत]]''': चेंडू खेळतांना जेव्हा फलंदाज क्रिजच्या बाहेर जातो, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि चेंडू त्याला चकवून यष्टिरक्षकाच्या हातात जातो तेव्हा यष्टिरक्षक त्याची यष्टी उडवतो तेव्हा, बाद होण्याच्या प्रकाराला यष्टिचीत म्हणतात.<ref>[https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-39-stumped/ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३९]. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.</ref> गोलंदाज व यष्टीरक्षकाला ह्या बळीचे श्रेय दिले जाते. [[नो बॉल]] वर फलंदाज धावचीत होवू शकतो परंतु यष्टिचीत होऊ शकत नाही.
# '''[[हिट विकेट]]''': चेंडू खेळत असताना किंवा नुकत्याच टोलावलेल्या चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना, जर फलंदाजाने किंवा फलंदाजाने घातलेल्या कपडे, उपकरणे, बॅटने त्रिफळ्याला धक्का लागून त्यावरील बेल्स खाली पडल्या तर फलंदाज बाद होतो.<ref>[https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-35-hit-wicket/ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३५]. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.</ref>
# '''[[चेंडू दोन वेळा टोलावणे]]''': हा प्रकार खूप दुर्लभ असून, धोकादायक खेळ आणि क्षेत्ररक्षकांचे संरक्षण करण्याच्या हेतूने सुरक्षा उपाय म्हणून अंमलात आणला गेला. कायदेशीररित्या जर चेंडू खेळल्यानंतर, यष्ट्यांवर जात असेल तरच फलंदाज दुसऱ्यांदा चेंडू अडवू शकतो. बाकीवेळा फलंदाजाला बाद ठरवले जाते.<ref>[https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-34-hit-the-ball-twice/: एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३४]. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.</ref>
# '''[[क्षेत्ररक्षणात अडथळा]]''': हा सुद्धा एक दुर्लभ प्रकार आहे. जर फलंदाजाने मुद्दामच क्षेत्ररक्षकास अडथळा निर्माण केला (शारिरिकदृष्ट्या किंवा तोंडी) तर फलंदाजाला बाद दिले जाऊ शकते.<ref>[https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-37-obstructing-the-field/ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३७]. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.</ref>
# '''[[चेंडू हाताळणे]]''': फलंदाज हेतुपुरस्सर विकेट वाचवण्यासाठी चेंडूला हात लावू शकत नाही. येथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे, की जेव्हा फलंदाजाने बॅट पकडलेली असते तेव्हा त्याचे ग्लोव्हज किंवा हात हे बॅटचा भाग असतात, त्यामुळे चेंडू ग्लोव्हजला लागून थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेल्यास फलंदाज झेलबाद होतो.<ref>[https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-33-handled-the-ball/ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३३]. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.</ref>
# '''[[टाईम्ड आऊट]]''': एक फलंदाज बाद झाल्यावर दुसऱ्या फलंदाजाला त्याची जागा घेण्यासाठी साधारण तीन मिनिटे दिली जातात. जर तीन मिनिटात पुढच्या फलंदाजाने आपली खेळी सुरू नाही केली तर त्याला टाईम्ड आउट बाद घोषित केले जाते व त्याच्या पुढील फलंदाजाला मैदानात उतरण्याची संधी देण्यात येते. ह्या बळीचे श्रेय कोणालाही दिले जात नाही..<ref>[https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-31-timed-out-1/ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३१]. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.</ref>
# '''[[रिटायर्ड आउट]]''': पंचांच्या परवानगीशिवाय एखादा फलंदाज बाद होण्याआधी निवृत्त होऊ शकतो, त्याला रिटायर्ड आऊट दिले जाते.<ref>[https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-2-substitutes-and-runners-batsman-or-fielder-leaving-the-field-batsman-retiring-or-batsman-commencing-innings/ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम २]. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.</ref>
बहुतेक प्रकरणांमध्ये जेव्हा फलंदाज बाद होतो, तेव्हा तो स्ट्रायकर असतो. जर नॉन-स्ट्रायकर बाद झाला तर तो बहुधा धावचीत किंवा क्षेत्ररक्षणाला अडथळा निर्माण केल्याने, चेंडू हाताळल्याने आणि टाईम्ड आऊट होऊ शकतो.
बाद झालेला नसतानाही फलंदाज मैदान सोडून जाऊ शकतो. जर फलंदाजाला दुखापत झाली किंवा तो आजारी पडला, तर तो तात्पुरता निवृत्त होतो आणि त्याच्याऐवजी दुसरा फलंदाज फलंदाजीला येतो. हे ''[[रिटायर्ड हर्ट]]'' किंवा ''[[रिटायर्ड इल]]'' म्हणून नोंदवले जाते. निवृत्त झालेला फलंदाज नाबाद असतो आणि जर तो बरा झाला तर पुन्हा फलंदाजी करू शकतो. दुखापत झालेली नसतानाही फलंदाज निवृत्त झाल्यास त्याला '''[[रिटायर्ड आऊट]]''' म्हणून बाद दिले जाते; कोणाही खेळाडूला ह्याचे श्रेय दिले जात नाही. कोणताही फलंदाज ''नो बॉल''वर ''त्रिफळाचीत'', ''झेलबाद'', ''पायचीत'', ''यष्टिचीत'' किंवा ''हिट विकेट'' ह्या प्रकारांनी बाद होऊ शकत नाही. तसेच ''वाईड'' चेंडूवर तो ''त्रिफळाचीत'', ''झेलबाद'', ''पायचीत'', किंवा ''चेंडू दोन वेळा टोलावणे'' ह्या प्रकारांनी बाद होवू शकत नाही. यापैकी काही प्रकारांमध्ये गोलंदाजाने चेंडू टाकलेला नसतानाही फलंदाज बाद होऊ शकतो. स्ट्राईकवर नसलेला फलंदाज जर चेंडू टाकण्याआधी क्रिजच्या बाहेर गेला तर, गोलंदाज त्याला धावचीत करू शकतो, आणि फलंदाज ''क्षेत्ररक्षणात अडथळा'' आणि ''रिटायर्ड आऊट'' या पद्धतीने केव्हाही बाद होऊ शकतो. ''टाईम्ड आऊट'' हा प्रकार नैसर्गिगरीत्याच चेंडू न टाकता बाद होण्याचा असतो. बाकी सर्व प्रकारांमध्ये चेंडू टाकला गेल्यानंतरच फलंदाज बाद दिला जातो.
=== डावाचा शेवट ===
{{मुख्यलेख|डावाचा शेवट (क्रिकेट)}}
एखाद्या डावाचा शेवट खालील प्रसंगी होतो:
# अकरा पैकी दहा फलंदाज बाद झाले; ह्याला संघ "सर्वबाद" झाला असे म्हणतात
# संघातील फलंदाजी करू शकणारा फक्त एकच फलंदाज खेळण्यासाठी बाकी राहिला, एक किंवा जास्त फलंदाज दुखापतीमुळे खेळण्यासाठी उपलब्ध नसतील; ह्यावेळी सुद्धा, संघ "सर्वबाद" झाला असे म्हणतात
# शेवटी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या विजयासाठी आवश्यक धावा पूर्ण झाल्या
# निर्धारित षटके टाकून झाली (एकदिवसीय क्रिकेट सामन्यात, बहुधा ५० आणि ट्वेंटी२० सामन्यात २० षटके)
# कर्णधाराने दोन किंवा जास्त फलंदाज नाबाद असतानाही डाव घोषित केला (हे सहसा एकदिवसीय सामन्यात लागू होत नाही)
=== निकाल ===
{{मुख्यलेख|निकाल (क्रिकेट)}}
जर शेवटी फलंदाजी करणारा संघ त्यांच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा कमी धावा करून सर्वबाद झाला, तर तो संघ " ''क्ष'' धावांनी पराभूत" झाला असे म्हणतात. (येथे ''क्ष'' म्हणजे दोन्ही संघांच्या धावांमधील फरक). जर शेवटी फलंदाजी करणाऱ्या संघाने विजयासाठी आवश्यक धावा केल्या, तर त्यास " ''क्ष'' गडी राखून विजयी" असे म्हणतात, जेथे ''क्ष'' म्हणजे इतके गडी बाद झाले नाहीत. उदाहरणार्थ, एखाद्या संघाने प्रतिस्पर्ध्याची धावसंख्या पार करताना फक्त सहा गडी गमावले तर तो संघ "चार गडी राखून विजयी" झाला असे म्हणतात.
प्रत्येकी दोन डावांच्या सामन्यात, एका संघाच्या पहिल्या आणि दुसऱ्या डावाच्या एकत्र धावा ह्या, दुसऱ्या संघाच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा कमी असून शकतात. अशा वेळी जास्त धावसंख्या असणारा संघ ''एक डाव आणि ''क्ष'' धावांनी'' विजयी झाला असे म्हणतात, आणि त्या संघाला पुन्हा फलंदाजी करण्याची गरज नसते. येथे ''क्ष'' म्हणजे दोन्ही संघांच्या एकून धावांमधील फरक असतो.
जर शेवटी फलंदाजी करणारा संघ सर्वबाद झाला, आणि दोन्ही संघांच्या धावा समान असतील, तर सामना [[निकाल (क्रिकेट)#बरोबरी|बरोबरी]]त सुटला असे म्हणतात; हा निकाल दोन डावांच्या सामन्यात खूपच दूर्मिळ असा आहे. खेळाच्या पारंपारिक प्रकारात, जर सामन्यासाठी नेमून दिलेली वेळ कोणत्याही एका संघाने विजय मिळविण्याआधी संपली तर तो सामना [[निकाल (क्रिकेट)#अनिर्णित|अनिर्णित]] म्हणून घोषित केला जातो.
जर सामना प्रत्येकी एका डावाचा असेल, तर बहुधा प्रत्येक डावात टाकली जाणारी षटके निर्धारित केली जातात. ह्या सामन्यांना "मर्यादित षटकांचे" किंवा "एकदिवसीय" सामने म्हणतात, आणि बाद झालेले गडी विचारात न घेता, जास्त धावा करणारा संघ विजयी घोषित केला जातो, त्यामुळे सामना अनिर्णित राहण्याची शक्यता नसते. जर अशा प्रकारचा सामना खराब हावामानामुळे काही काळ स्थगित झाला तर एका जटिल गणिती सूत्राने, ज्याला [[डकवर्थ-लुईस पद्धत]] असे म्हणतात, एक नवे लक्ष्य संघासमोर ठेवले जाते. जर आधीच मान्य केलेली षटके कोणत्याही संघाने पूर्ण केली नाहीत, आणि पाऊस किंवा खराब हवामानामुळे खेळ पूर्ववत सुरू होऊ शकला नाही तर असा एकदिवसीय सामनासुद्धा "निकाल नाही" म्हणून घोषित केला जाऊ शकतो.
== क्रिकेट सामन्यांचे प्रकार ==
क्रिकेट हा एक बहुआयामी खेळ आहे, ज्यामध्ये अनेक प्रकार, खेळाचे विविध मानक आणि भूमिकांचे स्तर आणि सामना किती वेळ चालावा यासाठीची वेळ ह्यांचा समावेश होतो. व्यावसायिक क्रिकेटमध्ये दोन मुख्य प्रकार आहेत, वेळेनुसार मर्यादित ज्यामध्ये प्रत्येक संघाला एकावेळी एक ह्याप्रमाणे दोन डाव मिळतात आणि दुसरा आहे षटकांनुसार मर्यादित ज्यामध्ये प्रत्येक संघाला एक डावात मर्यादित षटके खेळावयास मिळतात. पहिल्या प्रकाराला [[प्रथम श्रेणी क्रिकेट]] असे म्हणतात, हे सामने तीन ते पाच दिवसाचे खेळवले जातात ("अमर्याद वेळेच्या" सामन्यांची उदाहरणे देखील आहेत); आणि दुसरा प्रकार आहे [[मर्यादित षटकांचे सामने|मर्यादित षटकांचे क्रिकेट]] कारण ह्या प्रकारात प्रत्येक संघाला ५० किंवा २० षटके गोलंदाजी करावी लागते, आणि ह्या सामन्यांचा कालावधी हा केवळ एका दिवसाचा असतो (खराब हवामान किंवा इतर कारणांमुळे सामन्याची वेळ वाढवली जावू शकते.).
विशेषतः, दोन-डावांच्या सामन्यांमध्ये [[खेळण्याची वेळ (क्रिकेट)|खेळण्याची वेळ]] दर दिवशी कमीत कमी सहा तास इतकी असते. मर्यादित षटकांचे सामने बहुधा सहा तास किंवा जास्तवेळ चालतात. प्रत्येक दिवशी औपचारिकरित्या बहुधा काही अंतराने जेवणासाठी आणि चहासाठी, तसेच अनौपचारिकपणे लहानसा विराम पेयांसाठी घेतला जातो.
नवोदित क्रिकेटपटूंना एका दिवसापेक्षा जास्त चालणाऱ्या सामन्यांमध्ये क्वचित खेळतात; ह्यांची विभागणी ढोबळमानाने दोन प्रकारांमध्ये केली जाते, डाव घोषित करता येण्याजोगे सामने, ज्यात निर्धारित जास्तीत जास्त वेळ किंवा सामन्याची निर्धारित एकूण षटके आणि फलंदाजी करणाऱ्या संघ सर्वबाद झाला किंवा त्यांनी डाव घोषित केला; आणि मर्यादित षटकांचे सामने, ज्यामध्ये प्रत्येक संघाच्या डावासाठी षटके निर्धारित केली जातात. ज्यामध्ये ३० ते ६० षटकांचे आणि लोकप्रिय अशा २० षटकांच्या प्रकाराचा समावेश होतो. क्रिकेटच्या इतर प्रकारांमध्ये [[इनडोअर क्रिकेट]] आणि [[गार्डन क्रिकेट]] हे अतिशय लोकप्रिय आहेत.
ऐतिहासिकदृष्ट्या, [[सिंगल विकेट क्रिकेट]] हा प्रकार खूपच यशस्वी ठरला आणि १८ व १९व्या शतकातील ह्यांचे सामने हे [[प्रथम श्रेणी क्रिकेट# महत्त्वाचे सामने|महत्त्वाचे सामने]] म्हणून पात्र ठरलेले आहेत. ह्या प्रकारामध्ये, प्रत्येक संघात सहा खेळाडू असतात, आणि एका वेळी एकच फलंदाज मैदानावर असतो आणि त्याचा डाव संपेपर्यंत त्यालाच प्रत्येक चेंडूंचा सामना करावा लागतो. मर्यादित षटकांचे सामने सुरू झाल्यापासून सिंगल विकेट फारच कमी खेळला जातो.
=== कसोटी क्रिकेट ===
{{मुख्य लेख|कसोटी क्रिकेट}}
[[चित्र:England vs South Africa.jpg|thumb|जानेवारी २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दरम्यानचा कसोटी सामना. काळ्या रंगाची विजार घातलेले [[पंच (क्रिकेट)|पंच]] दिसत आहेत. [[कसोटी क्रिकेट]], [[प्रथम श्रेणी क्रिकेट]] आणि [[क्लब क्रिकेट]] ह्या तिन्ही प्रकारांमध्ये पारंपारिकरित्या सफेद गणवेश आणि लाला चेंडू वापरला जातो.]]
[[कसोटी क्रिकेट]] हा प्रथम श्रेणी क्रिकेटचा सर्वोच्च स्तर आहे. कसोटी सामने हे आयसीसीसचे पूर्ण सभासद असलेल्या देशांच्या संघांदरम्यान खेळवले जाणारे आंतरराष्ट्रीय सामने असतात.
"कसोटी सामने" हा वाक्प्रचार खूप नंतर वापरात आला असला तरीही, १८७६-७७ ऑस्ट्रेलिया क्रिकेट मोसमात {{CrName|AUS}} आणि {{CrName|ENG}} ह्या संघांदरम्यान दोन कसोटी सामने खेळवले गेल्याचे मानले जाते. त्यानंतर आणखी आठ संघांनी कसोटीचा दर्जा प्राप्त केला: {{CrName|RSA}} (१८८९), {{CrName|WIN}} (१९२८), {{CrName|NZL}} (१९२९), {{CrName|IND}} (१९३२), {{CrName|PAK}} (१९५२), {{CrName|SRI}} (१९८२), {{CrName|ZIM}} (१९९२-२००६, २०११-२०१९)<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://news.bbc.co.uk/sport1/hi/cricket/other_international/zimbabwe/4625900.stm |title=झिम्बाब्वेचा कसोटी दर्जा रद्द |प्रकाशक=बीबीसी स्पोर्ट |दिनांक=१८ जानेवारी २००६|अॅक्सेसदिनांक=१३ मार्च २०१७}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://news.bbc.co.uk/sport1/hi/cricket/14449989.stm |title=कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर झिम्बाब्वेची बांगलादेशवर मात |प्रकाशक=बीबीसी स्पोर्ट|दिनांक=८ ऑगस्ट २०११| अॅक्सेसदिनांक=१३ मार्च २०१७}}</ref>, {{CrName|BAN}} (२०००), {{CrName|AFG}} (२०१७) आणि {{CrName|IRE}} (२०१७)
[[वेल्स]]चे खेळाडू [[इंग्लंड]]कडून खेळण्यास पात्र आहेत, परिणामतः तो इंग्लंड आणि वेल्स संघ आहे. तसेच {{CrName|WIN}} संघात [[कॅरेबियन]] बेटांवरील अनेक राज्यांचे खेळाडू आहेत, ज्यात मुख्यत: [[बार्बाडोस]], [[गुयाना]], [[जमैका]], [[त्रिनिदाद आणि टोबॅगो]], [[लीवर्ड बेटे]] आणि [[विंडवर्ड बेटे]] यांचा समावेश होतो.
दोन संघांदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांना "मालिका" असे म्हणतात. कसोटी सामना पाच दिवसांपर्यंत चालतो आणि एका मालिकेत साधारणत: तीन ते पाच सामने असतात. निर्धारित वेळेत जे कसोटी सामने पूर्ण होत नाहीत ते अनिर्णित म्हटले जातात. कसोटी आणि प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये सामना अनिर्णित राहण्याच्या शक्यतेमुळे शेवटी फलंदाजी करणारा आणि खूप मागे असणारा संघ बचावात्मक पावित्रा घेऊन सामना वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रतिस्पर्ध्याला जिंकण्याची लहानशी सुद्धा संधी देण्यापासून परावृत्त होतो.<ref>इस्टअवे, रॉब, ''व्हॉट इज अ गुगली?: द मिस्ट्रीज ऑफ क्रिकेट एक्सप्लेन्ड'' (ॲनोव्हा, २००५), पान. १३४.</ref>
१८८२ पासून, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या जास्तीत जास्त कसोटी मालिका [[द ॲशेस]] चषकासाठी खेळवल्या गेल्या. त्याशिवाय इतर चषकांसाठी खेळवल्या गेलेल्या द्विदेशीय मालिकांमध्ये पुढील मालिकांचा समावेश होतो. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज दरम्यान [[विस्डेन चषक]], ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज दरम्यान [[फ्रॅंक वोरेल चषक]], भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान [[बॉर्डर-गावसकर चषक]] ह्यांचा समावेश होतो.
=== मर्यादित षटके ===
{{मुख्य लेख|मर्यादित षटकांचे क्रिकेट}}
{{See also|आंतरराष्ट्रीय एकदिवसीय |आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०}}
[[चित्र:vivian richards crop.jpg|thumb|upright|वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू सर [[व्हिव्ह रिचर्ड्स]]ला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात महान फलंदाज मानले जाते.]]ऱ्यारथम श्रेणी कंट्री क्लब्स दरम्यान १९६३ च्या मोसमात खेळवल्या गेलेल्या नॉकआऊट चषक स्वरूपात मर्यादित षटकांचे क्रिकेट सुरू झाले. १९६९ मध्ये राष्ट्रीय लीग स्पर्धा सुरू करण्यात आल्या. ही संकल्पना हळूहळू क्रिकेट खेळणाऱ्या इतर अग्रगणी देशांमध्ये रुजली गेली आणि पहिला मर्यादित षटकांचा आंतरराष्ट्रीय सामना १९७१ मध्ये खेळवला गेला. १९७५ साली, पहिली [[क्रिकेट विश्वचषक]] स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळवली गेली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अनेक नवनवीन संकल्पना आणल्या गेल्या ज्यामध्ये रंगीबेरंगी किट आणि सफेद चेंडूने खेळवले जाणारे प्रकाशझोतातील सामने ह्यांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्रास खेळला जाणारा प्रकार म्हणजे "एकदिवसीय सामना". हा सामना बहुधा एका दिवसात संपतो म्हणून त्याला तसे नाव दिले गेले आहे. एखाद्या सामन्यान खराब हवामानामुळे व्यत्यय आल्यास किंवा तो पुढे ढकलला गेल्यास दुसऱ्या दिवशी पुढे खेळवला जावू शकतो. मर्यादित षटकांच्या सामन्याचा मुख्य उद्देश म्हणजे परंपरागत अनिर्णितावस्थेत सामना न संपता निश्चित निकाल लावणे हा आहे. परंतु जर धावा एकसमान झाल्या तर सामना बरोबरीत सुटतो किंवा खराब हवामानामुळे सामना अनिर्णितावस्थेत संपू शकतो. प्रत्येक संघ एक डाव खेळतो आणि त्यांना निर्धारित षटकांना तोंड द्यावे लागते, बहुधा जास्तीत जास्त ५०. [[क्रिकेट विश्वचषक]] एकदिवसीय प्रकाराने खेळला जातो आणि २०१५चा [[२०१५ क्रिकेट विश्वचषक|मागील विश्वचषक]] हा सह-यजमान ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. [[२०१९ क्रिकेट विश्वचषक|पुढील विश्वचषक]] २०१९ मध्ये इंग्लंड आणि वेल्स मध्ये खेळवला जाईल.
[[ट्वेंटी२०]] हा मर्यादित षटकांचा नवीन प्रकार असून ह्याचा मुख्य उद्देश सामना अंदाजे तीन तासात पूर्ण करणे हा असून, तो बहुधा सायंकाळच्या सत्रात खेळवला जातो. २००३ मध्ये जेव्हा ही संकल्पना इंग्लंडमध्ये उदयास आली तेव्हा त्याचा उद्देश हा कामगारांची संध्याकाळच्या वेळात करमणूक व्हावी हा होता. हा प्रकार व्यावसायिकदृष्ट्या खूपच यशस्वी झाला आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास सुरुवात झाली. [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|पहिली]] [[आय.सी.सी. वर्ल्ड ट्वेंटी२०|ट्वेंटी२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा २००७]] मध्ये सुरू झाली आणि [[भारतीय क्रिकेट संघ|भारतीय संघाने]] ह्या स्पर्धेत विजय मिळवला. त्यामागोमागच्या स्पर्धा पाकिस्तान ([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९|२००९]]), इंग्लंड ([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१०|२०१०]]), वेस्ट इंडीज ([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२|२०१२]]), श्रीलंका ([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४|२०१४]]) आणि वेस्ट इंडीज ([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६|२०१६]]) ह्या संघांनी जिंकल्या. पहिल्या [[आय.सी.सी. वर्ल्ड ट्वेंटी२०]] स्पर्धेनंतर अनेट स्थानिक ट्वेंटी२० स्पर्धांचा जन्म झाला. ह्यातील सर्वात पहिली होती [[भारतीय क्रिकेट लीग]] जी एक बंडखोर लीग मानली गेली कारण ह्या स्पर्धेला [[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ|बीसीसीआय]]ने मान्यता दिली नव्हती. त्यानंतर बीसीसीआयने [[भारतीय प्रीमियर लीग]] नावाची स्वतःची एक वेगळी अधिकृत स्पर्धा सुरू केली. अधिकृत स्पर्धा खूपच यशस्वी झाली आणि ती आता दरवर्षी भरवली जाते. ज्यामध्ये जगभरातून अनेक खेळाडू आणि प्रेक्षक सहभागी होतात. याउलट भारतीय क्रिकेट लीग बंद करण्यात आली. भारतीय प्रीमियर लीगच्या यशानंतर जगभरात अनेक ठिकाणी स्थानिक स्पर्धा सुरू झाल्या. अलीकडे सुरू झालेल्या [[२०-२० चॅंपियन्स लीग]] स्पर्धेत विविध देशातील स्थानिक क्लबचे संघ सहभागी होतात. ह्या स्पर्धेत वरिष्ठ क्रिकेट संघ असलेल्या देशांतील अग्रमानांकीत स्थानिक संघ एकमेकांविरुद्ध लढतात.
=== राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा ===
{{मुख्य लेख|प्रथम श्रेणी क्रिकेट}}
[[चित्र:Yorkshire CCC 1875.jpg|right|thumb|[[यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लब]] १८७५ मध्ये. १८९३ मध्ये काउंटी चॅंपियनशीपचे पहिले विजेतेपद ह्या संघाला मिळाले.]]
[[प्रथम श्रेणी क्रिकेट]]मध्ये कसोटी क्रिकेटचा अंतर्भाव होतो. ही संज्ञा बहुधा आयसीसीचे पूर्ण सभासद असलेल्या देशांच्या सर्वात वरच्या पातळीवरील स्थानिक क्रिकेटशी संदर्भात वापरली जाते, परंतु याला अपवाद आहेत. इंग्लंडमधील प्रथम श्रेणी क्रिकेटचा बहुतांशी भाग हा [[काउंटी अजिंक्यपद]] स्पर्धा खेळणाऱ्या १८ काउंटी क्लब्जद्वारा खेळला जातो. सदर संकल्पना ही १८व्या शतकापासून अस्तित्वात आहे परंतु स्पर्धेला अधिकृत दर्जा १८९० मध्ये देण्यात आला. ह्यातील सर्वात यशस्वी क्लब [[यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लब]] हा आहे. त्यांनी मार्च २०१७ पर्यंत ३० विजेतेपदे मिळवली आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये राष्ट्रीय प्रथम श्रेणी स्पर्धा १८९२-९३ मध्ये [[शेफील्ड शील्ड]]च्या रूपाने सुरू झाली. ऑस्ट्रेलियामधील प्रथम-श्रेणी संघ हे विविध राज्याचे प्रतिनिधित्व करतात. [[न्यू साउथ वेल्स ब्ल्यूज|न्यू साउथ वेल्स]] संघाने २०१४ पर्यंत एकूण ४५ विजेतेपदे मिळवली आहे.
भारतात [[रणजी करंडक]] नावाने प्रथम-श्रेणी क्रिकेट स्पर्धा १९३४ मध्ये सुरू झाली. [[२०१६-१७ रणजी करंडक|२०१६-१७]]च्या स्पर्धेत एकूण २८ संघ सहभागी झाले होते. २०१६-१७ पर्यंत ४१ विजेतेपदांसह सर्वात यशस्वी संघ [[मुंबई क्रिकेट संघ|मुंबई]]चा होता.
ह्याशिवाय इतर ठिकाणी होणाऱ्या स्पर्धा [[प्लंकेट शील्ड]] (न्यू झीलंड), [[करी चषक]] (दक्षिण आफ्रिका) आणि [[शेल चषक]] (वेस्ट इंडीज). ह्यापैकी काही स्पर्धा ह्या अलीकडेच अद्ययावत आणि नामांतरित केल्या गेल्या आहेत.
मर्यादित षटकांच्या स्थानिक स्पर्धेची सुरुवात १९६३ साली इंग्लंडमधील [[फ्रेंड्ज प्राॅव्हिडंट चषक|जिलेट चषक]] ह्या नॉकआऊट स्पर्धेने झाली. देश बहुधा नॉकआऊट आणि लीग ह्या दोन्ही स्वरूपात मर्यादित षटकांच्या हंगामी स्पर्धा आयोजित करतात. अलीकडच्या काळात, राष्ट्रीय ट्वेंटी२० स्पर्धांचे आयोजन सुरू झाले आहे. त्या बहुधा नॉकआऊट प्रकारे खेळवल्या जातात आणि काही ह्या लहान स्वरूपातील साखळी स्पर्धा आहेत.
=== क्लब क्रिकेट ===
[[चित्र:English Village Cricket.jpg|thumb|इंग्लंडमधील क्लब क्रिकेट सामन्याचा एक नमुना]]
[[क्लब क्रिकेट]] हा क्रिकेट खेळाचा प्रामुख्याने हौशी, पण तरीही औपचारिक अशी स्पर्धा आहे, ज्यात संघ बहुधा आठवड्याच्या शेवटच्या दिवशी किंवा संध्याकाळच्या खेळतात. जरी क्रिकेटचे नियम पाळले जात असले तरी ह्या प्रकारांमध्ये अनेक विविधता आहेत.
क्लब क्रिकेटमध्ये वारंवार साखळी किंवा चषक स्वरूपात स्पर्धा आयोजित केल्या जातात. सामने वेळ किंवा षटकांच्या माध्यमातून निर्धारित केले जातात. मर्यादित षटकांचे सामने बहुधा प्रत्येक डावात २० ते ६० षटकांपर्यंत सीमित असतात. वेळेनुसार निर्धारित सामने हे पारंपरिक असले तरीही कमी प्रमाणात खेळले जातात. सामना संध्याकाळचे काही तास ते दोन दिवस इतकावेळ चालणारा असू शकतो. आधुनिक नावीन्यपूर्ण स्वरूपाची स्पर्धा [[ट्वेंटी२०]] स्वरूपाची आहे, ज्यात सध्याच्या आणि नवीन अशा दोन्ही लीग स्पर्धांचा समावेश आहे.
खेळाच्या दर्जामध्ये अर्ध-व्यावसायिक ते कधीतरी एक मनोरंजन ह्यानुसार बदल होत राहतो आणि क्लब क्रिकेटचा आनंद एक स्पर्धात्मक सामाजिक घटक म्हणून घेतला जातो. अनेक क्लबचे पॅव्हिलियन किंवा क्लब हाऊस असलेले स्वतःचे मैदान असते, ज्यावर नियमितपणे खेळ खेळले जातात. काही क्लब हे भटके असतात जे इतर मैदाने वापरतात.
व्यावसायिकतेच्या विविध पातळ्यांवर जगभरात अनेक लीग स्थापन झाल्या आहेत, ज्यापैकी सर्वात जुनी इंग्लंडमधील [[बर्मिंगहॅम]] येथील [[बर्मिंगहॅम ॲंड डिस्ट्रीक्ट प्रीमियर लीग]] ही १८८८ मध्ये स्थापन झाली.
=== सामन्यांचे इतर प्रकारp ===
{{मुख्य लेख|क्रिकेटचे प्रकार}}
[[चित्र:French Cricket.jpg|right|thumb|[[जेर्व्हिस बे]], ऑस्ट्रेलिया येथील सुरू असलेला एक [[फ्रेंच क्रिकेट]] सामना]]
जगभरात क्रिकेट ह्या खेळाचे अनेक प्रकार आहेत, ज्यामध्ये [[इनडोअर क्रिकेट]], [[फ्रेंच क्रिकेट]], [[बीच क्रिकेट]], [[क्विक क्रिकेट]], त्याशिवाय क्रिकेटपासून प्रेरणा घेऊन तयार केले गेलेले सर्व प्रकारचे पत्त्यांचे खेळ व बोर्ड गेम्स यांचा समावेश होतो. उपलब्ध असलेली साधने किंवा सहभागी खेळाडूंना त्याचा आनंद घेता यावा आणि सोप्या पद्धतीने खेळता यावा ह्याकरता खेळाचे नियम एकसारखे बदलत असतात.
[[इनडोअर क्रिकेट (युके प्रकार)|इनडोअर क्रिकेट]]चा शोध पहिल्यांदा १९७० साली लागला.<ref name="shorter">[http://www.espncricinfo.com/twenty20wc/content/story/309625.html "शॉर्टर, सिंपलर, सिलियर " इन ''इएसपीएन क्रिकइन्फो''], ७ सप्टेंबर २००७.</ref> हा बऱ्याच अंशी मैदानावर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटसारखाच आहे, फरक इतकार की येथे प्रत्येक संघात ६ खेळाडू असतात. राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आणि अनेक स्वतंत्र लीग स्पर्धा असलेला हा प्रकार युनायटेड किंग्डम मध्ये अतिशय लोकप्रिय आहे. आणखी एक कमी खेळला जाणारा इनडोअर क्रिकेटचा प्रकार हा लहान जागेत, नरम चेंडूने आणि पॅड्जशिवाय खेळला जातो. हा प्रकार काही वर्षांनंतर शोधला गेला आणि तो जास्त करून दक्षिण गोलार्धात खेळला जातो. त्याशिवाय ह्या प्रकाराच्या काही आंतरराष्ट्रीय स्पर्धासुद्धा खेळवल्या जातात, ज्यामध्ये [[इनडोअर क्रिकेट विश्वचषक|विश्वचषक]] स्पर्धेचासुद्धा समावेश होतो.
युके मध्ये, क्रिकेटचा [[गार्डन क्रिकेट]] प्रकार लोकप्रिय आहे. देशभरात हा खेळ प्रौढ आणि मुले उद्याने किंवा मैदानांवर खेळतात. ह्या खेळात क्रिकेट बॅट आणि चेंडूचा जरी वापर केला जात असला तरी पॅड किंवा ग्लोव्ह्जचा वापर होत नाही. खेळाचे नियम हे संघातील खेळाडू आणि जागेचा आकार ह्यानुसार बदलतात.
उपनगरीय यार्ड किंवा वाहनांसाठीच्या रस्त्यांवर कुटुंबातील सदस्य आणि युवक [[बॅकयार्ड क्रिकेट]] (गल्ली क्रिकेट) किंवा [[टेनिस बॉल क्रिकेट]] खेळतात आणि भारत व पाकिस्तानातील शहरांमध्ये त्यांच्या लांब अरुंद रस्त्यांवर मोजदाद ठेवता येणार नाहीत इतक्या प्रमाणात "[[बॅकयार्ड क्रिकेट|गल्ली क्रिकेट]]" किंवा "[[टेप बॉल क्रिकेट]]" खेळले जाते. काही वेळा सुधारित नियम वापरले जातात: उदा. एक टप्पा पडलेला चेंडू एका क्षेत्ररक्षकाने हाताने झेलल्यास फलंदाज बाद होतो; किंवा जर कमी खेळाडू असतील तर सर्वजण आळीपाळीने गोलंदाजी आणि फलंदाजी करतात व इतर क्षेत्ररक्षण करतात. टेनिस चेंडू आणि घरच्या घरी तयार केलेल्या बॅट बहुधा वापरल्या जातात, आणि यष्टी म्हणून अनेक गोष्टी वापरल्या जातात.
[[क्विक क्रिकेट]]मध्ये, गोलंदाजाला गोलंदाजी करण्याआधी फलंदाज तयार होण्याची वाट पाहण्याची गरज नसते, त्यामुळे सामना खूप वेगात खेळला जातो, त्यामुळे त्याकडे लहान मुले आकर्षित होतात. हा प्रकार यूकेमध्ये [[शारीरिक शिक्षण]]ाचा धडा म्हणून वापरला जातो. खेळाचा वेग अजून वाढविण्यासाठी आणि "टिप ॲन्ड रन" किंवा "टिप्सी रन" किंवा "टिप्पी-गो" यासारखे बदल केले जातात. याचा अर्थ चेंडूचा बॅटला चुकून किंवा जरासा स्पर्श झाला तरीही फलंदाजाला धाव घेणे गरजेचे असते. हा नियम, फलंदाजाचा चेंडूला अडवून धरण्याचा अधिकार काढून घेऊन सामना वेगात पुढे जावा या हेतूने केला जातो.
सामोआमध्ये क्रिकेटचा [[किलीकिटी]] प्रकार खेळला जातो, ज्यामध्ये [[हॉकी स्टिक]]च्या आकाराची बॅट वापरली जाते. मूळ इंग्लिश क्रिकेटमध्ये, हॉकी स्टिकऐवजी आधूनिक सरळ बॅट १७६० च्या सुमारास जेव्हा गोलंदाज चेंडू रोल किंवा घरंगळत टाकण्याऐवजी टप्पा टाकू लागले तेव्हापासून वापरात आली. [[एस्टोनिया]]मध्ये हिवाळ्यात [[आईस क्रिकेट]] खेळण्यासाठी संघ एकत्र येतात. तेव्हा खेळ सामान्य उन्हाळी हवामानाऐवजी असह्य हिवाळी वातावरणात खेळला जातो. याखेरीज इतर नियम हे प्रत्येकी-सहा-खेळाडूंच्या प्रकारासारखेच असतात.
== आंतरराष्ट्रीय रचना ==
{{मुख्य लेख|आंतरराष्ट्रीय क्रिकेट| आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती | विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा }}
[[चित्र:ICC-cricket-member-nations.png|thumb|270px|[[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती|आयसीसी]] सभासद देश. (सर्वोच्च स्तरावरील) कसोटी खेळणारे देश नारिंगी रंगात; सहयोगी सदस्य देश पिवळ्या रंगात; संलग्न सदस्य देश जांभळ्या रंगात दाखविले आहेत.]]
[[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती]] - क्रिकेटची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना असून, त्याचे मुख्यालय [[दुबई]] मध्ये आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे देश संस्थापक असलेली आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती १५ जून १९०९ रोजी लॉर्ड्स येथे इंपेरियल क्रिकेट परिषद म्हणून स्थापन झाली, त्यानंतर १९६५ मध्ये तिचे नाव बदलून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असे झाले, आणि सध्याचे नाव १९८९ मध्ये घेतले गेले.
आयसीसीचे एकूण [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश|१०४ सदस्य आहेत]]: १० संपूर्ण सदस्य जे अधिकृत कसोटी सामने खेळू शकतात, २४ सहयोगी सदस्य, आणि ६० संलग्न सदस्य.<ref name="CA">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.icc-cricket.com/about/members|title=आयसीसी सदस्य, जागतिक नकाशा|संकेतस्थळ=आयसीसी-क्रिकेट.कॉम|अॅक्सेसदिनांक=१६ मार्च २०१७|भाषा=इंग्रजी}}.</ref> क्रिकेट विश्वचषकासारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजिन आणि शासन ह्यासाठी आयसीसीस जबाबदार असते. हीच समिती सर्व अधिकृत कसोटी सामने, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० सामन्यांसाठी पंच आणि सामनाधिकारी नियुक्त करते. प्रत्येक देशाची एक राष्ट्रीय क्रिकेट मंडळ असते, जे देशात खेळल्या जाणाऱ्या सामन्यांचे नियमन करते. राष्ट्रीय संघाची निवड करणे तसेच मायदेशातील आणि परदेशातील दौऱ्यांचे आयोजन करणे ही जबाबदारीसुद्धा क्रिकेट मंडळाकडे असते. वेस्ट इंडीजमध्ये ही कामे चार राष्ट्रीय आणि दोन बहुराष्ट्रीय सदस्यांनी बनलेल्या [[वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळ]]ातर्फे केली जातात.
=== सदस्य ===
{{मुख्य लेख|आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश }}
==== संपूर्ण सदस्य ====
संपूर्ण सदस्य हे देशातील किंवा सहयोगी देशातील क्रिकेट नियामक मंडळ असते. संपूर्ण सदस्य हे एका भौगोलिक प्रदेशाचे प्रतिनिधी असू शकतात. सर्व संपूर्ण सदस्यांना अधिकृत कसोटी सामने खेळण्यासाठी एक संघ पाठवण्याची मुभा असते. त्याशिवाय, संपूर्ण सदस्य असलेल्या देश हे आपोआपच [[आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट|आंतरराष्ट्रीय एकदिवसीय]] आणि [[आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट|आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०]] सामने खेळण्यास पात्र असतात.<ref name="A Brief History..." /> वेस्ट इंडीज संघ कोणत्याही एका देशाचे प्रतिनिधीत्व करत नाही तर [[कॅरिबियन]] प्रदेशातील एकूण २० देश आणि प्रदेशांचा एकत्रित संघ आहे. तसेच इंग्लंड क्रिकेट संघ हा इंग्लंड आणि वेल्सचे प्रतिनिधित्व करतो.
{| class="wikitable sortable"
|-
!rowspan="2"|क्र
!rowspan="2"|देश
!rowspan="2"|प्रशासकीय संघटना
!rowspan="2"|ह्या तारखेपासून सदस्य <ref name="A Brief History...">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://content-usa.cricinfo.com/ci-icc/content/current/story/209608.html| title = थोडक्यात इतिहास ...| भाषा = इंग्रजी | ॲक्सेसदिनांक = ३० नोव्हेंबर २०१६ | प्रकाशक =इएसपीएन क्रिकइन्फो}}</ref>
!
!colspan="3"|सध्याची क्रमवारी
|-
!
! [[कसोटी अजिंक्यपद स्पर्धा|कसोटी]]
! [[एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धा|एकदिवसीय]]
! [[टी२० अजिंक्यपद स्पर्धा|टी२०]]
|-
| १
| {{cr|ENG}}
| [[इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ]]
| १५ जुलै १९०९
|
| ४
| ४
| २
|-
| २
| {{cr|AUS}}
| [[क्रिकेट ऑस्ट्रेलिया]]
| १५ जुलै १९०९
|
| ३
| २
| ६
|-
| ३
| {{cr|ZIM}}
| [[झिम्बाब्वे क्रिकेट]]
| ६ जुलै १९९२
|
| १०
| ११
| १३
|-
| ४
| {{cr|RSA}}
| [[क्रिकेट दक्षिण आफ्रिका]]
| १५ जुलै १९०९
|
| २
| १
| ७
|-
|५
| {{cr|NZL}}
| [[न्यू झीलंड क्रिकेट]]
| ३१ मे १९२६
|
| ५
| ५
| १
|-
|६
| {{cr|PAK}}
| [[पाकिस्तान क्रिकेट मंडळ]]
| २८ जुलै १९५२
|
| ६
| ६
| ३
|-
| ७
| {{cr|BAN}}
| [[बांगलादेश क्रिकेट मंडळ]]
| २६ जून २०००
|
| ९
| ७
| १०
|-
| ८
| {{cr|IND}}
| [[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ]]
| ३१ मे १९२६
|
| १
| ३
| ५
|-
| ९
| {{cr|WIN}}
| [[वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळ]]
| ३१ मे १९२६
|
| ८
| ९
| ४
|-
| १०
| {{cr|SRI}}
| [[श्रीलंका क्रिकेट]]
| २१ जुलै १९८१
|
| ७
| ८
| ८
|}
<sup>*</sup>१९ जुलै २०१७ पर्यंत अद्ययावत<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=आयसीसी क्रमवारी|दुवा= https://www.icc-cricket.com/rankings/mens/team-rankings/test | संकेतस्थळ =आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती |प्रकाशक=आयसीसी डेव्हलपमेंट (इंटरनॅशनल) लिमीटेड|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=१६ मार्च २०१६}}</ref>
<sup>A</sup>मे १९६१ मध्ये निवृत्त, पुन्हा दाखल १० जुलै १९९१.
==== अव्वल सहयोगी आणि संलग्न सदस्य ====
सर्व सहयोगी आणि संलग्न सदस्य [[कसोटी क्रिकेट]] खेळण्यास पात्र नासतात, परंतु [[विश्व क्रिकेट लीग]]मधील त्यांच्या यशापयशावरून आयसीसी त्यांना [[आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट|आंतरराष्ट्रीय एकदिवसीय]] दर्जा देते. अव्वल सहा संघांना एकदिवसीय आणि ट्वेंटी२० दर्जा मिळतो, ज्यामुळे ते पूर्ण सभासद सदस्य देशांशी एकदिवसीय क्रिकेट खेळण्यासाठी पात्र ठरतात.
सध्या एकदिवसीय आणि ट्वेंटी२० दर्जा असलेले सहयोगी आणि संलग्न संघ खालीलप्रमाणे आहेत.:
{| class="wikitable sortable"
|-
!देश
! प्रशासकीय संघटना
! ह्या तारखेपासून सदस्य
!सध्याची एकदिवसीय क्रमवारी
|-परंतु
| {{cr|AFG}}
|[[अफगाणिस्तान क्रिकेट मंडळ]]
|२००१<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा= http://content-usa.cricinfo.com/other/content/team/40.html |title= क्रिकइन्फो-इतर देश-संघ-अफगाणिस्तान | भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=१६ मार्च २०१७ |प्रकाशक=क्रिकइन्फो}}</ref>
| १०
|-
| {{cr|CAN}}
|[[क्रिकेट कॅनडा]]
|१९६८<ref name="A Brief History..." />
| १६
|-
| {{cr|Ireland}}
|[[क्रिकेट आयर्लंड]]
|१९९३<ref name="A Brief History..." />
| ११
|-
| {{cr|KEN}}
|[[क्रिकेट केन्या]]
|१९८१<ref name="A Brief History..." />
| १३
|-
| {{cr|NLD}}
|[[कोनिंक्लिज्के नेदरलॅंड्से क्रिकेट बॉंड]]
|१९९६<ref name="A Brief History..." />
| १२
|-
| {{cr|SCO}}
|[[क्रिकेट स्कॉटलंड]]
|१९९४<ref name="A Brief History..." />
| १५
|}
== विविध-खेळांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत क्रिकेट ==
[[चित्र:Mendis bowling.jpg|thumb|right|upright|[[अजंता मेंडीस]] (श्री) आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यामध्ये पहिल्यांदा सहा बळी घेणारा क्रिकेटपटू]]
[[१९०० उन्हाळी ऑलिंपिकमधील क्रिकेट|१९०० उन्हाळी ऑलिंपिक]]मध्ये क्रिकेट खेळले गेले होते, तेव्हा इंग्लंड आणि फ्रान्स दरम्यान एक दोन-दिवसीय सामना खेळवला गेला.<ref name="isoh">{{ जर्नल स्रोत | last =बुचनन |first=इयान |year=१९९३|title=१९०० खेळात क्रिकेट |journal=जर्नल ऑफ ऑलिंपिक हिस्ट्री |volume=१ |issue=२ |page=४ |प्रकाशक=[[इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ऑलिंपिक हिस्टोरियन्स]] |दुवा=http://www.la84foundation.org/SportsLibrary/JOH/JOHv1n2/JOHv1n2c.pdf |editor1-first=बिल |editor1-last=मॅलन}}</ref> १९९८ मध्ये, [[१९९८ राष्ट्रकुल खेळामधील क्रिकेट|राष्ट्रकुल खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश केला गेला]], ह्यावेळी सामने प्रत्येकी ५०-षटकांचे खेळले गेले. [[दिल्ली]] येथे पार पडलेल्या [[२०१० राष्ट्रकुल खेळ]]ांमध्ये ट्वेंटी२० क्रिकेट समाविष्ट करण्याचे विचाराधीन होते, परंतु [[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ]] क्रिकेटच्या लहान प्रकाराच्या बाजूने नव्हते, म्हणून ते ह्या खेळांत समाविष्ट केले गेले नाही.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.espncricinfo.com/ci/content/story/234191.html |title=क्रिकेट २०१० खेळांमध्ये नाही |प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो|दिनांक=२३ जानेवारी २००६|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=१६ मार्च २०१७}}</ref>
[[क्वांगचौ]], [[चीन]] मधील [[२०१० आशियाई खेळांमधील क्रिकेट|२०१० आशियाई खेळांमध्ये]] <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.espncricinfo.com/ci/content/series/485152.html|title=गुआंगझोऊ आशियाई खेळ}}</ref> आणि [[इंचॉन]], [[दक्षिण कोरिया]] येथील [[२०१४ आशियाई खेळांमधील क्रिकेट|२०१४ आशियाई खेळांमध्ये]] क्रिकेट खेळवले गेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.espncricinfo.com/ci/content/series/777895.html|title=२०१४ आशियाई खेळ }}</ref> भारताने दोन्ही वेळेस स्पर्धेत भाग घेतला नाही.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.espncricinfo.com/india/content/story/766247.html|title=भारत पुन्हा २०१४ आशियाई खेळांमध्ये नाही}}</ref> यानंतर राष्ट्रकुल आणि ऑलिंपिक खेळांमध्ये क्रिकेट समाविष्ट करण्याबाबद पुन्हा विचारणा केली गेली. [[राष्ट्रकुल खेळ परिषद]]ेने आयसीसीला [[२०१४ राष्ट्रकुल खेळ|२०१४]] आणि [[२०१८ राष्ट्रकुल खेळ]]ांमध्ये भाग घेण्यासाठी विचारणा केली परंतु आयसीसीने त्यास नकार दिला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://in.reuters.com/article/2014/07/24/sport-games-cricket-idINKBN0FT0KW20140724 |title=आयसीसीचा २०१८ राष्ट्रकुल खेळात सहभागी न होण्याचा निर्णय |प्रकाशक=रॉयटर्स|दिनांक=२४ जुलै २०१४|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=१६ मार्च २०१७}}</ref> २०१० मध्ये, [[आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती]]ने क्रिकेटला ऑलिंपिक खेळात सामावून घेण्याची मान्यता दिली,<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.espncricinfo.com/ci/content/story/447930.html |title=क्रिकेटला ऑलिंपिकची मान्यता |प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो|दिनांक=१२ फेब्रुवारी २०१०|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=१६ मार्च २०१७}}</ref> परंतु मुख्यतः [[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ|बीसीसीआयच्या]] विरोधामुळे, २०१३ मध्ये आयसीसीने जाहीर केले की त्यांचा असा अर्ज करण्याची कोणतीही इच्छा नाही.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2352032/BCCI-rejects-plans-make-cricket-Olympic-sport-conflict.html |title=बीसीसीआयचा क्रिकेटला ऑलिंपिक खेळ होऊ देण्याच्या योजनेला नकार |लेखक=कैसर मोहम्मद अली |कृती=[[डेली मेल]] |स्थान=लंडन|दिनांक=१ जुलै २०१३|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=१६ मार्च २०१७}}</ref> ''[[ईएसपीएन]]''च्या मते हा विरोध उत्पन्नाच्या होऊ शकणाऱ्या तोट्यामुळे होता. एप्रिल २०१६ मध्ये आयसीसचे मुख्य अध्यक्ष [[डेव्ह रिचर्डसन]] म्हणाले की, ट्वेंटी२० क्रिकेटला [[२०२४ ऑलिंपिक खेळ]]ात सामील होण्याची संधी आहे, परंतु आयसीसीच्या सदस्यांनी आणि विशेषकरून बीसीसीआयकडून आम्हाला खेळांमध्ये समाविष्ट होण्यासाठी पाठिंबा असणे आवश्यक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.espncricinfo.com/icc-world-twenty20-2016/content/story/994995.html|title=आयसीसी अध्यक्ष डेव्हिड रिचर्डसनची विश्व टी२०ची पहिली फेरी १८ संघांची आणि सुपर १२ फेज असण्याची इच्छा| भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=१६ मार्च २०१७}}</ref>
== आकडेवारी ==
{{मुख्य लेख|क्रिकेट आकडेवारी}}
आयोजित क्रिकेटमध्ये इतर खळांपेक्षा मोठ्या प्रमाणावर आकडेवारी जमा केली जाते. प्रत्येक प्रकार वेगळा आहे आणि शक्य परिणाम हे तुलनेने लहान आहेत. व्यावसायिक स्तरावर, कसोटी, एकदिवसीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटच्या वेगवेगळ्या नोंदी ठेवल्या जातात. परंतु कसोटी क्रिकेट हा प्रथम श्रेणी क्रिकेटचाच एक प्रकार असल्याने खेळाडूंच्या प्रथम-श्रेणी आकडेवारीमध्ये कसोटी क्रिकेटचे आकडे मोजलेले असतात परंतु ह्याउलट तसे होत नाही. ''[[द गाईड टू क्रिकेट]]'' हे [[फ्रेड लिलीव्हाईट]] ह्याने संपादन केलेले क्रिकेट वार्षिक १८४९ ते त्याच्या मृत्यु १८६६ पर्यंत चालू होते. त्याला स्पर्धा म्हणून १८६४ साली इंग्लिश क्रिकेटपटू [[जॉन विस्डेन]] (१८२८-१८८४) ह्याने ''[[विस्डेन क्रिकेटर्स अल्मनाक]]'' सुरू केले. ते आजतागायत खंड न पडता दर वर्षी प्रकाशित होते. त्यामुळे ते इतिहासातील सर्वात जास्त चाललेले क्रिकेट वार्षिक आहे.
काही पारंपारिक आकडेवारी ही क्रिकेट चाहत्यांच्या परिचयाची आहे. मूलभूत फलंदाजी आकडेवारीमध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत:
* [[डाव]] (I): फलंदाजाने प्रत्यक्षात फलंदाजी केलेले डाव.
* [[नाबाद]] (NO): फलंदाजी केलेल्या डावांच्या शेवटापर्यंत फलंदाज नाबाद राहिला.
* [[धाव (क्रिकेट)|धावा]] (R): कारकिर्दीत काढलेल्या धावा.
* सर्वोत्कृष्ट धावसंख्या (HS/Best): एका डावात फलंदाजाने काढलेल्या सर्वात जास्त धावा.
* [[फलंदाजीची सरासरी]] (Ave): एकूण धावा आणि फलंदाज किती डावांमध्ये बाद झाला आहे, ह्याचा भागाकार. Ave = R/[I-NO]
* [[शतके]] (100): कारकिर्दीतील १०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केलेले डाव.
* अर्धशतके (50): कारकिर्दीतील ५० ते ९९ पर्यंत धावा केलेले डाव. (शतके ही अर्धशतकांमध्ये मोजली जात नाहीत).
* खेळलेले चेंडी (BF):नो बॉल धरून खेळलेले चेंडू (वाईड चेंडू मोजले जात नाहीत).
* [[स्ट्राईक रेट]] (SR): प्रति १०० चेंडूंतील धावा. (SR = [100 * R]/BF)
* [[धावगती]] (RR): षटकामागे फलंदाजाने (किंवा फलंदाजी करणाऱ्या संघाने) केलेल्या धावा.
मूलभूत गोलंदाजी आकडेवारीमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
* [[षटक (क्रिकेट)|षटके]] (O): गोलंदाजाने गोलंदाजी केलेली षटके.
* चेंडू (B): गोलंदाजाने गोलंदाजी केलेले चेंडू. पारंपरिकरित्या षटके मोजली जात असत, परंतु पूर्वीपासून एका षटकांमधील चेंडूंची संख्या बदलत राहिली आहे, त्यामुळे चेंडू मोजणे आकडेवारीच्या दृष्टीने जास्त उपयुक्त आहे.
* निर्धाव षटके (M): गोलंदाजाने केलेली निर्धाव षटके (ज्या षटकांमध्ये एकही धाव दिली गेली नाही).
* [[धाव (क्रिकेट)|धावा]] (R): दिलेल्या धावा.
* [[बळी]] (W): बाद केलेले गडी.
* [[नो बॉल]] (Nb): टाकलेलेनो बॉल.
* [[वाईड चेंडू|वाईड]] (Wd): टाकलेले वाईड बॉल.
* [[गोलंदाजीची सरासरी|गोलंदाजी सरासरी]] (Ave): प्रति बळी दिलेल्या धावा. (Ave = R/W)
* [[स्ट्राईक रेट]] (SR): प्रति बळी टाकलेले चेंडू. (SR = B/W)
* इकॉनॉमी रेट (Econ): प्रति षटक सरासरी धावा. (Econ = धावा/टाकलेली षटके).
=== धावफलक ===
{{हे सुद्धा पहा|स्कोअरिंग (क्रिकेट)}}
सामन्याच्या आकडेवारीचा सारांश धावफलकावर मांडला जातो. धावफलकाच्या प्रसाराआधी, माणसे व्यवस्थित ठिकाणी बसून [[टॅली स्टीक]] वर खाचा करून धावा मोजत असत. सर्वात आधीचा ज्ञात धावफलक प्रॅट ह्या सेव्हनोक्स वाईन क्रिकेट क्लबचा स्कोररने १७७६ मध्ये छापला होता. त्यानंतर अनेक वर्षांनी त्याचा हा शोध सगळीकडे वापरला जाऊ लागला.<ref name="mortimer">{{स्रोत पुस्तक |title=अ हिस्ट्री ऑफ क्रिकेट इन १०० ऑब्जेक्ट्स|प्रकाशक=[[सर्पेंट्स टेल]]|आयएसबीएन =१८४६६८९४०६|दिनांक=६ जून २०१३|आडनाव=मॉर्टायमर|पहिलेनाव=गेव्हिन|पृष्ठे=७६–७७
}}</ref> १८४६ मध्ये पहिल्यांदाच धावफलक छापून [[लॉर्ड्स]]वर विकला गेला.<ref>{{ स्रोत पुस्तक|title=कॉलिन्स जेम क्रिकेट|प्रकाशक=[[हार्पर कॉलिन्स]]| आयएसबीएन =०००४७२३४०६|दिनांक=जून १९९९|आडनाव=फ्लेचर|पहिलेनाव=जेफ|पृष्ठ=२३४}}</ref>
धावफलकाच्या परिचयामुळे प्रेक्षकांना दिवसभराच्या खेळाचा मागोवा ठेवण्यासाठी मदत होऊन क्रिकेटमध्ये क्रांतिकारी बदल झाला. १८४८मध्ये, फ्रेड लिली व्हाईटने मैदानावर पोर्टेबल प्रिंटिंग प्रेस वापरून अद्ययावर धावफलकांची छपाई केली. १८५८ मध्ये, [[केनिंग्टन ओव्हल]]ने पहिला मोबाईल स्कोअरबॉक्स वापरात आणला, "अ हाऊस ऑन रोलर्स विथ फिगर्स फॉर टेलिग्राफिंग ऑन ईच साईड". १८८१मध्ये, [[मेलबर्न क्रिकेट मैदान]]ावर सर्वप्रथम धावफलक बसवण्यात आला. मैदानाच्या पश्चिमेकडे असलेल्या धावफलकावर फलंदाजाचे नाव आणि तो कसा बाद झाला हे दर्शवले जाते.<ref name="mortimer" />
== संस्कृती ==
=== दैनंदिन जीवनावरील प्रभाव ===
[[चित्र:Hit Him for Six (6635468257).jpg|thumb|इनप्रॉम्प्टु गेम ऑफ क्रिकेट इन [[सिडनी]], [[ऑस्ट्रेलिया]]]]
राष्ट्रकुलातील देश आणि इतर ठिकाणींच्या लोकप्रिय संस्कृतींवर क्रिकेटचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. ह्या देशांच्या शब्दकोशांवरसुद्धा क्रिकेटचा प्रभाव दिसून येतो, विशेषतः इंग्रजी भाषेच्या. जसे पुढील काही वाक्प्रचार "दॅट्स नॉट क्रिकेट" (अनफेअर (अयोग्य)), "हॅड अ गुड इनिंग्ज", "स्टिकी विकेट", आणि "बोल्ड ओव्हर". तसेच क्रिकेटवरून बरेच चित्रपट तयार झाले आहेत. "ब्रॅडमन्स्क्यू" ही डॉन ब्रॅडमन यांच्या नावावरून रूढ झालेली संज्ञा, क्रिकेट आणि बाहेरील जगात उत्कृष्टतेसाठी वापरली जाते.<ref>{{स्रोत बातमी |title=पॉंटिंग इन ब्रॅडमन्स्क्यू ''अवतार'' |पहिलेनाव=विकास|आडनाव=सिंग|कृती=[[द टाइम्स ऑफ इंडिया]] |दिनांक=३० डिसेंबर २००३ |दुवा=http://timesofindia.indiatimes.com/articleshow/395972.cms |भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=१७ मार्च २०१७}}</ref>
कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशांतील व्यक्तींमुळे ह्या खेळाचा इतर ठिकाणी हौशी लोकांमध्ये बऱ्याच प्रमाणात प्रसार झाला आहे.
=== कलांमध्ये आणि लोकप्रिय संस्कृतींमध्ये ===
{{हे सुद्धा पहा|कल्पित साहित्यामध्ये क्रिकेट}}
[[विल्यम ब्लेक]] आणि [[जॉर्ज बायरन|जॉर्ज गॉर्डन बायरन]] ह्यासारख्या इंग्लिश कवींच्या काव्यामध्ये क्रिकेट हा एक विषय आहे.<ref name=art>स्मार्ट, अलास्टेर (२० जुलै २०१३). [http://www.telegraph.co.uk/culture/art/art-features/10191131/The-art-of-cricket-Enough-to-leave-you-stumped.html "द आर्ट ऑफ क्रिकेट: इनफ टू लीव्ह यू स्टम्प्ड"], ''द टेलिग्राफ''. १८ मार्च २०१७ रोजी पहिले.</ref> त्रिनिदादमधील लेखक [[सी.एल्.आर. जेम्स]] यांनी लिहिलेले पुस्तक ''[[बियॉंड अ बाऊंड्री]]'' (१९६३), हे खेळाच्या क्षेत्रात लिहीले गेलेले सर्वोत्कृष्ट मानले जाते.<ref>रोजनगार्टन, फ्रॅंक. ''अर्बन रेव्हॉल्युशनरी: सी.एल्.आर. जेम्स ॲन्ड द स्ट्रगल फॉर न्यू सोसायटी''. युनिव्हर्सिटी प्रेस ऑफ मिसिसिपी, २००७. आयएसबीएन ८७-७२८९-०९६-७, पा. १३४</ref> कल्पित साहित्यामध्ये इंग्लिश लेखक [[पी.जी. वुडहाऊस]] यांची १९०९ मधील कादंबरी, ''[[माईक (कादंबरी)|माईक]]'' नावाजलेली आहे.
व्हिज्युअल आर्टमधील, क्रिकेटच्या लक्षणीय चित्रांमध्ये [[अल्बर्ट शेव्हालियर टेलर]]चे ''[[केंट व्हर्सेस लॅंकाशायर ॲट कॅंटरबरी]]'' (१९०७) आणि [[रसेल ड्रायसडेल]]चे ''[[द क्रिकेटर]]'' (१९४८), हे "२० व्या शतकातील कदाचित सर्वात प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन चित्र असावे."<ref name="Meacham">{{स्रोत बातमी|दुवा=http://www.smh.com.au/news/entertainment/arts/montmartre-with-eucalypts/2009/06/05/1243708612484.html|title=मॉंटमार्ट्रे, विथ युकॅलिप्टस |आडनाव=मीकॅम|पहिलेनाव=स्टीव्ह|दिनांक=६ जून २००९|कृती=सिडनी मॉर्निंग हेराल्ड |प्रकाशक=फेयरफॅक्स|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=३१ ऑगस्ट २००९}}</ref> फ्रेंच [[दृक-प्रत्ययवाद|प्रभाववादी]] [[कामीय पिसारो]]ने १८९० मधील इंग्लंडच्या क्रिकेट दौऱ्यांची चित्रे काढली होती.<ref name=art /> [[फ्रान्सिस बेकन]], ह्या एका उत्सुक चाहत्याने एका मोशनमधील फलंदाजाचे चित्र काढले आहे.<ref name=art /> एक [[कॅरेबियन]] कलाकार [[वेंडी नानन]]ची क्रिकेटची चित्रे <ref>[http://news.bbc.co.uk/2/shared/spl/hi/picture_gallery/07/in_pictures_caribbean_cricket_art/html/1.stm "बीबीसी न्यूज – इन पिक्चर्स: कॅरेबियन क्रिकेट आर्ट, इन द मिडल "]. १८ मार्च २०१७ रोजी पाहिले.</ref> १-३ मार्च २००७ रोजी पार पडलेल्या लंडन क्रिकेट कॉन्फरन्समध्ये रॉयल मेलच्या "वर्ल्ड ऑफ इन्व्हेन्शन" स्टॅम्पच्या मर्यादित संस्करणामध्ये समाविष्ट केली गेली होती.<ref>** एफडीसी १०१ क्रिकेट: डॉन ऑफ न्यू वर्ल्ड. १ मार्च २००७ रोजी प्रकाशित. अ लिटिल पीस ऑफ आर्ट ॲन्ड हिस्ट्री फ्रॉम ब्लेचले पार्क पोस्ट ऑफिस, मिल्टन केन्स MK3 6EB, युके. http://www.bletchleycovers.com</ref>
त्याशिवाय ई,ए, स्पोर्ट्‌स क्रिकेट ०७ सारखे कित्येक क्रिकेट व्हीडिओ गेम्स प्रसिद्ध आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ign.com/articles/2009/03/17/the-greatest-graphics-of-all-time-3|title=The Greatest Graphics of All Time|first=I. G. N.|last=Staff|date=17 मार्च, 2009}}</ref>
==पुस्तके==
क्रिकेट विषयावरील पहिले मराठी पुस्तक [[र.गो. सरदेसाई]] यांनी लिहिले आहे.
==क्रिकेट व क्रिकेट खेळाडूंवरील अन्य मराठी पुस्तके==
* अ मिलियन ब्रोकन विंडोज : मुंबई क्रिकेटची जादू आणि रहस्य (मकरंद वायंगणकर)
* असा घडला सचिन (अजित तेंडुलकर)
* आऊट ऑफ द बॉक्स (हर्षा भोगले)
* कपिल देव ([[अनंत मनोहर]])
* कसोटी क्रिकेट ते एकदिवसीय क्रिकेट (आदिनाथ हरवंदे)
* किस्से क्रिकेटचे (रमेश सहस्रबुद्धे)
* क्रिकेट कसं खेळावं (मराठी अनुवादक : अमृत कहाते; मूळ इंग्रजी लेखक - डॉन ब्रॅडमन)
* क्रिकेट काॅकटेल ([[द्वारकानाथ संझगिरी]])
* क्रिकेट वर्ल्ड कप (नवनीत प्रकाशन)
* क्रिकेट - सूर, ताल, लय (सुहास क्षीरसागर)
* क्रिकेटचा खेळ आणि इतर गोष्टी (बालसाहित्य, प्रा. [[भालबा केळकर]])
* क्रिकेटचा महानायक सचिन तेंडुलकर (सु.बा. भोसले)
* क्रिकेट वर्ल्ड कप हायलाईट्स ([[द्वारकानाथ संझगिरी]])
* खेलरत्न महेंद्रसिंग धोनी ([[आदिनाथ हरवंदे]])
* गाजलेले जागतिक क्रिकेट सामने (विश्वास भोपटकर)
* चला, क्रिकेट शिकू या (सुबोध मयुरे)
* चित्तवेधक विश्वचषक २००३ ([[द्वारकानाथ संझगिरी]]
* चिरंजीव सचिन (द्वारकानाथ संझगिरी)
* क्रिकेटचे सुपरस्टार (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : रवी चतुर्वेदी)
* क्रिकेट चौकार षटकार भाग१, २ ([[बाळ ज. पंडित]])
* ट्वेंटी 20 क्रिकेट एक नवी क्रांती (मराठी अनुवादक : [[रवींद्र कोल्हे]], मूळ इंग्रजी लेखक - जॉन बुकानन)
* दिलखुलास बातचीत क्रिकेटपटूंशी ([[द्वारकानाथ संझगिरी]])
* ध्रुवतारा - सचिन तेंडूलकर (प्रा. संजय दुधाणे)
* फटकेबाजी (शिरीष कणेकर)
* फिक्स्ड : मॅच फिक्सिंगचा पर्दाफाश (मराठी अनुवाद, अनुवादक : मुकेश माचकर; मूळ इंग्रजी : 'Fixed! : Cash and Corruption in Cricket' लेखक : शंतनु गुहा)
* भारतरत्न सचिन तेंडुलकर : तुम्हें याद करते करते (संपादक - प्रा. कृष्णकुमार गावंड)
* युगकर्ता सचिन (अनंत मनोहर)
* युगप्रवर्तक सर डोनाल्ड ब्रॅडमन ([[अरविंद ताटके]])
* विक्रमादित्य गावस्कर (अनंत मनोहर)
* विश्वचषक (विजय लोणकर)
* सचिन तेंडुलकर (वैभव पुरंदरे)
* सचिन तेंडुलकर - प्लेईंग इट माय वे (चरित्र, आत्मचरित्र, सचिन तेंडुलकर)
===क्रिकेटचा इतर खेळांवरील प्रभाव ===
[[चित्र:William Handcock Tom Wills.jpg|thumb|upright|[[टॉम विल्स]], क्रिकेटर आणि [[ऑस्ट्रेलियन फुटबॉल]]चा सहसंस्थापक]]
क्रिकेट आणि [[ऑस्ट्रेलियन फुटबॉल]]चे जवळचे ऐतिहासिक संबंध आहेत आणि बरेच खेळाडू ह्या दोन्ही खेळांमध्ये वरच्या पातळीवर खेळलेले आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|आडनाव=ब्लेनी|पहिलेनाव=जेफ्री|title=अ गेम ऑफ अवर ओन: द ओरिजिन्स ऑफ ऑस्ट्रेलियन फुटबॉल |प्रकाशक=ब्लॅक आयएनसी.|वर्ष=२०१०|पृष्ठे=१८६|आयएसबीएन=१-८६३९५-३४७-७}}</ref> ऑफ सीझनमध्ये क्रिकेटपटूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी, १८५८ मध्ये, एक प्रमुख ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू [[टॉम विल्स]]ला "पाळावयाच्या नियमांसहित" एक "फुट-बॉल क्लब" स्थापन करण्यासाठी बोलावण्यात आले. त्यानंतरच्या वर्षी [[मेलबर्न फुटबॉल क्लब]] स्थापन करण्यात आला, आणि विल्स व इतर तीन सदस्यांनी मिळून खेळाचे पहिले नियम तयार केले.<ref>{{स्रोत पुस्तक|आडनाव=de Moore|पहिलेनाव=Greg|title=टॉम विल्स : हिज स्पेक्टॅक्युलर राईज ॲन्ड ट्रॅजिक फॉल |प्रकाशक=ॲलन ॲन्ड अनविन |वर्ष=२००८|पृष्ठे=७७, ९३-९४|आयएसबीएन=९७८-१-७४१७५-४९९-५}}</ref> हा खेळ विशेषतः बदल केले गेलेल्या क्रिकेटच्या मैदानांवर खेळला जातो.
१९व्या शतकात उशीरा इंग्लंडमध्ये जन्म झालेला आणि [[ब्रुकलीन]], [[न्यू यॉर्क]] येथील माजी क्रिकेटपटू [[हेनरी चाडविक]] हा "बॉक्स स्कोअरमधील सुधारणा, तक्त्याची स्थिती, वार्षिक बेसबॉल मार्गदर्शक, फलंदाजीची सरासरी, आणि बेसबॉलच्या वर्णनासाठी वापरले जाणारी सर्वसामान्य आकडेवारी आणि तक्ते" ह्यासाठी जबाबदार होता.<ref name=T16>{{पुस्तक स्रोत| दुवा=https://books.google.co.nz/books?id=gejE6x95UuQC&pg=PA16&lpg=PA16#v=onepage&q&f=false | title=पास्ट टाईम: बेसबॉल ॲज हिस्ट्री | प्रकाशक=ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस | लेखक =टायगिएल, ज्युल्स | वर्ष=२००० | पृष्ठे=१६ | आयएसबीएन=०१९५०८९५८८}}</ref>
== क्रिकेटमधील विक्रम ==
* [[कसोटी क्रिकेट सामन्यांमधील विक्रमांची यादी]]
* [[एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमधील विक्रमांची यादी]]
== हेसुद्धा पहा ==
* [[क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होण्याचे प्रकार]]
* [[अंध क्रिकेट]]
* [[आंतरराष्ट्रीय २०-२० सामन्यातील विक्रमांची यादी]]
* [[आयसीसी खेळाडू क्रमवारी]]
* [[एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धा|आयसीसी एकदिवसीय अजिंक्यपद]]
* [[कसोटी अजिंक्यपद स्पर्धा|आयसीसी एकदिवसीय अजिंक्यपद]]
* [[एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी]]
* [[कसोटी क्रिकेट सामन्यांमधील विक्रमांची यादी]]
* [[क्रिकेट विश्वचषक|आयसीसी क्रिकेट विश्वचषक]]
* [[क्रिकेटमधील विक्रमांची यादी]]
* [[क्रिकेटमधील संज्ञा]]
* [[क्रिकेटमधील सामान्य दुखापती]]
* [[टी२० अजिंक्यपद स्पर्धा|आयसीसी टी२० अजिंक्यपद]]
* [[महिला क्रिकेट]]
== मॅच फिक्सिंग ==
कोणत्याही गैरमार्गाचा वापर करून मॅचचा निकाल हवा तसा करून घेण्याच्या प्रयत्नाला मॅच फिक्सिंग म्हणतात. या विषयावर शंतनु गुहा यांनी लिहिलेल्या 'Fixed! : Cash and Corruption in Cricket' या पुस्तकाचा ’फिक्स्ड : मॅच फिक्सिंगचा पर्दाफाश’ या नावाचा मराठी अनुवाद मुकेश माचकर यांनी केला आहे.
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी|3}}
== संदर्भ ग्रंथाची यादी ==
* {{ स्रोत पुस्तक |आडनाव=आल्थम |पहिलेनाव=हॅरी |लेखकदुवा=हॅरी आल्थम|title=अ हिस्ट्री ऑफ क्रिकेट, व्हॉल्युम १ (ते १९१४) |वर्ष=१९६२ |प्रकाशक=जॉर्ज ॲलन ॲंड अनविन |आयएसबीएन =}}
* {{ स्रोत पुस्तक |आडनाव=बिर्ले |पहिलेनाव=डेरेक|लेखकदुवा= डेरेक बिर्ले |title=अ सोशल हिस्ट्री ऑफ इंग्लिश क्रिकेट |वर्ष=१९९९|प्रकाशक=ऑरम | आयएसबीएन =१-८५४१०-७१०-०}}
* {{ स्रोत पुस्तक |आडनाव= बॉवेन |पहिलेनाव= रोलॅंड |लेखकदुवा=रोलॅंड बॉवेन |title=क्रिकेट: अ हिस्ट्री ऑफ इट्स ग्रोथ ॲंड डेव्हलपमेंट |वर्ष=१९७०|प्रकाशक=एरे ॲंड स्पॉट्टीस्वूड | आयएसबीएन =}}
* {{ स्रोत पुस्तक |आडनाव=मेजर |पहिलेनाव=जॉन |लेखकदुवा= जॉन मेजर|title=मोअर दॅन अ गेम |वर्ष=२००७ |प्रकाशक=हार्परकॉलिन्स| आयएसबीएन =}}
* {{ स्रोत पुस्तक |आडनाव=मॅककॅन |पहिलेनाव=टिम |लेखकदुवा=टिमोथी जे. मॅककॅन |title=ससेक्स क्रिकेट इन एटीन्थ सेंच्युरी |वर्ष=२००४ |प्रकाशक=ससेक्स रेकॉर्ड सोसायटी | आयएसबीएन =}}
* {{ स्रोत पुस्तक |आडनाव=अंडरडाऊन|पहिलेनाव=डेव्हिड |लेखकदुवा=डेव्हिड अंडरडाऊन |title=स्टार्ट ऑफ प्ले |वर्ष=२००० |प्रकाशक=ॲलन लेन }}
=महाराष्ट्राची अर्थव्यवस्था=
[[File:Mumbaicityskyline.jpeg|thumb|महाराष्ट्राची अर्थव्यवस्था]]
{| class="infobox" style="width:25em; font-size:90%; text-align:left;"
|-
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
!colspan="2" align="center" bgcolor="lightblue"|<big>अर्थव्यवस्था - [[महाराष्ट्र]]</big>
|-
{{#if:{{{चित्र|}}} |<tr><td colspan="2" style="text-align:center;">[[Image:Mumbaicityskyline.jpeg|{{{रुंदी}}}px]]
{{#if:{{{शीर्षक|}}} |</td></tr><tr><td colspan="2" style="text-align:center;">''{{{शीर्षक}}}''|}}</td></tr>}}
|- valign="top"
| '''चलन''' || {{{चलन}}}
|- valign="top"
| '''आर्थिक वर्ष''' || {{{आर्थिक वर्ष}}}
|- valign="top"
| '''व्यापार संस्था'''
| {{{व्यापार संस्था}}}
|-
<!--------------------------सांख्यिकी (Statistics)---------------->
!colspan="3" align="center" bgcolor="lightblue"| सांख्यिकी
|- valign="top"
| '''[[वार्षिक सकल उत्पन्न]] (GDP)''' ([[क्रयशक्तीची समानता|PPP]]) || {{{वार्षिक सकल उत्पन्न}}} <br />{{{क्रमांक}}} ([https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/rankorder/2001rank.html])
|- valign="top"
| '''जीडीपी विकास दर''' || {{{विकास दर}}}
|- valign="top"
| '''[[वार्षिक दरडोई उत्पन्न]]''' || {{{दरडोई उत्पन्न}}}
|- valign="top"
| '''विभागानुसार उत्पन्न''' || {{{विभागानुसार उत्पन्न}}}
|- valign="top"
| '''[[चलनवाढ]]''' ([[Consumer price index|CPI]]) || {{{चलनवाढ}}}
{{#if:{{{गरीबी|}}} |<tr><td>'''[[दारिद्र्यरेषा|दारिद्र्यरेषेखालील]] लोकसंख्या'''</td><td>{{{गरीबी}}}</td></tr>
|}}{{#if:{{{gini|}}} |<tr><td>'''[[Gini index]]'''</td><td>{{{gini}}}</td></tr>
|}}{{#if:{{{कामगार वर्ग|}}} |<tr><td>'''कामगार वर्ग'''</td><td>{{{कामगार वर्ग}}}</td></tr>
|}}{{#if:{{{व्यवसाय|}}} | <tr><td>
'''व्यवसायानुसार कामगार वर्ग'''</td><td>{{{व्यवसाय}}}</td></tr>|}}
|- valign="top"
| '''[[बेरोजगारी]]''' || {{{बेरोजगारी}}}
|- valign="top"
| '''प्रमुख उद्योग''' || {{{उद्योग}}}
|-
<!------------------------------------व्यापार------------------------------------->
!colspan="3" align="center" bgcolor="lightblue"| व्यापार
|- valign="top"
| '''निर्यात''' || {{{निर्यात}}}
|-
{{#if:{{{निर्यात होणारा माल|}}} |<tr><td>'''निर्यात होणारा माल'''</td><td>{{{निर्यात होणारा माल}}}</td></tr>|}}
{{#if:{{{निर्यात भागीदार|}}} |<tr><td>'''प्रमुख निर्यात भागीदार'''</td><td>{{{निर्यात भागीदार}}}</td></tr>|}}
|- valign="top"
| '''आयात''' || {{{आयात}}}
|-
{{#if:{{{आयात होणारा माल|}}} |<tr><td>'''आयात होणारा माल'''</td><td>{{{आयात होणारा माल}}}</td></tr>|}}
{{#if:{{{आयात भागीदार|}}} |<tr><td>'''प्रमुख आयात भागीदार'''</td><td>{{{आयात भागीदार}}}</td></tr>|}}
|-
<!-------------------------------------सार्वजनिक अर्थव्यवहार------------------------------------->
!colspan="3" align="center" bgcolor="lightblue"| सार्वजनिक अर्थव्यवहार
|- valign="top"
| '''सार्वजनिक कर्ज''' || {{{कर्ज}}}
|- valign="top"
| '''महसूल''' || {{{महसूल}}}
|- valign="top"
| '''खर्च''' || {{{खर्च}}}
|- valign="top"
| '''आर्थिक मदत''' || {{{आर्थिक मदत}}}
|-
<!-----------------------------------------तळटीपा----------------------------------------->
|colspan="2" align="center" bgcolor="lightblue"| {{#if:{{{cianame|}}}
|<!--then:-->[https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/{{{cianame}}}.html#Econ '''प्रमुख स्रोत''']<br/>|}} ''येथील सर्व किमती अमेरिकन डॉलरांमध्ये आहेत. (तसे नसल्यास, अपवाद दर्शविले आहेत.)''
|-
|}<noinclude>
[[महाराष्ट्र]] राज्याची अर्थव्यवस्था भारतातील सर्वात मोठी आहे . <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mahades.maharashtra.gov.in/files/publication/ESM_Mar2016_17.pdf|title=Archived copy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20170816153104/https://mahades.maharashtra.gov.in/files/publication/ESM_Mar2016_17.pdf|archive-date=16 August 2017|access-date=16 August 2017}}</ref> हे भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेल्या राज्यांपैकी एक आहे.
[[मुंबई]], महाराष्ट्राची राजधानी ही भारताची आर्थिक राजधानी मानली जाते आणि जवळपास सर्व प्रमुख बँका, वित्तीय संस्था, विमा कंपन्या आणि [[म्युच्युअल फंड|म्युच्युअल फंडांची]] मुख्यालये या शहरात आहेत. भारतातील सर्वात मोठे आणि आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्स्चेंज [[मुंबई रोखे बाजार]] देखील शहरात आहे. ''S&P CNX ५००'' समुहांपैकी ४१% पेक्षा जास्त कॉर्पोरेट कार्यालये महाराष्ट्रात आहेत.
राष्ट्रीय औद्योगिक उत्पादनात २०% योगदान देणारे महाराष्ट्र हे भारतातील दुसरे सर्वात औद्योगिक राज्य आहे. GSDPच्या जवळपास ४६% उद्योगांचे योगदान आहे. महाराष्ट्रात राज्यातील अनेक शहरांमध्ये सॉफ्टवेअर पार्क आहेत आणि {{INR}} ८०,००० कोटींहून अधिक वार्षिक निर्यातीसह सॉफ्टवेअरचा दुसरा सर्वात मोठा [[निर्यात]]<nowiki/>दार आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.ibef.org/download/Maharashtra_060710.pdf|title=Archived copy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20100816021858/http://www.ibef.org/download/Maharashtra_060710.pdf|archive-date=16 August 2010|access-date=27 July 2010}}</ref>
उच्च औद्योगिकीकरण असले तरी, राज्याच्या अनेक क्षेत्रांमध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे. कार्यरत वयोगटातील २४.१४% लोकसंख्या शेती आणि संबंधित कामांमध्ये कार्यरत आहे. <ref name="Kalamkar2011">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=AzHrY4GhHlIC&pg=PR5|title=Agricultural Growth and Productivity in Maharashtra: Trends and Determinants|last=S.S. Kalamkar|date=14 September 2011|publisher=Allied Publishers|isbn=978-81-8424-692-6|pages=18, 39, 64, 73}}</ref>
== राजकीय आणि आर्थिक इतिहास ==
=== राजकीय इतिहास ===
[[चित्र:Maharashtra_Divisions_Eng.svg|अल्ट=refer caption|उजवे|इवलेसे| महाराष्ट्राचे विभाग, त्यांच्या संबंधित जिल्ह्यांसह (२०१४ मध्ये ठाणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील पालघर जिल्ह्याची स्थापना)]]
ब्रिटीश [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीने]] १७ व्या शतकाच्या सुरुवातीस [[मुंबई|मुंबईवर]] नियंत्रण ठेवले आणि ते त्यांच्या मुख्य व्यापार पोस्टपैकी एक म्हणून वापरले. १८ व्या शतकात कंपनीने हळूहळू आपल्या अधिपत्याखालील क्षेत्रांचा विस्तार केला. १८१८ मध्ये [[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध|तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात]] पेशवा [[दुसरे बाजीराव पेशवे|बाजीराव २]]च्या पराभवाने त्यांचा महाराष्ट्राचा विजय पूर्ण झाला. <ref>Omvedt, G. "Development of the Maharashtrian Class Structure, 1818 to 1931". ''Economic and Political Weekly'', pp. 1417–1432.</ref>
[[मुंबई इलाखा|बॉम्बे प्रेसिडेन्सीचा]] भाग म्हणून [[युनायटेड किंग्डम|ब्रिटिशांनी]] पश्चिम महाराष्ट्रावर राज्य केले. अनेक [[मराठी लोक|मराठा]] राज्ये रियासत म्हणून टिकून राहिली, त्यांनी ब्रिटिशांचे [[सार्वभौमत्व|आधिपत्य]] मान्य करण्याच्या बदल्यात स्वायत्तता कायम ठेवली. [[नागपूर]], [[सातारा]] आणि [[कोल्हापूर]] या प्रदेशातील सर्वात मोठी संस्थाने होती. १८४८ मध्ये सातारा बॉम्बे प्रेसीडेंसीला जोडण्यात आला आणि १८५३ मध्ये नागपूरला जोडून [[नागपूर प्रांत]] बनले, नंतर मध्य प्रांताचा भाग झाला. बेरार, जो [[निजाम राजवट|निजामाच्या]] हैदराबाद संस्थानाचा भाग होता, १८५३ मध्ये ब्रिटीशांच्या ताब्यात गेला आणि १९०३ मध्ये मध्य प्रांतांना जोडण्यात आला. <ref name="Russell1997">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=6h2Gm1gPZZQC&pg=PT8|title=The Tribes and Castes of the Central Provinces of India (Volumes I and II)|last=R. V. Russell|publisher=Library of Alexandria|year=1997|isbn=978-1-4655-8294-2|page=8|access-date=15 November 2015|archive-url=https://web.archive.org/web/20160101080935/https://books.google.com/books?id=6h2Gm1gPZZQC&pg=PT8|archive-date=1 January 2016}}</ref> तथापि, संपूर्ण ब्रिटिश काळात [[मराठवाडा]] नावाचा मोठा भाग निजामाच्या [[हैदराबाद संस्थान|हैदराबाद संस्थानाचा]] भाग राहिला. इंग्रजांनी शतकाहून अधिक काळ राज्य केले आणि महाराष्ट्रातील लोकांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूत मोठे बदल घडवून आणले. १९४७ मध्ये भारतीय स्वातंत्र्यानंतर, [[डेक्कन स्टेट्स रीजनल काउन्सिल|डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या]] रियासत आणि जहागीर, [[मुंबई राज्य|बॉम्बे स्टेटमध्ये]] विलीन करण्यात आले, जे १९५० मध्ये पूर्वीच्या बॉम्बे प्रेसीडेंसीपासून निर्माण झाले होते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.kolhapurcorporation.gov.in/english/Ancient_Historical_Places.html|title=History of Kolhapur City|publisher=Kolhapur Corporation|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140912164315/http://www.kolhapurcorporation.gov.in/english/Ancient_Historical_Places.html|archive-date=12 September 2014|access-date=12 September 2014}}</ref> १९५६ मध्ये, [[राज्य पुनर्रचना कायदा (इ.स. १९५६)|राज्य पुनर्रचना कायद्याने]] भारतीय राज्यांची भाषिक धर्तीवर पुनर्रचना केली आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी राज्य [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] ([[औरंगाबाद विभाग]]) मुख्यतः [[मराठी भाषा|मराठी]] भाषिक प्रदेशांना जोडून पूर्वीचे [[हैदराबाद संस्थान|हैदराबाद राज्य]] आणि [[मध्य प्रांत आणि वऱ्हाड (ब्रिटिश भारत)|मध्य प्रांत आणि बेरारमधून]] [[विदर्भ]] क्षेत्र वाढवले गेले. मुंबई राज्याचा दक्षिणेकडील भाग [[कर्नाटक|म्हैसूरला]] देण्यात आला. १९५० च्या दशकात मराठी लोकांनी [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्र समितीच्या]] बॅनरखाली द्विभाषिक [[मुंबई राज्य|मुंबई राज्याला]] जोरदार विरोध केला. <ref>{{स्रोत बातमी|last=Radheshyam Jadhav|url=http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Pune-pioneered-Samyukta-Maharashtra-movement/articleshow/5874479.cms|title=Samyukta Maharashtra movement|date=30 April 2010|work=[[The Times of India]]|publisher=[[The Times Group]]|access-date=12 September 2014|archive-url=https://web.archive.org/web/20151113064222/http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Pune-pioneered-Samyukta-Maharashtra-movement/articleshow/5874479.cms|archive-date=13 November 2015|url-status=live|agency=Bennet, Coleman & Co. Ltd.}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|url=http://www.dnaindia.com/mumbai/report-what-is-the-samyukta-maharashtra-movement-1983811|title=The Samyukta Maharashtra movement|date=1 May 2014|work=[[Daily News and Analysis]]|publisher=Dainik Bhaskar Group|access-date=12 September 2014|archive-url=https://web.archive.org/web/20141006073631/http://www.dnaindia.com/mumbai/report-what-is-the-samyukta-maharashtra-movement-1983811|archive-date=6 October 2014|url-status=live|agency=Diligent Media Corporation}}</ref> १ मे १९६० रोजी, पूर्वीच्या द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन करून [[महाराष्ट्र]] आणि [[गुजरात]] या नवीन राज्यांमध्ये वेगळे मराठी भाषिक राज्य. <ref>{{स्रोत बातमी|last=Bhagwat|first=Ramu|url=http://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/People-dont-want-Vidarbha-to-be-treated-as-colony-of-Maharashtra/articleshow/21564818.cms|title=Linguistic states|date=3 August 2013|work=[[The Times of India]]|publisher=[[The Times Group]]|access-date=12 September 2014|archive-url=https://web.archive.org/web/20151113062718/http://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/People-dont-want-Vidarbha-to-be-treated-as-colony-of-Maharashtra/articleshow/21564818.cms|archive-date=13 November 2015|url-status=live|agency=Bennet, Coleman & Co. Ltd.}}</ref>
=== आर्थिक इतिहास ===
ब्रिटिश राजवटीपूर्वी महाराष्ट्र प्रदेश अनेक महसूल विभागांमध्ये विभागला गेला होता. परगणा किंवा जिल्ह्याचे मध्ययुगीन समतुल्य होते. परगण्याच्या प्रमुखाला [[देशमुख]] आणि अभिलेख ठेवणाऱ्यांना [[देशपांडे]] म्हणत. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=iHK-BhVXOU4C&q=%22deshmukh%22+%22deshpande%22+sultanate+pargana&pg=PR9|title=The Marathas 1600-1818|last=Gordon|first=Stewart|date=1993|publisher=Cambridge University|isbn=978-0521268837|edition=1. publ.|location=New York|pages=22, xiii}}</ref> <ref name="Gandhi's Tiger and Sita's Smile: Essays on Gender, Sexuality, and Culture - Google Books">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=zN4nTmnlwsAC&q=deshpande+surname&pg=PA74|title=Gandhi's Tiger and Sita's Smile: Essays on Gender, Sexuality, and Culture - Google Books|last=Ruth Vanita|publisher=Yoda Press, 2005|year=2005|isbn=9788190227254|page=316}}</ref> सर्वात कमी प्रशासकीय एकक हे गाव होते. मराठी भागातील ग्रामसमाजात पाटील किंवा गावचा प्रमुख, महसूल कलेक्टर आणि [[कुलकर्णी]], गावातील रेकॉर्ड-कीपर यांचा समावेश होतो. ही वंशपरंपरागत पदे होती. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=79sS_w_bOQYC&q=balutedar+maharashtra&pg=PP15|title=John Briggs in Maharashtra: A Study of District Administration Under Early British rule|last=Deshpande|first=Arvind M.|date=1987|publisher=Mittal|isbn=9780836422504|location=Delhi|pages=118–119}}</ref> गावात [[बलुतेदार]] नावाचे बारा वंशपरंपरागत नोकरही असत. बलुतेदार पद्धत कृषी क्षेत्राला साथ देणारी होती. या प्रणालीखालील नोकरांनी शेतकऱ्यांना आणि गावातील आर्थिक व्यवस्थेला सेवा दिली. या व्यवस्थेचा पाया जात होता. नोकर त्यांच्या जातींच्या विशिष्ट कामांसाठी जबाबदार होते. बारा बलुतेदारांच्या अधिपत्याखाली बारा प्रकारचे नोकर होते <ref>Kulkarni, A. R. “SOCIAL AND ECONOMIC POSITION OF BRAHMINS IN MAHARASHTRA IN THE AGE OF SHIVAJI.” Proceedings of the Indian History Congress, vol. 26, 1964, pp. 66–75. JSTOR, www.jstor.org/stable/44140322. Accessed 15 June 2020.</ref> <ref>{{स्रोत पुस्तक|title=Intersections: Socio-Cultural Trends in Maharashtra|last=Kulkarni|first=A. R.|date=2000|publisher=Sangam|isbn=978-0863118241|editor-last=Kosambi|editor-first=Meera|location=London|pages=121–140|chapter=The Mahar Watan: A Historical Perspective|access-date=13 December 2016|chapter-url=https://books.google.com/books?id=XU8dmAiaZSgC&pg=PA121}}</ref> <ref>Sugandhe, Anand, and Vinod Sen. "SCHEDULED CASTES IN MAHARASHTRA: STRUGGLE AND HURDLES IN THEIR SOCIO-ECONOMIC DEVELOPMENT." Journal of Indian Research (ISSN: 2321-4155) 3.3 (2015): 53-64.</ref> त्यांच्या सेवेच्या बदल्यात, बलुतेदारांना आनुवंशिक अधिकारांचे जटिल संच (वतन) बार्टर प्रणाली अंतर्गत गावातील ''कापणीमध्ये'' वाटा देण्यात आले. <ref>Fukazawa, H., 1972. Rural Servants in the 18th Century Maharashtrian Village—Demiurgic or Jajmani System?. Hitotsubashi journal of economics, 12(2), pp.14-40.</ref> १७०० च्या दशकात, महाराष्ट्र प्रदेशातील महत्त्वाची शहरे ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील मुंबईचे व्यापारी बंदर होते, पेशव्यांच्या राजवटीत पुणे ही राजकीय आणि आर्थिक राजधानी होती, <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=WJp_DAAAQBAJ&q=pantpratinidhi+deshastha&pg=PP1|title=India's new capitalists: caste, business, and industry in a modern nation|last=Nilekani|first=Harish Damodaran|date=2008|publisher=Palgrave Macmillan|isbn=978-0230205079|location=Houndmills, Basingstoke, Hampshire|page=50}}</ref> <ref name="ReferenceA">{{स्रोत पुस्तक|title=Gokhale Kulavruttanta|publisher=Sadashiv Shankar Gokhale|year=1978|editor-last=[[Gangadhar Pathak|Gangadhar Ramchandra Pathak]]|edition=2nd|location=[[Pune]], India|pages=120, 137|language=mr|script-title=mr:गोखले कुलवृत्तान्त}}</ref> <ref>{{जर्नल स्रोत|last=Kosambi|first=Meera|date=1989|title=Glory of Peshwa Pune|journal=Economic and Political Weekly|volume=248|issue=5|page=247}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.dnaindia.com/mumbai/report_shaniwarwada-was-centre-of-indian-politics-ninad-bedekar_1618983|title=Shaniwarwada was centre of Indian politics: Ninad Bedekar – Mumbai – DNA|date=29 November 2011|publisher=Dnaindia.com}}</ref> आणि भोसले यांनी नागपूरवर राज्य केले. मागील शतकात, [[औरंगाबाद]] हे [[मुघल साम्राज्य|मुघल गव्हर्नरांचे]] स्थान म्हणून या भागातील सर्वात महत्त्वाचे शहर होते.
ब्रिटीश राजवटीत (१८१८-१९४७), आजच्या राज्याच्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळ्या शासन पद्धतींनुसार राज्य केले जात होते, त्यांच्या आर्थिक विकासातही हा फरक दिसून आला. जरी ब्रिटिशांनी मुळात भारताला इंग्लंडमधील कारखान्यांसाठी कच्च्या मालाच्या पुरवठ्याचे ठिकाण मानले असले तरी, १९ व्या शतकाच्या अखेरीस मुंबई शहरात आधुनिक उत्पादन उद्योग विकसित होत होता. <ref>Majumdar, Sumit K. (2012), India's Late, Late Industrial Revolution: Democratizing Entrepreneurship, Cambridge: Cambridge University Press, {{ISBN|1-107-01500-6}}, retrieved 7 December 2013</ref> मुख्य उत्पादन कापूस होते आणि या गिरण्यांमधील बहुतांश कामगार <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=Kd1CDgAAQBAJ&q=%22ravindra+kumar%22+maharashtra+marathi&pg=PR7|title=Rival Claims: Ethnic Violence and Territorial Autonomy Under Indian Federalism|last=Lacina|first=Bethany Ann|date=2017|publisher=University of Michigan press|isbn=978-0472130245|location=Ann arbor, MI, USA|page=129}}</ref> पश्चिम महाराष्ट्रातील होते, परंतु विशेषतः किनारपट्टीच्या कोकण प्रदेशातील होते. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://archive.org/details/emergenceofindus0000morr|title=Emergence of an Industrial Labor Force in India: A Study of the Bombay Cotton Mills, 1854-1947|last=Morris|first=David|date=1965|publisher=University of California Press|isbn=9780520008854|page=[https://archive.org/details/emergenceofindus0000morr/page/63 63]|quote=konkan.|url-access=registration}}</ref> <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=ZFa5tb75QUsC&q=marathi+migration+bombay+mill&pg=PR10|title=The origins of industrial capitalism in India business strategies and the working classes in Bombay, 1900-1940|last=Chandavarkar|first=Rajnarayan|date=2002|publisher=Cambridge University Press|isbn=9780521525954|edition=1st pbk.|location=Cambridge [England]|page=33}}</ref> <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=lw3iPzyfpdQC&q=bombay+industry++marathi+%22working+class%22+colonial&pg=PA328|title=World cities beyond the West : globalization, development, and inequality|date=2004|publisher=Cambridge University Press|isbn=9780521830034|editor-last=Gugler|editor-first=Josef|edition=Repr.|location=Cambridge|page=334}}</ref> हैदराबाद-गोदावरी व्हॅली रेल्वेचे १८९६ मध्ये पूर्णत्व, {{Convert|391|mi|km}} हैदराबाद शहर ते [[मनमाड रेल्वे स्थानक|मनमाड जंक्शन]] या मार्गाने निजाम शासित मराठवाडा प्रदेश उद्योगाच्या वाढीसाठी खुला केला. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात, [[हैदराबाद संस्थान|हैदराबाद राज्याची]] सर्वात मोठी निर्यात म्हणून [[कापूस]] उद्योगाला निजामाच्या हैदराबाद सरकारमध्ये महत्त्वाचे स्थान होते. १८८९ मध्ये, [[औरंगाबाद विभाग|औरंगाबादमध्ये]] एक कापूस सूत गिरणी आणि विणकामाची गिरणी उभारण्यात आली, ज्यामध्ये एकूण ७०० लोक काम करत होते. एकट्या [[जालना|जालन्यात]] ९ [[जिनिंग|कापूस जिनिंग]] कारखाने आणि पाच कॉटन प्रेस असून, औरंगाबाद येथे आणखी दोन जिनिंग कारखाने आहेत. १९१४ मध्ये कापसाखाली लागवड केलेल्या जमिनीचे क्षेत्र ३ दशलक्ष [[एकर]] (१२,००० किमी <sup>2</sup>) होते. हैदराबाद राज्यात, बहुतेक कापूस [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] जिल्ह्य़ांमध्ये पिकवला जातो, जेथे माती विशेषतः अनुकूल होती. <ref name="hydgodavari">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://artsandculture.google.com/asset/hyderabad-godavari-valley-railway-buldana-aurangabad-parbhanai-districts-sheet-no-56-a-n-w/VgGD0xllzz7OBA|title=Hyderabad Godavari Valley Railway: Buldana, Aurangabad & Parbhanai Districts, Sheet No.56 A/N.W - Unknown|website=Google Arts & Culture|language=en|access-date=14 July 2020}}</ref> १९१४ मध्ये ६९,९४३ लोक कापूस कताई, आकारमानात आणि ५,१७,७५० लोक विणकाम, कापूस जिनिंग, साफसफाई आणि प्रेसिंगमध्ये कार्यरत होते. दिलेली मजुरी चांगली होती, पण कापूस उद्योगाचा वाढता वाढ, पावसाची अनिश्चितता आणि सावकारांकडून कर्जाची उपलब्धता यामुळे मराठवाड्यात राहण्याचा खर्च लक्षणीय वाढला. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://citykatta.com/hyderabad-godavari-valley-railway/|title=Hyderabad–Godavari Valley Railway and Cotton Industry|last=J|first=Nikhil|date=29 November 2018|website=CityKatta}}</ref>
{| class="wikitable" style="width:200px; float:right;"
!वर्ष
! सकल देशांतर्गत उत्पादन (लाखो [[भारतीय रुपया|INR]] )
|-
| 1980
|[[File:Indian_Rupee_symbol.svg|12x12अंश]]</img> १६६,३१०
|-
| 1985
|[[File:Indian_Rupee_symbol.svg|12x12अंश]]</img> २९६,१६०
|-
| १९९०
|[[File:Indian_Rupee_symbol.svg|12x12अंश]]</img> ६४४,३३०
|-
| 1995
|[[File:Indian_Rupee_symbol.svg|12x12अंश]]</img> १,५७८,१८०
|-
| 2000
|[[File:Indian_Rupee_symbol.svg|12x12अंश]]</img> 2,386,720
|-
| 2005
|[[File:Indian_Rupee_symbol.svg|12x12अंश]]</img> ३,७५९,१५० <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://specials.rediff.com/money/2009/mar/31slide13-indias-top-ten-debt-ridden-states.htm|title=Maharashtra economy soars to $85b by 2005|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20101214205023/http://specials.rediff.com/money/2009/mar/31slide13-indias-top-ten-debt-ridden-states.htm|archive-date=14 December 2010|access-date=27 July 2010}}</ref>
|-
| 2011
|[[File:Indian_Rupee_symbol.svg|12x12अंश]]</img> 9,013,300
|-
| 2014
|[[File:Indian_Rupee_symbol.svg|12x12अंश]]</img> १६,८६६,९५०
|-
| 2019
|[[File:Indian_Rupee_symbol.svg|12x12अंश]]</img> २६,३२७,९२० <ref>https://statisticstimes.com/economy/india/indian-states-gdp.php</ref>
|}
महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर, राज्य सरकारने १९६२ मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ([[महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ|MIDC]])ची स्थापना राज्याच्या इतर क्षेत्रांमध्ये वाढ करण्यासाठी केली. त्याच्या स्थापनेपासूनच्या दशकांमध्ये, MIDC ने महाराष्ट्र सरकारची प्राथमिक औद्योगिक पायाभूत सुविधा विकास संस्था म्हणून काम केले आहे. स्थापनेपासून एमआयडीसीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक औद्योगिक क्षेत्र स्थापन केले आहे. <ref>Anand, V., 2004. Multi-party accountability for environmentally sustainable industrial development: the challenge of active citizenship. PRIA Study Report, no. 4, March 2004.</ref> पुणे महानगर प्रदेश आणि [[ठाणे जिल्हा]] आणि [[रायगड जिल्हा]] यांसारखे मुंबई जवळील क्षेत्रे सर्वाधिक औद्योगिक वाढीचे क्षेत्र आहेत. <ref name="hindu">{{स्रोत बातमी|last=Menon|first=Sudha|url=http://www.thehindubusinessline.in/2002/03/30/stories/2002033000801300.htm|title=Pimpri-Chinchwad industrial belt: Placing Pune at the front|date=30 March 2002|work=The Hindu Business Line|access-date=29 January 2012}}</ref>
स्वातंत्र्यानंतर [[कृषी सहकारी]] संस्थांच्या विकासात महाराष्ट्र अग्रेसर होता. किंबहुना, 'स्थानिक पुढाकाराने ग्रामीण विकास' या तत्कालीन सत्ताधारी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]] पक्षाच्या दृष्टीचा तो अविभाज्य भाग होता. [[साखर]] सहकारी संस्थांना 'विशेष' दर्जा देण्यात आला आणि सरकारने भागधारक, हमीदार आणि नियामक म्हणून काम करून मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारली, <ref>{{जर्नल स्रोत|last=Lalvani|first=Mala|date=2008|title=Sugar Co-operatives in Maharashtra: A Political Economy Perspective|journal=The Journal of Development Studies|volume=44|issue=10|pages=1474–1505|doi=10.1080/00220380802265108}}</ref> <ref name="Patil">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.rediff.com/money/2007/jul/09sugar.htm|title=Sugar cooperatives on death bed in Maharashtra|last=Patil|first=Anil|date=9 July 2007|publisher=Rediff India|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20110828234602/http://www.rediff.com/money/2007/jul/09sugar.htm|archive-date=28 August 2011|access-date=27 December 2011}}</ref> <ref name="helsinki">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.helsinki.fi/iehc2006/papers2/Das72.pdf|title=Problems and Prospects of the Cooperative Movement in India Under the Globalization Regime|last=Banishree Das|last2=Nirod Kumar Palai|date=18 July 2006|publisher=XIV International Economic History Congress, Helsinki 2006, Session 72|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20150924051908/http://www.helsinki.fi/iehc2006/papers2/Das72.pdf|archive-date=24 September 2015|access-date=28 September 2015|last3=Kumar Das}}</ref> साखरेव्यतिरिक्त, दुग्धव्यवसायात, कापूस, आणि खत उद्योगात सहकारी संस्थांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. <ref name="Mahanand Dairy">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mahanand.in/Index.aspx?mid=1|title=Mahanand Dairy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20141124105202/http://mahanand.in/Index.aspx?mid=1|archive-date=24 November 2014|access-date=28 September 2014}}</ref> राज्य सरकारच्या पाठिंब्यामुळे १९९० च्या दशकात महाराष्ट्रात २५,०००हून अधिक सहकारी संस्था स्थापन झाल्या. <ref>{{जर्नल स्रोत|last=Dahiwale|first=S. M.|date=11 February 1995|title=Consolidation of Maratha Dominance in Maharashtra|journal=Economic and Political Weekly|volume=30|issue=6|pages=340–342|jstor=4402382}}</ref>
१९८२ मध्ये [[वसंतराव दादा पाटील|वसंतदादा पाटील]] यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शिक्षण क्षेत्राचे उदारीकरण केले. यामुळे राज्यात अनेक धार्मिक आणि विशेष हेतू असलेल्या संस्थांसह शेकडो खाजगी महाविद्यालये आणि विद्यापीठे स्थापन झाली. <ref name="articles.economictimes.indiatimes.com">{{स्रोत बातमी|last=Bhosale|first=Jayashree|url=http://articles.economictimes.indiatimes.com/2007-11-10/news/27682218_1_educational-institutes-education-barons-professional-education|title=Economic Times: Despite private participation Education lacks quality in Maharashtra|date=10 November 2007|access-date=6 October 2014|archive-url=https://web.archive.org/web/20141010054204/http://articles.economictimes.indiatimes.com/2007-11-10/news/27682218_1_educational-institutes-education-barons-professional-education|archive-date=10 October 2014|url-status=live}}</ref> महाराष्ट्रातील मोठ्या सहकार चळवळीतील राजकारणी आणि नेत्यांनी खाजगी संस्थांच्या स्थापनेत मोलाचा वाटा उचलला होता <ref>{{जर्नल स्रोत|last=Dahiwale Vol. 30, No. 6 (11 Feb. 1995), pp.|first=S. M.|date=1995|title=Consolidation of Maratha Dominance in Maharashtra|journal=Economic and Political Weekly|volume=30|issue=6|pages=341–342|jstor=4402382}}</ref> <ref>{{जर्नल स्रोत|last=Baviskar|first=B. S.|date=2007|title=Cooperatives in Maharashtra: Challenges Ahead|journal=Economic and Political Weekly|volume=42|issue=42|pages=4217–4219|jstor=40276570}}</ref>
१९९१ च्या आर्थिक उदारीकरणानंतर, महाराष्ट्राने परकीय भांडवल, विशेषतः माहिती तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी उद्योगांना आकर्षित करण्यास सुरुवात केली. १९९० च्या उत्तरार्धात आणि २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठा विकास झाला आणि पुण्यातील [[औंध]] आणि [[हिंजवडी]] भागात आयटी पार्क्सची स्थापना करण्यात आली. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://archive.org/details/cityinsouthasia0000heit|title=The city in South Asia|last=Heitzman|first=James|date=2008|publisher=Routledge|isbn=978-0415574266|location=London|page=[https://archive.org/details/cityinsouthasia0000heit/page/218 218]|quote=pune.|access-date=14 November 2016|url-access=registration}}</ref>
== सेक्टर्स ==
=== ऊर्जा उत्पादन ===
[[चित्र:Current_functioning_units_of_CSTPS.jpg|अल्ट=Current functioning units of Chandrapur Super Thermal Power Station|उजवे|इवलेसे| चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन, राज्याचे वीज उत्पादन स्त्रोत]]
जरी त्याची लोकसंख्या महाराष्ट्राला देशातील सर्वात मोठ्या ऊर्जा वापरकर्त्यांपैकी एक बनवते, <ref name="consumes">{{स्रोत बातमी|url=http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Maharashtra-used-up-1193-MW-more-power-in-winter/articleshow/11983942.cms|title=Maharashtra used up 1193 MW more power in wintert|date=22 February 2012|work=[[The Times of India]]|access-date=13 September 2014|archive-url=https://web.archive.org/web/20151115123353/http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Maharashtra-used-up-1193-MW-more-power-in-winter/articleshow/11983942.cms|archive-date=15 November 2015|url-status=live|agency=The Times Group}}</ref> <ref name="Thermal">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://indianpowersector.com/home/about/|title=Indian Power Sector|website=indianpowersector.com/|publisher=Ministry of Power|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140822222704/http://indianpowersector.com/home/about/|archive-date=22 August 2014|access-date=29 August 2014}}</ref> संवर्धन आदेश, सर्वात मोठ्या लोकसंख्या केंद्रांमध्ये सौम्य हवामान आणि मजबूत पर्यावरणीय हालचालींमुळे त्याचा दरडोई ऊर्जा वापर कोणत्याही भारतीय राज्यांपैकी सर्वात लहान आहे. <ref name="Regulatory">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://electricitygovernance.wri.org/files/egi/Maharashtra%20Case%20Study.pdf|title=Electricity Governance Initiative|website=electricitygovernance.wri.org/|publisher=Government of Maharashtra|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140903064333/http://electricitygovernance.wri.org/files/egi/Maharashtra%20Case%20Study.pdf|archive-date=3 September 2014|access-date=29 August 2014}}</ref> राज्याची उच्च विजेची मागणी भारतातील एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमतेच्या १३% आहे, जी प्रामुख्याने कोळसा आणि नैसर्गिक वायू यांसारख्या जीवाश्म इंधनांपासून आहे. [[चंद्रपूर]] जिल्ह्यात कोळसा उत्पादनाच्या मोठ्या सुविधा आहेत. <ref>{{स्रोत पुस्तक|title=The Age of Aspiration: Power, Wealth, and Conflict in Globalizing India|last=Hiro|first=Dilip|date=2015|publisher=New Press|isbn=9781620971413|page=182}}</ref> राज्यातील विदर्भात कोळशाचे महत्त्वपूर्ण साठे आहेत. <ref name="Chauhan2006">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=78oW6WeBTKMC&pg=PA1|title=Non-Conventional Energy Resources|last=D. S. Chauhan|publisher=New Age International|year=2006|isbn=978-81-224-1768-5|pages=2, 9}}</ref> [[बॉम्बे हाय|मुंबई हाय]], ऑफशोअर ऑइलफिल्ड {{Convert|165|km}} मुंबईच्या किनाऱ्याजवळ भारतातील कच्च्या तेलाच्या उत्पादनात लक्षणीय टक्केवारी आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/ongc-makes-significant-oil-gas-discovery-in-arabian-sea/articleshow/62325917.cms|title=ONGC makes significant oil, gas discovery in Arabian Sea - Times of India|website=[[The Times of India]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190728020943/https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/ongc-makes-significant-oil-gas-discovery-in-arabian-sea/articleshow/62325917.cms|archive-date=28 July 2019|access-date=16 July 2019}}</ref> <ref>Rao, R.P., and Talukdar, S.N., Petroleum Geology of Bombay High Field - India, in Giant Oil and Gas Fields of the Decade:1968-1978, Halbouty, M.T., editor, AAPG Memoir 30, 1980, Tulsa: American Association of Petroleum Geologists, {{ISBN|0891813063}}, p. 504</ref> <ref name="Rao Talukdar 1980 p487">Rao, R.P., and Talukdar, S.N., Petroleum Geology of Bombay High Field, India, in Giant Oil and Gas Fields of the Decade:1968-1978, Halbouty, M.T., editor, AAPG Memoir 30, 1980, Tulsa: American Association of Petroleum Geologists, {{ISBN|0891813063}}, p. 487</ref>
[[जलविद्युत]], [[पवन ऊर्जा|पवन]], [[सौर]] आणि [[बायोमास]] यांसारखे अणुऊर्जेचे आणि नूतनीकरणीय स्रोत राज्यातील वीज निर्मिती क्षमतेत कमी योगदान देतात. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mercindia.org.in/pdf/LT_Booklet.pdf|title=Electricity tariff in Maharashtra|website=mercindia.org.in/|publisher=[[Maharashtra State Electricity Board]]|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20150412133658/http://www.mercindia.org.in/pdf/LT_Booklet.pdf|archive-date=12 April 2015|access-date=13 September 2014}}</ref> अनेक साखर कारखाने गिरणीच्या वापरासाठी वीज आणि ग्रीडसाठी अधिशेष निर्माण करण्यासाठी बॅगॅस सहनिर्मितीचा वापर करतात. <ref>Patil, D.A., From sugar production to sustainable energy production: exploring scenarios and policy implications for bioenergy in the sugar bowl of India.</ref>
महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे वीज निर्मिती करणारे राज्य आहे, ज्याची स्थापित वीज निर्मिती क्षमता ४४ हजार मेगावॅट आहे. <ref name="Thermal">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://indianpowersector.com/home/about/|title=Indian Power Sector|website=indianpowersector.com/|publisher=Ministry of Power|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140822222704/http://indianpowersector.com/home/about/|archive-date=22 August 2014|access-date=29 August 2014}}<cite class="citation web cs1" data-ve-ignore="true">[http://indianpowersector.com/home/about/ "Indian Power Sector"]. ''indianpowersector.com/''. Ministry of Power. [https://web.archive.org/web/20140822222704/http://indianpowersector.com/home/about/ Archived] from the original on 22 August 2014<span class="reference-accessdate">. Retrieved <span class="nowrap">29 August</span> 2014</span>.</cite></ref> राज्य भारताच्या पश्चिम ग्रीडचा एक प्रमुख घटक बनवते, जे आता भारताच्या उत्तर, पूर्व, पश्चिम आणि उत्तर पूर्व ग्रीड अंतर्गत येते. <ref name="consumes">{{स्रोत बातमी|url=http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Maharashtra-used-up-1193-MW-more-power-in-winter/articleshow/11983942.cms|title=Maharashtra used up 1193 MW more power in wintert|date=22 February 2012|work=[[The Times of India]]|access-date=13 September 2014|archive-url=https://web.archive.org/web/20151115123353/http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Maharashtra-used-up-1193-MW-more-power-in-winter/articleshow/11983942.cms|archive-date=15 November 2015|url-status=live|agency=The Times Group}}<cite class="citation news cs1" data-ve-ignore="true">[http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Maharashtra-used-up-1193-MW-more-power-in-winter/articleshow/11983942.cms "Maharashtra used up 1193 MW more power in wintert"]. ''[[द टाइम्स ऑफ इंडिया|The Times of India]]''. The Times Group. 22 February 2012. [https://web.archive.org/web/20151115123353/http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Maharashtra-used-up-1193-MW-more-power-in-winter/articleshow/11983942.cms Archived] from the original on 15 November 2015<span class="reference-accessdate">. Retrieved <span class="nowrap">13 September</span> 2014</span>.</cite></ref> महाराष्ट्र पॉवर जनरेशन कंपनी [[औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प|थर्मल पॉवर प्लांट]] चालवते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mahagenco.in/index.php/about-us|title=Maharashtra State Power Generation Company -A Power Generating Utility|website=mahagenco.in/|publisher=[[Maharashtra State Power Generation Company]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140921080018/http://www.mahagenco.in/index.php/about-us|archive-date=21 September 2014|access-date=13 September 2014}}</ref> राज्य सरकारच्या मालकीच्या वीज निर्मिती प्रकल्पांव्यतिरिक्त, खाजगी मालकीचे वीज निर्मिती प्रकल्प आहेत जे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मार्फत वीज प्रेषण करतात, जे राज्यातील वीज पारेषणासाठी जबाबदार आहे. <ref name="power supply">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://greencleanguide.com/2012/11/27/power-supply-position-of-the-state-of-maharashtra/|title=Power demand-supply position of the state of Maharashtra|date=2012-11-27|publisher=Green guide|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20140331205356/http://greencleanguide.com/2012/11/27/power-supply-position-of-the-state-of-maharashtra/|archive-date=31 March 2014|access-date=17 May 2014}}</ref>
अनेक जलविद्युत प्रकल्प आहेत, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील [[पुणे]], [[सातारा]] आणि [[कोल्हापूर]] या जिल्ह्यांमध्ये वीज निर्मितीसाठी. सातारा जिल्ह्यातील [[कोयना जलविद्युत प्रकल्प]] हा राज्यातील उत्पादन क्षमतेनुसार सर्वात मोठा प्रकल्प आहे. राज्यात पवननिर्मित विजेचीही चांगली क्षमता आहे आणि पवन ऊर्जा निर्माण करण्यात आघाडीवर असलेल्या राज्यांपैकी एक आहे.
महानिर्मिती, कॅप्टिव्ह पॉवर प्लांट, इतर राज्य वीज मंडळे आणि खाजगी क्षेत्रातील वीज निर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी करून राज्यभर वीज वितरणाची जबाबदारी [[महावितरण|महावितरणकडे]] आहे. <ref name="Regulatory">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://electricitygovernance.wri.org/files/egi/Maharashtra%20Case%20Study.pdf|title=Electricity Governance Initiative|website=electricitygovernance.wri.org/|publisher=Government of Maharashtra|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140903064333/http://electricitygovernance.wri.org/files/egi/Maharashtra%20Case%20Study.pdf|archive-date=3 September 2014|access-date=29 August 2014}}<cite class="citation web cs1" data-ve-ignore="true">[http://electricitygovernance.wri.org/files/egi/Maharashtra%20Case%20Study.pdf "Electricity Governance Initiative"] <span class="cs1-format">(PDF)</span>. ''electricitygovernance.wri.org/''. Government of Maharashtra. [https://web.archive.org/web/20140903064333/http://electricitygovernance.wri.org/files/egi/Maharashtra%20Case%20Study.pdf Archived] <span class="cs1-format">(PDF)</span> from the original on 3 September 2014<span class="reference-accessdate">. Retrieved <span class="nowrap">29 August</span> 2014</span>.</cite></ref> मुंबईतील काही भागात त्यांची वीज खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडून मिळते जसे की [[बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम|बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट]], [[टाटा पॉवर]] आणि [[अदानी ट्रान्समिशन|अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड]] या वीज वितरक आहेत.
=== शेती ===
[[चित्र:Sorghum_farm_Chinawal_3.jpg|उजवे|267x267अंश| महाराष्ट्रातील चिनावल गावात ज्वारीचे शेत]]
[[चित्र:Sugarcane_weighing_at_sugarmill.jpg|उजवे|इवलेसे|250x250अंश| [[महाराष्ट्र]], भारतातील सहकारी साखर कारखान्यात ऊसाचे वजन केले जाते.]]
[[चित्र:Paddy_Fields.jpg|उजवे|इवलेसे| कोकण विभागातील धाकटी जुई गावाजवळील भातशेती]]
[[चित्र:Cattle_Egret_with_Plough_by_Dr._Raju_Kasambe_DSCN1746_(1).jpg|उजवे|इवलेसे| यवतमाळ जिल्ह्यात नांगरणी]]
ऐतिहासिकदृष्ट्या, भारताने आपली अर्थव्यवस्था आणि जीडीपी या तीन क्षेत्रांमध्ये वर्गीकृत केले आहे आणि त्याचा मागोवा घेतला आहे: कृषी, उद्योग आणि सेवा. शेतीमध्ये पिके, फलोत्पादन, दूध आणि पशुपालन, मत्स्यपालन, मासेमारी, रेशीम शेती, पशुपालन, वनीकरण आणि संबंधित क्रियाकलापांचा समावेश होतो.
[[महाराष्ट्र]] हे भारतातील एक उच्च औद्योगिक राज्य असले तरी, शेती हा राज्याचा मुख्य व्यवसाय आहे. <ref name="Kalamkar2011" /> : बहुतेक लागवडीयोग्य जमीन अजूनही पावसावर अवलंबून असल्याने, जून ते सप्टेंबर दरम्यानचा [[मोसमी पाऊस|नैऋत्य मोसमी]] पाऊस राज्यातील अन्नधान्य आणि जीवनमानाच्या गुणवत्तेसाठी महत्त्वपूर्ण आहे. म्हणून, महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांची कृषी दिनदर्शिका मान्सूनद्वारे नियंत्रित केली जाते. वेळेचे वितरण, स्थानिक वितरण किंवा मान्सूनच्या पावसाचे प्रमाण यातील कोणत्याही चढउतारामुळे पूर किंवा दुष्काळाची परिस्थिती उद्भवू शकते ज्यामुळे कृषी क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. याचा दुय्यम आर्थिक क्षेत्रांवर, एकूण अर्थव्यवस्थेवर, अन्नाची चलनवाढ आणि त्यामुळे सामान्य लोकांच्या जीवनमानाची एकूण गुणवत्ता आणि खर्च यावर मोठा परिणाम होतो. दख्खनच्या पठारावरील पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भाग जसे की पूर्व [[पुणे जिल्हा|पुणे]] जिल्हा, [[सोलापूर]], [[सांगली]], सातारा आणि [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर]] आणि [[मराठवाडा]] प्रदेश विशेषतः दुष्काळी आहे. उर्वरित भारताप्रमाणेच, जमीनधारणा कमीच राहते आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची टक्केवारी (१.० हेक्टरपेक्षा कमी जमीन ९२.५ एकर) ४३% होती. सर्व आकार गटांवर सरासरी धारण तीन हेक्टरपेक्षा कमी होता. <ref>Population Growth and its Impact on Agriculture in India: A
Geographical Perspective
Sneh Sangwan1, Balwan Singh2, Ms. Mahima3
</ref> <ref>{{जर्नल स्रोत|last=Sangwan|first=Sneh|last2=Singh|first2=Balwan|last3=Ms. Mahima|date=2018|title=Population Growth and its Impact on Agriculture in India: A Geographical Perspective|journal=International Journal of Scientific Research in Science, Engineering and Technology (Ijsrset.com)|volume=4|issue=1|pages=975–977}}</ref> अलिकडच्या वर्षांत महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे कारण मान्सूनच्या अपयशामुळे, हवामानातील बदलांमुळे आणि काही वेळेला पिकांची किंमत बाजारभावापेक्षा जास्त असल्याने कर्जबाजारीपणा. <ref name="wire">{{स्रोत बातमी|last=Hardikar|first=Jaideep|url=https://thewire.in/149054/drought-tamil-nadu-farmers-deaths/|title=With No Water and Many Loans, Farmers' Deaths Are Rising in Tamil Nadu|date=21 June 2017|work=The Wire|access-date=21 June 2017|archive-url=https://web.archive.org/web/20170621045357/https://thewire.in/149054/drought-tamil-nadu-farmers-deaths/|archive-date=21 June 2017|url-status=live}}</ref> <ref name="Kalamkar2011">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=AzHrY4GhHlIC&pg=PR5|title=Agricultural Growth and Productivity in Maharashtra: Trends and Determinants|last=S.S. Kalamkar|date=14 September 2011|publisher=Allied Publishers|isbn=978-81-8424-692-6|pages=18, 39, 64, 73}}<cite class="citation book cs1" data-ve-ignore="true" id="CITEREFS.S._Kalamkar2011">S.S. Kalamkar (14 September 2011). [https://books.google.com/books?id=AzHrY4GhHlIC&pg=PR5 ''Agricultural Growth and Productivity in Maharashtra: Trends and Determinants'']. Allied Publishers. pp. 18, 39, 64, 73. [[आंतरराष्ट्रीय प्रमाणित पुस्तक क्रमांक|ISBN]] [[विशेष:पुस्तकस्त्रोत/978-81-8424-692-6|<bdi>978-81-8424-692-6</bdi>]].</cite></ref> काही अभ्यासांमध्ये आत्महत्येचे कारण हे मुख्यतः बँका आणि NBFCs कडून महागडे बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी घेतलेल्या [[कर्ज|कर्जास]] असमर्थता म्हणून जोडले गेले आहे, बहुतेकदा परदेशी MNCs द्वारे विक्री केली जाते. <ref>{{स्रोत बातमी|url=https://indianexpress.com/article/india/in-80-farmer-suicides-due-to-debt-loans-from-banks-not-moneylenders-4462930/|title=In 80% farmer-suicides due to debt, loans from banks, not moneylenders|work=The Indian Express|access-date=25 March 2019|archive-url=https://web.archive.org/web/20190325102325/https://indianexpress.com/article/india/in-80-farmer-suicides-due-to-debt-loans-from-banks-not-moneylenders-4462930/|archive-date=25 March 2019|url-status=live}}</ref>
पावसाच्या पाण्यावर शेती कमी अवलंबून राहावी यासाठी सिंचन सुविधांचा विस्तार करण्यात येत आहे. भारतात आतापर्यंत सर्वाधिक [[धरण|धरणे]] महाराष्ट्रात आहेत. असे असूनही, निव्वळ सिंचित क्षेत्र केवळ ३३,५०० आहे चौरस किलोमीटर किंवा सुमारे १६% लागवडीयोग्य जमीन. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.cwc.nic.in/main/downloads/National%20Register%20of%20Large%20dams%202009.pdf|title=NATIONAL REGISTER OF LARGE DAMS – 2009|last=Sengupta|first=S.K.|website=Central Water Commission - An apex organization in water resources development in India|publisher=Central water Commission|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20110721165130/http://www.cwc.nic.in/main/downloads/National%20Register%20of%20Large%20Dams%202009.pdf|archive-date=21 July 2011|access-date=14 January 2015}}</ref>
मुख्य पावसाळी पिकांमध्ये ज्वारी, [[बाजरी]] आणि फिंगर बाजरी यासारख्या बाजरींचा समावेश होतो. हे हजारो वर्षांपासून या प्रदेशात घेतले जात आहेत. <ref name="Srivastava2008">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=FvjZVwYVmNcC&pg=PA107|title=History of Agriculture in India, Up to C. 1200 A.D.|last=Vinod Chandra Srivastava|publisher=Concept Publishing Company|year=2008|isbn=978-81-8069-521-6|pages=108–109}}</ref> कोकणातील जास्त पाऊस पडणाऱ्या भागात आणि [[सह्याद्री]] पर्वताच्या पूर्वेकडील पायथ्याशी भाताच्या विविध जातींची लागवड केली जाते. इतर पिकांमध्ये [[गहू]], कडधान्ये, भाजीपाला आणि [[कांदा|कांदे]] यांचा समावेश होतो. भारतीय राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत महाराष्ट्र सर्व पिकांच्या उत्पादकतेमध्ये मागे आहे, जे युरोप आणि आशियातील इतर काही प्रगतीशील देशांच्या सरासरीपेक्षा खूप मागे आहे. <ref>Kalamkar, S.S., 2003. Agricultural development and sources of output growth in Maharashtra State.</ref>
मुख्य नगदी पिकांमध्ये [[कापूस]], [[ऊस]], [[हळद]], आणि [[भुईमूग]], [[सुर्यफूल|सूर्यफूल]] आणि [[सोयाबीन]] यासह अनेक [[वनस्पती तूप|तेलबियांचा]] समावेश होतो . राज्यात फळांच्या लागवडीखाली मोठे क्षेत्र असून त्यात [[आंबा]], [[केळ|केळी]], [[द्राक्ष|द्राक्षे]], डाळिंब आणि [[संत्रे|संत्री]] ही प्रमुख आहेत.
राज्य हे दूध उत्पादनात लक्षणीय आहे. हे दूध प्रामुख्याने [[म्हैस|पाणथळ म्हशी]], संकरित गुरे आणि देशी गुरे यांच्यापासून मिळते. भारतातील काही दक्षिणेकडील राज्यांच्या विपरीत, महाराष्ट्रात पाणथळ म्हशी आणि देशी गुरे यांचा मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होतो. पंढरपुरी ही राज्यातील लोकप्रिय म्हशीची जात आहे. झेबू आणि गीर हे लोकप्रिय दुग्धजन्य गुरे आहेत. जर्सी आणि होल्स्टीन या युरोपियन जाती आहेत ज्या देशी गुरांच्या संकरित प्रजननासाठी वापरल्या जातात. जरी निम्मे दूध मालक वापरत असले तरी उरलेले अर्धे दूध विक्रेते, खाजगी कंपन्या आणि दुग्ध सहकारी संस्था यांच्या संयोगाने विक्री आणि प्रक्रिया केली जाते. <ref>Landes, M., Cessna, J., Kuberka, L. and Jones, K., 2017. India's Dairy Sector: Structure, Performance, and Prospects. United States Department of Agriculture.</ref> शेतीच्या कामासाठी गुरांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यात [[खिल्लार गाय|खिल्लार]], [[देवणी]], [[गावाओ]], [[लाल कंधारी गाय|लाल कंधारी]] आणि [[डांगी गाय|डांगी]] या लोकप्रिय जातींचा समावेश होतो. या जाती चांगली मसुदा शक्ती क्षमता, उष्णता सहन करण्याची क्षमता, रोग प्रतिकारशक्ती, कठोर कृषी-हवामान परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि दुर्मिळ चारा आणि चारा यांच्यात टिकून राहण्याची क्षमता देतात. <ref>Gokhale, S.B., Bhagat, R.L., Singh, P.K. and Singh, G., 2009. Morphometric characteristics and utility pattern of Khillar cattle in breed tract. Indian Journal of Animal Sciences, 79(1), pp.47-51.</ref>
स्वातंत्र्यानंतर कृषी सहकारी संस्थांच्या विकासात महाराष्ट्र अग्रेसर होता. किंबहुना, 'स्थानिक पुढाकाराने ग्रामीण विकास' या तत्कालीन सत्ताधारी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]] पक्षाच्या दृष्टीचा तो अविभाज्य भाग होता. [[साखर]] सहकारी संस्थांना 'विशेष' दर्जा देण्यात आला आणि सरकारने भागधारक, हमीदार आणि नियामक म्हणून काम करून मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारली, <ref>{{जर्नल स्रोत|last=Lalvani|first=Mala|year=2008|title=Sugar Co-operatives in Maharashtra: A Political Economy Perspective|journal=The Journal of Development Studies|volume=44|issue=10|pages=1474–1505|doi=10.1080/00220380802265108}}</ref> <ref name="Patil">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.rediff.com/money/2007/jul/09sugar.htm|title=Sugar cooperatives on death bed in Maharashtra|last=Patil|first=Anil|date=9 July 2007|publisher=Rediff India|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20110828234602/http://www.rediff.com/money/2007/jul/09sugar.htm|archive-date=28 August 2011|access-date=27 December 2011}}<cite class="citation web cs1" data-ve-ignore="true" id="CITEREFPatil2007">Patil, Anil (9 July 2007). [http://www.rediff.com/money/2007/jul/09sugar.htm "Sugar cooperatives on death bed in Maharashtra"]. Rediff India. [https://web.archive.org/web/20110828234602/http://www.rediff.com/money/2007/jul/09sugar.htm Archived] from the original on 28 August 2011<span class="reference-accessdate">. Retrieved <span class="nowrap">27 December</span> 2011</span>.</cite></ref> <ref name="helsinki">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.helsinki.fi/iehc2006/papers2/Das72.pdf|title=Problems and Prospects of the Cooperative Movement in India Under the Globalization Regime|last=Banishree Das|last2=Nirod Kumar Palai|date=18 July 2006|publisher=XIV International Economic History Congress, Helsinki 2006, Session 72|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20150924051908/http://www.helsinki.fi/iehc2006/papers2/Das72.pdf|archive-date=24 September 2015|access-date=28 September 2015|last3=Kumar Das}}<cite class="citation web cs1" data-ve-ignore="true" id="CITEREFBanishree_DasNirod_Kumar_PalaiKumar_Das2006">Banishree Das; Nirod Kumar Palai & Kumar Das (18 July 2006). [http://www.helsinki.fi/iehc2006/papers2/Das72.pdf "Problems and Prospects of the Cooperative Movement in India Under the Globalization Regime"] <span class="cs1-format">(PDF)</span>. XIV International Economic History Congress, Helsinki 2006, Session 72. [https://web.archive.org/web/20150924051908/http://www.helsinki.fi/iehc2006/papers2/Das72.pdf Archived] <span class="cs1-format">(PDF)</span> from the original on 24 September 2015<span class="reference-accessdate">. Retrieved <span class="nowrap">28 September</span> 2015</span>.</cite></ref> सहकारी संस्था दुग्धव्यवसायात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, <ref name="Mahanand Dairy">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mahanand.in/Index.aspx?mid=1|title=Mahanand Dairy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20141124105202/http://mahanand.in/Index.aspx?mid=1|archive-date=24 November 2014|access-date=28 September 2014}}<cite class="citation web cs1" data-ve-ignore="true">[http://www.mahanand.in/Index.aspx?mid=1 "Mahanand Dairy"]. [https://web.archive.org/web/20141124105202/http://mahanand.in/Index.aspx?mid=1 Archived] from the original on 24 November 2014<span class="reference-accessdate">. Retrieved <span class="nowrap">28 September</span> 2014</span>.</cite></ref> कापूस, आणि खत उद्योग. संबंधित सोसायटीच्या सदस्यांमध्ये सर्व शेतकरी, लहान आणि मोठे, त्यांचा उत्पादन प्रक्रिया गिरणी, दुग्धव्यवसाय इत्यादींना पुरवठा करतात <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://coopsugar.org/history.php|title=National Federation of Cooperative Sugar Factories Limited|publisher=Coopsugar.org|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20120205214802/http://coopsugar.org/history.php|archive-date=5 February 2012|access-date=27 December 2011}}</ref> दुग्धव्यवसाय आणि साखरेप्रमाणेच, महाराष्ट्रातील फळे आणि भाजीपाला विक्रीत सहकारी संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. १९८० पासून, सहकारी संस्थांद्वारे हाताळल्या जाणाऱ्या उत्पादनांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. सोसायट्यांद्वारे विकल्या जाणाऱ्या सामान्य फळे आणि भाज्यांमध्ये केळी, आंबा, द्राक्षे, कांदे आणि इतर अनेक उत्पादनांचा समावेश होतो. <ref name="SubrahmanyamGajanana2000">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=hRX2XYcJn7gC&pg=PA5|title=Cooperative Marketing of Fruits and Vegetables in India|last=K. V. Subrahmanyam|last2=T. M. Gajanana|publisher=Concept Publishing Company|year=2000|isbn=978-81-7022-820-2|pages=45–60}}</ref> गेल्या पन्नास वर्षांत, स्थानिक साखर कारखानदार आणि इतर सहकारी संस्थांनी राजकीय सहभागाला प्रोत्साहन देण्यात आणि महत्त्वाकांक्षी राजकारण्यांसाठी एक पायरी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. <ref name="Patil" />
राज्यातील विविध फळे, भाजीपाला आणि इतर पिकांसाठी [[भौगोलिक सूचकांक मानांकन|भौगोलिक संकेत]] मिळवण्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील कृषी उत्पादनांमध्ये घोलवडची [[चिक्कू|चिकू]], [[नागपूर संत्री|नागपूरची संत्री]], नाशिकची द्राक्षे, [[महाबळेश्वर स्ट्रॉबेरी|महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी]], [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातील]] वाघ्या घेवडा ( फ्रेंच बीनची जात), <ref name="LalithaVinayan2019">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=ivqNDwAAQBAJ&pg=PT12|title=Regional Products and Rural Livelihoods: A Study on Geographical Indications from India|last=N. Lalitha|last2=Soumya Vinayan|date=4 January 2019|publisher=OUP India|isbn=978-0-19-909537-7}}</ref> जळगावची वांगी, [[आंबेमोहर]] तांदूळ इ., <ref>Kishore, K., 2018. Geographical Indications in Horticulture: An Indian perspective.</ref> <ref name="LalithaVinayan108">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=ivqNDwAAQBAJ&pg=PT108|title=Regional Products and Rural Livelihoods: A Study on Geographical Indications from India|last=N. Lalitha|last2=Soumya Vinayan|date=4 January 2019|publisher=OUP India|isbn=978-0-19-909537-7|pages=108–}}</ref>
[[चित्र:India_-_Fishing_boats_-_7250.jpg|उजवे|इवलेसे| मुंबईत मासेमारी नौका]]
७२० किनारपट्टी असलेला महाराष्ट्र किमी हे सागरी मत्स्य उत्पादनात भारतातील अग्रगण्य राज्यांपैकी एक आहे. मुंबई महानगर क्षेत्रात न्यू फेरी वार्फ, ससून डॉक आणि वर्सोवा ही प्रमुख फिश लँडिंग केंद्रे आहेत आणि ते राज्यातील माशांच्या लँडिंगपैकी जवळपास ६०% आहेत. सन २०१७-१८ मध्ये, राज्याच्या किनारपट्टीलगत कोकणात अरबी समुद्रात पकडलेल्या माशांपासून ४,७५,००० मेट्रिक टन उत्पादन झाले. <ref>Devi, M.S., Singh, V.V., Xavier, M. and Shenoy, L., 2019. Catch Composition of Trawl landings along Mumbai coast, Maharashtra. Fishery Technology, 56(1), pp.89-92.</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-ranks-fourth-marine-fish-production-216926|title=सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र चौथ्या स्थानावर | eSakal}}</ref>
शाश्वततेच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, राज्याने जट्रोफा, एक दुष्काळ प्रतिरोधक वनस्पतीसाठी योग्य वृक्षारोपण स्थळांच्या ओळखीसाठी एक प्रकल्प सुरू केला आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.unipune.ernet.in/dept/geography/vhdeosthali_files/jatropha.htm|title=Identification of suitable sites for Jatropha plantation in Maharashtra using remote sensing and GIS|publisher=University of Pune|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20080327230241/http://www.unipune.ernet.in/dept/geography/vhdeosthali_files/jatropha.htm|archive-date=27 March 2008|access-date=15 November 2006}}</ref> [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्यातील]] [[राळेगण सिद्धी|राळेगाव सिद्धी]] हे गाव ग्रामविकासाचे [[शाश्वत विकास|शाश्वत मॉडेल]] म्हणून ओळखले जाते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://edugreen.teri.res.in/explore/renew/rallegan.htm|title=A model Indian village- Ralegaon Siddhi|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20061011121216/http://edugreen.teri.res.in/explore/renew/rallegan.htm|archive-date=11 October 2006|access-date=30 October 2006}}</ref>
=== उत्पादन उद्योग ===
[[चित्र:An_embroidery_unit_in_Dharavi,_Mumbai.jpg|उजवे|इवलेसे| एक भरतकाम युनिट, अनेक लघु उद्योग कंपन्यांपैकी एक, [[धारावी]], मुंबई येथे.]]
२०१३ मध्ये राष्ट्रीय औद्योगिक उत्पादनात १८.४% योगदान देणारे महाराष्ट्र हे भारतातील आघाडीचे औद्योगिक राज्य आहे. GSDPच्या जवळपास ४६% उद्योगांचे योगदान आहे. <ref>MEMON, M.S.A., 2015. ENTREPRENEURIAL ECOSYSTEM IN MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION (MIDC) WITH SPECIAL REFERENCE TO KOLHAPUR, MAHARASHTRA (Doctoral dissertation, Bharati Vidyapeeth).</ref> <ref>Kanchan Banerjee, ‘MAHARASHTRA- Economic Picture Brightens Ahead in Race’. Vol 3(8)
APRIL 2013</ref> मुंबई आणि पुण्याच्या सभोवतालच्या महानगरांच्या आसपासच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये औद्योगिक उत्पादनाची टक्केवारी लक्षणीय आहे.
राज्यातील विविध क्षेत्रात उद्योगांना आकर्षित करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने १९६२ मध्ये [[महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ]] (MIDC)ची स्थापना केली. MIDC विशेष आर्थिक क्षेत्रे तयार करून उत्पादन व्यवसाय सुलभ करते ज्यात जमीन (खुले भूखंड किंवा बांधलेल्या जागा), रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज सुविधा इ. <ref name="Khandewale1989">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=_SDhC12S7q4C&pg=PA1|title=Industrial Area and Regional Resources: A Case Study of Nagpur Industrial Area|last=Shrinivas Vishnu Khandewale|publisher=Mittal Publications|year=1989|isbn=978-81-7099-134-2|pages=1–4}}</ref> <ref name="Balakrishnan2019">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=OzPEDwAAQBAJ&pg=PA1|title=Shareholder Cities: Land Transformations Along Urban Corridors in India|last=Sai Balakrishnan|date=1 November 2019|publisher=University of Pennsylvania Press|isbn=978-0-8122-5146-3|page=128}}</ref> पायाभूत सुविधा आहेत. आजपर्यंत, उत्पादन, आयटी, फार्मास्युटिकल आणि वाइन यासारख्या विविध क्षेत्रांवर भर देऊन राज्यभर २३३ क्षेत्रे विकसित करण्यात आली आहेत.
[[मुंबई]] हे भारतातील कापड गिरण्यांचे मूळ घर असल्याने कापड उद्योगात महाराष्ट्राचा मोठा इतिहास आहे. [[सोलापूर]], [[इचलकरंजी]], [[मालेगाव]] आणि [[भिवंडी]] ही आज वस्त्रोद्योगासाठी ओळखली जाणारी काही शहरे आहेत. [[औषध|फार्मास्युटिकल्स]], [[पेट्रोकेमिकल|पेट्रोकेमिकल्स]], जड [[रासायनिक पदार्थ|रसायने]], [[विजाणूशास्त्र|इलेक्ट्रॉनिक्स]], [[मोटारवाहन|ऑटोमोबाईल्स]], अभियांत्रिकी, अन्न प्रक्रिया आणि प्लास्टिक हे राज्यातील काही प्रमुख उद्योग आहेत. तीनचाकी, जीप, व्यावसायिक वाहने आणि [[मोटारवाहन|कार]], सिंथेटिक फायबर, कोल्ड रोल्ड उत्पादने आणि औद्योगिक अल्कोहोल यांच्या उत्पादनासाठी महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. पुणे हे देशातील सर्वात मोठे ऑटोमोबाईल हब म्हणून उदयास येत आहे. राज्याची राजधानी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश ऐतिहासिकदृष्ट्या राज्यातील सर्वात औद्योगिक क्षेत्र आहे. राज्यातील औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणावर [[पुणे महानगर क्षेत्र]], [[नाशिक]], [[औरंगाबाद]] आणि [[नागपूर]] येथे केंद्रित आहे . कापूस वस्त्र, रसायने, यंत्रसामग्री, इलेक्ट्रिकल्स, वाहतूक आणि धातूशास्त्र हे राज्यातील सहा महत्त्वाचे उद्योग आहेत.
==== केमिकल आणि फार्मास्युटिकल उद्योग ====
=== माहिती आणि माध्यम ===
[[चित्र:Shahrukh_interacts_with_media_after_KKR's_maiden_IPL_title.jpg|उजवे|इवलेसे| [[शाहरुख खान]], मुंबई फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठा स्टार.]]
[[जाहिरात]], [[वास्तुशास्त्र|आर्किटेक्चर]], [[कला]], हस्तकला, डिझाईन, [[फॅशन]], [[चित्रपट उद्योग|चित्रपट]], संगीत, परफॉर्मिंग आर्ट्स, प्रकाशन, संशोधन आणि विकास, [[आज्ञावली|सॉफ्टवेअर]], खेळणी आणि [[क्रीडा|खेळ]], [[दूरचित्रवाणी|टीव्ही]] आणि [[रेडियो|रेडिओ]], आणि व्हिडिओ गेमसह अनेक सर्जनशील उद्योगांसाठी महाराष्ट्र हे भारतातील आघाडीचे राज्य आहे.
अनेक चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, पुस्तके आणि इतर माध्यमांसह महाराष्ट्र हे भारतीय मनोरंजन उद्योगासाठी एक प्रमुख स्थान आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.ibef.org/industry/media-entertainment-india.aspx|title=Media and Entertainment Industry -Brief Introduction|website=ibef.org/|publisher=India Brand Equity Foundation (IBEF)|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140920204535/http://www.ibef.org/industry/media-entertainment-india.aspx|archive-date=20 September 2014|access-date=13 September 2014}}</ref> चित्रपट आणि दूरदर्शन निर्मितीसाठी मुंबई हे सर्वात मोठे केंद्र आहे आणि एकूण भारतीय चित्रपटांपैकी एक तृतीयांश चित्रपट राज्यात तयार होतात. {{INRConvert|1.5|b}} पर्यंत सर्वात महागड्या खर्चासह, कोट्यवधी-डॉलरची [[बॉलीवूड|बॉलिवूड]] निर्मिती, तेथे चित्रित केले आहेत. <ref>{{Cite magazine|last=Richard Corliss|author-link=Richard Corliss|date=16 September 1996|title=Hooray for Bollywood!|url=http://content.time.com/time/magazine/article/0,9171,985129,00.html?internalid=atm100|magazine=[[Time (magazine)|Time]]|archive-url=https://web.archive.org/web/20141026154551/http://content.time.com/time/magazine/article/0,9171,985129,00.html?internalid=atm100|archive-date=26 October 2014|access-date=3 January 2015}}</ref> [[मराठी चलचित्रपट|मराठी चित्रपट]] पूर्वी [[कोल्हापूर|कोल्हापुरात बनत]] असत, पण आता मुंबईत तयार होतात.
==== दूरसंचार ====
=== बांधकाम आणि रिअल इस्टेट ===
=== सेवा क्षेत्र ===
[[चित्र:National_Stock_Exchange_of_India_2.jpg|उजवे|इवलेसे| मुंबईतील भारतीय राष्ट्रीय शेअर बाजार]]
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर सेवा क्षेत्राचे वर्चस्व आहे, ज्याचा वाटा ६१.४% मूल्यवर्धन आणि ६९.३% आहे. <ref name="service">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.dipp.gov.in/English/Publications/SIA_NewsLetter/AnnualReport2011/Chapter6.3.i.pdf|title=Service sector synopsis on Maharashtra|website=RBI's Regional Office – Mumbai|publisher=[[Reserve Bank of India]]|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20140201201044/http://www.dipp.gov.in/English/Publications/SIA_NewsLetter/AnnualReport2011/Chapter6.3.i.pdf|archive-date=1 February 2014|access-date=1 February 2014}}</ref> सेवा क्षेत्रामध्ये पारंपारिक क्षेत्र जसे की शिक्षण, आरोग्य, वाहतूक, रिअल इस्टेट, बँकिंग आणि विमा तसेच माहिती तंत्रज्ञानासारख्या नवीन क्षेत्रांचा समावेश होतो.
==== बँकिंग आणि वित्त ====
मुंबई, राज्याची राजधानी आणि भारताची [[आर्थिक भांडवल|आर्थिक राजधानी]], अनेक भारतीय कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि वित्तीय संस्थांचे कॉर्पोरेट मुख्यालय आहे. भारतातील मुख्य [[मुंबई रोखे बाजार|स्टॉक एक्स्चेंज]] आणि भांडवली बाजार आणि कमोडिटी एक्सचेंज मुंबई येथे आहेत. यामध्ये [[भारतीय रिझर्व्ह बँक]], बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, [[राष्ट्रीय रोखे बाजार|नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया]], [[सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया|सेबी]] यांचा समावेश आहे. राज्य देशांतर्गत तसेच विदेशी संस्थांकडून औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करत आहे. राज्यातील शेअर बाजार देशाच्या जवळपास ७० टक्के शेअर्सचा व्यवहार करतात. <ref>{{स्रोत बातमी|last=Pachouly|first=Manish|url=http://www.hindustantimes.com/india-news/mumbai/more-than-12-77-lakh-taxpayers-filed-e-returns-in-maharashtra/article1-731073.aspx|title=Taxpayers in Maharashtra|date=9 August 2011|work=[[Hindustan Times]]|access-date=7 September 2014|archive-url=https://web.archive.org/web/20140907192947/http://www.hindustantimes.com/india-news/mumbai/more-than-12-77-lakh-taxpayers-filed-e-returns-in-maharashtra/article1-731073.aspx|archive-date=7 September 2014|url-status=dead|agency=[[HT Media Ltd]]}}</ref>
सहकारी शहरी आणि ग्रामीण बँकिंगमध्ये महाराष्ट्र हे एक आघाडीचे राज्य आहे. २००७ मध्ये राज्याच्या नागरी सहकारी बँकांचा भारतातील ४०% क्षेत्र आणि बहुतांश ठेवी होत्या. <ref>Baviskar, B. S. "Cooperatives in Maharashtra: Challenges Ahead." Economic and Political Weekly 42, no. 42 (2007): 4217-221. Accessed March 10, 2021. http://www.jstor.org/stable/40276570</ref> <ref>{{स्रोत पुस्तक|url=http://ir.unishivaji.ac.in:8080/jspui/bitstream/123456789/1329/9/09_Chapter%202.pdf|title=A study of Karad Janata Sahakari Bank Ltd Karad|last=Dandge|first=R G|last2=Patil|first2=Sunanda Baburao|date=2004|publisher=Shivaji University|location=Kolhapur|page=49}}</ref> <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://www.toshniwalcollege.ac.in/uploaddata/Downloads/2016_17/Report_MRP_AgrawalSS_2016.pdf|title=A study of Customer Services and Financial Performance of Selected Urban Cooperative Banks in Marathwada|last=Agrawal|first=Sanjivkumar S.|date=2008|pages=33, 65|access-date=3 December 2021}}</ref>
=== घाऊक आणि किरकोळ व्यापार ===
[[चित्र:Phoenix_Marketcity_Kurla.jpg|उजवे|इवलेसे| [[कुर्ला]], मुंबई येथील फिनिक्स मार्केटसिटी मॉल]]
राज्यातील किरकोळ परिस्थितीमध्ये संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रांचा समावेश आहे. संघटित क्षेत्रात सुपरमार्केट, हायपरमार्केट, डिपार्टमेंटल स्टोअर्स, मॉल्स आणि इतर खाजगी मालकीच्या रिटेल चेनचा समावेश होतो. असंघटितांमध्ये प्रामुख्याने कुटुंबाच्या मालकीच्या आणि चालवल्या जाणाऱ्या स्थानिक किराणा दुकाने, सुविधांची दुकाने, भाजी मंडई आणि फेरीवाले यांचा समावेश होतो. <ref>Venkatachalam, R. and Madan, A., 2012. A comparative study of customer preferences towards fresh groceries: organized v/s unorganized retailers. IPEDR, 55(38), pp.188-192.</ref> किरकोळ व्यापारात असंघटित क्षेत्राचे वर्चस्व आहे आणि ग्राहक त्याला प्राधान्य देतात. <ref>[Sarwar, S., 2017. Emerging Malls Boom in Maharashtra State. INTERNATIONAL JOURNAL, 2(8) </ref> ऑनलाइन खरेदी महाराष्ट्रासह भारतात लोकप्रिय होत आहे, आणि विशेषतः मुंबई शहर, देशामध्ये आघाडीवर आहे. <ref>Bansal, R., 2013. Prospects of electronic commerce in India. Journal of Asian Business Strategy, 3(1), pp.11-20.[]https://citeseerx.ist.psu.edu/viewdoc/download?doi=10.1.1.1037.3382&rep=rep1&type=pdf</ref>
=== शिक्षण आणि प्रशिक्षण ===
२०११ मध्ये राज्यातील साक्षरता दर ८८.६९% होता. यामध्ये पुरुष साक्षरता ९२.१२% आणि महिला साक्षरता ७५.७५% आहे.
* '''प्राथमिक आणि माध्यमिक स्तर'''
[[चित्र:Students_of_a_Maharashtra_Primary_School_(9601442866).jpg|उजवे|इवलेसे| [[रायगड जिल्हा|रायगड]] जिल्ह्यातील सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी.]]
महाराष्ट्रातील शाळा राज्य सरकार किंवा धार्मिक संस्थांसह खाजगी संस्थांद्वारे चालवल्या जातात. राज्य कायद्यानुसार स्थानिक प्राधिकरणांना प्राथमिक शिक्षण देणे बंधनकारक आहे. तथापि, माध्यमिक शिक्षण हे ऐच्छिक कर्तव्य आहे. <ref>{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/city/pune/Govt-dissolves-education-board-schools-now-under-Pune-Municipal-Corporations-wing/articleshow/20920981.cms|title=Govt dissolves education board; schools now under Pune Municipal Corporation's wing - Times of India|work=The Times of India|access-date=2018-06-04|archive-url=https://web.archive.org/web/20190202110818/https://timesofindia.indiatimes.com/city/pune/Govt-dissolves-education-board-schools-now-under-Pune-Municipal-Corporations-wing/articleshow/20920981.cms|archive-date=2 February 2019|url-status=live}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|url=http://www.timesnownews.com/education/article/maharashtra-assembly-passes-bill-allowing-private-companies-to-open-schools-in-state-sets-guidelines/180757|title=Maharashtra Assembly passes bill allowing private companies to open schools in state, sets guidelines|language=en-GB|access-date=2018-06-04|archive-url=https://web.archive.org/web/20190202154012/https://www.timesnownews.com/education/article/maharashtra-assembly-passes-bill-allowing-private-companies-to-open-schools-in-state-sets-guidelines/180757|archive-date=2 February 2019|url-status=live}}</ref> ग्रामीण आणि शहरी भागातील सार्वजनिक प्राथमिक शाळा अनुक्रमे जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका चालवतात. खाजगी शाळा मुख्यत्वे एज्युकेशन ट्रस्टद्वारे चालवल्या जातात आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांची अनिवार्य तपासणी करणे आवश्यक आहे. खासगी शाळा राज्य सरकारकडून आर्थिक मदतीसाठी पात्र आहेत.
माध्यमिक शाळा [[काउन्सिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झॅमिनेशन (सी.आय.एस.सी.ई.)|भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषद]] (CISCE), [[केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ|केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)]], [[राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्था|नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल (NIOS)]] किंवा [[महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी]] संलग्न आहेत. १०+२+३ योजनेअंतर्गत, माध्यमिक शाळा पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थी सामान्यत: दोन वर्षांसाठी [[कनिष्ठ महाविद्यालय|कनिष्ठ महाविद्यालयात]], ज्याला प्री-युनिव्हर्सिटी असेही म्हणतात, किंवा [[महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाशी]] संलग्न असलेल्या उच्च माध्यमिक सुविधा असलेल्या शाळांमध्ये नोंदणी केली जाते. [[महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|माध्यमिक शिक्षण]] किंवा कोणतेही केंद्रीय मंडळ. विद्यार्थी उदारमतवादी कला, वाणिज्य किंवा विज्ञान या तीनपैकी एका प्रवाहाची निवड करतात. आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, विद्यार्थी सामान्य किंवा व्यावसायिक पदवी कार्यक्रमांमध्ये नोंदणी करू शकतात. शाळांमधील शिक्षण मुख्यतः मराठी, इंग्रजी किंवा हिंदीमध्ये दिले जाते, परंतु स्थानिक मागणी असल्यास [[उर्दू भाषा|उर्दू]], गुजराती किंवा कन्नड यांसारख्या इतर भाषांमधील शिक्षण देखील दिले जाते. <ref>{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/city/pune/pmc-schools-to-run-junior-colleges-from-2018-19/articleshow/63945908.cms|title=PMC schools to run junior colleges from 2018-19 - Times of India|work=The Times of India|access-date=2018-06-05}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/city/pune/free-sanitary-napkins-for-girls-in-civic-schools/articleshow/64325150.cms|title=Free sanitary napkins for girls in civic schools - Times of India|work=The Times of India|access-date=2018-06-05|archive-url=https://web.archive.org/web/20190202111002/https://timesofindia.indiatimes.com/city/pune/free-sanitary-napkins-for-girls-in-civic-schools/articleshow/64325150.cms|archive-date=2 February 2019|url-status=live}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.punezp.org/educmadhyamic.html|title=Zilla Parishad Pune|website=punezp.org|language=en-US|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20180529175416/http://www.punezp.org/educmadhyamic.html|archive-date=29 May 2018|access-date=2018-05-27}}</ref> खाजगी शाळा त्यांच्या अभ्यासक्रमाच्या निवडीनुसार भिन्न असतात आणि त्या राज्य बोर्ड किंवा दोन केंद्रीय शिक्षण मंडळांपैकी एक, [[केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ|CBSE]] किंवा [[काउन्सिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झॅमिनेशन (सी.आय.एस.सी.ई.)|CISCE]]चे अनुसरण करू शकतात. <ref>{{स्रोत बातमी|url=https://punemirror.indiatimes.com/pune/others/cbse-class-xii-results-pune-schools-stand-tall-arts-students-shine-again/articleshow/64337808.cms|title=CBSE Class XII Results: Pune schools stand tall; Arts students shine again – Pune Mirror -|work=Pune Mirror|access-date=2018-05-27|archive-url=https://web.archive.org/web/20180527072125/https://punemirror.indiatimes.com/pune/others/cbse-class-xii-results-pune-schools-stand-tall-arts-students-shine-again/articleshow/64337808.cms|archive-date=27 May 2018|url-status=live}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/city/pune/done-high-90-scores-full-marks-in-subjects-bring-cheer-to-icse-schools/articleshow/64165885.cms|title=High 90% scores & full marks in subjects bring cheer to ICSE schools|work=The Times of India|access-date=2018-05-27|archive-url=https://web.archive.org/web/20180620043432/https://timesofindia.indiatimes.com/city/pune/done-high-90-scores-full-marks-in-subjects-bring-cheer-to-icse-schools/articleshow/64165885.cms|archive-date=20 June 2018|url-status=live}}</ref>
'''*तृतीय स्तर'''
[[चित्र:AFMC_Main_Building.jpg|अल्ट=AFMC Pune|इवलेसे| [[ए.एफ.एम.सी.|आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे]] ही भारतीय स्वातंत्र्य चळवळीनंतर स्थापन झालेल्या संस्थांपैकी एक होती]]
महाराष्ट्रात दरवर्षी १,६०,००० पदवीधर भरणारी २४ विद्यापीठे आहेत. <ref name="educational institute">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.ugc.ac.in/stateuniversitylist.aspx?id=21&Unitype=2|title=State University|publisher=University Grants Commission|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20140422051850/http://www.ugc.ac.in/stateuniversitylist.aspx?id=21&Unitype=2|archive-date=22 April 2014|access-date=13 May 2014}}</ref> <ref name="universities">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.educationinfoindia.com/maharashtradir.htm|title=Universities of Maharashtra|publisher=Education information of India|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20130915133355/http://www.educationinfoindia.com/maharashtradir.htm|archive-date=15 September 2013|access-date=13 May 2014}}</ref> [[मुंबई विद्यापीठ|मुंबई]] विद्यापीठ हे पदवीधरांच्या संख्येच्या बाबतीत जगातील सर्वात मोठे विद्यापीठ आहे आणि १४१ संलग्न महाविद्यालये आहेत. <ref name="colleges">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mu.ac.in/colleges.html|title=Mumbai University Affiliated Colleges|publisher=University of Mumbai|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20140509004327/http://www.mu.ac.in/colleges.html|archive-date=9 May 2014|access-date=13 May 2014}}</ref> प्रमुख राष्ट्रीय क्रमवारीनुसार, महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठे भारतातील सर्वोच्च स्थानी आहेत. <ref>{{स्रोत बातमी|url=http://indiatoday.intoday.in/bestcolleges/2013/ranks.jsp?ST=Commerce&LMT=5&Y=2013|title=India's Best Universities for 2013|date=12 May 2013|work=[[India Today]]|access-date=17 May 2014|archive-url=https://web.archive.org/web/20140518020839/http://indiatoday.intoday.in/bestcolleges/2013/ranks.jsp?ST=Commerce&LMT=5&Y=2013|archive-date=18 May 2014|url-status=live}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://indiatoday.intoday.in/bestcolleges/2013/ranks.jsp?ST=Commerce&LMT=8&Y=2013|title=Top colleges in state|website=[[India Today]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140518013312/http://indiatoday.intoday.in/bestcolleges/2013/ranks.jsp?ST=Commerce&LMT=8&Y=2013|archive-date=18 May 2014|access-date=17 May 2014}}</ref> [[भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई|भारतीय तंत्रज्ञान संस्था बॉम्बे]] म्हणून महाराष्ट्रात अनेक स्वायत्त संस्था आहेत. <ref name="autonomous colleges">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.ugc.ac.in/oldpdf/colleges/374autocolleges_april11.pdf|title=List of autonomous institutes in Maharashtra|publisher=University Grants Commission|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130102205937/http://www.ugc.ac.in/oldpdf/colleges/374autocolleges_april11.pdf|archive-date=2 January 2013|access-date=13 May 2014}}</ref> यापैकी बहुतेक स्वायत्त संस्था भारतात सर्वोच्च स्थानावर आहेत आणि त्यांना खूप स्पर्धात्मक प्रवेश आवश्यकता आहेत. पुणे ऐतिहासिकदृष्ट्या उच्च शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखले जाते आणि भारताची शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखले जाते. २००६ मध्ये, असे नोंदवले गेले की संपूर्ण भारतातील सुमारे २,००,००० विद्यार्थी पुण्यात नऊ विद्यापीठे आणि शंभरहून अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेतात. राज्यात अनेक धार्मिक आणि विशेष-उद्देशीय संस्थांसह इतर शेकडो खाजगी महाविद्यालये आणि विद्यापीठे आहेत. [[वसंतराव दादा पाटील|वसंतदादा पाटील]] यांच्या राज्य सरकारने १९८२ मध्ये शिक्षण क्षेत्राचे उदारीकरण केल्यानंतर बहुतेक खाजगी महाविद्यालये गेल्या तीस वर्षांत सुरू झाली. <ref name="articles.economictimes.indiatimes.com">{{स्रोत बातमी|last=Bhosale|first=Jayashree|url=http://articles.economictimes.indiatimes.com/2007-11-10/news/27682218_1_educational-institutes-education-barons-professional-education|title=Economic Times: Despite private participation Education lacks quality in Maharashtra|date=10 November 2007|access-date=6 October 2014|archive-url=https://web.archive.org/web/20141010054204/http://articles.economictimes.indiatimes.com/2007-11-10/news/27682218_1_educational-institutes-education-barons-professional-education|archive-date=10 October 2014|url-status=live}}<cite class="citation news cs1" data-ve-ignore="true" id="CITEREFBhosale2007">Bhosale, Jayashree (10 November 2007). [http://articles.economictimes.indiatimes.com/2007-11-10/news/27682218_1_educational-institutes-education-barons-professional-education "Economic Times: Despite private participation Education lacks quality in Maharashtra"]. [https://web.archive.org/web/20141010054204/http://articles.economictimes.indiatimes.com/2007-11-10/news/27682218_1_educational-institutes-education-barons-professional-education Archived] from the original on 10 October 2014<span class="reference-accessdate">. Retrieved <span class="nowrap">6 October</span> 2014</span>.</cite></ref> खाजगी असले तरी या महाविद्यालयांच्या कामकाजात शासनाची नियामक भूमिका असते. महाराष्ट्रातील मोठ्या सहकारी चळवळीतील राजकारणी आणि नेत्यांनी अनेक खाजगी संस्था स्थापन करण्यात मोलाचा वाटा उचलला <ref>{{जर्नल स्रोत|last=Dahiwale Vol. 30, No. 6 (11 Feb. 1995), pp.|first=S. M.|year=1995|title=Consolidation of Maratha Dominance in Maharashtra|journal=Economic and Political Weekly|volume=30|issue=6|pages=341–342|jstor=4402382}}</ref> <ref>{{जर्नल स्रोत|last=Baviskar|first=B. S.|year=2007|title=Cooperatives in Maharashtra: Challenges Ahead|journal=Economic and Political Weekly|volume=42|issue=42|pages=4217–4219|jstor=40276570}}</ref> राज्यात आयटी क्लस्टर्सच्या वाढीमुळे मागणी पूर्ण करण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालये स्थापन करण्यात त्याच प्रमाणात वाढ झाली आहे. पुण्यासारख्या क्लस्टर्स असलेल्या भागात कुशल कामगार. <ref>Krishnan, S., 2014. Political Economy of India’s Tertiary Education. Economic & Political Weekly, 49(11), p.63.</ref>
ब््ब्स्र्योब्व्स्य्ब्र्लब्द्ब द् बद्स्
[[चित्र:PDKV_Akola_-_Agricultural_University.png|उजवे|इवलेसे| पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (कृषी विद्यापीठ) अकोला]]
राज्यात विविध प्रदेशात चार कृषी विद्यापीठे देखील आहेत. <ref name="mcaer">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mcaer.org/|title=Welcome to MCAER official website|publisher=mcaer.org|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20150929163851/http://www.mcaer.org/|archive-date=29 September 2015|access-date=28 September 2015}}</ref> राज्याच्या जिल्हा स्तरावर उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेली अनेक प्रादेशिक विद्यापीठे देखील आहेत. याशिवाय राज्यात अनेक डीम्ड विद्यापीठे आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.aicte-india.org/downloads/deemedunivertisite.pdf|title=List of Deemed Universities|website=aicte-india.org|publisher=[[All India Council for Technical Education]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20150219220504/http://www.aicte-india.org/downloads/deemedunivertisite.pdf|archive-date=19 February 2015|access-date=29 August 2014}}</ref> सामान्यत: अधिक खुली प्रवेश धोरणे, लहान शैक्षणिक कार्यक्रम आणि कमी शिकवणी असलेली स्थानिक समुदाय महाविद्यालये देखील आहेत.
'''*व्यावसायिक प्रशिक्षण'''
एकूण ४१६ ITI आणि ३१० ITC आहेत ज्यात अंदाजे १,५०,००० (ITIs मध्ये १,१३,६४४ आणि ITC मध्ये ३५,५१२) विद्यार्थी आहेत. राज्यात ४१६ पोस्ट-सेकंडरी स्कूल [[औद्योगिक प्रशिक्षण संस्था|इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट]] (ITIs) सरकारद्वारे चालवल्या जातात आणि ३१० इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर्स (ITC) खाजगी संस्थांद्वारे चालवल्या जातात जे बांधकाम, प्लंबिंग, वेल्डिंग, ऑटोमोबाईल मेकॅनिक इत्यादीसारख्या असंख्य व्यवसायांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देतात. यशस्वी उमेदवारांना राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र मिळते. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=93kkDwAAQBAJ&q=%22Industrial+training+institute%22++pune&pg=PA27|title=Building Histories: the Proceedings of the Fourth Annual Construction History Society Conference|last=Campbell|first=James (editor)|last2=Melsens|first2=S|last3=Mangaonkar – Vaiude|first3=P|last4=Bertels|first4=Inge (Authors)|date=2017|publisher=The Construction History Society|isbn=978-0-9928751-3-8|location=Cambridge UK|pages=27–38|access-date=3 October 2017}}</ref> २०१२ मध्ये अंदाजे १,५०,००० (ITIs मध्ये १,१३,६४४ आणि ITCs मध्ये ३५,५१२) विद्यार्थ्यांनी या संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये नोंदणी केली होती.
=== वाहतूक ===
{{Main article|Transport in Maharashtra}}
१७ व्या शतकापासून व्यापार आणि औद्योगिक विकासासह मुंबई हे महाराष्ट्रातील प्रमुख बंदर आहे, प्रमुख राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे राज्यातून जातात, ज्यामुळे माल आणि लोकांच्या जलद वाहतुकीस मदत होते. राज्याने जिल्हा ठिकाणांना प्रमुख व्यापारी बंदरे आणि शहरांशी जोडणाऱ्या रस्त्यांच्या जाळ्यातही भर घातली आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर ही राज्यातील प्रमुख विमानतळे आहेत. मुंबईच्या [[छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ|छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा]]<nowiki/>ची जगातील सर्वात व्यस्त सिंगल रनवे विमानतळ म्हणून नोंद झाली आहे. नवी मुंबई आणि पुणे येथे प्रत्येकी एक असे दोन नवीन विमानतळ बांधण्याचे प्रस्तावित आहे.
'''*रस्ते वाहतूक'''
[[चित्र:Nashik_Mumbai_NH3.jpg|उजवे|इवलेसे| NH3, मुंबई आणि नाशिकला जोडणारा महामार्ग]]
राज्यात भारतातील सर्वात मोठे रस्ते जाळे असलेली, बहु-मोडल वाहतूक व्यवस्था आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mmrda.maharashtra.gov.in/multimodal-corridor-from-virar-to-alibaug|title=Multimodal transportation system in state|publisher=[[Mumbai Metropolitan Region Development Authority]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140903151114/https://mmrda.maharashtra.gov.in/multimodal-corridor-from-virar-to-alibaug|archive-date=3 September 2014|access-date=29 August 2014}}</ref> २०११ मध्ये, महाराष्ट्रातील पृष्ठभागाच्या रस्त्याची एकूण लांबी २,६७,४५२ होती किमी; <ref name="Highwaylength">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://pppinindia.com/infrastructure-maharashtra.php|title=Public Private Partnerships in India|website=pppinindia.com/|publisher=[[Ministry of Finance (India)|Ministry of Finance]]|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20140830113346/http://www.pppinindia.com/infrastructure-maharashtra.php|archive-date=30 August 2014|access-date=29 August 2014}}</ref> राष्ट्रीय महामार्गांमध्ये ४,१७६ होते किमी <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://knowindia.gov.in/knowindia/general_info.php?id=15|title=List of State-wise National Highways in India|website=knowindia.gov.in/|publisher=[[Government of India]]|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20140905021156/http://knowindia.gov.in/knowindia/general_info.php?id=15|archive-date=5 September 2014|access-date=29 August 2014}}</ref> आणि राज्य महामार्ग ३,७०० किमी <ref name="Highwaylength" /> इतर जिल्हा रस्ते आणि गावातील रस्ते गावांना त्यांच्या सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच खेड्यापासून जवळच्या बाजारपेठांमध्ये कृषी उत्पादनांची वाहतूक करण्यासाठी सुलभता प्रदान करतात. प्रमुख जिल्हा रस्ते मुख्य रस्ते आणि ग्रामीण रस्ते यांना जोडण्याचे दुय्यम कार्य प्रदान करतात. महाराष्ट्रातील जवळपास ९८% गावे महामार्ग आणि आधुनिक रस्त्यांनी जोडलेली आहेत. राज्य महामार्गावरील सरासरी वेग ५०-६० च्या दरम्यान असतो किमी/ता (३१–३७ mi/h) वाहनांच्या मोठ्या उपस्थितीमुळे; खेडे आणि शहरांमध्ये, वेग २५-३० इतका कमी आहे किमी/ता (१५-१८ mi/h). <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.rediff.com/money/report/speed/20070329.htm|title=Village speed limit in maharashtra|website=rediff.com/|publisher=Rediff News|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140903114901/http://www.rediff.com/money/report/speed/20070329.htm|archive-date=3 September 2014|access-date=29 August 2014}}</ref> राष्ट्रीय महामार्गांना केंद्र सरकारकडून निधी मिळतो, मात्र, राज्य महामार्ग आणि स्थानिक रस्ते राज्य सरकारवर अवलंबून असतात. निधीच्या कमतरतेमुळे महाराष्ट्र सरकारला राज्य महामार्गांसाठी निधी देण्यासाठी खाजगी क्षेत्रावर अवलंबून राहावे लागले आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|url=http://www.iptu.co.uk/content/trade_cluster_info/india/indian-transport-profile.pdf|title=Profile of the Indian transport sector. Operations Evaluation Department|last=Singru|first=N|date=2007|publisher=World Bank|location=Manilla|page=9|access-date=22 May 2019|archive-url=https://web.archive.org/web/20111221122952/http://iptu.co.uk/content/trade_cluster_info/india/indian-transport-profile.pdf|archive-date=21 December 2011}}</ref>
[[महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ]] (MSRTC) सार्वजनिक क्षेत्रात किफायतशीर आणि विश्वासार्ह प्रवासी रस्ते वाहतूक सेवा प्रदान करते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.msrtc.gov.in/msrtc/history.html|title=The Maharashtra State Road Transport Corporation|website=msrtc.gov.in/|publisher=[[Government of Maharashtra]]|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20140903042657/http://www.msrtc.gov.in/msrtc/history.html|archive-date=3 September 2014|access-date=29 August 2014}}</ref> या बसेस, ज्यांना ST (राज्य परिवहन) म्हटले जाते, बहुतेक लोकसंख्येच्या वाहतुकीचे प्राधान्य साधन आहे. भाड्याने घेतलेल्या वाहतुकीच्या प्रकारांमध्ये मीटरच्या टॅक्सी आणि [[रिक्षा|ऑटो रिक्षा]] यांचा समावेश होतो, जे सहसा शहरांमध्ये विशिष्ट मार्गांनी चालतात.
'''*रेल्वे'''
[[चित्र:RoRo.jpg|उजवे|इवलेसे| [[सावंतवाडी रेल्वे स्थानक|सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर]] एक [[रो-रो वाहतूक|RORO]] गाडी]]
भारत सरकारच्या मालकीची [[भारतीय रेल्वे]] महाराष्ट्रात तसेच उर्वरित देशात रेल्वे नेटवर्क चालवते. ५,९८३ च्या रेल्वे नेटवर्कसह राज्य देशाच्या इतर भागांशी चांगले जोडलेले आहे चार रेल्वे दरम्यान किमी. <ref name="western">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.wr.indianrailways.gov.in/view_section.jsp?lang=0&id=0,1,283|title=Western Railway in its present form|website=Indian Railways|publisher=[[Western Railway zone|Western Railway]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140213185804/http://www.wr.indianrailways.gov.in/view_section.jsp?lang=0&id=0,1,283|archive-date=13 February 2014|access-date=13 February 2014}}</ref> <ref name="central">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.cr.indianrailways.gov.in/cris/view_section.jsp?lang=0&id=0,6,287|title=Central Railway's Head Quarter|publisher=[[Central Railway (India)|Central Railway]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140222234920/http://www.cr.indianrailways.gov.in/cris/view_section.jsp?lang=0&id=0,6,287|archive-date=22 February 2014|access-date=13 February 2014}}</ref>
* [[भारतीय रेल्वे|भारतीय रेल्वेचे]] [[मध्य रेल्वे क्षेत्र|मध्य रेल्वे]] आणि [[पश्चिम रेल्वे क्षेत्र|पश्चिम रेल्वे]] झोन ज्यांचे मुख्यालय मुंबई येथे आहे, अनुक्रमे [[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस|छत्रपती शिवाजी टर्मिनस]] आणि [[चर्चगेट]] येथे,
* [[नागपूर रेल्वे स्थानक|नागपूर जंक्शनमध्ये]] मध्य रेल्वेचा अनुक्रमे नागपूर (मध्य) आणि नागपूर (दक्षिण पूर्व मध्य) आणि [[दक्षिण पूर्व मध्य रेल्वे क्षेत्र|दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचा विभाग]] [[मध्य रेल्वे क्षेत्र|आहे]] .
* [[दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्र|दक्षिण मध्य रेल्वेचा]] [[नांदेड]] विभाग जो महाराष्ट्राच्या [[मराठवाडा]] विभागाची पूर्तता करतो आणि
* [[कोकण रेल्वे]], [[सी.बी.डी. बेलापूर|सीबीडी बेलापूर]], [[नवी मुंबई]] येथे स्थित भारतीय रेल्वेची एक उपकंपनी आहे जी महाराष्ट्राच्या [[कोकण]] किनारपट्टी भागात सेवा देते आणि भारताच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत चालू ठेवते.
मालवाहतूक आणि लोक वाहून नेण्यासाठी रेल्वे नेटवर्कचा वापर केला जातो परंतु मालवाहतूकीची मोठी टक्केवारी रेल्वेपेक्षा ट्रकद्वारे वाहून नेली जाते.
'''* प्रवासी रेल्वे'''
[[चित्र:Nagpur_-_Bhusawal_SF_Express.jpg|उजवे|इवलेसे| नागपूर - भुसावळ एसएफ एक्सप्रेस]]
भारतातील प्रमुख शहरांना महाराष्ट्रातील शहरांशी जोडणाऱ्या अनेक रेल्वे सेवा आहेत, उदाहरणार्थ, [[मुंबई राजधानी एक्सप्रेस]], सर्वात वेगवान [[राजधानी एक्सप्रेस|राजधानी]] ट्रेन, भारताची राजधानी नवी दिल्ली ते मुंबईला जोडते. <ref name="rajdhani">{{स्रोत बातमी|url=http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Mumbai-New-Delhi-Rajdhani-Express-turns-40/articleshow/13308876.cms?referral=PM|title=Mumbai-New Delhi Rajdhani Express|date=20 May 2012|work=[[The Times of India]]|access-date=1 February 2014|archive-url=https://web.archive.org/web/20150303054341/http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Mumbai-New-Delhi-Rajdhani-Express-turns-40/articleshow/13308876.cms?referral=PM|archive-date=3 March 2015|url-status=live}}</ref> महाराष्ट्रातील शहरांना जोडणाऱ्या अनेक सेवा देखील आहेत जसे की [[दख्खनची राणी|डेक्कन क्वीन]] मुंबई आणि पुण्याला जोडणारी. दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील [[कोल्हापूर]] शहराला ईशान्य महाराष्ट्रातील [[गोंदिया|गोंदियाशी]] जोडणारी [[महाराष्ट्र एक्सप्रेस]] सेवा एका राज्यात सर्वात लांब अंतर कापण्याचा सध्याचा विक्रम आहे, कारण तिचा संपूर्ण धावा १,३४६ आहे. किमी (८३६ mi) संपूर्णपणे महाराष्ट्रात आहे. ठाणे आणि सीएसटी ही भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानके आहेत, <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Thane-is-busiest-railway-station-in-Mumbai/articleshow/20129363.cms|title=Thane is busiest railway station in Mumbai|website=The Times of India|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20161031152836/http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Thane-is-busiest-railway-station-in-Mumbai/articleshow/20129363.cms|archive-date=31 October 2016|access-date=13 September 2016}}</ref> नंतरचे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणि प्रवासी गाड्यांसाठी टर्मिनल म्हणून काम करतात.
महाराष्ट्रातही [[मुंबई उपनगरी रेल्वे|मुंबई]] आणि [[पुणे उपनगरी रेल्वे|पुण्यात]] उपनगरीय रेल्वे नेटवर्क आहेत जे लांब पल्ल्याच्या प्रवासी आणि मालवाहू गाड्या वापरतात तेच ट्रॅक वापरून दररोज सुमारे 6.4 दशलक्ष प्रवासी वाहतूक करतात. <ref name="IBE2">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.ibef.org/download/Maharasthra_271211.pdf|title=Maharashtra – Physical Infrastructure, Railways|date=November 2011|publisher=IBEF|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20120517141307/http://www.ibef.org/download/Maharasthra_271211.pdf|archive-date=17 May 2012|access-date=31 March 2012}}</ref> '''*समुद्री बंदरे''' मुंबई पोर्ट आणि [[जवाहरलाल नेहरू बंदर|जेएनपी]] (ज्याला न्हावा शेवा असेही म्हणतात), ही दोन प्रमुख समुद्री बंदरे भारत सरकारच्या नियंत्रणाखाली आणि देखरेखीखाली आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mahammb.com/regional-port-offices.htm|title=List of ports in Maharashtra|website=Regional Port Offices|publisher=Maharashtra Maritime Board|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20140203004608/http://www.mahammb.com/regional-port-offices.htm|archive-date=3 February 2014|access-date=1 February 2014}}</ref> भारताच्या १२ सार्वजनिक बंदरांवर हाताळल्या जाणाऱ्या एकूण कंटेनरच्या प्रमाणापैकी अर्ध्याहून अधिक आणि देशाच्या एकूण कंटेनरीकृत महासागर व्यापाराच्या जवळपास ४० टक्के वाटा जेएनपीचा आहे. <ref name="JOC">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.joc.com/port-news/asian-ports/port-nhava-sheva/india's-major-ports-see-67-percent-growth-container-volumes_20150407.html|title=India's major ports see 6.7 percent growth in container volumes|date=7 April 2015|publisher=JOC.com.|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20150507235822/http://www.joc.com/port-news/asian-ports/port-nhava-sheva/india%E2%80%99s-major-ports-see-67-percent-growth-container-volumes_20150407.html|archive-date=7 May 2015|access-date=27 June 2015}}</ref> महाराष्ट्रात जवळपास ४८ छोटी बंदरे आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.oocities.org/ggavaska/seaports.html|title=Sea ports of Maharashtra|publisher=Geo cities organisation|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140222132738/http://www.oocities.org/ggavaska/seaports.html|archive-date=22 February 2014|access-date=13 February 2014}}</ref> यापैकी बहुतेक प्रवासी वाहतूक हाताळतात आणि त्यांची क्षमता मर्यादित असते. महाराष्ट्रातील कोणत्याही प्रमुख नद्यांना जलवाहतूक नाही आणि त्यामुळे नदी वाहतूक राज्यात अस्तित्वात नाही. '''*विमान वाहतूक''' महाराष्ट्रातील जवळपास सर्व प्रमुख शहरांमध्ये विमानतळ आहेत. [[छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ|CSIA]] (पूर्वीचे बॉम्बे आंतरराष्ट्रीय विमानतळ) आणि [[जुहू विमानतळ]] हे मुंबईतील दोन विमानतळ आहेत. इतर दोन आंतरराष्ट्रीय विमानतळे [[पुणे विमानतळ|पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ]] आणि [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ]] (नागपूर) आहेत. तर [[औरंगाबाद विमानतळ]] हे [[भारतीय विमानतळ प्राधिकरण|भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे]] चालवले जाणारे देशांतर्गत विमानतळ आहे. उड्डाणे खाजगी आणि सरकारी दोन्ही विमान कंपन्या चालवतात. [[ओझर वायुसेना तळ|नाशिक विमानतळ]] हे देखील एक प्रमुख विमानतळ आहे. राज्यातील बहुतेक विमानतळ भारतीय [[भारतीय विमानतळ प्राधिकरण|विमानतळ प्राधिकरण]] (AAI) द्वारे चालवले जातात तर रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स (RADPL), सध्या ९५ वर्षांच्या भाडेतत्त्वावर [[लातूर विमानतळ|लातूर]], [[श्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ|नांदेड]], बारामती, उस्मानाबाद आणि यवतमाळ येथे पाच बिगर मेट्रो विमानतळ चालवतात. <ref name="TOI">{{स्रोत बातमी|url=http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/Reliance-Airport-gets-five-projects-on-lease/articleshow/4861274.cms?referral=PM|title=Reliance Airport gets five projects on lease|date=6 August 2009|work=The Times of India|access-date=19 September 2011|archive-url=https://web.archive.org/web/20150130212553/http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/Reliance-Airport-gets-five-projects-on-lease/articleshow/4861274.cms?referral=PM|archive-date=30 January 2015|url-status=live}}</ref> महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC)ची स्थापना २००२ मध्ये AAI किंवा [[महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ]] (MIDC) अंतर्गत नसलेल्या राज्यातील विमानतळांचा विकास करण्यासाठी करण्यात आली. [[मिहान|नागपूर (मिहान) येथील मल्टी-मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब आणि विमानतळाच्या]] नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये MADC प्रमुख भूमिका बजावत आहे. <ref name="MADC">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.madcindia.org/projects.html|title=MIDC projects|publisher=[[Maharashtra Airport Development Company]]|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20120226054653/http://www.madcindia.org/projects.html|archive-date=26 February 2012|access-date=31 March 2012}}</ref> अतिरिक्त छोट्या विमानतळांमध्ये [[अकोला विमानतळ|अकोला]], अमरावती, चंद्रपूर, धुळे, [[गोंदिया विमानतळ|गोंदिया]], जळगाव, कराड, [[कोल्हापूर विमानतळ|कोल्हापूर]], [[गांधीनगर विमानतळ|नाशिक रोड]], [[रत्नागिरी विमानतळ|रत्नागिरी]] आणि [[सोलापूर विमानतळ|सोलापूर]] यांचा समावेश आहे . <ref name="smaller">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://cad.gujarat.gov.in/maharashtra-airfiled.htm|title=Statewise airfield list|website=cad.gujarat.gov.in/|publisher=Director Civil Aviation, Government of Gujarat|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20130208124543/http://cad.gujarat.gov.in/maharashtra-airfiled.htm|archive-date=8 February 2013|access-date=5 August 2014}}</ref>
=== पर्यटन ===
पर्यटन हा महाराष्ट्रातील औरंगाबाद, मुंबई आणि पुण्याच्या आसपासचा प्रमुख उद्योग आहे. प्रेक्षणीय स्थळांमध्ये [[अजिंठा]], [[वेरूळची लेणी|एलोरा]], [[घारापुरी लेणी|एलिफंटा]] आणि कार्ले -भाजे येथील प्राचीन लेणी आणि स्मारके, [[रायगड (किल्ला)|रायगड]], [[सिंहगड]], [[राजगड]], [[शिवनेरी]], पन्हाळा, ब्रिटीशकालीन हिल स्टेशन्स जसे की [[लोणावळा]], महाबळवार, मराठा साम्राज्य काळातील असंख्य पर्वतीय किल्ले यांचा समावेश [[महाबळेश्वर|आहे]] आणि [[माथेरान]], मेळघाट, नागझिरा आणि [[ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प|ताडोबा]] सारखे व्याघ्र प्रकल्प आणि नवेगाव बंध सारखी राष्ट्रीय उद्याने.
धार्मिक पर्यटनामध्ये शिर्डी (साईबाबा मंदिर), नाशिक (हिंदू पवित्र स्थान), नांदेड (गुरुद्वारा), नागपूर (दीक्षाभूमी), [[सिद्धिविनायक मंदिर, मुंबई|सिद्धिविनायक मंदिर]] आणि मुंबईतील हाजी अली दर्गा आणि पंढरपूर (विठ्ठल-रुक्मिणी मंदिर) तसेच पाच ठिकाणांचा समावेश होतो. अकरापैकी [[ज्योतिर्लिंग|ज्योतिर्लिंगे]] आणि कोल्हापूर (महालक्ष्मी मंदिर) सारखी [[शक्तिपीठे|शक्तीपीठे]].
असंख्य समुद्रकिनारे, साहसी पर्यटन स्थळे, मनोरंजन उद्याने आणि वॉटर पार्क देखील राज्यातील पर्यटनात भर घालतात. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.maharashtratourism.gov.in/?MenuID=1124|title=Maharashtra Tourism Development Corporation|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20170816110004/https://www.maharashtratourism.gov.in/?MenuID=1124|archive-date=16 August 2017|access-date=16 August 2017}}</ref>
== राज्य सरकारचा महसूल आणि खर्च ==
[[भारताचे संविधान|भारतीय राज्यघटनेचे]] कलम २४६ <ref name="coi" />, [[भारतीय संसद|भारताची संसद]] आणि [[विधानसभा|राज्य विधानमंडळ]] यांच्यात कर आकारणीसह विधायी अधिकारांचे वितरण करते.
केंद्र सरकार आणि राज्यांना एकाचवेळी कर आकारणीचे अधिकार देण्याची राज्यघटनेत तरतूद नाही. <ref name="Distribution of">{{Citation|title=Distribution of Powers between Centre, States and Local Governments}}</ref> खालील तक्त्यामध्ये केंद्र सरकारकडून आकारले जाणारे तेरा कर आणि महाराष्ट्रासह राज्यांचे एकोणीस कर आहेत. <ref name="Distribution of" />
=== भारताचे केंद्र सरकार ===
{| class="wikitable"
!SL. नाही.
! केंद्रीय यादीनुसार कर
|-
| ८२
| '''आयकर :''' कृषी उत्पन्नाव्यतिरिक्त इतर उत्पन्नावरील कर.
|-
| ८३
| '''कस्टम ड्युटी''' : [[निर्यात]] शुल्कासह सीमाशुल्काची कर्तव्ये
|-
| ८४
| '''उत्पादन शुल्क''' : भारतात उत्पादित किंवा उत्पादित केलेल्या खालील वस्तूंवर [[अबकारी कर|अबकारी]] शुल्क (a) [[खनिज तेल|पेट्रोलियम क्रूड]] (b) [[डीझेल|हाय स्पीड डिझेल]] (c) मोटर स्पिरिट (सामान्यतः पेट्रोल म्हणून ओळखले जाते) (d) [[नैसर्गिक वायू]] (e) [[जेट इंधन|विमानचालन टर्बाइन इंधन]] आणि (f) [[तंबाखू]] आणि तंबाखू उत्पादने
|-
| ८५
| [[व्यवसाय कर|महानगरपालिका कर]]
|-
| ८६
| मालमत्तेच्या भांडवली मूल्यावरील कर, शेतजमीन वगळून, व्यक्ती आणि कंपन्या, कंपन्यांच्या भांडवलावरील कर
|-
| ८७
| शेतजमिनीव्यतिरिक्त इतर मालमत्तेच्या संदर्भात इस्टेट ड्युटी
|-
| ८८
| शेतजमिनीव्यतिरिक्त इतर मालमत्तेच्या उत्तराधिकाराच्या संदर्भात कर्तव्ये
|-
| ८९
| माल किंवा प्रवाशांवर टर्मिनल कर, रेल्वे, समुद्र किंवा हवाई मार्गे; रेल्वे भाडे आणि मालवाहतुकीवर कर.
|-
| 90
| स्टॉक एक्सचेंज आणि फ्युचर्स मार्केटमधील व्यवहारांवरील मुद्रांक शुल्काव्यतिरिक्त इतर कर
|-
| 92A
| आंतरराज्यीय व्यापार किंवा वाणिज्य दरम्यान अशी विक्री किंवा खरेदी जेथे होते तेथे वर्तमानपत्रांव्यतिरिक्त इतर वस्तूंच्या विक्री किंवा खरेदीवरील कर
|-
| 92B
| आंतरराज्यीय व्यापार किंवा वाणिज्य दरम्यान मालाच्या खेपेवर कर
|-
| ९७
| भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूचीच्या तीनपैकी कोणत्याही सूचीमध्ये सर्व अवशिष्ट प्रकारचे कर सूचीबद्ध नाहीत
|}
=== राज्य सरकारे ===
{| class="wikitable"
!SL. नाही.
! '''राज्य यादीनुसार कर'''
|-
| ४५
| जमीन महसूल, ज्यामध्ये महसुलाचे मूल्यांकन आणि संकलन, जमिनीच्या नोंदींची देखरेख, महसुलाच्या उद्देशांसाठी सर्वेक्षण आणि अधिकारांच्या नोंदी, आणि महसूलापासून दूर राहणे इ.
|-
| ४६
| कृषी उत्पन्नावर कर
|-
| ४७
| शेतजमिनीच्या उत्तराधिकाराच्या संदर्भात कर्तव्ये.
|-
| ४८
| शेतजमिनीच्या संदर्भात इस्टेट ड्युटी
|-
| 49
| जमिनी आणि इमारतींवर कर.
|-
| 50
| खनिज अधिकारांवर कर.
|-
| ५१
| राज्यांतर्गत उत्पादित किंवा उत्पादित केलेल्या मालासाठी उत्पादन शुल्काची कर्तव्ये (i) मानवी वापरासाठी अल्कोहोलयुक्त मद्य आणि (ii) अफू, भारतीय भांग आणि इतर अंमली पदार्थ आणि अंमली पदार्थ.
|-
| ५३
| '''वीज शुल्क''' : [[वीज|विजेच्या]] वापरावर किंवा विक्रीवर कर
|-
| ५४
| पेट्रोलियम क्रूड, हाय स्पीड डिझेल, मोटर स्पिरिट (सामान्यत: पेट्रोल म्हणून ओळखले जाते), नैसर्गिक वायू एव्हिएशन टर्बाइन इंधन आणि मानवी वापरासाठी अल्कोहोल मद्य यांच्या विक्रीवरील कर परंतु आंतरराज्यीय किंवा वाणिज्य किंवा आंतरराष्ट्रीय स्त्रोतामध्ये विक्रीचा समावेश नाही अशा वस्तूंचा व्यापार किंवा वाणिज्य.
|-
| ५६
| रस्ते किंवा अंतर्देशीय जलमार्गाने वाहून नेल्या जाणाऱ्या वस्तू आणि प्रवाशांवर कर.
|-
| ५७
| रस्त्यावर वापरण्यासाठी योग्य असलेल्या वाहनांवर कर .
|-
| ५८
| प्राणी आणि बोटींवर कर.
|-
| ५९
| टोल
|-
| 60
| व्यवसाय, व्यापार, कॉलिंग आणि रोजगार यावर कर .
|-
| ६१
| कॅपिटेशन कर .
|-
| ६२
| करमणूक आणि करमणूक यांवरील कर पंचायत किंवा नगरपालिका किंवा प्रादेशिक परिषद किंवा जिल्हा परिषदेद्वारे आकारले जातील आणि गोळा केले जातील.
|-
| ६३
| [[मुद्रांक|मुद्रांक शुल्क]]
|}
=== वस्तू आणि सेवा कर ===
हा कर 1 जुलै 2017 पासून भारत [[भारत सरकार|सरकारद्वारे]] भारताच्या संविधानाच्या शंभर आणि पहिल्या दुरुस्तीच्या अंमलबजावणीद्वारे लागू झाला. GST ने [[भारत सरकार|केंद्र]] आणि [[भारताची राज्ये आणि प्रदेश|राज्य]] सरकारांद्वारे आकारले जाणारे विद्यमान अनेक कर बदलले. हा अप्रत्यक्ष कर (किंवा उपभोग कर ) वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर वापरला जातो. हा सर्वसमावेशक, बहुस्तरीय, गंतव्य-आधारित कर आहे: सर्वसमावेशक कारण त्यात काही राज्य कर वगळता जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष कर समाविष्ट आहेत. उत्पादन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर जीएसटी लागू केला जातो, परंतु अंतिम ग्राहकाव्यतिरिक्त उत्पादनाच्या विविध टप्प्यांमध्ये सर्व पक्षांना परतावा दिला जातो आणि गंतव्य-आधारित कर म्हणून तो गोळा केला जातो. वापराच्या बिंदूपासून आणि मागील करांप्रमाणे मूळ बिंदू नाही.
== कामगार शक्ती ==
२०१५ पर्यंत, राज्यातील ५२.७% कामगार कृषी क्षेत्रात होते. यापैकी २५.४% शेतकरी (जमीन मालक) होते, तर २७.३% शेतमजूर होते. <ref>Shroff, S., 2015. 1 lakh farmers quit agriculture in 5 years in Maharashtra.</ref> राज्यात लक्षणीय आंतरराज्य आणि आंतरराज्यीय स्थलांतरित कामगार लोकसंख्या आहे. राज्यातील कामगार प्रामुख्याने [[उत्तर प्रदेश]], [[बिहार]], [[कर्नाटक]] आणि [[राजस्थान]] या राज्यांतून येतात . स्थलांतरित कामगारांना प्रामुख्याने राज्याच्या अधिक विकसित प्रदेशात जसे की पश्चिम महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नाशिक महानगरे तसेच काही प्रमाणात औरंगाबाद आणि नागपूर विभागांमध्ये रोजगार मिळतो. आंतरराज्य स्थलांतरितांना देखील वर नमूद केलेल्या प्रदेशांमध्ये संधी मिळतात. <ref>Kisan Algur Regional Composition of Migrant and Non -Migrant Workers in Maharashtra, India International Journal of Interdisciplinary and Multidisciplinary Studies (IJIMS), 2017, Vol 4, No.2,152-156.
</ref>
=== उत्पन्न आणि गरिबी ===
=== संघटित कामगार ===
== प्रदेशांची अर्थव्यवस्था ==
[[चित्र:Maharashtra_Divisions_Eng.svg|उजवे|इवलेसे| महाराष्ट्रातील विभाग]]
प्रशासकीय कारणांसाठी महाराष्ट्र सहा विभागांमध्ये विभागला गेला आहे. अमरावती, नागपूर, औरंगाबाद, कोकण, नाशिक आणि पुणे. हे विभाग विदर्भ (अमरावती आणि नागपूर विभाग), मराठवाडा (औरंगाबाद), पश्चिम महाराष्ट्र (पुणे आणि नाशिक विभाग), कोकण (मुंबई महानगर प्रदेश वगळून), आणि मुंबई महानगर प्रदेशाशी एकरूप होतात. मुंबई महानगर प्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्र हे आर्थिकदृष्ट्या सर्वात विकसित प्रदेश आहेत आणि राज्यांच्या जीडीपीचे सर्वात मोठे प्रमाण आहेत. मराठवाडा हा सर्वात कमी विकसित प्रदेश आहे कारण तो पूर्वी हैदराबाद संस्थानाचा होता.
=== मुंबई महानगर क्षेत्र ===
[[चित्र:Mumbai Metropolitan Region.jpg|उजवे|इवलेसे| मुंबई महानगर प्रदेशाचा नकाशा]]
मुंबई हे भारतातील सर्वात मोठे शहर (लोकसंख्येनुसार) आहे आणि भारताची आर्थिक आणि व्यावसायिक राजधानी आहे कारण ते एकूण GDPच्या 6.16% उत्पन्न करते. <ref name="mmrda muip gdp">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mmrdamumbai.org/projects_muip.htm|title=Mumbai Urban Infrastructure Project|publisher=[[Mumbai Metropolitan Region Development Authority]] (MMRDA)|url-status=unfit|archive-url=https://web.archive.org/web/20090226031015/http://www.mmrdamumbai.org/projects_muip.htm|archive-date=26 February 2009|access-date=18 July 2008}}</ref> <ref name="Mumbai global">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.rediff.com/money/2007/apr/27mumbai.htm|title=Mumbai a global financial centre? Of course!|last=Thomas|first=T.|date=27 April 2007|publisher=Rediff|location=New Delhi|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20081118221806/http://www.rediff.com/money/2007/apr/27mumbai.htm|archive-date=18 November 2008|access-date=31 May 2009}}</ref> <ref name="The Financial Express">{{स्रोत बातमी|url=http://archive.financialexpress.com/news/gdp-growth-surat-fastest-mumbai-largest/266636|title=GDP growth: Surat fastest, Mumbai largest|date=29 January 2008|publisher=[[The Financial Express (India)|The Financial Express]]|access-date=5 September 2009|archive-url=https://web.archive.org/web/20141105082319/http://archive.financialexpress.com/news/gdp-growth-surat-fastest-mumbai-largest/266636|archive-date=5 November 2014|url-status=live}}</ref> हे भारताचे आर्थिक केंद्र म्हणून काम करते, 10% कारखाना रोजगार, 25% औद्योगिक उत्पादन, 33% [[आयकर]] संकलन, 60% सीमाशुल्क संकलन, 20% केंद्रीय [[अबकारी कर]] संकलन, 40% भारताच्या परकीय व्यापारात योगदान देते. आणि {{INRConvert|4000|c}} [[व्यवसाय कर|कॉर्पोरेट करांमध्ये]] . <ref>{{Harvard citation no brackets|Swaminathan|Goyal|2006}}</ref> उर्वरित भारताबरोबरच, 1991च्या उदारीकरणानंतर मुंबईने आर्थिक भरभराट, नव्वदच्या दशकाच्या मध्यात आर्थिक तेजी आणि 2000च्या दशकात आयटी, निर्यात, सेवा आणि आउटसोर्सिंग बूम पाहिली आहे. <ref>{{Harvard citation no brackets|Kelsey|2008}}</ref> 1990च्या दशकात मुंबई हे भारताच्या आर्थिक क्रियाकलापांचे केंद्र म्हणून ठळकपणे ओळखले जात असले तरी, [[मुंबई महानगर क्षेत्र|मुंबई महानगर प्रदेश]] सध्या भारताच्या GDP मध्ये योगदान कमी करत आहे. <ref name="ecoprofile">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/City%20Engineer/Deputy%20City%20Engineer%20(Planning%20and%20Design)/City%20Development%20Plan/Economic%20profile.pdf|title=City Development Plan (Economic Profile)|last=[[Brihanmumbai Municipal Corporation]] (BMC)|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20131125052153/http://www.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/City%20Engineer/Deputy%20City%20Engineer%20(Planning%20and%20Design)/City%20Development%20Plan/Economic%20profile.pdf|archive-date=25 November 2013|access-date=25 August 2013|quote=Mumbai, at present, is in reverse gear, as regards the economic growth and quality of life.}}</ref>
2015 पर्यंत, मुंबईचे मेट्रो क्षेत्र GDP (PPP) अंदाजे $368 अब्ज होते. भारतातील अनेक समूह (लार्सन अँड टुब्रो, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी), टाटा ग्रुप, गोदरेज आणि रिलायन्ससह, आणि फॉर्च्यून ग्लोबल 500 कंपन्यांपैकी पाच मुंबईत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE), नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया (NSE) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) सारख्या वित्तीय क्षेत्रातील नियामकांच्या उपस्थितीमुळे हे सुलभ होते.
१९७० च्या दशकापर्यंत, मुंबईची समृद्धी मोठ्या प्रमाणात कापड गिरण्या आणि बंदरांवर होती, परंतु तेव्हापासून स्थानिक अर्थव्यवस्थेने वित्त, [[अभियांत्रिकी]], डायमंड-पॉलिशिंग, आरोग्य सेवा आणि माहिती तंत्रज्ञानाचा समावेश करण्यासाठी वैविध्यपूर्ण केले आहे. <ref>{{Harvard citation no brackets|Swaminathan|Goyal|2006}}</ref> शहराच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणारी प्रमुख क्षेत्रे आहेत: वित्त, रत्ने आणि दागिने, लेदर प्रक्रिया, IT आणि [[आउटसोर्सिंग|ITES]], कापड आणि मनोरंजन. [[नरीमन पॉइंट|नरिमन पॉइंट]] आणि [[वांद्रे कुर्ला संकुल|वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स]] (BKC) ही मुंबईची प्रमुख आर्थिक केंद्रे आहेत. <ref name="ecoprofile">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/City%20Engineer/Deputy%20City%20Engineer%20(Planning%20and%20Design)/City%20Development%20Plan/Economic%20profile.pdf|title=City Development Plan (Economic Profile)|last=[[Brihanmumbai Municipal Corporation]] (BMC)|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20131125052153/http://www.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/City%20Engineer/Deputy%20City%20Engineer%20(Planning%20and%20Design)/City%20Development%20Plan/Economic%20profile.pdf|archive-date=25 November 2013|access-date=25 August 2013|quote=Mumbai, at present, is in reverse gear, as regards the economic growth and quality of life.}}<cite class="citation web cs1" data-ve-ignore="true" id="CITEREFBrihanmumbai_Municipal_Corporation_(BMC)">[[बृहन्मुंबई महानगरपालिका|Brihanmumbai Municipal Corporation]] (BMC). [http://www.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/City%20Engineer/Deputy%20City%20Engineer%20(Planning%20and%20Design)/City%20Development%20Plan/Economic%20profile.pdf "City Development Plan (Economic Profile)"] <span class="cs1-format">(PDF)</span>. [https://web.archive.org/web/20131125052153/http://www.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/City%20Engineer/Deputy%20City%20Engineer%20(Planning%20and%20Design)/City%20Development%20Plan/Economic%20profile.pdf Archived] <span class="cs1-format">(PDF)</span> from the original on 25 November 2013<span class="reference-accessdate">. Retrieved <span class="nowrap">25 August</span> 2013</span>. <q>Mumbai, at present, is in reverse gear, as regards the economic growth and quality of life.</q></cite></ref> [[बंगळूर|बंगळुरू]], [[हैद्राबाद|हैदराबाद]] आणि [[पुणे]] यांच्यातील स्पर्धा असूनही, मुंबईने माहिती तंत्रज्ञान उद्योगात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन (SEEPZ) आणि इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क ( [[नवी मुंबई]] ) IT कंपन्यांना उत्कृष्ट सुविधा देतात. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://drnarendrajadhav.info/drnjadhav_web_files/Published%20papers/Role%20of%20Mumbai%20City%20in%20Indian%20Economy.pdf|title=Role of Mumbai in Indian Economy|last=Jadhav|first=Narendra|authorlink=Narendra Jadhav|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20120522221937/http://drnarendrajadhav.info/drnjadhav_web_files/Published%20papers/Role%20of%20Mumbai%20City%20in%20Indian%20Economy.pdf|archive-date=22 May 2012|access-date=25 August 2013}}</ref>
शहराच्या कर्मचाऱ्यांमध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुंबईत अकुशल आणि अर्ध-कुशल स्वयंरोजगार असलेली लोकसंख्याही मोठी आहे, जी प्रामुख्याने फेरीवाले, टॅक्सी चालक, यांत्रिकी आणि इतर अशा ब्लू कॉलर व्यवसाय म्हणून आपली उपजीविका करतात. मुंबई बंदर हे भारतातील सर्वात जुने आणि महत्त्वपूर्ण बंदरांपैकी एक असल्याने बंदर आणि शिपिंग उद्योग सुस्थापित आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.ipa.nic.in/oper.htm|title=Indian Ports Association, Operational Details|publisher=Indian Ports Association|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20090410022515/http://ipa.nic.in/oper.htm|archive-date=10 April 2009|access-date=16 April 2009}}</ref> [[धारावी]], मध्य मुंबईत, शहराच्या इतर भागांतून पुनर्वापर करता येण्याजोग्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा एक मोठा पुनर्वापर उद्योग आहे; जिल्ह्यात अंदाजे 15,000 एकल खोलीचे कारखाने आहेत. <ref name="gua">{{स्रोत बातमी|last=McDougall|first=Dan|url=https://www.theguardian.com/environment/2007/mar/04/india.recycling|title=Waste not, want not in the £700m slum|date=4 March 2007|work=The Guardian|location=UK|access-date=29 April 2009|archive-url=https://web.archive.org/web/20130831032146/http://www.theguardian.com/environment/2007/mar/04/india.recycling|archive-date=31 August 2013|url-status=live}}</ref>
28 <ref name="timesofindia.indiatimes.com">{{स्रोत बातमी|url=http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Mumbai-sixth-among-top-10-global-cities-on-billionaire-count/articleshow/19978005.cms?referral=PM|title=Mumbai sixth among top 10 global cities on billionaire count|date=10 May 2013|work=The Times of India|access-date=8 July 2013|archive-url=https://web.archive.org/web/20140804042725/http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Mumbai-sixth-among-top-10-global-cities-on-billionaire-count/articleshow/19978005.cms?referral=PM|archive-date=4 August 2014|url-status=live}}</ref> आणि 46,000 लक्षाधीशांसह अब्जाधीशांच्या संख्येत मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे, एकूण संपत्ती सुमारे $820 अब्ज आहे <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://indianexpress.com/article/india/mumbai-richest-indian-city-with-total-wealth-of-820-billion-delhi-comes-second-report-4544685/|title=Mumbai richest Indian city with total wealth of $820 billion, Delhi comes second: Report|date=26 February 2017|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20170227063903/http://indianexpress.com/article/india/mumbai-richest-indian-city-with-total-wealth-of-820-billion-delhi-comes-second-report-4544685/|archive-date=27 February 2017|access-date=27 February 2018}}</ref> वर्ल्डवाइड सेंटर्स ऑफ कॉमर्स इंडेक्स 2008 मध्ये 48व्या, <ref name="autogenerated1">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mastercard.com/us/company/en/insights/pdfs/2008/MCWW_WCoC-Report_2008.pdf|title=Worldwide Centres of Commerce Index 2008|publisher=[[MasterCard]]|page=21|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20120504014257/http://www.mastercard.com/us/company/en/insights/pdfs/2008/MCWW_WCoC-Report_2008.pdf|archive-date=4 May 2012|access-date=28 April 2009}}</ref> यादीत सातव्या क्रमांकावर आहे. ''फोर्ब्स'' मासिक (एप्रिल 2008), <ref>{{स्रोत बातमी|last=Vorasarun|first=Chaniga|url=https://www.forbes.com/2008/04/30/billionaires-london-moscow-biz-billies-cz_cv_0430billiecities_slide_5.html?thisSpeed=15000|title=In Pictures: The Top 10 Cities For Billionaires|work=Forbes|access-date=28 April 2009|archive-url=https://web.archive.org/web/20090422212819/http://www.forbes.com/2008/04/30/billionaires-london-moscow-biz-billies-cz_cv_0430billiecities_slide_5.html?thisSpeed=15000|archive-date=22 April 2009|url-status=live}}</ref> आणि त्या अब्जाधीशांच्या सरासरी संपत्तीच्या बाबतीत पहिले "अब्जाधिशांसाठी टॉप टेन शहरे" <ref>{{स्रोत बातमी|last=Vorasarun|first=Chaniga|url=https://www.forbes.com/2008/04/30/billionaires-london-moscow-biz-billies-cz_cv_0430billiecities.html|title=Cities of the Billionaires|date=30 April 2008|work=Forbes|access-date=28 April 2009|archive-url=https://web.archive.org/web/20090417171221/http://www.forbes.com/2008/04/30/billionaires-london-moscow-biz-billies-cz_cv_0430billiecities.html|archive-date=17 April 2009|url-status=live}}</ref> {{As of|2008}} , ग्लोबलायझेशन अँड वर्ल्ड सिटीज स्टडी ग्रुप (GaWC) ने मुंबईला "अल्फा वर्ल्ड सिटी" म्हणून स्थान दिले आहे, जे जागतिक शहरांच्या श्रेणींमध्ये तिसरे आहे. <ref name="lboro2008">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.lboro.ac.uk/gawc/world2008t.html|title=The World According to GaWC 2008|website=Globalization and World Cities Study Group and Network (GaWC)|publisher=[[Loughborough University]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20090301154717/https://www.lboro.ac.uk/gawc/world2008t.html|archive-date=1 March 2009|access-date=7 May 2009}}</ref> मुंबई हे जगातील तिसरे सर्वात महागडे ऑफिस मार्केट आहे, आणि 2009 मध्ये व्यवसाय स्टार्टअपसाठी देशातील सर्वात वेगवान शहरांमध्ये स्थान मिळवले होते. <ref name="World Bank and International Financial Corporation">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.doingbusiness.org/reports/subnational-reports/india|title=Doing Business in India 2009|publisher=[[World Bank]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20101018092951/http://www.doingbusiness.org/Reports/Subnational-Reports/India|archive-date=18 October 2010|access-date=8 June 2010}}</ref>
=== पुणे विभाग ===
==== पुणे महानगर प्रदेश ====
भारतातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आणि अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठे असलेले शिक्षणाचे प्रमुख केंद्र म्हणून, पुणे हे [[माहिती तंत्रज्ञान|आयटी]] आणि उत्पादनासाठी एक प्रमुख स्थान म्हणून उदयास आले आहे. पुण्याची आठव्या क्रमांकाची महानगरीय अर्थव्यवस्था आहे <ref>{{Citation|title=Top universities of Largest metropolitan economy -Pune, January −31, 2015}}</ref> आणि देशातील सहाव्या क्रमांकाचे दरडोई उत्पन्न. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mapsofindia.com/top-ten-cities-of-india/top-ten-wealthiest-towns-india.html|title=Top Ten Wealthiest Towns of India|publisher=Maps of India|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20120309081911/http://www.mapsofindia.com/top-ten-cities-of-india/top-ten-wealthiest-towns-india.html|archive-date=9 March 2012|access-date=1 March 2012}}</ref>
[[बजाज ऑटो]], [[टाटा मोटर्स]], [[महिन्द्रा अँड महिन्द्रा|महिंद्रा अँड महिंद्रा]], मर्सिडीज बेंझ, फोर्स मोटर्स (फिरोदिया-ग्रुप), कायनेटिक मोटर्स, [[जनरल मोटर्स]], [[लँड रोव्हर]], [[जॅग्वार कार्स|जग्वार]], रेनॉल्ट, फोक्सवॅगन आणि फियाट या ऑटोमोटिव्ह कंपन्यांनी पुण्याजवळ ग्रीनफिल्ड सुविधा उभारल्या आहेत, भारताचे "मोटर सिटी" म्हणून पुण्याचा उल्लेख करण्यासाठी ''इंडिपेंडंटचे'' नेतृत्व. <ref>{{स्रोत बातमी|url=https://www.independent.co.uk/news/business/analysis-and-features/the-boom-is-over-in-detroit-but-now-india-has-its-own-motor-city-812050.html|title=The boom is over in Detroit. But now India has its own motor city|date=20 April 2008|work=The Independent|location=London|access-date=22 April 2008|archive-url=https://web.archive.org/web/20080421010509/http://www.independent.co.uk/news/business/analysis-and-features/the-boom-is-over-in-detroit-but-now-india-has-its-own-motor-city-812050.html|archive-date=21 April 2008|url-status=live}}</ref>
[[किर्लोस्कर उद्योग समूह|किर्लोस्कर समूहाने]] 1945 मध्ये पुण्यातील किरकी येथे किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडची स्थापना करून पुण्यात उद्योग आणला. या ग्रुपची स्थापना मुळात [[किर्लोस्करवाडी]] येथे झाली होती. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.expressindia.com/latest-news/kk-swamy-appointed-md-and-vice-president-of-volkswagen-india/315964/|title=K. K. Swamy appointed MD of Volkswagen India|website=The Indian Express|access-date=14 December 2009}}</ref> किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड (भारतातील पंपांचे सर्वात मोठे उत्पादक आणि निर्यातदार आणि आशियातील सर्वात मोठे इन्फ्रास्ट्रक्चर पंपिंग प्रकल्प कंत्राटदार <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.moneycontrol.com/news/business/kirloskar-brothers-restructure-group-dilute-cross-holdings_428696.html|title=Kirloskar Brothers restructure group|publisher=CNBC-TV18|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20091206043708/http://www.moneycontrol.com/news/business/kirloskar-brothers-restructure-group-dilute-cross-holdings_428696.html|archive-date=6 December 2009|access-date=14 December 2009}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indianpumpsandvalves.com/pumps|title=Pump Industry in India – Overview, Market, Manufacturers, Opportunities|website=Indian Pumps And Valves|language=en-US|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20180613183819/https://www.indianpumpsandvalves.com/pumps|archive-date=13 June 2018|access-date=2017-11-14}}</ref> ), किर्लोस्कर ऑइल इंजिन्स (भारतातील सर्वात मोठी [[डीझेल इंजिन|डिझेल इंजिन]] कंपनी <ref>{{स्रोत बातमी|url=http://www.accessmylibrary.com/coms2/summary_0286-14612146_ITM|title=Kirloskar Oil Engines|date=31 August 2004|publisher=India Business Insight|access-date=14 December 2009|archive-url=https://web.archive.org/web/20110909200603/http://www.accessmylibrary.com/coms2/summary_0286-14612146_ITM|archive-date=9 September 2011|url-status=live}}</ref> ), किर्लोस्कर न्यूमॅटिक्स कंपनी लि., आणि इतर [[किर्लोस्कर उद्योग समूह|किर्लोस्कर]] कंपन्या पुण्यात आहेत.
हिंजवडी आयटी पार्क (अधिकृतपणे राजीव गांधी आयटी पार्क म्हणतात) हा [[महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ|MIDC]] ने पुण्यातील आयटी क्षेत्रासाठी सुरू केलेला प्रकल्प आहे. पूर्ण झाल्यावर, हिंजवडी आयटी पार्क सुमारे {{Convert|2800|acre|km2}} . प्रकल्पातील अंदाजे गुंतवणूक {{INRConvert|600|b}} . <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://megapolis.co.in/hinjewadi-it-park.html|title=Hinjawadi IT park|website=The MegaPolis|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20090318015457/http://www.megapolis.co.in/hinjewadi-it-park.html|archive-date=18 March 2009|access-date=13 November 2009}}</ref> आर्थिक वाढ सुलभ करण्यासाठी, सरकारने आपल्या IT आणि ITES धोरण, 2003 मध्ये उदार प्रोत्साहन दिले आणि MIDC जमिनीवरील मालमत्ता भाडेतत्त्वावर दिल्या. <ref name="hinjewadiet">{{स्रोत बातमी|last=Bari|first=Prachi|url=http://economictimes.indiatimes.com/articleshow/2604416.cms|title=Hinjawadi, the land of opportunity|date=7 December 2007|work=The Economic times|location=India|access-date=13 November 2009|archive-url=https://web.archive.org/web/20090509022917/http://economictimes.indiatimes.com/articleshow/2604416.cms|archive-date=9 May 2009|url-status=live}}</ref> आयटी क्षेत्रात ४ लाखांहून अधिक लोकांना रोजगार आहे. सॉफ्टवेअर दिग्गज [[मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन|मायक्रोसॉफ्ट]] {{INRConvert|7|b}} प्रकल्प [[हिंजवडी|हिंजवडीमध्ये]] . <ref name="hinjewadiet" />
[[चित्र:World-Trade-Center-Pune.jpg|इवलेसे|200x200अंश| पुणे, महाराष्ट्र येथे जागतिक व्यापार केंद्र]]
पुणे फूड क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प हा [[जागतिक बँक|जागतिक बँकेद्वारे]] अर्थसहाय्यित उपक्रम आहे. पुणे आणि आसपासच्या फळ आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योगांच्या विकासासाठी सिडबी, क्लस्टर क्राफ्टच्या मदतीने हे कार्यान्वित केले जात आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.punefoodhub.com/about|title=PuneFoodHub.com – Food Cluster Pune|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20090904140153/http://www.punefoodhub.com/about|archive-date=4 September 2009|access-date=15 October 2009}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.punefoodhub.com/partners|title=PuneFoodHub.com – Project Partners|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20090905173144/http://www.punefoodhub.com/partners|archive-date=5 September 2009|access-date=15 October 2009}}</ref>
पबमॅटिक, Firstcry.com, Storypick.com, TripHobo, <ref>{{स्रोत बातमी|url=http://trak.in/tags/business/2014/06/30/triphobo-funding/|title=Pune Based TripHobo Raises $3 Mln Series B Funding|archive-url=https://web.archive.org/web/20160103182259/http://trak.in/tags/business/2014/06/30/triphobo-funding|archive-date=3 January 2016|url-status=live}}</ref> TastyKhana.com (फूडपांडाने अधिग्रहित केलेले), <ref>{{स्रोत बातमी|url=http://articles.economictimes.indiatimes.com/2014-11-18/news/56221947_1_tastykhana-shachin-bharadwaj-hellofood|title=Food delivery service Foodpanda acquires rival TastyKhana|archive-url=https://web.archive.org/web/20151113204604/http://articles.economictimes.indiatimes.com/2014-11-18/news/56221947_1_tastykhana-shachin-bharadwaj-hellofood|archive-date=13 November 2015|url-status=live}}</ref> पुण्यात स्वाइप बेस सेटअप यांसारख्या टेक स्टार्टअपसह पुणे हे भारतातील एक नवीन स्टार्टअप हब म्हणूनही उदयास आले आहे. <ref>{{स्रोत बातमी|url=http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Startups-find-Pune-a-fertile-ground/articleshow/48566273.cms|title=Startups find Pune a fertile ground|archive-url=https://web.archive.org/web/20150824090600/http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Startups-find-Pune-a-fertile-ground/articleshow/48566273.cms|archive-date=24 August 2015|url-status=live}}</ref> NASSCOM ने [[महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ|MIDC]]च्या सहकार्याने खराडी MIDC येथे त्यांच्या '10,000 स्टार्टअप' उपक्रमांतर्गत शहर आधारित स्टार्टअप्ससाठी एक सहकारी जागा सुरू केली आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.nasscom.in/startup-warehouses-set-navi-mumbai-and-pune?fg=1420175|title=Start-up Warehouses set up in Navi Mumbai and Pune {{!}} NASSCOM|website=www.nasscom.in|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20151207202001/http://www.nasscom.in/startup-warehouses-set-navi-mumbai-and-pune?fg=1420175|archive-date=7 December 2015|access-date=2016-06-04}}</ref> ते पहिल्या बॅचमध्ये OhMyDealer कडून कांदवले सारखे स्टार्टअप उबवतील.
पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (PIECC) 2017 मध्ये पूर्ण झाल्यावर मीटिंग्ज , इन्सेन्टिव्ह, कॉन्फरन्सिंग, एक्झिबिशन ट्रेडला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. 97-हेक्टर PIECC मध्ये {{Convert|13000|m²|0|abbr=on}} मजल्याच्या क्षेत्रासह 20,000 आसन क्षमता असेल. . यामध्ये सात प्रदर्शन केंद्रे, एक कन्व्हेन्शन सेंटर, एक गोल्फ कोर्स, एक पंचतारांकित हॉटेल, एक बिझनेस कॉम्प्लेक्स, शॉपिंग मॉल्स आणि निवासस्थाने असतील. US$115 दशलक्ष प्रकल्प पिंपरी-चिंचवड नवीन शहर विकास प्राधिकरणाने विकसित केला आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.ttgmice.com/article/pune-gets-green-light-for-massive-mice-centre/|title=Pune gets green light for massive MICE centre|publisher=TTGmice|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130605132238/http://www.ttgmice.com/article/pune-gets-green-light-for-massive-mice-centre/|archive-date=5 June 2013|access-date=12 December 2012}}</ref> आजकाल संपूर्ण शहरात ऑटोमोटिव्ह डीलरशिपची वाढती संख्या वाढत आहे. त्यात जग्वार लँड रोव्हर, [[मर्सेडिझ-बेंझ|मर्सिडीज बेंझ]], [[बीएमडब्ल्यू]], [[ऑडी]] सारख्या लक्झरी कार निर्मात्या आणि कावासाकी, केटीएम, बेनेली, डुकाटी, [[बीएमडब्ल्यू]] आणि हार्ले डेव्हिडसन सारख्या मोटारसायकल उत्पादकांचा समावेश आहे .
=== विदर्भ ===
[[File:Vidarbha_Region.png|उजवे|इवलेसे| विदर्भ प्रदेश]]
[[विदर्भ|विदर्भाची]] अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीप्रधान आहे, त्यात जंगल आणि खनिज संपत्तीची भर पडली आहे. आंतरराष्ट्रीय कार्गो हब प्रकल्प, [[मिहान|नागपूर (मिहान) येथे मल्टी-मॉडल आंतरराष्ट्रीय कार्गो हब आणि विमानतळ]] विकसित करण्यात आला आहे. <ref name="aboutmadc">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.madcindia.org/aboutmadc.htm|title=Maharashtra Airport Development Company Limited|publisher=madcindia.org|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20080510173353/http://www.madcindia.org/aboutmadc.htm|archive-date=10 May 2008|access-date=14 May 2008}}</ref> <ref name="factsheet">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://pibarchive.nic.in/archieve/factsheet/2005/fscivil2005.pdf|title=Maharashtra Airport Development Company Limited|publisher=Press Information Bureau and Ministry of Civil Aviation|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20180909000315/http://pibarchive.nic.in/archieve/factsheet/2005/fscivil2005.pdf|archive-date=9 September 2018|access-date=29 January 2008}}</ref> मिहानचा वापर दक्षिण-पूर्व आशिया आणि मध्य-पूर्व आशियामधून येणारा अवजड माल हाताळण्यासाठी केला जाईल. या प्रकल्पामध्ये {{INRConvert|100|b}} देखील समाविष्ट असेल विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) <ref name="Nagpur container depot fastest growing in India, Nagpur ATR busiest in India, Trains going through Nagpur, National Highways through Nagpur, Nagpur SEZ stats, Land prices in Ramdaspeth etc./"> {{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.indianexpress.com/story/3713.html|title=Nagpur stakes claim to lead boomtown pack|website=[[The Indian Express]]|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20070929125003/http://www.indianexpress.com/story/3713.html|archive-date=29 September 2007|access-date=2 December 2019}}</ref> माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांसाठी. हा भारतातील सर्वात मोठा विकास प्रकल्प असेल. <ref name="biggest_development_project">{{स्रोत बातमी|url=http://articles.timesofindia.indiatimes.com/2007-05-22/nagpur/27875804_1_mihan-health-city-r-c-sinha|title=Mihan is biggest development|date=22 May 2007|work=[[The Times of India]]|access-date=22 May 2007|archive-url=https://web.archive.org/web/20120314133754/http://articles.timesofindia.indiatimes.com/2007-05-22/nagpur/27875804_1_mihan-health-city-r-c-sinha|archive-date=14 March 2012|url-status=dead}}</ref>
[[गोंदिया]], [[यवतमाळ]], [[चंद्रपूर]], [[अकोला]], [[अमरावती]] आणि [[नागपूर]] ही या प्रदेशातील प्रमुख शहरे आहेत. नागपूर हे व्यवसाय आणि आरोग्यसेवेचे मध्यवर्ती केंद्र आहे. नागपूर ही हिवाळी राजधानी, एक विस्तीर्ण महानगर आणि मुंबई आणि पुण्यानंतर राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. शहराच्या आजूबाजूच्या मोठ्या संत्रा उत्पादक क्षेत्रासाठी नागपूरला ऑरेंज सिटी देखील म्हटले जाते. आशियातील सर्वात मोठी लाकूड बाजारपेठ देखील येथे आहे. अमरावती हे चित्रपट वितरक आणि कापड बाजारासाठी ओळखले जाते. [[चंद्रपूर|चंद्रपूरमध्ये]] थर्मल पॉवर स्टेशन आहे जे भारतातील सर्वात मोठे आहे आणि काही इतर अवजड उद्योग जसे की कागद ( BILT बल्लारपूर), स्टील ( [[स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड|स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया]], इ. कडून एमईएल), सिमेंट ( [[अल्ट्राटेक सिमेंट]], [[अंबुजा सिमेंट्स]], एसीसी लिमिटेड ), माणिकगड सिमेंट, मुरली सिमेंट) उद्योग आणि असंख्य कोळसा खाणी. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://articles.economictimes.indiatimes.com/2008-12-24/news/27722689_1_nagpur-growth-nucleus-second-greenest-city|title=Nagpur - Growth Nucleus of India - timesofindia-economictimes|date=2008-12-24|website=The Economic Times|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20160714065339/http://articles.economictimes.indiatimes.com/2008-12-24/news/27722689_1_nagpur-growth-nucleus-second-greenest-city|archive-date=14 July 2016|access-date=2015-05-29|quote=ET Bureau 24 Dec 2008, 01.29am IST}}</ref>
=== नाशिक विभाग ===
[[चित्र:Nashik_Division.png|उजवे|इवलेसे| नाशिक विभागाचा नकाशा ज्यामध्ये अहमदनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांचा समावेश आहे.]]
नाशिक हे भारतातील झपाट्याने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.citymayors.com/statistics/urban_growth1.html|title=City Mayors: World's fastest growing urban areas (1)|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20101125090345/http://citymayors.com/statistics/urban_growth1.html|archive-date=25 November 2010|access-date=5 February 2019}}</ref> आणि भारताच्या केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://timesofindia.indiatimes.com/city/amritsar/Amritsar-tops-new-smart-city-list/articleshow/54448624.cms|title=Smart City mission: Amritsar tops new smart city list | Amritsar News - Times of India|website=[[The Times of India]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20161010075736/http://timesofindia.indiatimes.com/city/amritsar/Amritsar-tops-new-smart-city-list/articleshow/54448624.cms|archive-date=10 October 2016|access-date=5 February 2019}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/smart-city-projects-to-kick-off-this-month/articleshow/63633799.cms|title=Smart City projects to kick off this month | Nashik News - Times of India|website=[[The Times of India]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190207044653/https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/smart-city-projects-to-kick-off-this-month/articleshow/63633799.cms|archive-date=7 February 2019|access-date=5 February 2019}}</ref> इगतपुरी-नाशिक-सिन्नर गुंतवणूक क्षेत्रासह <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/cities/mumbai/magnetic-maharashtra-delhi-mumbai-industrial-corridor-to-be-showcased-5058042/|title=Magnetic Maharashtra: Delhi-Mumbai industrial corridor to be showcased|date=10 February 2018|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20180519121542/http://indianexpress.com/article/cities/mumbai/magnetic-maharashtra-delhi-mumbai-industrial-corridor-to-be-showcased-5058042/|archive-date=19 May 2018|access-date=5 February 2019}}</ref> महत्त्वाचा नोड म्हणून त्याचा समावेश करण्यात आला आहे. US$90 अब्ज दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पात . <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.financialexpress.com/archive/delhi-mumbai-industrial-corridor-launched-in-maharashtra/1230819/|title=Delhi-Mumbai Industrial Corridor launched in Maharashtra|date=4 March 2014|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20180114021338/http://www.financialexpress.com/archive/delhi-mumbai-industrial-corridor-launched-in-maharashtra/1230819/|archive-date=14 January 2018|access-date=5 February 2019}}</ref> <ref>"Magnetic Maharashtra: Delhi-Mumbai industrial corridor to be showcased". ''The Indian Express''. Retrieved 19 May 2018.</ref> शहराची अर्थव्यवस्था प्रामुख्याने उत्पादन आणि अभियांत्रिकी उद्योग आणि नाशिक शहराच्या आजूबाजूच्या भागातील अत्यंत प्रगतीशील शेतीवर चालते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/95441/15/15_chapter6.pdf|title=Archived copy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20180409110143/http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/95441/15/15_chapter6.pdf|archive-date=9 April 2018|access-date=5 February 2019}}</ref> अॅटलस कॉप्को, [[रोबेर्ट बोश जीएमबीएच|रॉबर्ट बॉश जीएमबीएच]], सीएटी लिमिटेड, क्रॉम्प्टन ग्रीव्हज, ग्रेफाइट इंडिया, श्नाइडर इलेक्ट्रिक, थायसेनक्रुप, इपकोस, एव्हरेस्ट इंडस्ट्रीज, गॅब्रिएलेक्स इंडिया, ग्रेफाइट इंडिया यासारख्या कंपन्यांच्या उपस्थितीसह अनेक मोठ्या उद्योगातील दिग्गजांचे उत्पादन प्रकल्प आणि युनिट्स शहरात आहेत., हिंदुस्तान कोका-कोला, [[हिंदुस्तान युनिलिव्हर|हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड]], जिंदाल पॉलिस्टर, ज्योती स्ट्रक्चर्स, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, केएसबी पंप्स, लार्सन अँड टुब्रो, [[महिन्द्रा अँड महिन्द्रा|महिंद्रा अँड महिंद्रा]], महिंद्रा सोना, युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड, परफेक्ट सर्कल इंडस्ट्रीज, महिंद्रा सॅमरी, शालेय, शालेय इंडस्ट्रीज, Siemens, VIP Industries, Indian Oil Corporation, XLO India Limited आणि Jindal Saw.
उत्पादनाबरोबरच नाशिक हे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसाठी गुंतवणुकीचे ठिकाण म्हणूनही उदयास येत आहे. [[टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस|टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने]] भारत सरकारच्या बीपीओ प्रमोशन स्कीम (IBPS) अंतर्गत नाशिकमध्ये गुंतवणूक केली आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://meity.gov.in/ibps|title=Archived copy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190207030745/https://meity.gov.in/ibps|archive-date=7 February 2019|access-date=5 February 2019}}</ref> तसेच, WNS, ACRES, Accenture, ICOMET technologies TCS ने डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर, किंवा DISQ, <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.digitalimpactsquare.com/|title=Archived copy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190207021332/https://www.digitalimpactsquare.com/|archive-date=7 February 2019|access-date=5 February 2019}}</ref>ची स्थापना केली आहे, जे एक सामाजिक नवोपक्रम केंद्र आहे.
नाशिकमध्ये कापड उद्योग आहे. [[राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक|राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक]] <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nabard.org/|title=Archived copy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190203021303/https://nabard.org/|archive-date=3 February 2019|access-date=5 February 2019}}</ref> ने [[पैठणी]] क्लस्टरच्या विकासासाठी येवला ब्लॉक निवडला आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://economictimes.indiatimes.com/company/paithani-cluster-yeola-private-limited/U74120MH2011PTC221183|title=Paithani Cluster Yeola Private Limited Information - Paithani Cluster Yeola Private Limited Company Profile, Paithani Cluster Yeola Private Limited News on the Economic Times}}</ref> निर्यात सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारकडून [[महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ|एमआयडीसी]] अंबड येथे कंटेनर फ्रेट स्टेशन सुरू करण्यात आले. शहरात मायलन, <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mylan.in/|title=Archived copy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190207072207/http://www.mylan.in/|archive-date=7 February 2019|access-date=5 February 2019}}</ref> होल्डन, <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://holdenlabindia.com/|title=Archived copy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190119105232/http://holdenlabindia.com/|archive-date=19 January 2019|access-date=5 February 2019}}</ref> फेम आणि ग्लॅक्सो स्मिथ क्लाइन यांच्या उपस्थितीसह फार्मास्युटिकल उद्योग देखील आहे. [[महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ]] (MIDC) <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.midcindia.org/home|title=MIDC|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190207015523/https://www.midcindia.org/home|archive-date=7 February 2019|access-date=5 February 2019}}</ref> अंतर्गत शहरात सातपूर, अंबड, सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी आणि विंचूर हे मुख्य पाच औद्योगिक झोन आहेत. सिन्नर, मालेगाव आणि राजूर बहुला हे प्रस्तावित अतिरिक्त क्षेत्र आहेत. अलीकडे, नाशिक हे भारतातील वाईन कॅपिटल म्हणून उदयास आले आहे 45 स्थानिक वाईनरी आणि द्राक्ष बाग सुला विनयार्ड्स <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://sulawines.com/|title=Archived copy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190212233548/https://sulawines.com/|archive-date=12 February 2019|access-date=5 February 2019}}</ref> <ref>[[Sula Vineyards]]</ref> , यॉर्कवाइनरी, <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.yorkwinery.com/|title=Archived copy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190207015605/http://www.yorkwinery.com/|archive-date=7 February 2019|access-date=5 February 2019}}</ref> झाम्पा <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.groverzampa.in/|title=Archived copy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190225184133/http://www.groverzampa.in/|archive-date=25 February 2019|access-date=5 February 2019}}</ref> आणि सोमा ज्यांना नाशिक व्हॅली वाईन म्हणून आंतरराष्ट्रीय मान्यता आहे <ref>[[Nashik valley wine]]</ref> या द्राक्षबागे वाइन चाचणी आणि द्राक्षबागांशी संबंधित पर्यटन देखील विकसित करत आहेत. नाशिक हे डाळिंब, द्राक्षे <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.thedailyrecords.com/2018-2019-2020-2021/world-famous-top-10-list/india/largest-grapes-producing-states-india-maharashtra/18389/|title=Top 10 Largest Grapes Producing States in India|date=2 January 2019|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190207015133/http://www.thedailyrecords.com/2018-2019-2020-2021/world-famous-top-10-list/india/largest-grapes-producing-states-india-maharashtra/18389/|archive-date=7 February 2019|access-date=5 February 2019}}</ref> आणि कांद्याचे प्रमुख निर्यातदार म्हणूनही ओळखले जाते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.thehindubusinessline.com/news/national/Onion-cultivation-on-the-rise-in-some-districts-of-Maharashtra/article20690178.ece|title=Onion cultivation on the rise in some districts of Maharashtra}}</ref>
ओझर येथे [[हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड]] विमान निर्मिती प्रकल्प आणि [[संरक्षण संशोधन आणि विकास संस्था|DRDO]] असलेले नाशिक हे संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादन केंद्र आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://hal-india.com/aircraftdivisionnasik.asp|title=Archived copy|website=hal-india.com|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130323073214/http://hal-india.com/aircraftdivisionnasik.asp|archive-date=23 March 2013|access-date=11 January 2022}}</ref> नाशिकमधील तोफखाना केंद्र हे आशियातील सर्वात मोठे आहे <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.nashikonline.in/city-guide/artillery-centre-in-nashik|title=Archived copy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190207021447/http://www.nashikonline.in/city-guide/artillery-centre-in-nashik|archive-date=7 February 2019|access-date=5 February 2019}}</ref> संरक्षण नवोपक्रम केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने निवडलेल्या दोन शहरांमध्ये नाशिक देखील आहे <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/innovation-hub-announced-for-nashik/articleshow/67577217.cms|title=Innovation hub announced for Nashik | Nashik News - Times of India|website=[[The Times of India]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190416181615/https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/innovation-hub-announced-for-nashik/articleshow/67577217.cms|archive-date=16 April 2019|access-date=5 February 2019}}</ref> अन्य कोईम्बतूर येथे आहे. या शहरात द करन्सी नोट प्रेस <ref>"Currency Note Press, Nashik has Highest Ever Monthly Production of 451.5 Million Pieces (MPCS) of Banknotes during January 2013". Press Information Bureau, Government of India</ref> आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसचे घर आहे, जेथे भारतीय चलन आणि सरकारी मुद्रांकपत्रे अनुक्रमे छापली जातात. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://cnpnashik.spmcil.com/SPMCIL/Interface/Home.aspx|title=Archived copy|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130627223555/http://cnpnashik.spmcil.com/spmcil/Interface/Home.aspx|archive-date=27 June 2013|access-date=5 February 2019}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://pib.nic.in/newsite/erelease.aspx?relid=92109|title=Press Information Bureau|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190207015107/http://pib.nic.in/newsite/erelease.aspx?relid=92109|archive-date=7 February 2019|access-date=5 February 2019}}</ref>
=== मराठवाडा ===
[[चित्र:Aurangabad_Division.png|उजवे|इवलेसे| मराठवाड्याचा नकाशा]]
[[मराठवाडा]] हा शब्द निजामाच्या काळापासून वापरला जात आहे. हा प्रदेश महाराष्ट्राच्या औरंगाबाद विभागाशी एकरूप आहे. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून आणि नंतर MIDCची स्थापना झाल्यापासून, मराठवाड्यात नवीन औद्योगिक विकास झाला असला तरी तो प्रामुख्याने औरंगाबाद जिल्ह्याच्या आसपास केंद्रित आहे. या प्रदेशातील उर्वरित सहा जिल्ह्यांना औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेत फारसा फायदा झालेला नाही. अशा असमान विकासाचे मुख्य कारण म्हणजे औरंगाबाद शहरात इतर जिल्ह्यांच्या व ठिकाणांच्या तुलनेत उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. <ref>{{जर्नल स्रोत|last=Chobe.|first=C.N.|date=November 2015|title=(MIDC and Infrastructure: Role of MIDC in Development of Industrial Infrastructure|url=https://ijmr.net.in/current/ExBBKsg8IZF70P2.pdf|journal=International Journal in Management and Social Science|volume=3|issue=11|pages=527–538|access-date=22 December 2021}}</ref>
2jvuv4b6xraekxajos20h8l8sbdveec
2141213
2141129
2022-07-29T09:00:21Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — ([[सदस्य:KiranBOT II/typos#नियम ८.९|शुद्धलेखनाचा नियम ८.९]]); शुद्धलेखन — उकार ([[सदस्य:KiranBOT II/typos#उकार|अधिक माहिती]]); शुद्धलेखन — पररूप संधी - इक प्रत्यय ([[सदस्य:KiranBOT II/typos#पररूप संधी - इक प्रत्यय|अधिक माहिती]]); शुद्धलेखन — योग्य दीर्घ वेलांटी ([[सदस्य:KiranBOT II/typos#योग्य दीर्घ वेलांटी|अधिक माहिती]])
wikitext
text/x-wiki
* [[user:KiranBOT II|KiranBOT II]] ज्याप्रमाणे मुख्य/लेख नामविश्वात संपादन करतो, अगदी त्याचप्रमाणे ह्या पानावर सुद्धा करतो.
* हे पान KiranBOT II च्या संपादन प्रक्रियेच्या चाचण्या करण्यासाठी वापरल्या जाते.
* KiranBOT II च्या शुद्धलेखनाची यादी: [[User:KiranBOT II/typos]]
* KiranBOT II भारतीय प्रमाणवेळेनुसार रोज रात्री ९:३० वाजता आपोआप कार्यरत होतो. तुम्ही इथे यादीत असलेले चुकीचे शब्द टाकल्यास ते शब्द ताबडतोब दुरुस्त न होता, येणाऱ्या रात्रीच्या ९:३० नंतर दुरुस्त होतील.
* तुम्ही ह्याखाली प्रयोग करू शकता.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
<!-- ह्याखाली -->
==blank section==
* प्रमाणीकरण -
बोधिसत्व
जर्मन: (विसर्ग)
जर्मन: (कोलन)
* abcusernamekiran
वापरून
वापरुन
कॅथरुन
कॅथरुन
-----------
* नगरीकरण → नगरीकरण
* नागरीकरण → नागरीकरण
* नागरिकीकरण → नागरिकीकरण
* पोलिस अधिक्षक
* पोलीस अधिक्षक
*: added on २२:४५, २२ जुलै २०२२ (IST)
-----------
* सुखावून → सुखावून
* खाऊन → खाऊन
= दुसरे महायुद्ध =
{{माहितीचौकट सैन्य संघर्ष
| संघर्ष = दुसरे महायुद्ध
| या युद्धाचा भाग =
| चित्र = WW2Montage.png
| चित्र रुंदी = 300px
| चित्रवर्णन = डावीकडून: वाळवंटात कॉमनवेल्थचे सैन्य; जपानी सैनिक चिनी नागरिकांना जिवंत पुरताना; अंतर्गत बंडाळीमध्ये रशियन सैन्य; जपानी युद्ध विमाने; बर्लिनमध्ये रशियन सैन्य; एक जर्मन पाणबुडी.
| दिनांक = [[इ.स. १९३०|१९३०]] – [[सप्टेंबर २|२ सप्टेंबर]], [[इ.स. १९४५|१९४५]]
| स्थान = [[युरोप]], [[प्रशांत महासागर|पॅसिफिक समुद्र]], आग्नेय आशिया, [[चीन]], [[मध्यपूर्व|मध्य-पूर्व]], [[भूमध्य समुद्र]] व [[आफ्रिका]]
| परिणती = दोस्त राष्ट्रांचा विजय
| सद्यस्थिती =
| प्रादेशिक बदल =
| पक्ष१ = [[दोस्त राष्ट्रे]]<br />{{देशध्वज|सोव्हिएत संघ}}(१९४१-४५)<br />{{देशध्वज|अमेरिकेची संयुक्त संस्थाने}}(१९४१-४५)<br />{{ध्वज|भारत}}<br /> [[Image:Flag of the Republic of China.svg|24px]] [[चीन]](१९३७-४५)<br /><hr> {{देशध्वज|फ्रान्स}}<br /> {{देशध्वज|पोलंड}}<br /> {{देशध्वज|कॅनडा}},<br /> {{देशध्वज| ऑस्ट्रेलिया}}<br /> {{देशध्वज|न्यू झीलँड}}<br /> {{देशध्वज|युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक}} (१९४१-४५)<br /> {{देशध्वज|नॉर्वे}}(१९४०-४५)<br /> {{देशध्वज|बेल्जियम}} (१९४०-४५)<br /> {{देशध्वज|चेकोस्लोव्हाकिया}}<br /> {{देशध्वज|फिलिपिन्स}} (१९४१-४५)<br /> {{देशध्वज|ब्राझिल}} (१९४२-४५)<br /> [[दोस्त राष्ट्रे|व इतर....]]
| पक्ष२ = [[अक्ष राष्ट्रे]]<br /> {{देशध्वज|नाझी जर्मनी}}<br /> {{देशध्वज|जपान}}(१९३७-४५)<br />{{देशध्वज|इटली}}(१९४०-४३)<br /><hr> {{देशध्वज|हंगेरी}} (१९४१-४५),<br /> {{देशध्वज|रोमेनिया}} (१९४१-४४),<br /> {{देशध्वज|बल्गेरिया}} (१९४१-४४),<br /> {{देशध्वज|थायलंड}} (१९४१-४५),<br /> सहकारी राष्ट्रे<br /> {{देशध्वज|फिनलंड}} (१९४१-४४),<br /> {{देशध्वज|इराक}} (१९४१),<br /> {{देशध्वज|सोव्हिएत संघ}} (१९३९-४१),<br /> [[अक्ष राष्ट्रे|व इतर....]]
| सेनापती १ = दोस्त नेते
| सेनापती २ = अक्ष नेते
| सैन्यबळ १ =
| सैन्यबळ २ =
| बळी १ = सैनिक: १,४०,००,००० पेक्षा जास्त<br />नागरिक: ३,६०,००,००० पेक्षा जास्त<br />एकूण: ५,००,००,००० पेक्षा जास्त
| बळी २ = सैनिक: ८०,००,००० पेक्षा जास्त<br />नागरिक: ४०,००,००० पेक्षा जास्त<br />एकूण: १,२०,००,००० पेक्षा जास्त
| टिपा =
|}}
'''दुसरे महायुद्ध''' हे [[इ.स. १९३९|१९३९]] ते [[इ.स. १९४५|१९४५]] दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः [[युरोप]] व [[आशिया]]मध्ये [[दोस्त राष्ट्रे]] व [[अक्ष राष्ट्रे]] यांच्या मध्ये झाले. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध १ सप्टेंबर १९३९ रोजी अधिकृतपणे सुरू झाले.{{sfn|वाइनबर्ग|२००५|p=६}}<ref>वेल्स, ॲन शार्प (२०१४) ''हिस्टॉरिकल डिक्शनरी ऑफ वर्ल्ड वॉर टू : द वॉर अगेन्स्ट जर्मनी ॲंन्ड इटली''. रोव्हमन ॲंन्ड लिटलफील्ड पब्लिशिंग, पृ ७</ref> यानंतर फ्रान्स, युनायटेड किंग्डम आणि इतर राष्ट्रांनी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. जपानने व इटलीने जर्मनीच्या बाजूने युद्धात पदार्पण केले. १९४१ च्या डिसेंबरमध्ये जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर आक्रमण केल्यामुळे अमेरिकेला युद्धात उतरणे भाग पाडले. अमेरिकेने युद्धात सक्रिय भाग घेतला व तेथून युद्ध जगभर पसरले. दोस्त राष्ट्रांमध्ये [[चीन]], [[रशिया]], [[इंग्लंड]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] व इतर राष्ट्रांचा समावेश होता, तर अक्ष राष्ट्रांमध्ये [[जर्मनी]], [[इटली]] व [[जपान]] हे देश होते. जवळ जवळ ७० देशांचे सैन्य यात सहभागी झाले होते. या युद्धात सहा कोटींच्यावर माणसे मेली. मानवी इतिहासातील ही सर्वांत मोठी जीवितहानी आहे. या युद्धामध्ये दोस्त राष्ट्रांचा विजय झाला.{{sfn|गिल्बर्ट|२००१|p=२९१}}<ref>{{स्रोत पुस्तक |title=वॉर, व्हायोलन्स ॲंड पॉप्युलेशन: मेकिंग द बॉडी काउंट|भाषा=इंग्लिश|author=जेम्स ए. टायनर|page=49 |date=3 March 2009 |publisher=द गिलफोर्ड प्रेस; पहिली आवृत्ती|isbn=1-6062-3038-7}}</ref>{{sfn|Sommerville|2008|loc=p. 5 (2011 ed.)}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.bbc.co.uk/tyne/content/articles/2005/01/20/holocaust_memorial_other_victims_feature.shtml|title=BBC - Tyne - Roots - Non-Jewish Holocaust Victims : The 5,000,000 others|website=www.bbc.co.uk|accessdate=27 August 2017|भाषा=इंग्लिश}}</ref>
== आढावा ==
=== युरोप ===
[[सप्टेंबर १]], [[इ.स. १९३९|१९३९]] रोजी [[जर्मनी]]ने [[जर्मनीचे पोलंडवर आक्रमण (१९३९)|पोलंडवर आक्रमण]] केले. जर्मनीचा नेता [[ॲडॉल्फ हिटलर]] व त्याच्या [[नाझी पक्ष|नाझी पक्षाने]] [[सोव्हिएत संघ|सोव्हिएत संघाशी]] त्यापूर्वी मैत्री-करार केला होता. त्यानुसार सोव्हिएत संघाने [[सप्टेंबर १७]]च्या दिवशी पूर्वेकडून पोलंडवर चाल केली. याला प्रत्युत्तर म्हणून [[युनायटेड किंग्डम]] व [[फ्रान्स]]ने [[सप्टेंबर ३]]ला जर्मनीविरुद्ध युद्ध जाहीर केले. सुरुवातीला हे युद्ध मुख्यत्वे सागरी युद्ध होते. काही महिन्यातच जर्मनीने पोलंड काबीज केले. त्यानंतर [[इ.स. १९४०|१९४०मध्ये]] जर्मन सैन्याने [[नॉर्वे]], [[नेदरलँड्स]], [[बेल्जियम]] व [[फ्रान्स]] पादाक्रांत केले व [[इ.स. १९४१|१९४१मध्ये]] [[युगोस्लाव्हिया]] आणि [[ग्रीस]]चा पाडाव केला. [[इटली]]ने उत्तर आफ्रिकेतील ब्रिटिश वसाहतींवर हल्ला केला. काही महिन्यांनी त्यांना जर्मन सैन्याची कुमक मिळाली. [[इ.स. १९४१|१९४१ च्या]] मध्यापर्यंत जर्मनीने बहुतांश [[पश्चिम युरोप]] आपल्या टाचेखाली आणले होते परंतु युनायटेड किंग्डम जिंकणे त्यांना जमले नाही. याचे मुख्य कारण होते [[रॉयल एअर फोर्स]] व [[रॉयल नेव्ही]]ने दिलेली कडवी झुंज.
आता [[हिटलर]] सोव्हिएत संघावर उलटला व [[जून २२]], [[इ.स. १९४१|१९४१]] रोजी त्याने अचानक सोव्हिएत संघावर चाल केली. [[ऑपरेशन बार्बारोसा]] या सांकेतिक नावाने योजलेल्या या मोहिमेत जर्मनीला सुरुवातीला भरभरून यश मिळाले. [[इ.स. १९४१|१९४१]] शेवटीशेवटी जर्मन सैन्याने [[मॉस्को]]पर्यंत धडक मारली परंतु येथे ही मोहीम अडकून पडली. सोव्हिएत सैन्याने कडवा प्रतिकार करीत जर्मनीचा रेटा मोडून काढला. पुढे सोव्हिएत सैन्याने [[स्टालिनग्राड]]ला वेढा घालून बसलेल्या [[जर्मनीचे सहावे सैन्य|जर्मनीच्या सहाव्या सैन्यालाच]] प्रतिवेढा घालुन पूर्ण सैन्याला युद्धबंदी बनवले. [[कुर्स्कचे युद्ध|कुर्स्कच्या युद्धात]] सोव्हिएत सैन्याने जर्मनीचा प्रतिकार मोडून काढला व [[लेनिनग्राडचा वेढा]]. उठवला. जर्मन सैन्याने अखेर माघार घेतली. [[लाल सैन्य|लाल सैन्याने]] त्यांचा [[बर्लिन]]पर्यंत पाठलाग केला. बर्लिनमध्ये जर्मन सैन्याने व सामान्य नागरिकांनी घराघरातून सोव्हिएत सैन्याला झुंज दिली परंतु प्रचंड प्रमाणात मिळत असलेल्या कुमकेच्या जोरावर सोव्हिएत सैन्याने बर्लिन जिंकले. याच सुमारास ([[एप्रिल ३०]], [[इ.स. १९४५|१९४५]] रोजी) हिटलरने आपल्या भूमिगत बंकरमध्ये आत्महत्त्या केली.
इकडे पाश्चिमात्य दोस्त राष्ट्रांनी [[इ.स. १९४३|१९४३मध्ये]] [[इटली]]वर चाल केली. [[इ.स. १९४४|१९४४मध्ये]] त्यांनी [[नॉर्मंडी]]च्या किनाऱ्यावर हल्ला केला व फ्रान्सला जर्मन आधिपत्यातून मुक्त केले. जर्मनीने चढवलेल्या प्रतिहल्ल्याला [[ऱ्हाईन नदी]]च्या किनाऱ्यावर ''[[बॅटल ऑफ द बल्ज]]'' नावाने प्रसिद्ध लढाईत दोस्त राष्ट्रांनी जबरदस्त उत्तर दिले व येथून आगेकूच करित त्यांनी जर्मनी गाठले आणि [[एल्ब नदी]]च्या किनाऱ्यावर पूर्वेकडून चालून आलेल्या सोव्हिएत सैन्याशी संधान बांधले. यावेळी जर्मनीच्या उरल्यासुरल्या सैन्याने शरणागती पत्करली व हार मान्य केली.
युरोपमध्ये चाललेल्या या धुमश्चक्री दरम्यान जर्मन राष्ट्राकडून चालविण्यात आलेल्या वंश हत्येत ६०,००,००० ज्यू व्यक्तींचा बळी गेला. याला [[ज्यूंचे शिरकाण]] अथवा ''[[होलोकॉस्ट]]'' म्हणण्यात येते.
=== आशिया व प्रशांत महासागर ===
युरोपमध्ये युद्धाला तोंड फुटण्यापूर्वी [[जपान]]ने [[जुलै ७]], [[इ.स. १९३७|१९३७]] रोजी [[चीन]]वर [[दुसरे चीन-जपान युद्ध|आक्रमण]] केले.,<ref>{{स्रोत पुस्तक|first1=जॉन|last1=फेरिस|first2=एव्हन|last2=मॉड्सले|title=द कॅम्ब्रिज हिस्टरी ऑफ द सेकंड वर्ल्ड वॉर, खंड १: फायटिंग द वॉर|location=[[Cambridge]]|language=English|publisher=[[Cambridge University Press]]|year=2015|ref=harv}}</ref>{{sfn|फॉर्स्टर|गेसलर|२००५|p=६४}} जपानचा रोख चीनमधून पूर्व आणि [[आग्नेय आशिया]]वर स्वारी करीत एकएक देश जिंकायचा होता. यात मिळालेल्या यशानंतर जपानने [[डिसेंबर ७]], [[इ.स. १९४१|१९४१]]च्या दिवशी अनेक राष्ट्रांवर एकाच वेळी हल्ला केला. याच दिवशी [[पर्ल हार्बर]] येथे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] नौदलावरही हल्ला चढवला गेला. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने युद्धात उतरण्याचे निश्चित केले.
पुढील सहा महिने जपानला घवघवीत यश मिळाले पण [[कॉरल समुद्राची लढाई|कॉरल समुद्राच्या लढाईत]] अमेरिकन नौसैन्याने त्यांचा प्रतिकार केला व [[मिडवेची लढाई|मिडवेच्या लढाईत]] जपानने हार पत्करली. यात जपानच्या चार [[विमानवाहू नौका]] बुडवून अमेरिकेने जपानी नौसैन्याचा कणाच मोडला. येथून दोस्त राष्ट्रांनी जपानवर प्रतिहल्ला चढवला व [[मिल्ने बेची लढाई|मिल्ने बे]] व [[ग्वादालकॅनाल मोहीम|ग्वादालकॅनालच्या लढाईत]] त्यांनी विजय मिळवला. नैर्ऋत्य प्रशांत महासागरातमध्ये विजयी ठरलेल्या दोस्त राष्ट्रांनी मग प्रशांत महासागराच्या मध्य भागावर रोख धरून मोहीम काढली. यात जपानी सैन्याने त्यांचा कडवा प्रतिकार केला. या मोहीमेदरम्यान [[फिलिपाईन समुद्राची लढाई]], [[लेयटे गल्फची लढाई]], [[इवो जिमाची लढाई|इवो जिमा]] व [[ओकिनावाची लढाई]], इ. अनेक भयानक सागरी युद्धे लढली गेली.
या दरम्यान अमेरिकन [[पाणबुडी|पाणबुड्यांनी]] जपानकडे जाणारी रसद तोडण्यात यश मिळवले. याने जपानची आर्थिकदृष्ट्या कुचंबणा होऊ लागली. [[इ.स. १९४५|१९४५मध्ये]] दोस्त राष्ट्रांच्या वायुदलाने जपानवर अनेक वादळी हल्ले चढवले. मुख्यत्वे नागरी वस्त्या व कारखान्यांवर झालेल्या या हल्ल्यांनी जपानची युद्धप्रवण राहण्याची शक्ती कमी झाली.
अखेर [[ऑगस्ट ६]], इ.स. १९४५ रोजी अमेरिकेने जपानच्या [[हिरोशिमा]] शहरावर परमाणु बॉम्ब टाकला. [[ऑगस्ट ९]]ला अमेरिकेने [[नागासाकी]] शहरावर असाच हल्ला केला व जोपर्यंत जपान शरण येत नाही तोपर्यंत एक एक करित जपानी शहरे बेचिराख करण्याची धमकी दिली. जपानने [[ऑगस्ट १५]], [[इ.स. १९४५|१९४५]] रोजी बिनशर्त शरणागती पत्करली व दुसऱ्या महायुद्धाचा अधिकृतरीत्या अंत झाला.<ref name="Beevor 2012 776">{{Harvnb|Beevor|2012|p=776}}.</ref>
=== पर्यवसान ===
या अतिभयानक युद्धात अंदाजे ६,२०,००,००० (सहा कोटी वीस लाख) व्यक्ती मरण पावल्या. हे म्हणजे जगाच्या त्यावेळेच्या लोकसंख्येच्या २.५ % होय.<ref name="census.gov">{{संकेतस्थळ स्रोत |url=https://www.census.gov/population/international/data/worldpop/table_history.php |title=U.S. Census BureauWorld Population Historical Estimates of World Population |accessdate=March 4, 2016}}</ref> अर्थात, हा केवळ अंदाज आहे व प्रत्येक राष्ट्राचे अंदाज वेगवेगळे आहेत. युरोपमधील आणि आशियामधील अनेक देश या युद्धात बेचिराख झाले. त्यातून सावरायला त्यांना पुढील अनेक दशके घालवावी लागली. दुसऱ्या महायुद्धाचे राजकीय,<ref>{{Harvnb|Barber|Harrison|2006|p=232}}.</ref> सामाजिक, आर्थिक<ref name="GSWW6_266">{{Harvnb|Rahn|2001|p=266}}.</ref><ref>{{Harvnb|Liberman|1996|p=42}}.</ref><ref name="Milward 1979 138">{{Harvnb|Milward|1992|p=138}}.</ref> तसेच तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जगावर झालेले प्रभाव आजदेखील दिसून येतात.
== कारणे ==
[[जर्मनीचे पोलंडवरील आक्रमण, १९३९|जर्मनीचे पोलंडवरील आक्रमण]] व जपानचे [[दुसरे चीन-जपान युद्ध|चीन]], [[पर्ल हार्बरवरील हल्ला|अमेरिका]] व ब्रिटिश आणि डच वसाहतींवरचे आक्रमण ही दुसऱ्या महायुद्धाची कारणे समजली जातात.{{sfn|Eastman|1986|pp=547–51}} {{sfn|Beevor|2012|p=342}}जगाच्या दोन्ही बाजूच्या या घटनांचे कारण होते जर्मनी व जपानमधील हुकूमशाही सत्ताधीश व त्यांची जगज्जेते होण्याची महत्त्वाकांक्षा. जरी या दोन्ही सत्तांनी आपले पाय पसरवण्यास आधीच सुरुवात केली असली तरी दुसऱ्या महायुद्धाची अधिकृत सुरुवात झाली ती या झोंडशाहीला झालेल्या सशस्त्र विरोधाने.
जर्मनीत नाझी पक्ष जरी लोकशाही मार्गाने सत्तेवर आला असला तरी एकदा हातात सत्ता आल्यावर पक्षाधिकाऱ्यांनी जर्मनीतील लोकशाही व्यवस्थेची लक्तरे काढली.{{sfn|Brody|1999|p=4}} असे असून जर्मन जनतेने त्यांना पाठिंबा दिला कारण [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धात]] पराभूत झाल्यावर त्यांना जर्मन स्वाभिमानाला जागे करणारे सरकार प्रथमतःच मिळालेले होते.{{sfn|Zalampas|1989|p=62}} पहिल्या महायुद्धात शरणागती पत्करताना [[व्हर्सायचा तह|व्हर्सायच्या तहातील]] २३१वे कलम जर्मन जनतेला असह्य झाले होते.{{sfn|Kantowicz|1999|p=149}} या शिवाय साम्यवाद-विरोध आणि आर्थिक सुबत्ता व प्रगतीच्या वचनांना भुलून जर्मनीने नाझी पक्षाला व पर्यायाने [[ॲडॉल्फ हिटलर|एडॉल्फ हिटलर]]ला अमर्याद सत्ता बहाल केली. हिटलरने जर्मनीला आपल्या हक्काच्या समजल्या जाणाऱ्या सगळ्या देशांना जर्मन सत्तेखाली आणण्याचे वचन दिले व त्यादृष्टीने पावलेही उचलली. नाझी पक्षाने (व स्वतः हिटलरनेही) हिटलरला जर्मनीचा तारणहार असल्याचे भासवले,{{sfn|Adamthwaite|1992|p=52}} व येथून एका भस्मासुराचा जन्म झाला.
इकडे जपानमध्ये क्रिसॅंथेमम (जास्वंदी) वंशाच्या राजांचे राज्य असले तरी खरी सत्ता होती ती सैन्यातील अत्त्युच्च अधिकाऱ्यांच्या टोळक्याकडे. जपानला जगातील महासत्ता करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. जपानने या नेतृत्वाखाली [[मांचुरिया]]वर [[इ.स. १९३१|१९३१मध्ये]] व चीनवर [[इ.स. १९३७|१९३७मध्ये]] आक्रमण केले होते. यामागचे कारण होते ते चीन व मांचुरियातील नैसर्गिक संपत्ती बळकावून त्याद्वारे आपला प्रभाव अधिक मजबूत करणे. [[युनायटेड किंग्डम]] व [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] या युद्धात जरी प्रत्यक्ष भाग घेतला नसला तरी त्यांनी चीनला आर्थिक व सैनिकी मदत केली. याशिवाय त्यांनी जपानविरुद्ध आर्थिक नाकेबंदी करीत जपानला मिळणारे [[खनिज तेल]] व इतर रसद कापली. यामुळे जपानला चीन व मांचुरियातील युद्ध जास्त काळ चालू ठेवणे अशक्य झाले व त्यांनी तेथून काढता पाय घेण्याची तयारी सुरू केली. आता जपानकडे उपाय होते म्हणजे चीनचा जिंकलेला प्रदेश परत करणे, खनिज तेल व इतर कच्च्या मालाची इतर पुरवठे शोधणे किंवा हे मिळवण्यासाठी अजून काही देश/प्रांत जिंकणे. आग्नेय आशियातील [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]] आणि डच, फ्रेंच व ब्रिटिश वसाहतींमधून या खनिजांचा मुबलक पुरवठा होता व हा भाग चीनमधून हल्ला करण्याच्या टप्प्यातही होता. जपानचा समज होता की आशियातील युरोपीय सत्ता युरोपमध्ये सुरू झालेल्या युद्धात गुंतल्या होत्या व आशियात लक्ष देण्याची त्यांना फुरसत नव्हती. सोव्हिएत संघ जर्मनीशी संधान बांधून असले तरी त्यांच्यात कुरबुर सुरूच होती आणि अमेरिका युद्ध करण्याआधी संधी/करार करण्याचा प्रयत्न करेल. ही परिस्थिती जपानने आग्नेय आशिया गिळंकृत करण्यास साजेशीच होती. हा अंदाज बांधून जपानने डच व ब्रिटिश वसाहतींवर आक्रमण केले व जगाच्या पूर्व भागातील युद्धाला तोंड फुटले.
सुरुवातीला तटस्थ असलेल्या अमेरिकेने दोस्त राष्ट्रांना जर्मनीविरुद्ध आर्थिक मदत करणे चालूच ठेवले होते. त्याला खीळ घालण्यासाठी जपानने [[डिसेंबर ७]], [[इ.स. १९४१|१९४१रोजी]] अमेरिकेच्या [[पर्ल हार्बर]] येथील नौसेना तळावर जबरदस्त हल्ला केला व तेथील आरमार उद्ध्वस्त केले. अमेरिकेला आता युद्धात उतरणे भागच होते. अशा प्रकारे अमेरिकेचा या युद्धात प्रवेश झाला.
== घटनाक्रम ==
=== युद्धाची सुरुवात - इ.स. १९३९ ===
==== युरोपियन रणांगण ====
'''जर्मनीची आगळीक'''
[[इ.स. १९३९|१९३९ च्या]] सुमारास जर्मनीने जाहीर केले होते की [[व्हर्सायचा तह|व्हर्सायच्या तहात]] गमावलेला सगळा प्रदेश जर्मनीने जिंकलाच पाहिजे. शिवाय, ज्या ज्या प्रदेशात जर्मनवंशीय व्यक्तींचे बहुमत असेल, ते प्रदेशही जर्मनीचेच भाग झाले पाहिजेत. जर्मनीच्या अधिकृत परराष्ट्र धोरणात म्हणले होते की [[पोलंड]] व [[झेकोस्लोव्हेकिया]]तील काही प्रदेशात जर्मन बाहुल्य होते व तेथील जर्मनवंशीय व्यक्तींच्या हक्कांची पायमल्ली होत होती. त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी असे प्रदेश जर्मनीत असले पाहिजेत.
[[:वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान|युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान]] [[नेव्हिल चेम्बरलेन]] बरोबरच्या चर्चासत्रात हिटलरने अनेक पुरावे दाखवले ज्यानुसार जर्मनीच्या शेजारी राष्ट्रातील जर्मनवंशीय लोकांवर अत्याचार होत होते. या सबबीवर हिटलरने असे प्रदेश जर्मनीत समाविष्ट करण्याचा आग्रह धरला.
हिटलरच्या या युक्तिवादाला जर्मन जनतेचा पूर्ण पाठिंबा होता. जर्मनीला पहिल्या महायुद्धात नामुष्की पत्करावी लागली होती. व्हर्सायच्या तहातील काही कलमे जर्मनीच्या आर्थिक व सैनिकी विकासाला जाचक होती. याच सुमारास जगभर आर्थिक मंदी सुरू होती, त्याचा प्रभाव जर्मनीवरही पडला होता. व्हर्सायच्या तहानुसार जर्मनीला सैन्य बाळगण्यावर कडक निर्बंध होते व प्रत्येक सैनिकी हालचालीबद्दल [[लीग ऑफ नेशन्स]] द्वारे परदेशी राजवटींना जबाब द्यावा लागत होता. ततः जर्मनीत गरीबी, [[बेकारी]] व असंतोषाचे लोण सर्वदूर पसरलेले होते. याचे भांडवल करून हिटलर व नाझी पक्षाने सत्ता मिळवली व हळूहळू लोकशाही व्यवस्थेत बदल करून अधिकाधिक हुकुमशाहीगत व्यवस्था जर्मनीत आली. नाझींनी जर्मनीला पटवून दिले की अनिर्बंध सत्तेशिवाय जर्मनीचा उद्धार कोणीही करू शकणार नाही. हळूहळू हिटलरने [[ऱ्हाइनलॅंड]] व [[रुह्र]] प्रदेशात सैन्य उभारणीलाही सुरुवात केली. याशिवाय अश्या अनेक कृती केल्या ज्या व्हर्सायच्या तहाविरुद्ध होत्या परंतु जर्मन राष्ट्रहितकारक होत्या. याचा परिणाम जर्मन जनता हिटलरच्या मागे एकमुखाने उभी राहण्याचा झाला.
हिटलर व नाझी पक्षाने याचे पूरेपूर फायदा घेतला. जर्मनवंशीयांवर अन्याय होत असल्याचे भासवून त्यांनी याकाळात अनेक इतरवंशीय व्यक्तींचे ([[रोमा जिप्सी]], [[ज्यू]], इ.) सर्रास शिरकाण सुरू केले.
'''युरोपीय देशांची अति-सहिष्णुता व युद्धापूर्वीचे मैत्री-करार'''
जर्मनीत हे सुरू असताना ब्रिटिश व फ्रेंच सरकारने त्याविरुद्ध पावले उचलायच्या ऐवजी जर्मनीच्या तुष्टीकरणाचे धोरण अवलंबिले. त्यांना जर्मनीशी उघड संघर्ष टाळायचा होता कारण पहिले महायुद्ध संपून जेमतेम २० वर्षे होत होती. संपूर्ण युरोप त्यातून सावरत होता व अजून एक युद्ध झाल्यास [[युनायटेड किंग्डम]] व [[फ्रान्स]]च नव्हे तर युरोपमधील प्रत्येक देशाला त्याची मोठी किंमत मोजावी लागली असती. त्यामुळे दोन्ही देशांनी जर्मनीला ढील देणेच पसंत केले. याचे पर्यवसान [[इ.स. १९३८चा म्युनिक करार|१९३८ च्या म्युनिक करारात]] झाले. याआधी जर्मनीने [[चेकोस्लोव्हेकिया]]तील काही प्रदेश बळकावले होते व अजून पुढे सरकण्याच्या तयारीत असताना फ्रान्स व ब्रिटनने जर्मनीची ही आगळीक मान्य केली व चेकोस्लोव्हेकियाचे प्रदेश जर्मनीला देऊन टाकले. चेम्बरलेनने जाहीर केले की म्युनिक करार हा "आपल्या काळातील शांततेचेच प्रतीक" आहे. मऊ लागल्यावर कोपराने खणल्यासारखे जर्मनीने [[मार्च]] [[इ.स. १९३९|१९३९मध्ये]] उरलेले चेकोस्लोव्हेकियासुद्धा बळकावले. जर्मनीच्या मनसूब्यांबद्दल भ्रमात राहिलेल्या दोस्त राष्ट्रांकडे नुसते बघत बसण्यापेक्षा काही गत्यंतर नव्हते. या व अशा छोट्या-मोठ्या चालींनंतर वर्षभरात युद्धाला तोंड फुटले.
म्युनिक करार निष्फळ ठरल्यावर ब्रिटन/फ्रान्ससना कळले की हिटलरच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून चालणार नव्हते व जर्मन महत्त्वाकांक्षा नुसते आसपासचे प्रदेश गिळंकृत करून थांबणार नव्हती. [[मे १९]], [[इ.स. १९३९|१९३९ला]] पोलंडने व फ्रान्सने परस्पर-मैत्री करार केला व एकावर आक्रमण झाल्यास दुसऱ्याने मदतील धावून येण्याचे मान्य केले. ब्रिटन व पोलंडमध्ये असाच करार मार्चमध्ये झालेला होता. इकडे जर्मनी व सोव्हिएत संघाने [[ऑगस्ट २३]], [[इ.स. १९३९|१९३९ला]] [[मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार|मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करारावर]] सह्या केल्या. या करारात जर्मनी व सोव्हिएत संघाने युरोप जिंकून घेणे गृहित धरले होते व त्यानंतर युरोप आपापसात कसा वाटून घ्यायचा याची नोंद होती. तोपर्यंत दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांच्या सैनिकी कार्रवाईत दखल न देण्याचे कबूल केले व सोव्हिएत संघाकडून जर्मनीला खनिज तेल व इतर रसद पुरवण्याची तरतूद घातली. या कलमामुळे जर्मनीची [[उत्तर समुद्र|उत्तर समुद्रातून]] येणाऱ्या मालवाहतूकीवरील भीस्त कमी झाली. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धात]] हा वाहतूकमार्ग रोखून धरून ब्रिटनने जर्मनीच्या नाकीतोंडी पाणी आणले होते. ही तरतूद झाल्यावर हिटलरची पोलंड व वेळप्रसंगी ब्रिटन व फ्रान्सशीही युद्ध करण्याची तयारी झाली. पुढचे पाउल होते ते काहीतरी कुरापत काढणे. जर्मनीने जाहीर केले की [[डान्झिगचे स्वतंत्र शहर|डान्झिगच्या स्वतंत्र शहरात]] जर्मन व्यक्तींवर अन्याय होत आहे व याचा उपाय करण्यासाठी जर्मनी डान्झिग व पोलंडमधील अन्य शहरे जिंकून घेईल. हे पाहून पोलंड ने [[ऑगस्ट २५]]रोजी युनायटेड किंग्डमशी नव्याने मैत्री करार केला, पण त्याचा जर्मन बेतांवर काही प्रभाव पडला नाही.
'''जर्मनी व सोव्हिएत संघाचे पोलंडवर आक्रमण'''
[[चित्र:पोलिश सैनिक.jpg|thumb|left|200px|जर्मन आक्रमकांशी लढणारे पोलिश सैनिक, [[सप्टेंबर]] [[इ.स. १९३९|१९३९]]]]
[[सप्टेंबर १]], [[इ.स. १९३९|१९३९रोजी]] जर्मनीने खोटी [[ग्लायवित्झचा हल्ला|पोलिश हल्ल्याची]] सबब सांगून पोलंडवर आक्रमण केले. युद्धोत्तर अहवालात कळून आले की पोलंडने जर्मन ठाण्यावरील तथाकथित हल्ला झालाच नव्हता. [[सप्टेंबर ३]]ला [[भारत|भारतासह]] युनायटेड किंग्डम व फ्रान्सने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. काही दिवसातच [[कॅनडा]], [[ऑस्ट्रेलिया]] व [[न्यू झीलंड]]नेही त्यांचा साथ देण्याचे जाहीर केले. फ्रान्सने जरी युद्ध जाहीर केले असले तरी त्यांची हालचाल संथ होती. [[सार प्रांतातील चढाई|सार प्रांतात नावापुरती चढाई]] केल्यावर काही दिवसात तीसुद्धा सोडून दिली. युनायटेड किंग्डमला नौसेनेच्या कवायती करण्याशिवाय काही करणे शक्य नव्हते. इकडे जर्मनीने पोलिश सैन्याची वाताहत करीत [[सप्टेंबर ८]] रोजी पोलंडची राजधानी [[वॉर्सो]]पर्यंत धडक मारली.
[[सप्टेंबर १७]]ला सोव्हिएत संघाने मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करारात ठरवल्याप्रमाणे पोलंडवर पूर्वेकडून चाल केली. पोलिश सैन्याला आता दुसरी आघाडी उघडणे भाग पडले व त्यामुळे आधीच खिळखिळी झालेली बचावाची फळी कोलमडली. पराभव अटळ दिसताना पोलंडच्या राष्ट्राध्यक्ष व सरसेनापतीने दुसऱ्याच दिवशी [[रोमेनिया]]त पळ काढला. वॉर्सोतील सैन्याने महिनाभर तग धरली पण ऑक्टोबर १ रोजी जर्मन सैन्य शहरात घुसले. ४-५ दिवस घराघरातून युद्ध करून ऑक्टोबर ६ला पोलिश सैन्याने हत्यारे खाली ठेवली. काही तुकड्या पळून शेजारील राष्ट्रांमध्ये गेल्या व तेथून त्यांनी [[पोलिश भूमिगत सशस्त्र चळवळ|भूमिगत सशस्त्र चळवळ]] उभारली. या चळवळीने युद्धाच्या अखेरच्या दिवसांत दोस्त राष्ट्रांची मोठी मदत केली. जरी राजधानी व जवळजवळ संपूर्ण देशाचा पाडाव झाला तरी पोलंडने अधिकृतरीत्या जर्मनीकडे शरणागती पत्करली नाही.
'''खोटे युद्ध'''
पोलंडच्या पाडावानंतर [[इ.स. १९३९|१९३९ च्या]] हिवाळ्यात जर्मनीने आपली वाटचाल तात्पुरती थांबवली. परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी आपली बचावफळी पक्की केली व पुढील हल्ल्यांची योजना आखणे चालू ठेवले. इकडे ब्रिटन व फ्रान्सने आपले बचावात्मक धोरण चालूच ठेवले. [[एप्रिल महिना|एप्रिल]] १९४०पर्यंत कोणीच काही मोठी हालचाल केली नाही. वृत्तपत्रांनी या कालावधीला ''खोटे युद्ध'' अथवा ''सिट्झक्रीग'' असे उपहासात्मक नाव दिले.
'''अटलांटिकची लढाई'''
[[पूर्व युरोप|पूर्व युरोपमध्ये]] लढाई सुरू होताच [[अटलांटिक महासागर#उत्तर अटलांटिक|उत्तर अटलांटिक समु्द्रात]] जर्मन [[यु-बोट|यु-बोटींनी]] दोस्त राष्ट्रांच्या व्यापारी जहाजांविरुद्ध कारवाया सुरू केल्या. छुप्या पद्धतीने हल्ला करणाऱ्या या पाणबुड्यांची संख्या जास्त नसली तरी ही कसर त्यांनी त्यांची कुशलता, हिंमत व नशीबाने भरून काढली. ब्रिटिश [[क्रुझर]] [[एच.एम.एस. करेजस (५०)|एच.एम.एस. करेजस]] अशाच एका यु-बोटीला बळी पडली तर अजून एका यु-बोटीने [[एच.एम.एस. रॉयल ओक (०८)|एच.एम.एस. रॉयल ओक]] या [[युद्धनौका|युद्धनौकेला]] बंदरातून बाहेर पडण्याची संधी न देताच जलसमाधी दिली. युद्धाच्या पहिल्या चार महिन्यात यु-बोटींनी ११० जहाजे बुडवली व व्यापारी जहाजवटीवर भीतीचे सावट पसरवले.
[[दक्षिण अटलांटिक समुद्र|दक्षिण अटलांटिक समुद्रात]] जर्मन [[पॉकेट बॅटलशिप]] [[ॲडमिरल ग्राफ स्पी (क्रुझर)|ॲडमिरल ग्राफ स्पी]]ने नऊ ब्रिटिश व्यापारी नौका बुडवल्या. अखेर [[एच.एम.एस. अजॅक्स (२२)|एच.एम.एस. अजॅक्स]], [[एच.एम.एस. एक्झेटर (६८)|एच.एम.एस. एक्झेटर]] व [[एच.एम.एन.झेड.एस. अकिलीस]] ने तिला [[मॉॅंटेव्हिडियो]]जवळ गाठले. [[प्लेट नदीची लढाई|प्लेट नदीच्या लढाईत]] ग्राफ स्पीला पराभव अटळ दिसता तिच्या कप्तान [[हान्स लांग्सदोर्फ]] याने समुद्राकडे प्रयाण केले व पकडले जाण्यापेक्षा स्वतःच ग्राफ स्पीला जलसमाधी दिली.
==== पॅसिफिक रणांगण ====
'''[[दुसरे चीन-जपान युद्ध]]'''
पूर्वेतील युद्ध युरोपच्या आधीच दोन वर्षे सुरू झाले होते. [[जपान]]ने [[इ.स. १९३१|१९३१मध्ये]] [[मांचुरिया]] जिंकून तेथे तळ ठोकलेला होता. [[जुलै ७]], [[इ.स. १९३७|१९३७]] रोजी जपानने मांचुरियाची हद्द ओलांडून [[बीजिंग|बिजींग]]वर (तेव्हाचे बिपींग) हल्ला चढवला. विद्युतवेगाने आगेकूच करीत जपानी सैन्य [[शांघाय]]पर्यंत पोचले परंतु तेथे त्यांची प्रगती थांबली. [[डिसेंबर]] [[इ.स. १९३७|१९३७मध्ये]] शांघाय पडले व लगेचच राजधानीचे शहर [[नानजिंग]] (तेव्हाचे नानकिंग) ही जपानने जिंकले. चीनी सरकारने नानजिंगहून पळ काढून [[चॉॅंगकिंग]] येथे कामचलाऊ राजधानी उभारली. नानजिंग जिंकल्यावर जपानी सैन्याने तेथील युद्धकैदी व नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले (पहा - [[नानकिंगची कत्तल]])व एका महिन्यात सुमारे ३,००,००० व्यक्तींची कत्तल केली.
'''दुसरे रशिया-जपान युद्ध'''
[[जपान]] व [[मंगोलिया]]च्या सरहद्दीवर [[खाल्का नदी]] आहे. मांचुरियातील जपानी राजवटीनुसार ही मांचुरिया-मंगोलियाच्यामधील हद्द होती. मंगोलियाच्या मते हद्द नदीपलीकडे ३० किमी पूर्वेस होती. [[मे ८]], [[इ.स. १९३९|१९३९]] रोजी ७०० मोंगोल घोडेस्वार नदी पार करून पूर्वेस आले. ते पाहताच मांचुरियन सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला. काही दिवसातच [[सोव्हिएत संघ|सोव्हिएत संघाने]] मंगोलिया व जपानने मांचुरियाच्या सैन्याच्या मदतीला आपले सैन्य पाठवले व तुंबळ युद्धास सुरुवात झाली. सप्टेंबरपर्यंत चालू असलेल्या या युद्धात १८,००० जपानी तर ९,००० सोव्हिएत-मंगोल सैनिक मृत्यू पावले. येथे सुरू असलेले युद्ध थांबले नसते व एकाच वेळी येथ तसेच [[जर्मनी]]शीसुद्धा लढायची पाळी आली तर सोव्हिएत संघाला दोन्ही आघाड्या संभाळणे कठीण गेले होते. सोव्हिएत संघाने [[मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करार|मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करारावर]] सही करण्यामागे हेही एक कारण होते.
=== युद्ध पसरले - इ.स. १९४० ===
==== युरोपीय रणांगण ====
'''सोव्हिएत संघाचे बाल्टिक देशांवर आक्रमण'''
[[जर्मनी]] व [[सोव्हिएत संघ|सोव्हिएत संघात]] युद्धाच्या आधी झालेल्या [[मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करार|मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करारानुसार]] [[फिनलंड]]ला सोव्हिएत संघाचे मांडलिक राष्ट्र ठरवण्यात आले होते. त्यानुसार सोव्हिएत संघाने [[नोव्हेंबर ३०]], [[इ.स. १९३९|१९३९]] रोजी फिनलंडवर हल्ला केला. येथून सुरू झालेल्या युद्धाला [[हिवाळी युद्ध]] म्हणतात. सोव्हिएत संघाने फिनिश सैन्याच्या चौपट सैनिक पाठवले तरीही त्यांची पुरेशी प्रगती झाली नाही. फिनिश बचावाची फळी भक्कम होती व त्यांनी पहिला हल्ला रोखून धरला. हळूहळू [[लाल सैन्य|लाल सैन्याने]] आपले हल्ले तिखट केले व फळी फोडण्यात यश मिळवले. फिनलंडने तहाची बोलणी सुरू केली व [[लेनिनग्राड]]ला लागून असलेले व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे प्रदेश सोव्हिएत संघाला दिले. या अकारण सुरू केलेल्या युद्धाविरुद्ध जगातील इतर देशांनी विरोध दर्शविला व [[डिसेंबर १४]]ला सोव्हिएत संघाची [[लीग ऑफ नेशन्स]]मधून हकालपट्टी झाली. यामुळे सोव्हिएत संघाला जणू अधिक आगळीक करण्याची मुभाच मिळाली. [[जून]] [[इ.स. १९४०|१९४०मध्ये]] त्यांनी [[लात्व्हिया]], [[लिथुएनिया]] आणि [[एस्टोनिया]]चा पाडाव केला व तेथील सत्ताधारी व्यक्तींना [[सैबेरिया]]तील [[गुलाग]]मध्ये पाठवून दिले. याशिवाय सोव्हिएत संघाने [[रोमेनिया]]कडून [[बेसारेबिया]] व [[उत्तर बुकोव्हिना]] हे प्रांतही बळकावले.
'''जर्मनीचे डेन्मार्कवर व नॉर्वेवर आक्रमण'''
सोव्हिएत संघ व फिनलंडमधील हिवाळी युद्ध संपताना जर्मनीने [[एप्रिल ९]], [[इ.स. १९४०|१९४०ला]] एकाच वेळी [[डेन्मार्क]] व [[नॉर्वे]]वर [[वेसेऱ्युबुंग मोहीम|ऑपरेशन वेसेरुबंग]] या सांकेतिक नावाखाली मोहीम काढली. डेन्मार्कने लगेचच नांगी टाकली पण नॉर्वेने प्रतिकार केला. [[युनायटेड किंग्डम]]ने नॉर्वेवर चढाई करण्याचा बेत आखलेलाच होता. त्यांनी आपले सैनिक उत्तर नॉर्वेत उतरवले पण जूनपर्यंत जर्मन सैन्य वरचढ ठरले व दोस्त राष्ट्रांनी नॉर्वेतून काढता पाय घेतला. नॉर्वेच्या सैन्याने शरणागती पत्करली व जवळजवळ संपूर्ण नॉर्वे जर्मनीच्या ताब्यात आले. नॉर्वेचा राजा आपल्या कुटुंबियांसह लंडनला पळून गेला. नॉर्वेचा सागरी किनारा हातात आल्यावर जर्मनीने तेथे हवाई व नौसेनेचे तळ उभारले व [[आर्क्टिक महासागर|आर्क्टिक समुद्रातून]] होणाऱ्या पुढील मोहीमेची तयारी सुरू केली.
'''जर्मनीचे फ्रान्सवर व 'खालच्या देशांवर' आक्रमण'''
[[चित्र:Nazi-parading-in-elysian-fields-paris-desert-1940.png|thumb|left|[[पॅरिस]]च्या [[शॉंझ एलिझे]] रस्त्यावर जर्मन सैनिक, [[जून]] [[इ.स. १९४०|१९४०]]]]
[[लक्झेम्बर्ग]], [[बेल्जियम]] व [[नेदरलँड्स]] हे समुद्रसपाटीपासून समतल व काही प्रदेशात समुद्राच्या पातळीच्याही खाली आहेत म्हणून त्यांना ''लो कन्ट्रीज'' अथवा खालचे देश असे म्हणतात. [[मे १०]], [[इ.स. १९४०|१९४०]] रोजी जर्मनीने या तीनही देश व शिवाय फ्रान्सवर हल्ला केला. या घटनेने ''खोटे युद्ध'' संपले व ''खरे युद्ध'' परत सुरू झाले. जर्मनीला रोखण्यासाठी [[ब्रिटिश एक्स्पिडिशनरी फोर्स (दुसरे महायुद्ध)|ब्रिटिश एक्स्पिडिशनरी फोर्स]] व फ्रेंच सैन्य उत्तर बेल्जियममध्ये घुसले. दक्षिणेत फ्रान्सने [[मॅजिनो लाईन]]वर आपली बचावफळी तयार केलेली होती. तेथे जर्मन सैन्याला अडवून ठेवून उत्तरेत गनिमी काव्याने जर्मनीशी लढायचे असा त्यांचा बेत होता पण जर्मनीने [[ब्लिट्झक्रीग]] अथवा ''विद्युतवेगी युद्धाचा'' अत्युत्तम नमूना दाखवत फ्रेंच व ब्रिटिश सैन्याचा धुव्वा उडवला. इकडे [[लुफ्तवाफे]]ने नेदरलँड्सच्या [[रॉटरडॅम]] शहरावर बॉम्बफेक करून शहराचा विनाश केला.
हल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात ''वेह्रमाख्ट''ची (जर्मन सेना) ''पॅन्झरग्रुप फोन क्लाईस्ट'' ही तुकडी सुसाट [[आर्देन्नेस]] पार करून गेली. दोस्त राष्ट्रांचा अंदाज होता की दाट जंगल असलेला हा प्रदेश यांत्रिकी व रणगाड्यांना पार करणे अशक्य होते. हा अंदाज चुकीचा ठरवत जर्मन सैन्याने [[सेदान, फ्रान्स|सेदान]] येथे येऊन धडकले. सेदानचे रक्षण करणारे सैन्यदल हे फ्रेंच सैन्याचे नेहमीचे सैनिक नव्हते. येथे हल्ला होण्याची शक्यता कमी असल्याकारणाने येथे कुमक जास्त नव्हती. वेह्रमाख्टने सहजगत्या बचावाची फळी फोडली आणि पश्चिमेकडे आगेकूच करीत थेट [[इंग्लिश खाडी|इंग्लिश चॅनेल]] पर्यंत जाऊन पोचले. जर्मन सैन्याच्या दुसरे सैन्याने बेल्जियम, लक्झेम्बर्ग व नेदरलँड्सचा सहजगत्या पाडाव केला. आता दोस्तराष्ट्रांचे सैन्य दुभागले गेले व उत्तर फ्रान्स व खालच्या देशातले सैनिक जर्मन सैन्याच्या कचाट्यात सापडले. त्यांच्या समोर आता आत्मसमर्पण करणे किंवा पळ काढणे हेच पर्याय होते. [[ऑपरेशन डायनॅमो]] या मोहिमेअंतर्गत ३,३८,००० दोस्त सैनिकांना [[डंकर्क]]हून उचलण्यात आले. युद्धनौका, होड्या, व मिळेल त्या तरंगणाऱ्या वाहनांतून या सैनिकांनी [[इंग्लंड]] गाठले.
[[जून १०]]ला [[इटली]] जर्मनीच्या बाजूने युद्धात उतरले व फ्रान्सच्या दक्षिणेकडून त्यांनी हल्ला केला. जर्मन सैन्याने फ्रान्समध्ये अनिर्बंध कूच सुरू ठेवली व जवळजवळ सगळे फ्रान्स आपल्या टाचेखाली आणले. [[जून २२]], [[इ.स. १९४०|१९४०]] रोजी फ्रान्सने शस्त्रसंधीची याचना केली व शरणागती पत्करली. जर्मन सैन्याने [[पॅरिस]]मध्ये तळ ठोकला व आग्नेय फ्रान्समध्ये [[विची फ्रान्स]] हे नावापुरते स्वतंत्र परंतु खरेतर जर्मनधार्जिणे सरकार बसवले. अशाप्रकारे [[बॅटल ऑफ फ्रान्स]] ही एकतर्फी लढाई जर्मनीने जिंकून युरोपमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
'''बॅटल ऑफ ब्रिटन'''
फ्रान्सवरची मोहीम विजयी होत असताना जर्मनीने युनायटेड किंग्डमवर [[ऑपरेशन सी लायन]] या नावाच्या मोहिमेची आखणी सुरू केली. ब्रिटिश सैन्याने डंकर्कहून पळ काढताना बरीचशी हत्यारे, जड तोफा व रसद तेथेच टाकून दिली होती व त्यामुळे ब्रिटिश सैन्याची स्थिती अगदी केविलवाणी झाली होती. असे असता जर एक घणाघाती घाव घातला तर युनायटेड किंग्डमने गुडघे टेकले असते. पण ब्रिटनवर हल्ला करायचा तर त्यासाठी समुद्र पार करावा लागणार होता किंवा आरमारी वेढा घालावा लागला असता. [[रॉयल नेव्ही]]शी टक्कर देणे जर्मन आरमाराला शक्य नव्हते पण काही करून ब्रिटीिद्वीपांवर सैन्य उतरवता आले व त्याला हवेतून आधार देता आला तर विजय निश्चित होता. त्यासाठी आधी रॉयल एअर फोर्सचा समाचार घेणे आवश्यक होते. [[लुफ्तवाफे]] व [[रॉयल एअर फोर्स]]च्या या लढाईला [[बॅटल ऑफ ब्रिटन]] म्हणतात. लुफ्तवाफेने सुरुवात केली ती रॉयल एअर फोर्सच्या विमानतळ व [[रडार]]चा वेध घेऊन. मोडक्यातोडक्या धावपट्ट्यांवरूनसुद्धा उड्डाणे भरून आर.ए.एफ.च्या वैमानिकांनी त्यांचा प्रतिकार सुरू केला व धाव घेतली थेट [[बर्लिन]]कडे. राजधानी बर्लिनवरील झालेल्या बॉम्बफेकीमुळे [[ॲडॉल्फ हिटलर]]चा संताप झाला व त्याने [[लंडन]] शहरावर हल्ले सुरू करण्याचे आदेश दिले. [[द ब्लिट्झ]] नावाने ओळखल्या जाणाऱ्या या हल्ल्यांमध्ये लंडनचे अतोनात नुकसान झाले. आर.ए.एफ.ने आपल्या [[स्पिटफायर]] व [[हरिकेन, विमान|हरिकेन]] विमानांनी कसेबसे का होईना हे हल्ले परतवून लावले व लुफ्तवाफेला हवेत वर्चस्व मिळू दिले नाही. इकडे समुद्रात रॉयल नेव्हीने जर्मन आरमाराला रोखून धरले व इंग्लंडवर चढाई करण्याचा हिटलरचा मनसुबा धुळीत मिळाला. आता युनायटेड किंग्डमचा नाद सोडून हिटलरने आपली नजर पूर्वेकडे वळवली.
'''इटलीचे ग्रीसवर आक्रमण'''
युद्धापूर्वीच [[इटली]]ने [[आल्बेनिया]]वर चढाई केलेली होती. [[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १९४०|१९४०]] रोजी तेथून त्यांनी [[ग्रीस]]वर हल्ला केला. ग्रीक सैन्याने तिखट उत्तर दिले व पुढील दोन महिन्यात इटलीलाच मागे रेटत अल्बेनियाचा एक चतुर्थांश भाग काबीज केला. [[रॉयल नेव्ही]]ने ग्रीसच्या मदतीला येऊन इटलीच्या आरमाराविरुद्ध कारवाया सुरू केल्या. या धामधुमीत इटलीचे ५,३०,००० सैनिक अडकून पडले व त्यांची प्रगती खुंटली.
==== आशियातील व प्रशांत महासागरातील रणांगण ====
'''दुसरे चीन-जपान युद्ध'''
[[इ.स. १९४०|१९४० च्या]] सुमारास येथील युद्ध थंडावले होते. इतस्ततः हल्ल्यात कोणत्याच बाजूला निर्णायक विजय मिळत नव्हता. [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] जरी अधिकृतरीत्या तटस्थ असले तरी [[चीन]]ला त्यांची भरघोस आर्थिक मदत होती, शिवाय चिनी वायुदलाच्या मदतीला काही [[फ्लाईंग टायगर्स|अमेरिकन वैमानिकही]] पाठविण्यात आले होते.
'''आग्नेय आशियातील युद्ध'''
[[जुलै]] [[इ.स. १९४०|१९४०मध्ये]] [[फ्रेंच इंडो-चायना]]मध्ये आपल्याला लष्करी तळ उभारण्यासाठी जागा पाहिजे असल्याचे जपानने सूतोवाच केले. [[फ्रान्स]] व इतर पाश्चिमात्य देशांनी अर्थातच ही मागणी धुडकावून लावली. [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[इ.स. १९११चा जपान-अमेरिका व्यापारी करार|१९११ च्या जपान-अमेरिका व्यापारी करारातून]] अंग काढून घेतल्याचे जाहीर केले व जपानला युद्धसामग्री निर्यात करण्यावर बंदी घातली. जपानने [[सप्टेंबर २२]] रोजी जपानी सैन्याने उत्तर फ्रेंच इंडो-चायना वर चाल केली.
==== उत्तर आफ्रिकेचे रणांगण ====
[[फ्रेंच आरमार|फ्रेंच आरमाराने]] नांगी टाकल्यावर भूमध्य समुद्रातील वर्चस्वासाठी [[रॉयल नेव्ही]] व [[इटलीचे आरमार|इटालियन आरमारात]] चढाओढ सुरू झाली. रॉयल नेव्हीने आपल्या [[जिब्राल्टर]], [[माल्टा]] व [[इजिप्त]]च्या [[अलेक्झांड्रिया, इजिप्त]] बंदरातील तळांवरून कारवाया सुरू ठेवल्या. ऑगस्टमध्ये इटालियन सैन्याने [[ब्रिटिश सोमालीलॅंड]] जिंकले व पुढील महिन्यात [[लिबिया]]मधून इजिप्तमधील ब्रिटिश सैन्यावर हल्ला केला. इटलीचा बेत होता [[सुएझ कालवा]] जिंकायचा. असे झाल्यावर [[भारत]] व इंग्लंडमधील नौकानयन बंद पडले असता व इंग्लंडला मिळणारी रसद व पैसा कमी होऊन युद्धातील जोर कमी झाला असता. या हल्ल्याला ब्रिटिश, [[ऑस्ट्रेलिया|ऑस्ट्रेलियन]] व भारतीय फौजांनी [[ऑपरेशन कंपास]] या मोहीमेत प्रत्युत्तर दिले व कालवा ब्रिटिश हातातच ठेवला. जर्मनीने आपली [[आफ्रिका कॉर्प्स]] नावाने नंतर ख्यातनाम झालेली रणगाड्यांची सेना [[जनरल इर्विन रोमेल]]च्या नेतृत्वाखाली लिब्यात उतरवली.
=== युद्ध जगभर पसरले - इ.स. १९४१ ===
==== युरोपीय रणांगण ====
'''लेंड लीझ'''
[[फ्रान्स]]मध्ये प्रयत्नांची शर्थ करताना [[युनायटेड किंग्डम]]चे लश्करी बळ रोडावले होते. [[भारत]] व इतर वसाहतींतून अमाप संपत्ती ओढूनसुद्धा राष्ट्र आता भिकेला लागण्याची चिह्ने होती. अशा परिस्थितीत [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष]] [[फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट]]ने [[अमेरिकन कॉंग्रेस]]ला पटवून दिले की [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] जर ब्रिटिश साम्राज्याला मदत नाही केली तर युद्ध अमेरिकेच्या दाराशी येण्यास वेळ लागणार नाही. कॉॅंग्रेसने युद्धात उतरण्यास नकार दिला परंतु युनायटेड किंग्डम व ३७ इतर दोस्त राष्ट्रांना ५,००,००,००,००० (पाच अब्ज) अमेरिकन डॉलरचे युद्धसाहित्य व इतर रसद पुरवण्याचे मान्य केले. यातील ३,४०,००,००,००० डॉलर हे युनायटेड किंग्डमसाठी राखीव होते. अमेरिकन कॉॅंग्रेसचा हा ठराव [[लेंड लीझ]] नावाने ओळखण्यात येतो. कॅनडाने देखिल ४,७०,००,००,००० (चार अब्ज सत्तर कोटी) अमेरिकन डॉलरचे साहित्य युनायटेड किंग्डमला पाठवले.
'''जर्मनीचे ग्रीसवर, क्रीटवर व युगोस्लाव्हियावर आक्रमण'''
[[मार्च २८]]ला [[रॉयल नेव्ही]]ने [[इटालियन आरमार|इटालियन आरमाराशी]] [[भूमध्य समुद्र|भूमध्य समुद्रात]] [[केप माटापान]]जवळ झुंज घेतली. जवळजवळ एकतर्फी झालेल्या या लढाईत इटालियन आरमाराने तीन [[विनाशिका]] व पाच [[क्रुझर]] गमावल्या. रॉयल नेव्हीची दोन विमाने खर्ची पडली. पांगळ्या झालेल्या इटालियन आरमाराची ग्रीसमध्ये समुद्रमार्गे सैनिक पोचवण्याची कुवत कमी झाली. [[एप्रिल ६]], [[इ.स. १९४१|१९४१]] रोजी [[जर्मनी]], [[इटली]], [[हंगेरी]] व [[बल्गेरिया]]च्या सैन्यांनी [[युगोस्लाव्हिया]]वर चढाई केली. नाममात्र प्रतिकार मोडून काढत हे आक्रमक १० दिवसांत राजधानीपर्यंत पोचले व शरण आलेल्या युगोस्लाव्हियात त्यांनी अक्ष-धार्जिणे सरकार बसवले. जरी युगोस्लाव्ह सैन्याने लढा दिला नसला तरी तेथील नागरिकांनी दोन भूमिगत सशस्त्र चळवळी उभारल्या. या दोन्हींनी अक्ष राष्ट्रांबरोबर एकमेकांवरही हल्ले सुरू ठेवले. याच दिवशी (एप्रिल ६) जर्मनीने बल्गेरियातून [[ग्रीस]]वर हल्ला केला. इटलीला प्रखर लढा देणाऱ्या ग्रीक सैन्याची कुवत जर्मनीच्या अफाट सैन्यापुढे कमी पडली व त्यांनी माघार घेतली. [[एप्रिल २७]]ला [[अथेन्स]]चा पाडाव होण्यापूर्वी [[युनायटेड किंग्डम]]ने ५०,००० ग्रीक सैनिकांना उचलले. जरी ग्रीस पडले असले तरी जर्मनीचे सैन्य बरेच दक्षिणेला आले होते. परत आपल्या आघाडीवर जाण्यात त्यांचे जवळजवळ ६ आठवडे खर्ची पडले. याची जर्मनीला पुढे मोठी किंमत मोजावी लागणार होती.
[[मे २०]], [[इ.स. १९४१|१९४१]] रोजी जर्मनीने आपल्या [[७वी फ्लायगर डिव्हिजन]] व [[५ माउंटन डिव्हिजन, जर्मनी|५ माउंटन डिव्हिजन]] या युद्धकुशल तुकड्या [[क्रीट]]मध्ये उतरवल्या. ग्रीसमधून पराभूत होऊन आलेल्या ११,००० ग्रीक सैनिकांनी व २८,००० स्थानिक अर्धसैनिक दलांनी त्यांचा प्रतिकार केला. बेटावरील तीन विमानतळांवर लक्ष केंद्रित केलेल्या जर्मन सैन्याचे पहिल्या दिवशी अतोनात नुकसान झाले पण [[मालेमे विमानतळ]] काबीज करण्यात त्यांना यश मिळाले. त्यानंतर त्यांनी विमानाद्वारे अधिक कुमक मागवली व लवकरच ग्रीक सैन्याचा बीमोड केला. जरी जर्मनीने ही लढाई जिंकली असली तरी ग्रीक सैन्याने हवाईहल्ल्यांविरुद्ध दाखवलेल्या शौर्यामुळे हिटलरने हवाई हल्ले करणे बंद केले.
'''जर्मनीचे सोव्हिएत संघावर आक्रमण'''
[[चित्र:Eastern Front 1941-06 to 1941-12.png|thumb|left|200px|[[ऑपरेशन बार्बारोसा]] - जर्मनीची सोव्हिएत संघावर चाल - जून ते डिसेंबर १९४१.]]
जर्मनी व सोव्हिएत संघाने [[ऑगस्ट महिना|ऑगस्ट]] [[इ.स. १९३९|१९३९मध्ये]] [[मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करार]] केला व त्यानंतर एकमेकांना युद्धात सहकार्य केले. तेव्हापासून १९४१ च्या मध्यापर्यंत सोव्हिएत संघाने जर्मनीला युद्धसाहित्य, रसद, इ. साहाय्य केले. [[जून २२]], [[इ.स. १९४१|१९४१ला]] जर्मनी सोव्हिएत संघावर उलटला. या दिवशी [[ऑपरेशन बार्बारोसा]] ही आधुनिक इतिहासातील मनुष्यबळाच्या बाबतीत सगळ्यात मोठी मोहीम सुरू झाली. जर्मनीने तीन सैन्यसमूह, अंदाजे ४०,००,००० सैनिक सोव्हिएत संघात घुसवले. [[लाल सैन्य|लाल सैन्याला]] या व्यूहात्मक धक्क्यातून सावरायची संधी न देता ही टोळधाड रशियात विद्युतवेगाने शिरली. रशियन सैन्याच्या तुकड्यांना वेढा घालायचा व त्याचा घेरा आवळत आवळत शत्रूला नामशेष करायचे हा जर्मन सैन्याचा या लढायांमधील खाक्या होता. लाल सैन्याचे संपूर्ण पश्चिम सैन्य याप्रकारे नेस्तनाबूद झाले. अक्ष राष्ट्रांचे लक्ष विचलित करायला सोव्हिएत संघाने [[जून २५]]ला [[फिनलंड]]वर परत हल्ला केला व दुसरी आघाडी उघडली. असे असूनसुद्धा जर्मनीला समोरासमोर टक्कर देता येत नाही हे पाहून सोव्हिएत सैन्याने दग्धभू(स्कॉर्च्ड अर्थ) व्यूह अंगिकारला. जर्मन सैन्य जेथे चढाई करणे अपेक्षित होते त्या भागातील कारखाने व इतर व्यवसाय होते तसे मोडले व भराभर [[युरल पर्वत|युरल पर्वतांच्या]] पलीकडे नेउन जशीच्या तशी परत उभे केले. शेतातील उभी पिके जाळली, अन्नभांडार नष्ट केले व पूर्वेकडे माघार घेतली. [[नोव्हेंबर]] [[इ.स. १९४१|१९४१ च्या]] सुमारास जर्मन सेना [[लेनिनग्राड]], [[मॉस्को]] व [[रोस्तोव्ह]]च्या वेशीवर येऊन ठेपली. आता अतिकठीण असा रशियन हिवाळा सुरू झाला व पाच महिने अव्याहत चाललेली जर्मन आगेकूच ठप्प झाली. जर्मन सेनाधिकाऱ्यांचा अंदाज होता की रशियातील थंडी सुरू व्हायच्या आतच जर्मन [[ब्लिट्झक्रीग]]पुढे रशिया गुडघे टेकेल व हिवाळ्यात युद्ध करायची गरजच उरणार नाही. [[ग्रीस]]मध्ये घालवलेले ६ आठवडे आता त्यांच्या अंगाशी येणार होते. जर्मन सेनेला स्थानिक रसद मिळणे दुरापास्तच होते. त्यांना [[पोलंड]] व जर्मनीतून युद्धसाहित्य, यंत्रसामग्री व अन्न-धान्यदेखील मागवावे लागत होते. कडाक्याच्या थंडीत हे सगळे आघाडीवर पोचायला अनेक आठवडे लागत होते व जर्मन सैन्याची कुचंबणा व काही ठिकाणी तर उपासमारदेखील होऊ लागली.
इकडे या थंडीची सवय असलेल्या लाल सैन्याने आपली लश्करभरती चालूच ठेवली होती. जर्मन सैन्य मॉस्कोपासून हाकेच्या अंतरावर आले असता सोव्हिएत सैन्याने प्रतिहल्ले सुरू केले. आपली राजधानीच इरेला पडलेली पाहून त्यांनी केलेल्या या कडव्या हल्ल्यांनी आधीच अगतिक झालेले जर्मन सैन्य मागे हटले. सोव्हिएत रेटा इतका जबरदस्त होता की अक्ष सैन्याने काही दिवसातच १५०-२५० कि.मी. पीछेहाट केली. दुसऱ्या महायुद्धातील अक्ष राष्ट्रांची ही पहिली माघार होय.
'''अटलांटिकचे युद्ध'''
[[मे ९]], [[इ.स. १९४१|१९४१]] रोजी रॉयल नेव्हीची [[विनाशिका]] [[एच.एम.एस. बुलडॉग]]ने एक जर्मन [[यू-बोट]] पकडली व त्यातून संपूर्णावस्थेत असलेले [[एनिग्मा यंत्र]] जप्त केले. जर्मनीचे कूटसंदेश समजण्यासाठी हे यंत्र अतिमहत्त्वाचे होते. [[मे २४]] रोजी जर्मन [[युद्धनौका बिस्मार्क]] युद्धात उतरली. [[डेन्मार्कच्या अखातातील लढाई]]त बिस्मार्कने रॉयल नेव्हीचा मानदंड असलेली [[बॅटलक्रुझर]] [[एच.एम.एस. हूड]]ला जलसमाधी दिली. चिडलेल्या रॉयल नेव्हीने बिस्मार्कचा शोध घेण्यासाठी युद्धनौकांचा तांडा सोडला. तीन दिवस सतत चाललेल्या या शोधाच्या अंती बिस्मार्क सापडली. हा लपाछपीचा खेळ २,७०० कि.मी. चालला. यात ब्रिटिश आरमाराच्या आठ युद्धनौका, दोन विमानवाहू नौका, अकरा क्रुझर, एकवीस विनाशिका व सहा पाणबुड्यांनी भाग घेतला होता. [[एच.एम.एस. आर्क रॉयल]] या विमानवाहू नौकेवरील विमानांनी बिस्मार्कवर [[टॉरपेडो]]ने हल्ला केला. हल्ल्याने नुकसान फारसे झाले नाही पण बिस्मार्कचे सुकाणू अडकून बसले. दिशाहीन झालेल्या बिस्मार्कला मग इतर युद्धनौकांनी गाठले व बुडवले.
==== आशिया व प्रशांत महासागरातील रणांगण ====
'''अमेरिकेचे युद्धात पदार्पण'''
[[ऑपरेशन बार्बारोसा|हिटलरच्या सोव्हिएत संघावरील आक्रमणाची]] [[जपान]]ला पूर्वकल्पना नव्हती. सोव्हिएत संघाला याची कुणकुण होती व एकाचवेळी दोन्हीकडून हल्ला होण्याचे टाळण्यासाठी सोव्हिएत संघाने जपानशी मैत्री करण्याचे ठरवले. [[एप्रिल १३]], [[इ.स. १९४१|१९४१]] रोजी [[सोव्हिएत-जपान तटस्थता करार]] करण्यात आला. यात सोव्हिएत संघाला पूर्वेकडून हल्ला न होण्याचे आश्वासन होते तर जपानला खात्री मिळाली की पश्चिमेकडून त्यांच्यावर हल्ला होणार नाही. जपानला आता आशिया-प्रशांत महासागरामधील युद्धावर लक्ष केंद्रित करायला मोकळीक मिळाली.
[[चित्र:USS California sinking-Pearl Harbor.jpg|thumb|200px|right|जपानी विमानहल्ल्यांमुळे बुडालेली [[यु.एस.एस. कॅलिफोर्निया (बीबी-४४)|यु.एस.एस. कॅलिफोर्निया]]]]
[[इ.स. १९४१|१९४१ च्या]] [[ग्रीष्म|ग्रीष्मात]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]], [[युनायटेड किंग्डम]] व [[नेदरलँड्स]]ने जपानला खनिजतेल विकण्यावर निर्बंध घातले. याने जपानची युद्ध चालू ठेवण्याची कुवत धोक्यात आली. जपानने होत्या त्या रसदीनिशी [[चीन]]मधील आगेकूच चालूच ठेवली. जपानचा बेत होता अमेरिकेवर अचानक धाड टाकून त्यांच्या आरमाराला निकामी करायचे व त्याच वेळी [[डच ईस्ट ईंडीझ]]मध्ये घुसून तेथील तेलसाठे बळकावायचा. त्यानुसार [[डिसेंबर ७]], [[इ.स. १९४१|१९४१]] रोजी जपानी आरमाराने अमेरिकेच्या [[हवाई]] प्रांतातील [[पर्ल हार्बर]] येथील आरमारी तळावर प्रचंड शक्तीनिशी हल्ला केला. या धाडीत अमेरिकेच्या आरमाराचे प्रचंड नुकसान झाले. सहा युद्धनौका बुडाल्या, दोन निकामी झाल्या व इतर अनेक नौकांचा विनाश झाला. या शिवाय नौका-दुरूस्ती केंद्र, रसद साठा व इतर अनेक व्यवसाय विनाश पावले. शेकडो सैनिक व नागरिक मृत्युमुखी पडले. अमेरिकेच्या सुदैवाने जपानी धाडीचे मुख्य लक्ष्य असलेल्या चार विमानवाहू नौका त्या वेळी कवायतींसाठी बाहेर पडलेल्या होत्या त्या वाचल्या व तळावरील इंधनसाठ्यालाही धक्का पोचला नाही. दुसऱ्या दिवशी अमेरिकेने जपानविरुद्ध युद्ध पुकारले. या हल्ल्यामुळे आत्तापर्यंत तटस्थ असलेले अमेरिकन जनमत पूर्णतः बदलले व या हल्ल्याचा वचपा काढण्याची मागणी होऊ लागली.
अमेरिकेने जपानविरुद्ध युद्ध पुकारताच [[जर्मनी]]ने [[डिसेंबर ११]]ला अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले. [[ॲडॉल्फ हिटलर]]चा अंदाज होता की याने जर्मनीला जपानची सहानुभूती मिळेल व जपानकडून जर्मनीच्या सोव्हिएत संघावरील आक्रमणाला पाठिंबा मिळेल. परंतु जपान आपल्या [[सोव्हिएत-जपान तटस्थता करार|सोव्हिएत संघाला दिलेल्या शब्दाला]] जागले व त्यांच्याविरुद्ध युद्धात भाग नाही घेतला. उलट, जर्मनीच्या या कृतीमुळे अमेरिकेतील [[युरोप]]मधल्या युद्धात भाग घेण्याविरुद्धचा उरलासुरला विरोधदेखील मावळला व युद्ध आता खरोखरचे जागतिक युद्ध झाले.
'''जपानची आगेकूच'''
त्याचवेळी [[डिसेंबर ८]] रोजी (म्हणजे अमेरिकेतील डिसेंबर ७लाच) जपानने [[हॉंग कॉंग]]वर हल्ला केला व त्यानंतर लगेचच [[मलाया]], [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]], [[बॉर्नियो]] व [[म्यानमार|बर्मा]]वरही हल्ला केला. येथे त्यांना [[भारत|भारतीय]], ब्रिटिश, [[ऑस्ट्रेलिया|ऑस्ट्रेलियन]], [[कॅनडा|केनेडीयन]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] व [[न्यू झीलंड]]च्या सैन्याने कडवा प्रतिकार केला परंतु हे सगळे प्रदेश जपानने काही महिन्यातच काबीज केले. [[सिंगापूर]] बळकावताना जपानने हजारो ब्रिटिश व भारतीय सैनिकांना युद्धबंदी बनवले.
चीनने अखेर जपानविरुद्ध अधिकृतरीत्या युद्ध पुकारले. जपानने [[प्रशांत महासागर|प्रशांत महासागरातील]] रॉयल नेव्हीच्या तांड्यावर हल्ला चढवून [[एच.एम.एस. प्रिन्स ऑफ वेल्स]], [[एच.एम.एस. रिपल्स]] या युद्धनौका व त्यासोबत ८४० खलाश्यांना यमसदनी धाडले. याचा युनायटेड किंग्डमला मोठाच धक्का बसला.
== पर्ल हार्बरवरील हल्ला ==
[[७ डिसेंबर]], [[इ.स. १९४१]] रोजी [[जपान|जपानाने]] अमेरिकेच्या [[पर्ल हार्बर]], [[हवाई]] येथील नाविक तळावर [[पर्ल हार्बरवरील हल्ला|आकस्मिक हल्ला]] चढवला. अमेरिकेच्या पॅसिफिक नौदलाने जपानाच्या आग्नेय आशियातील साम्राज्यविस्तारासाठी ब्रिटन, नेदरलँड्स् आणि अमेरिकेच्या ताब्यातील प्रांतांविरुद्ध आखण्यात आलेल्या लष्करी कारवायांत अडथळा आणू नये, म्हणून [[शाही जपानी नौदल|शाही जपानी नौदलाने]] ७ डिसेंबर, इ.स. १९४१ च्या सकाळी (जपानी प्रमाणवेळेनुसार [[८ डिसेंबर]], [[इ.स. १९४१]]) हा हल्ला केला.
३५३ जपानी लढाऊ विमाने, बॉंब आणि टॉर्पेडो विमाने यांचा वापर करून तळावर हल्ला केला. अमेरिकन नौदलाच्या आठही लढाऊ जहाजांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांपैकी चार जहाजे बुडाली. या आठपैकी सहा जहाजे पुन्हा मिळवून्, दुरुस्त करून त्यांचा वापर पुढे युद्धात करण्यात आला. जपानी नौदलाने तीन क्रूझर, तीन विनाशिका, एक विमानविरोधी प्रशिक्षण नौका आणि एक सुरूंगनौका यांचेही नुकसान केले. अमेरिकेची १८८ विमाने नष्ट झाली, २,४०२ अमेरिकन लोक मृत्युमुखी पडले, १,२८२ अमेरिकन लोक जखमी झाले. वीजकेंद्र, गोदी, इंधन व टॉर्पेडो साठवण्याची गोदामे तसेच, पाणबुडीचे धक्के आणि मुख्यालय (जे हेरखात्याचे केंद्र होते) यांवर हल्ला केला गेला नाही. अमेरिकेच्या तुलनेत जपानाचे कमी नुकसान झाले: २९ विमाने आणि ५ लहान पाणबुड्या नष्ट झाल्या, ६५ सैनिक कामी आले वा जखमी झाले व केवळ् एक जपानी सैनिक पकडला गेला.
ह्या अनपेक्षित हल्ल्याने अमेरिकन जनतेला प्रचंड धक्का बसला व त्याने अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धात उतरण्यास भाग पाडले. [[८ डिसेंबर]], [[इ.स. १९४१]]<nowiki/>रोजी अमेरिकेने अधिकृतरीत्या जपानाविरुद्ध युद्ध पुकारले व ती ब्रिटनाच्या बाजूने युद्धात उतरली. यापुढील अमेरिकन कारवायांमुळे [[जर्मनी]] व [[इटली]] यांनी [[११ डिसेंबर]], [[इ.स. १९४१]] रोजी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले. त्याला अमेरिकेने तसेच प्रत्युत्तर दिले.
या आकस्मिक जपानी हल्ल्यामागे बराच पूर्वेतिहास होता, परंतु, सामोपचाराने बोलणी चालू असताना, कुठलीली पूर्वसूचना न देता झालेल्या ह्या हल्ल्यामुळे तत्कालीन अमेरिकन साष्ट्रपती [[फ्रॅंकलिन डी. रूझवेल्ट]] यांनी ७ डिसेंबर, १९४१ या दिवसाबद्दल 'अ डेट विच विल लिव्ह इन इन्फेमी' (बदनाम, असंतोषजनक दिवस) असे उद्गार काढले आहेत.
==== आफ्रिकेतील रणांगण ====
'''उत्तर आफ्रिका व मध्यपूर्व'''
उत्तर आफ्रिकेत उतरलेल्या [[एर्व्हिन रोमेल|फील्ड मार्शल रोमेल]]च्या सैन्याने पूर्वेकडे आगेकूच चालू ठेवली व [[टोब्रुकचा वेढा|टोब्रुक या बंदराला वेढा]] घातला. [[टोब्रुक]] सोडवायचे दोस्त राष्ट्रांचे दोन प्रयत्न निष्फळ झाले शेवटी [[ऑपरेशन क्रुसेडर]] या मोहीमेंतर्गत मोठ्या सैन्यानिशी हल्ल्याला उत्तर दिल्यावर रोमेलने टोब्रुकचा वेढा उठवला वा इतरत्र प्रयाण केले. [[एप्रिल महिना|एप्रिल]]-[[मे]] [[इ.स. १९४१|१९४१मध्ये]] [[युनायटेड किंग्डम]]ने [[इराक]]वर हल्ला करून इराक परत जिंकून घेतले. [[जून]]मध्ये दोस्त सैन्याने [[सीरिया]] व [[लेबेनॉन]] जिंकले. तटस्थ राहिलेल्या [[इराण]]वर सोव्हिएत संघाने व ब्रिटनने हल्ला केला व तेथील तेलसाठा बळकावला. इराणमधील तेलवाहिन्यांतून सोव्हिएत संघाला खनिज तेलाचा मुबलक पुरवठा सुरू झाला.
=== तिढा - इ.स. १९४२ ===
==== युरोपीय रणांगण ====
'''मध्य व पश्चिम युरोप'''
[[मे]] [[इ.स. १९४२|१९४२मध्ये]] चेकोस्लोव्हेकियातील भूमिगत सशस्त्र चळवळीच्या सद्स्यांनी '[[शेवटचा उपाय|शेवटच्या उपायाचा]]' योजक [[राइनहार्ड हेड्रिख]] याचा खून केला. याचा वचपा काढण्यासाठी हिटलरने [[चेकोस्लोव्हेकिया]]मधील [[लिडाईस]] हे गाव बेचिराख केले. [[ऑगस्ट महिना|ऑगस्ट]]मध्ये [[कॅनेडा|केनेडीयन]] सैनिकांनी [[ऑपरेशन ज्युबिली]] नावाखाली [[फ्रान्स]]च्या [[दियेपे]] गावाजवळ धाड घातली. ही मोहीम सपशेल फसली व अनेक सैनिक मृत्युमुखी पडले वा युद्धबंदी झाले पण यातून दोस्त सेनापतींनी धडे घेतले व [[ऑपरेशन टॉर्च]] व [[ऑपरेशन ओव्हरलॉर्ड]]च्यावेळी ते गिरवले.
'''शिशिरामधील व वसंतातील सोव्हिएत हल्ले'''
[[उत्तर युरोप]]मध्ये [[लाल सैन्य|लाल सैन्याने]] [[जानेवारी ९]] ते [[फेब्रुवारी ६]]च्या दरम्यान [[टोरोपेट्स-खोल्म मोहीम]] उघडुन [[ॲंड्रियापोल]] व [[देम्यान्स्क]]जवळ जर्मन तुकड्यांना हरवले. याशिवाय [[खोल्म]], [[वेलिझ]] व [[वेलिकी लुकी]]च्या आसपास जर्मन सैन्याला थोपवण्यात त्यांना यश मिळाले. दक्षिणेत [[मे]] महिन्यात सोव्हिएत सैन्याने [[जर्मनीचे सहावे सैन्य|जर्मनीच्या सहाव्या सैन्याविरुद्ध]] आघाडी उघडली. [[खार्कोव्ह]]जवळ १७ दिवस चाललेल्या लढाईत २,००,०००पेक्षा जास्त लाल सैनिक मृत्यू पावले.
'''ग्रीष्मातील अक्ष हल्ले'''
[[जून २८]]ला [[अक्ष राष्ट्रे|अक्ष राष्ट्रांनी]] [[ऑपरेशन ब्लू]] ही मोहीम सुरू केली. जर्मन सैन्य आग्नेयेला [[डॉन नदी]] पासुन [[व्होल्गा नदी]]पर्यंत [[कॉकेसस पर्वत|कॉकेसस पर्वतांच्या]] दिशेने कूच करू लागली. [[जर्मन सैन्यसमूह बी|सैन्यसमूह बी]] [[स्टालिनग्राड]] शहर जिंकायच्या अपेक्षेने निघाला. स्टालिनग्राड जिंकून जर्मन सैन्याची डावी आघाडी सुरक्षित होताच [[जर्मन सैन्यसमूह ए|सैन्यसमूह ए]] दक्षिणेतील तेलसाठे जिंकून घेणार होता. ग्रीष्म संपता झालेल्या कॉकेससच्या लढाईत जर्मनीने हे तेलसाठे जिंकून घेतले.
'''स्टालिनग्राड'''
<br />''मुख्य पान: [[स्टालिनग्राडचा वेढा]]''
[[चित्र:स्टालिनग्राड सैनिक.jpg|thumb|200px|right|स्टालिनग्राडच्या भग्नावशेषातून लढणारे सोव्हिएत सैनिक]]
जर्मन सैन्यसमूह बी [[ऑगस्ट २३]], [[इ.स. १९४२|१९४२]] रोजी [[स्टालिनग्राड]]च्या उत्तरेला [[व्होल्गा नदी]]च्या किनारी येऊन पोचला. यासुमारास [[लुफ्तवाफे]]ने केलेल्या बॉम्बफेकीत गावाच्या मध्यावर असलेल्या लाकडी इमारती व कारखाने उद्ध्वस्त झाले. महिन्याभरात उरलेसुरले उद्योग-धंदेही नष्ट झाले व शहराच्या पिछाडीस असलेले पूल व रस्तेसुद्धा जर्मन तोफखान्याच्या पल्ल्यात आले. आता स्टालिनग्राडला रसद/कुमक मिळणेही मुश्किल झाले. जर्मन सैन्याने आता शहरात धाडी घालणे सुरू केले. सोव्हिएत सैनिकांनी व स्टालिनग्राडच्या नागरिकांनी त्यांचा चौकाचौकातून व घराघरातून सामना केला. अत्यंत भयानक अश्या हातोहात लढाया रोजच व्हायला लागल्या. हळूहळू रशियन हिवाळा जर्मन सैन्यालाही गारठू लागला पण लढाईची तीव्रता तितकीच राहिली. दमछाक व उपासमारीने दोन्हीकडील सैन्याला पछाडले. स्टालिनग्राडची स्थिती तर अगदीच केविलवाणी होती पण तरीही तेथील नागरिक जिद्दीने मुकाबला करीत राहिले. आता [[ॲडॉल्फ हिटलर]]ही ईरेला पेटला. काही केल्या स्टालिनग्राड जिंकायचेच असे हुकुम त्याने सोडले. जर्मन सेनापतींनी व्यूहात्मक माघार घेउन हिवाळ्यानंतर परत हल्ला करायचे सुचवले पण हिटलरने ते धुडकावून लावले. आता स्टालिनग्राडच्या लढाईत हिटलर [[बर्लिन]]मधून स्वतः व्यूह रचू लागला. [[जनरल फोन पॉलस]]ने वैतागून [[नोव्हेंबर]]मध्ये शहरावर निर्वाणीचा हल्ला चढवला [[जर्मनीचे सहावे सैन्य]] स्टालिनग्राडमध्ये घुसले. त्यांनी शहराचा ९०% भाग काबीज केला. सोव्हिएत सैन्याने स्टालिनग्राडच्या बाहेर सैन्य गोळा करण्यास सुरुवात केलेली होती. जर्मन सैन्याचा मोठा भाग शहरात होता व तेथील हातोहात लढायां गुंतलेला होता. परिणामी त्यांच्या बाजू दुबळ्या पडल्या. ही संधी साधून सोव्हिएत सैन्याने [[ऑपरेशन युरेनस]] ही मोहीम सुरू केली व [[नोव्हेंबर १९]] रोजी जर्मन सैन्याच्या दोन्ही बाजूने एल्गार केला. हा हल्ला परिणामकारक ठरला व जर्मन सैन्याचा प्रतिकार खचला. दोन्हीकडून आलेले सोव्हिएत सैन्य स्टालिनग्राडच्या नैर्ऋत्येला [[कलाच]] शहराजवळ एकत्र झाले. परिणामी स्टालिनग्राडमध्ये घुसलेले सहावे जर्मन सैन्य आता चारही बाजूंनी वेढले गेले.
[[चित्र:Battle of Stalingrad.png|thumb|200px|left|स्टालिनग्राडची लढाई]]
अडकलेल्या जर्मन सैन्याने हिटलरकडे वेढा फोडून बाहेर पडण्याची (त्यायोगे स्टालिनग्राड परत सोव्हिएत सैन्याला देण्याची) परवानगी मागितली पण ती नाकारली गेली. हिटलरने सहाव्या सैन्याला स्टालिनग्राडमध्येच थांबायचा हुकुम सोडला व बाहेरून सैन्य पाठवून वेढा फोडण्याचे आश्वासन दिले. त्यादरम्यान लुफ्तवाफेद्वारा रसद पुरवण्याचीही ग्वाही दिली. पण लुफ्तवाफेकडून होणारी मदत ही गरजेच्या एक षष्ठांशही नव्हती व लवकरच जर्मन सैन्याची गत महिन्याभरापूर्वीच्या स्टालिनग्राडच्या नागरिकांसारखीच झाली. [[लाल सैन्य|लाल सैन्याला]] हिटलरच्या व्यूहाचा अंदाज होताच. त्यांनी [[मॉस्को]]जवळ [[ऑपरेशन मार्स]] सुरू केले व [[जर्मनीचा सैन्यसमूह मध्य|मध्य सैन्यसमूहाची]] लांडगेतोड करण्यास सुरुवात केली. परिणामी जर्मनीला तेथून स्टालिनग्राडच्या मदतीला कुमक पाठवणे अशक्य झाले. मॉस्कोकडून कुमक येत नसल्याचे पाहून [[जर्मनीचा सैन्यसमूह दक्षिण|दक्षिण सैन्यसमूहाच्या]] सेनापती [[फोन मॅनस्टीनने]] [[डिसेंबर]]मध्ये आपल्या सैन्यातून काही तुकड्या स्टालिनग्राडच्या मदतीला पाठवल्या पण स्टालिनग्राडपासून ५० कि.मी. अंतरावरील लढाईत त्यांचा पराभव झाला व त्यांनी माघार घेतली. स्टालिनग्राडमधील सहाव्या सैन्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती.
हिटलरला अजूनही स्टालिनग्राडमध्ये पराभव मान्य नव्हता. जानेवारीत त्याने जनरल पॉलसला [[फील्ड मार्शल|फील्डमार्शल]]पदी पदोन्नती दिली. जर्मनीच्या इतिहासात एकाही फील्डमार्शलने शत्रूसमोर शरणागती पत्करली नव्हती तसेच एकही फील्डमार्शल शत्रूच्या हाती जिवंत लागलेला नव्हता. फोन पॉलसच्या पदोन्नतीतून हिटलर जणू काही फोन पॉलस व सहाव्या सैन्याला संदेशच देत होता की त्यांनी शरणागती पत्करणे हिटलरला मंजूर नव्हते. अपेक्षित होते ते मरेपर्यंत लढणे व हरल्यास मरणे. परंतु फोन पॉलसला हे पटले नाही. आपल्या सैन्याची दयनीय अवस्था पाहून त्याने [[फेब्रुवारी २]] रोजी सोव्हिएत सैन्यासमोर शरणागती पत्करली. असलेल्या सैनिकांपैकी २२ जनरलांसह फक्त ९१,००० सैनिकांना जिवंतपणी युद्धबंदी केले गेले. यांपैकीसुद्धा केवळ ५,००० युद्धाच्या अंतापर्यंत जिवंत राहिले.
अतिशय दारुण अशा या लढाईत दोन्ही पक्षांचे अपरिमित नुकसान झाले. दोन्हीकडचे मिळून २०,००,००० व्यक्ती मरण पावल्या. पैकी अक्ष राष्ट्रांचे ८,५०,००० सैनिक व उरलेले सोव्हिएत सैनिक व नागरिक होते. तोपर्यंतच्या जगाच्या इतिहासातील मृतांच्या आकड्याच्या दृष्टीने ही सगळ्या मोठी लढाई ठरली.
==== प्रशांत महासागरातील रणांगण ====
'''नैर्ऋत्य व मध्य प्रशांत महासागर'''
[[जपान]]विरुद्ध युद्धाची तयारी करीत असताना [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष]] [[फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट]]ने अमेरिकेत राहणाऱ्या जपानी, इटालियन व जर्मन वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात धाडण्याचा हुकुम सोडला. युद्ध संपेपर्यंत हे लोक हलाखीच्या अवस्थेत तुरुंगसदृश जागेत राहिले. त्यादरम्यान त्यांची संपत्ती सरकार व इतर नागरिकांनी बळकावली.
[[एप्रिल महिना|एप्रिल]] [[इ.स. १९४२|१९४२मध्ये]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] जपानवर पहिला हल्ला केला. [[टोक्यो]]वरील बॉम्बफेकीने नुकसान जास्त झाले नसले तरी अमेरिकन जनतेच्या अंगावर मूठभर मांस चढले व जपानने आपले काही सैन्य व आरमार स्वतःच्या किनाऱ्याजवळ परत बोलावले. मेमध्ये जपानी आरमाराने [[न्यू गिनी]]तील [[पोर्ट मोरेस्बी]] शहरावर हल्ला केला. दोस्त राष्ट्रांच्या आरमाराने [[कॉरल समुद्राची लढाई|कॉरल समुद्राच्या लढाईत]] जपानला रोखले परंतु अमेरिकेची [[यु.एस.एस. लेक्झिंग्टन]] ही विमानवाहू नौका त्यात बळी पडली. कॉरल समुद्राची ही लढाई विमानवाहू नौकांची आमनेसामने झालेली पहिलीच लढाई होती. पुढच्या महिन्यात दोन्ही आरमारात पुन्हा टक्कर झाली ती [[मिडवेची लढाई|मिडवेच्या लढाईत]]. तोपर्यंत अमेरिकेच्या तंत्रज्ञांनी जपानी कूटसंदेशलेखनपद्धती उकलली होती व त्यामुळे त्यांना जपानी बेतांची पूरेपूर माहिती होती. अमेरिकेच्या बॉम्बफेकी विमानांनी जपानच्या चार विमानवाहू नौका बुडवल्या व जपानी आरमाराचा कणा मोडला. इतिहासकारांच्या मते ही लढाई युद्धातील निर्णायक क्षणांपैकी होती. येथून जपानच्या अनिर्बंध सत्ताप्रसाराला खीळ बसली.
[[चित्र:ग्वादालकॅनाल अमेरिकन सैनिक.jpg|thumb|200px|right|ग्वादालकॅनालमध्ये अमेरिकन सैनिक]]
[[मे]]मध्ये न्यू गिनीवर समुद्रीमार्गाने केलेले आक्रमण फसल्यावर जपानने जुलैमध्ये जमिनीवरून हल्ला केला. पोर्ट मोरेस्बीच्या पश्चिमेस जंगलात जमा होऊन [[कोकोडा पायवाट|कोकोडा पायवाटेवरून]] जपानी सैन्याने हल्ला केला. त्यावेळी पोर्ट मोरेस्बीचा बचाव करण्याची जबाबदारी [[ऑस्ट्रेलियन सैना|ऑस्ट्रेलियन सैन्यावर]] होती. ५,००० सैनिकांनी मिळेल त्या हत्यारांनिशी आपल्यापेक्षा बऱ्याच मोठ्या सैन्याचा यशस्वी प्रतिकार केला व जपानी सैन्याला मागे रेटले. यानंतर दोन्ही सैन्यांनी कुमक मागवली व [[सप्टेंबर]]मधील [[मिल्ने बेची लढाई|मिल्ने बेच्या लढाईनंतरही]] [[जानेवारी]] [[इ.स. १९४३|१९४३पर्यंत]] चकमकी होत राहिल्या पण दोस्त सैन्याने पोर्ट मोरेस्बी शत्रूच्या हाती पडू दिले नाही. जपानी सेनेचा जमिनीवरील युद्धात हा प्रथम पराभव होता.
[[ऑगस्ट ७]]ला [[अमेरिकेचे मरीन सैन्यदल|अमेरिकेचे मरीन सैनिक]] [[ग्वादालकॅनालची लढाई|ग्वादालकॅनालच्या लढाईत]] उतरले. [[ग्वादालकॅनाल]] बेटावर वर्चस्व मिळवण्यासाठी झालेली ही लढाई सहा महिने चालली. यादरम्यान आसपासच्या समुद्रात अनेक आरमारी लढाया झाल्या त्यातील काही म्हणजे [[साव्हो बेटाची लढाई]], [[केप एस्पेरान्सची लढाई]], [[ग्वादालकॅनालची आरमारी लढाई]], [[तासाफरोंगाची लढाई]], इ.
'''चीन-जपान युद्ध'''
पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर जपानने [[चीन]]वर नव्याने हल्ला केला. यावेळी त्यांचा रोख [[चांग्शा]] शहर जिंकण्यावर होता. जपानने १,२०,००० सैनिकांसह केलेल्या [[चांग्शाची लढाई, इ.स. १९४२|हल्ल्याला]] चीनने ३,००,००० सैनिकांनी प्रत्युत्तर दिले. दोन बाजूंनी चीनी सैन्याच्या कचाट्यात सापडलेल्या जपानने तेथून काढता पाय घेतला.
==== आफ्रिकेतील रणांगण ====
'''ईशान्य आफ्रिका'''
[[चित्र:Bundesarchiv Bild 101I-783-0150-28, Nordafrika, Panzer III.jpg|thumb|200px|left|जर्मनीच्या पॅंझर कोरचे रणगाडे आफ्रिकेत]]
[[इ.स. १९४२|१९४२]]च्या सुरुवातीला दोस्त राष्ट्रांना आफ्रिकेतील काही सैन्य पूर्वेच्या आघाडीवर पाठवावे लागले. याच वेळी [[जनरल रोमेल]]ने [[लिब्या]]तील [[बेंगाझी]] शहर काबीज केले. त्यानंतर त्याने [[गझालाची लढाई|गझालाच्या लढाईत]] दोस्त सैन्याला हरवले व [[टोब्रुक]] जिंकून घेत दोस्त सैन्याची वाताहत केली. टोब्रुकला हजारो युद्धबंदी व मोठी रसद मिळवून रोमेलने [[इजिप्त]]वर चढाई केली.
इजिप्तमध्ये [[अल अलामेनची पहिली लढाई]] [[जुलै]] [[इ.स. १९४२|१९४२मध्ये]] झाली. रोमेलने दोस्त सैन्याला मागे रेटत [[अलेक्झांड्रिया, इजिप्त]] व [[सुएझ]]पर्यंत ढकलले पण आता जर्मन सैन्याकडील इंधन व अन्नसाठाही संपत आलेला होता व कोपऱ्यात सापडलेल्या दोस्त सैन्याचा प्रतिकारही तिखट झाला होता. अल अलामेनच्याच जवळ [[अल अलामेनची दुसरी लढाई|दुसरी लढाई]] झाली ती [[ऑक्टोबर २३]] व [[नोव्हेंबर ३]]च्या दरम्यान. [[लेफ्टनंट जनरल]] [[बर्नार्ड मॉॅंटगोमरी]]च्या नेतृत्वाखाली [[ब्रिटनचे आठवे सैन्य|ब्रिटिश आठव्या सैन्याने]] रोमेलला माघार घेण्यास भाग पाडले. रोमेलने आफ्रिका कोरसह [[ट्युनिसिया]]त माघार घेतली
'''वायव्य आफ्रिका'''
दोस्त राष्ट्रांनी [[नोव्हेंबर ८]], [[इ.स. १९४२|१९४२]] रोजी [[ऑपरेशन टॉर्च]] नावाची मोहीम सुरू केली. [[कॅसाब्लांका]], [[ओरान]] व [[अल्जीयर्स]]मधून सैनिक घुसवून उत्तर आफ्रिका जिंकण्याच्या बेताने उतरलेल्या या सैन्याला काही दिवसांनी [[बोने]] येथे उतरलेल्या सैनिकांची साथ मिळाली. हा सगळा जथा ट्युनिसियातील रोमेलच्या सैन्यावर चाल करून गेला. रस्त्यात [[विची फ्रान्स]]च्या सैन्याने नाममात्र प्रतिकार केला पण शत्रूची संख्या व कुवत पाहून लगेचच हत्यारे खाली ठेवली. यामुळे चिडलेल्या [[ॲडॉल्फ हिटलर]]ने वीचि फ्रान्सवर हल्ला करून तेथील नाममात्र सरकारसुद्धा पदच्युत केले व लष्करी कायदा लावला. आता ट्यूनीशियातील जर्मन व इटालियन सैन्य [[अल्जीरिया]] व [[लीबिया]]कडून चाल करून येणाऱ्या दोस्त सैन्याच्या कचाट्यात सापडले. [[जनरल रोमेल|रोमेलने]] ही कोंडी फोडण्यासाठी [[कॅसरीन पासची लढाई|कॅसरीन पासच्या लढाईत]] अमेरिकन सैन्याला धूळ चारली व अक्ष सैन्याचा एक भाग सोडवला. पण उरलेल्या अक्ष सैन्याने लवकरच पराभव पत्करला.
=== बदलते वारे - इ.स. १९४३ ===
==== युरोपीय रणांगण ====
'''सोव्हिएत कारवाया'''
[[चित्र:सोव्हिएत सैनिक ड्नाइपर.jpg|thumb|200px|right|सोव्हिएत सैनिक ड्नाइपर नदी ओलांडताना]]
[[स्टालिनग्राडचा वेढा|स्टालिनग्राडच्या विजयानंतर]] [[लाल सैन्य|लाल सैन्याने]] जर्मन सैन्याचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. मुख्यत्वे [[डॉन नदी]]च्या आसपासच्या या कारवायात सोव्हिएत सैन्याला सुरुवातीस यश मिळाले पण लवकरच जर्मनीने नव्या दमाने त्यांचा प्रतिकार केला व एकामागोमाग लढाया जिंकल्या. [[खार्कोव्ह]] शहर परत जर्मनीच्या हातात गेले.
सोव्हिएत सैन्याने वर्षअखेर [[खार्कोव्हची चौथी लढाई|खार्कोव्ह परत मिळवले]]. सोवयेत सैन्याची चढती कमान पाहून [[ॲडॉल्फ हिटलर]]ने आपल्या सैन्याला [[ड्नाइपर नदी]]पर्यंत माघार घेण्याची परवानगी दिली. [[सप्टेंबर]]पर्यंत ड्नाइपरच्या तीरावर बचावफळी तयार करण्यात आली पण लवकरच सोव्हिएत सैन्याने तेथून जवळच ड्नाइपर ओलांडली व एकामागोमाग शहरे काबीज करण्यास सुरुवात केली. [[झापोरोझ्ये]] व [[ड्नेप्रोपेट्रोव्ह्स्क]] नंतर लाल सैन्याने [[युक्रेन]]ची राजधानी [[क्यीव्ह]]कडे मोर्चा वळवला. [[नोव्हेंबर]]मध्ये क्यीव्हच्या दोन्ही बाजूंनी हल्ला करीत सोव्हिएत सैन्य शहरात दाखल झाले. [[डिसेंबर २४]]ला [[कोरोस्टेन]] जिंकून घेउन तेथून रेल्वेमार्गाच्या बाजूने चाल करीत सोव्हिएत व युक्रेनियन सैन्याने [[इ.स. १९३९|१९३९ च्या]] सोव्हिएत-[[पोलंड]] सीमेपर्यंत धडक मारली.
'''जर्मन कारवाया'''
[[इ.स. १९४३|१९४३चा]] [[वसंत]] जर्मन आणि सोव्हिएत सैन्यांनी पुनर्बांधणीत घालवला. तयारी पूर्ण न झाल्यामुळे जर्मनीने आघाडी उघडणे लांबवले. अखेर [[जुलै ४]]च्या सुमारास [[वेह्रमाख्ट]]ने दुसऱ्या महायुद्धातील आपले सगळ्यात मोठे दल जमा केले आणि [[कुर्स्क]] शहरावर चाल केली. याची कल्पना असलेल्या लाल सैन्याने येथे मातीचे कामचलाउ किल्ले उभारून त्याआडून प्रतिकार केला. जर्मनीने रशियन व्यूहरचनेतील पान उचलून कुर्स्कच्या उत्तर व दक्षिणेकडून एकदम चाल केली होती. त्यांचा बेत सोव्हिएत सैन्याच्या पिछाडीचा प्रदेश काबीज करून [[स्टालिनग्राड]]प्रमाणे रशियाच्या ६० डिव्हिजन पकडण्याचा होता. उत्तरेकडून आलेल्या जर्मन सैन्याला फारशी प्रगती करता नाही आली पण दक्षिणेतून त्यांनी बरीच मजल मारली. वेढले जाण्याची शक्यता ओळखून सोव्हिएत सैन्याने आपली राखीव दलेसुद्धा आता युद्धात उतरवली. यावेळी झालेली [[कुर्स्कची लढाई]] ही रणगाड्यांची युद्धातील सगळ्यात मोठी लढाई ठरली. [[प्रोखोरोव्ह्का]] शहराजवळ झालेल्या या लढाईत दोन्ही बाजूंनी होतीनव्हती ती सगळी शक्ती पणाला लावली. जर्मनीचे सैन्य गेली चार वर्षे अव्याहत लढत होते व त्यांच्याकडे राखीव असे सैन्य नव्हतेच. उलटपक्षी रशियाने आपले ताज्या दमाचे राखीव सैन्य रणात उतरवले होते. याची परिणती लवकरच दिसून आली. जर्मन हल्लेखोरांचा धुव्वा उडवत सोव्हिएत सैन्याने त्यांना युद्धाच्या सुरुवातीपेक्षा मागे रेटले.
'''दोस्तांचे इटलीवर आक्रमण'''
[[ऑगस्ट महिना|ऑगस्ट]] [[इ.स. १९४३|१९४३मध्ये]] [[रोमेल]]ने [[कॅथेरीन पासची लढाई|कॅथेरीन पासच्या लढाईत]] दोस्त सैन्याला गुंगारा दिला होता पण [[ट्युनिसिया]]तील उरलेले अक्ष सैन्य फारसा प्रतिकार करू शकले नाही व २,५०,००० सैनिकांनी तेथे आत्मसमर्पण केले. यात इटलीच्या सैन्यदलातील बहुसंख्य सैनिक होते. दरम्यान [[जुलै]]मध्ये दोस्त राष्ट्रांनी [[ऑपरेशन हस्की]] मोहीमेंतर्गत [[सिसिली]]वर चढाई केली व महिन्याभरात बेट जिंकून घेतले. शत्रु दाराशी येऊन ठेपलेला बघताच [[इटली]]तील [[बेनितो मुसोलिनी]]चे सरकार गडगडले. राजा [[व्हिक्टर इम्मॅन्युएल तिसरा, इटली|व्हिक्टर इम्मॅन्युएल तिसऱ्याने]] मुसोलिनीला पदच्युत केले व [[ग्रेट फाशिस्ट काउन्सिल]]च्या संमतीने त्याला अटकही करवली. [[पीयेत्रो बॅदोग्लियो]]च्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने युद्ध चालू ठेवण्याचे जाहीर केले पण एकीकडे दोस्त राष्ट्रांशी गुप्त वाटाघाटी सुरू केल्या. यात ठरल्याप्रमाणे दोस्तांनी [[सप्टेंबर ३]] रोजी इटलीवर चढाई केली. चार-पाच दिवस नाममात्र प्रतिकार करून इटलीने शरणागती पत्करली. राजा व त्याचे कुटुंब बॅदोग्लियोच्या सरकारसह [[रोम]]हून दक्षिणेला पळून गेले. नेतृत्वहीन इटालियन सैन्याने तुरळक लढाया केल्या पण थोड्याच दिवसांत त्यांनीही शस्त्रे खाली ठेवली. हे पाहताच उत्तरेतून जर्मन सैन्य पुढे सरसावले व त्यांनी दोस्त सैन्याला रोमच्या दक्षिणेला [[गुस्ताव रेषा|गुस्ताव रेषेवर]] चार-पाच महिने रोखून धरले. जर्मनीने उत्तरेत [[सालोचे इटालियन समाजवादी प्रजासत्ताक]] या नावाखाली जर्मनधार्जिणे सरकार मुसोलिनीच्या हाती देऊन बसवले. याचवेळी जर्मनीने [[युगोस्लाव्हिया]]त आपले सैनिक [[पाचवी सुजेत्का मोहीम|पाठवून]] तेथील भूमिगत चळवळ चिरडण्याचा प्रयत्न केला.
'''अटलांटिकची लढाई'''
[[जर्मनी]]ने आपल्या [[यु-बोट|यु-बोटींनी]] दोस्त राष्ट्रांच्या आरमाराला गेली चार वर्षे सळो की पळो केलेले होते. आता दोस्तांनी त्यांचे आरमारी व्यूह बदलले व यु-बोटींचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. [[इ.स. १९४३|१९४३मध्ये]] यु-बोटींना नौकांचे दोन तांडे बुडवण्यात यश आले पण शत्रूने अनेक यु-बोटीही बुडवल्या. जर्मनीत नवीन यु-बोटी तयार होणे जवळजवळ थंडावलेच होते. आपली संख्या कमी होत असलेली पाहून यु-बोटींनी खुल्या समुद्रात हल्ले करण्याचे सोडले व किनाराऱ्याच्या जवळ राहून शिकार शोधणे पसंत केले.
यु-बोटींचा धोका कमी होताच दोस्त आरमारांनी [[आर्क्टिक महासागर|आर्क्टिक समुद्रातून]] [[रशिया]]कडे रसद धाडण्यास पुनः सुरुवात केली. यामुळे सोव्हिएत संघाचे पारडे जड होणार असे दिसताच जर्मन आरमाराने आपला मोर्चा तिकडे वळवला. [[नॉर्थ केपची लढाई|नॉर्थ केपच्या लढाईत]] [[रॉयल नेव्ही]]च्या [[एच.एम.एस. ड्युक ऑफ यॉर्क]], [[एच.एम.एस. बेलफास्ट]] व इतर काही विनाशिकांनी मिळून जर्मनीची शेवटची [[बॅटल क्रुझर]] [[शार्नहॉर्स्ट]]ला जलसमाधि दिली.
==== आशिया व प्रशांत महासागरातील रणांगण ====
'''मध्य व नैर्ऋत्य प्रशांत महासागर'''
दोस्त सैन्याने [[जानेवारी २]]ला [[न्यू गिनी]]तील [[बुना, न्यू गिनी|बुना]] शहर जिंकले व [[पोर्ट मोरेस्बी]]वरील जपानी टांगती तलवार दूर केली. [[जानेवारी २२]] पर्यंत पुढे चाल करीत त्यांनी जपानी सैन्याचे पूर्व आणि पश्चिम न्यू गिनीमध्ये ये-जा करण्याचे मार्गही बंद केले. त्यामुळे दोन्हीकडच्या जपानी सैन्यांना हरवणे सोपे झाले.
अमेरिकन सैन्याने [[फेब्रुवारी ९]]ला [[ग्वादालकॅनाल]] मुक्त केले व [[सोलोमन द्वीपसमूह|सोलोमन द्वीपांवर]] चढाई केली व वर्षअखेर तेही जिंकून घेतले.
'''चीन-जपान युद्ध'''
[[चित्र:Changde battle.jpg|thumb|200px|left|चांग्डेची लढाई]]
[[चीन]]च्या [[हुनान]] प्रांतातील [[चांग्डे]] शहरावर [[जपान]]ने [[नोव्हेंबर २]], [[इ.स. १९४३|१९४३]] रोजी १,००,००० सैनिकांसह [[चांग्डेची लढाई|हल्ला]] केला. पुढील काही दिवसांत हे शहर जपान व चीनच्या हाती पडले पण अंती चीनने जपानी आक्रमकांना हुसकावून लावले व बाहेरून मदत मिळेपर्यंत शहर लढवले. [[स्टालिनग्राडचा वेढा|स्टालिनग्राडप्रमाणे]] चाललेल्या या युद्धात दोन्हीकडचे मिळून १,००,०००हून अधिक व्यक्ती मृत्युमुखी पडल्या
'''आग्नेय आशिया'''
चीनमध्ये सम्राट [[च्यांग कै-शेक]]च्या नेतृत्वाखालील [[कॉमिन्टांग सैन्य]] आणि [[साम्यवादी]] [[माओ झेडॉॅंग]]च्या नेतृत्वाखालील चीनी सैन्य जपानी आक्रमणाचा सामना करीत असले तरी दोघांत एकवाक्यता नव्हती व एकमेकांत कुरबुरी सुरूच होत्या. इकडे ब्रिटनने दोन्ही सैन्यांना [[बर्मा रोड]] नावाने ओळखल्या जाणाऱ्या घनदाट जंगल व कठीण पर्वत पार करीत [[आसाम]] पासुन ब्रह्मदेश(आताचे [[म्यानमार]])मार्गे रसद पुरवठा सुरू ठेवला होता. जपानने म्यानमार हस्तगत केल्यावर हा मार्ग बंद पडला. यावर उपाय म्हणून [[रॉयल एअरफोर्स]]ने ईशान्य भारतातील विमानतळांवरून ही मदत सुरू ठेवली होती. जपानी सैन्य ब्रह्मदेशातून हटत नाही ही पाहिल्यावर ब्रिटनने चीनी सैन्याला [[अरुणाचल प्रदेश]]मार्गे भारतात आणले व अमेरिकन जनरल [[जोसेफ स्टिलवेल]]ने त्यांना नवी तालीम व शस्त्रास्त्रे दिली. या चीनी सैन्याच्या पाठबळावर आता ब्रिटनने भारतातून चीनला जाण्यासाठी [[लेडो मार्ग]] बांधण्याचे काम सुरू केले.
=== शिकाऱ्याचीच शिकार? - इ.स. १९४४ ===
==== युरोपीय रणांगण ====
'''शिशिर-वसंतातील सोव्हिएत कारवाया'''
[[लाल सैन्य|लाल सैन्याने]] [[जानेवारी]]त [[लेनिनग्राडचा वेढा]] उठवल्यावर [[जर्मनी]]ने पद्धतशीरपणे माघार घेत तेथून दक्षिणेला बचावफळी उभारली. त्या भागातील तळ्यांचा आधार घेत जर्मनीला ही आघाडी उभारण्यात यश आले पण त्या सुमारास जनरल [[हान्स-व्हॅलेन्टिन ह्युब]]चे [[पहिले पॅन्झर सैन्य]] दोन बाजूंनी चालून आलेल्या सोव्हिएत सैन्याच्या कचाट्यात सापडले. सात आठवड्यांनी त्यांनी आपली सुटका करून घेतली पण बरेचसे जर्मन रणगाडे व तोफा शत्रूच्या हाती पडल्या.
[[वसंत]] ऋतुत जर्मनीने [[युक्रेन]]मधूनही माघार घेतली पण त्यांच्या [[जर्मनीचा दक्षिण सैन्यसमूह|दक्षिण सैन्यसमूहातील]] [[जर्मनीचे सतरावे सैन्य|सतरावे सैन्य]] बचावासाठी तेथे थांबले. वसंतअखेर लाल सैन्याच्या [[लाल सैन्याची तिसरी युक्रेनियन आघाडी|तिसऱ्या युक्रेनियन आघाडीने]] त्यावर हल्ला करून जर्मन सैन्याचा धुव्वा उडवला. रशियन सैन्याने या लढाईत [[काळा समुद्र|काळ्या समुद्रापार]] माघार घेणाऱ्या जर्मन सैन्याचा रस्ताही तोडला व २,५०,००० जर्मन व रोमेनियन सैनिकांना यमसदनी धाडले.
याच सुमारास सोव्हिएत सैन्याने [[रोमेनिया]]तील [[याश|इयासी]] शहरावर चढाई केली. महिनाभर शहर लढवल्यावर जर्मन-रोमेनियन सैन्याने [[टारगुल फ्रुमोसची लढाई|टारगुल फ्रुमोसच्या लढाईनंतर]] हार पत्करली व शहर सोव्हिएत सैन्याच्या हातात आले. यामुळे आता [[सोव्हिएत संघ|सोव्हिएत संघाला]] रोमेनियावर पुढील चाल करणे सोपे झाले. शत्रूची ही चाल पाहून [[ॲडॉल्फ हिटलर]]ने अंदाज बांधला की [[हंगेरी]] पक्ष बदलून सोव्हिएत संघाला सामील होइल. हे टाळण्यासाठी जर्मनीने हंगेरीवर चढाई केली व आपले सैन्य देशभर पसरवले.
उत्तरेत [[फेब्रुवारी महिना|फेब्रुवारी]]त [[फिनलंड]]ने [[स्टालिन]]शी तहाची बोलणी सुरू केली पण स्टालिनने पुढे केलेली तहाची कलमे त्यांना मंजूर नव्हती. [[जून ९]] रोजी सोव्हिएत संघाने [[कारेलियन द्वीपकल्प|कारेलियन द्वीपकल्पावरून]] चौथे आक्रमण केले व तीन महिन्यात फिनलंडला नमवून तह करणे भाग पाडले.
'''इटली व मध्य युरोप'''
[[इटली]]ने शरणागती पत्करल्यावर जर्मन सैन्याने [[इटालियन द्वीपकल्प|इटालियन द्वीपकल्पाचा]] बचाव करण्याचे ठरवले व [[रोम]]च्या दक्षिणेस [[एपेनाइन पर्वत|एपेनाइन पर्वतातून]] [[गुस्ताव रेषा|गुस्ताव रेषेवर]] बचावाची फळी उभारली. अनेक प्रयत्नांनंतरसुद्धा दोस्तांना ही फळी फोडता आली नाही. पर्यायाने त्यांनी त्यास वळसा घालण्याचा प्रयत्न केला. [[ऑपरेशन शिंगल]] नावाखाली केलेल्या या मोहिमेने [[आंझियो]] येथे [[जानेवारी २२]], [[इ.स. १९४४|१९४४]] रोजी समुद्रातून हल्ला केला खरा पण किनाऱ्यावर उतरलेल्या सैन्याला लगेचच जर्मन सैन्याने वेढले व हाही प्रयत्न फसला.
गुस्ताव रेषा पार करण्यासाठी बेचैन झालेल्या दोस्त सैन्याने परत समोरासमोरचे हल्ले सुरू केले. [[इ.स. ५२४|५२४]]मध्ये उभारलेली [[मॉॅंते कॅसिनो]] येथील ख्रिश्चन साधूंची वस्ती [[अमेरिकन वायु सेना|अमेरिकन वायु सेनेने]] [[फेब्रुवारी १५]] रोजी उद्ध्वस्त केली. त्यांचा असा समज झाला होता की या वस्तीत राहून जर्मन सैन्य त्यांच्या तोफखान्याला गुप्त बातम्या पुरवत होते. बेचिराख झालेल्या या वस्तीत जर्म सैनिक [[फेब्रुवारी १७]]ला आले व त्यांनी आता तेथे ठाण मांडले. [[मे १८]] पर्यंत चार वेळा दोस्त सैन्याने येथे हल्ले केले. यात २०,००० जर्मन तर ५४,००० दोस्त सैनिक मृत्युमुखी पडले.
अखेर गुस्ताव रेषेवरची बचावाची जर्मन फळी फुटली व दोस्त सैन्याने उत्तरेकडे आगेकूच सुरू केली. [[जून ४]]ला हे सैनिक रोममध्ये पोचले तर ऑगस्टमध्ये [[फ्लोरेंस]]ला. हेमंत ऋतूच्या सुमारास जर्मन सैन्याने [[टस्कनी]]तील एपेनाइन पर्वतातील [[गॉथिक रेषा|गॉथिक रेषेवर]] पुन्हा जमवाजमव करून त्यांना रोखले
युरोपमधील युद्धाचा एकंदर रागरंग बघून जर्मनीने मध्य युरोपमधून माघार घेतली व हंगेरीत आपल्या सैन्याची पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न सुरू केला. [[रोमेनिया]]ने [[ऑगस्ट महिना|ऑगस्ट]] [[इ.स. १९४४|१९४४मध्ये]] दल बदलून जर्मनीवर युद्ध पुकारले. यामुळे [[युक्रेन]]मधून माघार घेणाऱ्या जर्मन सैन्याला धोका निर्माण झाला. [[बल्गेरिया]]ने [[सप्टेंबर]]मध्ये शरणागती पत्करली.
'''बॉम्बहल्ले'''
जून इ.स. १९४४मध्ये [[जर्मनी]]ने सर्वप्रथम [[क्रुझ क्षेपणास्त्रे|क्रुझ क्षेपणास्त्रांचा]] उपयोग युद्धात केला. [[व्ही-१ उडते बॉम्ब|व्ही-१ उडत्या बॉम्बने]] [[युनायटेड किंग्डम]]वर प्रत्यक्ष हल्ले होऊ लागले. काही महिन्यांनी जर्मनीने ही कला अधिक विकसित केली व [[व्ही-२]] हे द्रव-इंधन वापरणारे [[बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे]] वापरण्यास सुरुवात केली.
या हल्ल्यांना उत्तर व [[लुफ्तवाफे]]च्या कारवाया रोखण्यासाठी म्हणून अमेरिका, यु.के. व कॅनडाच्या वायुदलांनी व्यूहात्मक बॉम्बफेकींनी सुरुवात केली. सुरुवातीला सरहद्दीवरच्या गावांवरील या धाडी हळूहळू जर्मनीच्या मुख्य शहरांपर्यंत पोचल्या. एअर चीफ मार्शल हॅरिसने आखणी केलेल्या या हल्ल्यांनी जर्मन प्रजा संत्रस्त होऊ लागली. हे ओळखून [[विन्स्टन चर्चिल]]ने मग दहशतवादी धाडी मारण्याचे आदेश दिले. यात विमानांच्या अनेक स्क्वॉड्रन (५०० ते १,००० विमाने) एकाचवेळी अनेक दिशांनी एकाच शहरावर चाल करून जायच्या व संपूर्ण शहरच्या शहर बेचिराख करण्याची योजना होती. हे पार पाडणारी विमाने अग्निजन्य बॉम्ब वापरून आपली निशाणे संपूर्णतः उद्ध्वस्त करीत. अशा अनेक हल्ल्यांमध्ये विमानतळ, कारखाने, पाणबुड्यांची आश्रयस्थाने, रेल्वे-यार्ड, तेलसाठे तसेच व्ही-१ व व्ही-२ क्षेपणास्त्रांचे तळ नष्ट करण्याचा उद्देश होता. सहसा या हल्ल्यांमध्ये आसपासच्या नागरिक वस्त्याही बळी पडत. या टोळधाडींचा मुकाबला करण्यास आता लुफ्तवाफे कमी पडू लागली व उरलासुरला विरोधही मोडून काढणे दोस्त वायुसेनांना सोपे झाले. इ.स. १९४४ च्या अंतापर्यंत पश्चिम आघाडीवर लुफ्तवाफेकडे फक्त तुरळक प्रमाणात विमानांच्या तुकड्या उरल्या होत्या. परिणामतः इ.स. १९४५ च्या मध्यापर्यंत जर्मनीतील जवळजवळ सगळी मुख्य शहरे बेचिराख झालेली होती.
'''वॉर्सोत उठाव'''
[[लाल सैन्य]] [[वॉर्सो]]च्या जवळ आल्याची बातमी ऐकून तेथील जनतेला वाटले की आता वॉर्सोची मुक्ती जवळच आहे. त्यामुळे [[ऑगस्ट १]] रोजी त्यांनी जर्मन सैन्याविरुद्ध उठाव केला. [[ऑपरेशन टेम्पेस्ट]] मोहिमेतून त्यांना मदत मिळेत अशी त्यांना आशा होती. अंदाजे ४०,००० क्रांतिकाऱ्यांनी वॉर्सो काबीज केले. परंतु लाल सैन्याने आपली कूच अलीकडेच थांबवली व शहराबाहेरुनच तोफांचा मारा करून मदत करण्याचे चालू ठेवले. इकडे जर्मन सैन्याने कुमक पाठवून उठाव दाबण्याचे सुरू केले. शेवटी [[ऑक्टोबर २]] रोजी हा उठाव संपला. जर्मन सैन्याने संपूर्ण शहर बेचिराख केले.
'''ग्रीष्म-हेमंतातील सोव्हिएत कारवाया'''
[[चित्र:Red Army greeted in Bucharest.jpg|200px|left|thumb|[[बुखारेस्ट]] मध्ये लाल सैन्याचे स्वागत करीत असलेले नागरिक ([[ऑगस्ट ३१]], [[इ.स. १९४४]].]]
आर्मी ग्रूप सेंटरचा नायनाट केल्यावर लाल सैन्याने जुलै १९४४ च्या मध्यास दक्षिणेला असलेल्या जर्मन सैन्यावर हल्ला चढवला व महिन्याभरात [[युक्रेन]]मधून जर्मनीची हकालपट्टी केली. यासाठी सोव्हिएत दुसऱ्या व तिसऱ्या युक्रेनी फळीने जर्मनीच्या ''हीरेस्ग्रुप स्युडयुक्रेन'' या बचावफळीचा विनाश केला व थेट रोमेनियापर्यंत धडक मारली. या प्रभावी हालचालीने [[रोमेनिया]]ने पक्ष बदलला व जर्मनीची साथ सोडून ते आता दोस्त राष्ट्रांना सामील झाले.
ऑक्टोबर १९४४मध्ये जनरल मॅक्सिमिलियन फ्रेटर-पिकोच्या सहाव्या जर्मन सैन्याने [[डेब्रेसेन]] जवळ सोव्हिएत मार्शल रोडियोन याकोव्लेविच मॅलिनोव्स्कीच्या ग्रुप प्लियेवच्या तीन कोरना वेढा घालून त्यांचा [[डेब्रेसेनची लढाई|धुव्वा उडवला]]. पूर्व आघाडीवरचा जर्मन सैन्याचा हा अखेरचा विजय होता.
डिसेंबर १९४४ पासुन लाल सैन्याच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या बाल्टिक आघाडींनी जर्मन आर्मी ग्रुप सेंटरचा उरला सुरला भाग व आर्मी ग्रुप नॉर्थशी झटापटी करून बाल्टिक प्रदेश काबीज केला. यात जर्मनीच्या दोन्ही सैन्यसमूहांची ताटातूट झाली व [[लात्व्हिया]]त [[कूरलॅंड पॉकेट]]ची रचना झाली. [[डिसेंबर २९]], १९४४ ते [[फेब्रुवारी १३]] १९४५पर्यंत सोव्हिएत सैन्याने [[बुडापेस्ट]]ला वेढा घातला. बुडापेस्टचा बचाव करण्यासाठी हंगेरीच्या सैन्याबरोबरच [[वाफेन-एस.एस.]]ची कुमक होती. या वेढ्यात दोन्ही बाजूंची अपरिमित हानी झाली.
'''दोस्तांचे पश्चिम युरोपवर आक्रमण'''
{{main|नॉर्मंडीची लढाई|फलैस पॉकेट|ऑपरेशन ड्रगून|पॅरिसची मुक्ती}}
[[चित्र:1944 NormandyLST.jpg|thumb|right|200px|[[ओमाहा बीच]]वर उतरणारे अमेरिकन सैनिक, [[नॉर्मंडीची लढाई|डी-डे]] ([[जून ६]], [[इ.स. १९४४]]).]]
[[जून ६]], [[इ.स. १९४४]] रोजी पाश्च्यात्य दोस्त राष्ट्रांनी (अमेरिका, युनायटेड किंग्डम व कॅनडा) जर्मन आधिपत्याखालील [[फ्रान्स]]च्या [[नॉर्मंडी]] किनाऱ्यावर हल्ला केला. त्याला जर्मनीने खंबीर उत्तर दिले. [[ओमाहा बीच]] व [[केन, फ्रान्स|केन शहरांच्या]] आसपास तुंबळ युद्ध झाले पण दोस्तांना पाय रोवण्यात यश मिळाले. महिनाभर नॉर्मंडीच्या आसपास जम बसवल्यावर जुलैच्या अखेरीस अमेरिकन सैन्याने [[ऑपरेशन कोब्रा]] मोहीमेंतर्गत आपले वर्चस्व पसरविण्यास सुरुवात केली. [[ॲडॉल्फ हिटलर]]ला या चालीची खबर मिळताच त्याने नॉर्मंडीच्या आसपासच्या जर्मन सेनेला प्रतिहल्ला चढवण्यास फर्मावले पण हा प्रतिहल्ला सपशेल फसला. याचे मुख्य कारण म्हणजे चाल करून येणारे जर्मन सैन्य आता दोस्त वायुसेनेचे सोपे शिकार झाले. यापूर्वी आपल्या लपवलेल्या ठाण्यांत दबा धरून बसलेल्या जर्मन सैन्याला टिपणे अशक्य असले होते, पण आता उघड्या रानातून चाल करून येणाऱ्या जर्मन सैन्याची दोस्त वायुसेनांनी वाताहत उडवली. बाजूने चाल करून येण्याऱ्या जर्मन सैन्याला थोपवण्यासाठी अमेरिकन सैन्याने आपल्या बाजूच्या फळ्या भक्कम ठेवल्या होत्या. पुढे सरकत अमेरिकन फौजेने जर्मनीच्या सातव्या सैन्याला व [[पाचवे पॅंझर सैन्य|पाचव्या पॅंझर सैन्याला]] [[फलैस]]जवळ वेढा घातला. यात ५०,००० जर्मन सैनिक हाती लागले पण सुमारे १,००,००० सुटले. तोपर्यंत जर्मन सैन्याने रोखून धरलेली ब्रिटिश व केनेडियन सैन्येही आता बचावफळी फोडून पुढे होण्याच्या बेतात होती. या रेट्याला फ्रान्समध्येच रोखून धरण्यासाठी जर्मनीला कुमकेची आवश्यकता होती पण ही कुमक त्यांनी आधीच प्रतिहल्ला करण्यात खर्ची घातली होती. आता दोस्त राष्ट्रे फ्रान्स ओलांडून पुढे येणार हे जवळजवळ निश्चित झाले. ऑगस्ट १९४४मध्ये [[इटली]]तील दोस्त सैन्याने दक्षिणेकडून [[फ्रेंच रिव्हियेरा]]वर [[ऑपरेशन ड्रगून|हल्ला]] चढवला आणि उत्तरेत असलेल्या फौजेशी संधान बांधले. फ्रेंच क्रांतिकाऱ्यांनी ऑगस्ट १९ला [[पॅरिस]]मध्ये उठाव केला. [[फिलिप लक्लर्क दि हॉक्लॉक]]च्या नेतृत्वाखाली फ्रेंच सैन्याच्या एक डिव्हिजनने पॅरिसमधल्या जर्मन सेनेची शरणागती स्वीकारली व [[ऑगस्ट २५]]ला पॅरिस मुक्त केले.
[[चित्र:American troops march down the Champs Elysees.jpg|thumb|left|200px|पॅरिसच्या शॅंझे लिझी रस्त्यावरून मिरवणारे अमेरिकन सैनिक.]]
'''शिशिरातील दोस्तांची मोहीम'''
{{main|ऑपरेशन मार्केट गार्डन|आचेनची लढाई|हर्टगेनच्या जंगलातील लढाई}}
[[चित्र:Waves of paratroops land in Holland.jpg|right|thumb|200px|[[ऑपरेशन मार्केट गार्डन]] मोहीमेंतर्गत [[नेदरलँड्स]]मध्ये उतरणारे ब्रिटिश [[छत्रीधारी सैनिक]]]]
नॉर्मंडीतून पुढे सरकणाऱ्या दोस्त सैन्यांची रसद अजूनही नॉर्मंडीतूनच येत होती. दूर अंतर पार करून येणारी ही रसद वेळेवर व नेमकी पोचेल अशी खात्री फार कमी वेळा असायची. असे असतानाही जर्मन सैन्याच्या वर्मी घाव घालण्यासाठी दोस्तांनी छत्रीधारी सैनिक व चिलखती दल [[ऱ्हाइन नदी]]पल्याड [[नेदरलँड्स]]मध्ये [[ऑपरेशन मार्केट गार्डन|घुसवून पाहण्याचा प्रयत्न]] केला. पण सप्टेंबरअखेर त्यांना तेथून माघार घ्यावी लागली. [[शेल्टची लढाई|शेल्टच्या लढाईत]] केनेडियन सैन्याच्या निर्णायक विजयानंतर [[ॲंटवर्प]]चे बंदर खुले करण्यात त्यांना यश मिळाले व नोव्हेंबर १९४४पासून येथून रसदपुरवठा सुरू झाला. दरम्यान सप्टेंबरमध्ये अमेरिकन सैन्याने [[हर्टगेन]]च्या जंगलातून [[हर्टगेनच्या जंगलातील लढाई|चाल]] केली. जंगल व दऱ्याखोऱ्यांच्या आश्रयाने लढणाऱ्या जर्मन सैन्याने आपल्यापेक्षा अनेकपटीने मोठ्या असलेल्या या फौजेला पाच महिने झुंजवत ठेवले. इकडे ऑक्टोबरमध्ये अमेरिकेने [[आखन]] हे जर्मनीचे मोठे शहर प्रथमतःच [[आचेनची लढाई|काबीज केले]].
'''जर्मनीचे प्रत्युत्तर'''
{{main|बॅटल ऑफ द बल्ज}}
पूर्वेकडे आपल्या सेनेची धूळधाण उडत असलेली पाहून हिटलरने डिसेंबर १९४४मध्ये आपली पश्चिमेकडील शेवटची मोठी मोहीम उघडली. [[बॅटल ऑफ द बल्ज]] नावाने ओळखल्या जाणाऱ्या या लढाईतून त्याला १९४० च्या [[आर्देनेस मोहीम|आर्देनेस मोहीमेप्रमाणे]] यश अपेक्षित होते. चिलखती दल व रणगाड्यांनी दोस्त राष्ट्रांना पश्चिमेस समुद्रापर्यंत रेटत नेल्यास त्यांच्याशी संधी करून पूर्वेस आपली सगळी शक्ती पणाला लावता येईल अशी ही योजना होती. अशा कडव्या प्रतिहल्ल्याची अपेक्षा नसल्याने दोस्त राष्ट्र गाफील होते व त्यामुळे सुरुवातीस जर्मन सेनेला नेत्रदीपक यश मिळाले. [[जोखेन पायपर]]च्या नेतृत्वाखालील [[कॅंफग्रुप पायपर]] हा आघाडीच्या पॅंझर तुकड्याचा समूह दोस्तांच्या प्रदेशात इतका आत घुसला की त्यामुळे अमेरिकन सैन्याच्या फळीत त्यांनी जणू काही फुगवटा (बल्ज) तयार केला. यावरून नंतर या लढाईला नाव दिले गेले.
या हल्ल्याच्या सुरुवातीच्या दिवसात हवामान अतिशय खराब होते व याचा फायदा जर्मनीने पूरेपूर उठवला. दोस्त विमाने उडू शकत नसल्याने त्यांना हवेतून रोखणारी शक्ती नव्हतीच. अमेरिकन सैन्याच्या [[सेंट विथ]] आणि [[बॅस्टोइनची लढाई|बॅस्टोइन]] येथील कडव्या प्रतिकाराने जर्मनीची चाल मंदावली. बॅस्टोइन येथे घेरल्या गेलेल्या [[१०१वी एअरबॉर्न डिव्हिजन|१०१व्या एअरबॉर्न डिव्हिजनने]] पराक्रमाची शर्थ करून हा तिठा अमेरिकेच्या हातात राखला. [[जॉर्ज पॅटन]]च्या नेतृत्वाखालील अमेरिकेच्या तिसऱ्या सैन्याने या धडकमोहिमेला खीळ घातली व हल्ला परतवला. जर्मन सैन्याचा पाठलाग करताना अमेरिकन सैन्याने अनेक जर्मन तुकड्या पकडल्या व उरलेल्यांना थेट जर्मनीपर्यंत माघार घेण्यास भाग पाडले. या मोहीमेत अमेरिकन सैन्याची ही मोठी हानी झाली. अमेरिकेच्या इतिहासातील ही सगळ्यात हानिकारक लढाई होती.
==== आशिया व प्रशांत महासागरातील रणांगण ====
{{main|प्रशांत महासागरातील लढाई}}
'''मध्य व नैर्ऋत्य प्रशांत महासागर'''
{{main|फिलिपाईन्सच्या समुद्राची लढाई|लेयटे गल्फची लढाई|सैपानची लढाई}}
फेब्रुवारी १९४४ च्या अखेरीस अमेरिकेने नैर्ऋत्य प्रशांत महासागरातील [[मार्शल द्वीपसमूह]] काबीज केला वा आपली आगेकूच चालू ठेवली. त्याच सुमारास ४२,००० अमेरिकन सैनिक [[क्वाजालाइन एटॉल]]वर उतरले व आठवड्याभरात ते बेट जिंकले. त्यानंतर त्यांनी [[एनिवेटोकची लढाईत|एनिवेटोकच्या लढाईत]] [[जपान]]ला हरवले.
या चालींचा व्यूहात्मक उद्देश होता जपानच्या जवळातजवळ वायुसेनेचा तळ उभारण्याचा. यासाठी [[मेरियाना द्वीपसमूह|मेरियाना द्वीपसमूहातील]] [[सैपान]], [[तिनियान]] व [[गुआम]]ची बेटे जिंकणे आवश्यक होते. [[जून ११]]ला अमेरिकन आरमाराने सैपानवर बॉम्बफेक सुरू केली. ३२,००० सैनिकांनीशी लढणाऱ्या जपानी सैन्यावर जून १४ला ७७,००० [[अमेरिकन मरीन सैनिक|अमेरिकन मरीन सैनिकांनी]] चाल केली व [[जुलै ७]]ला सैपान अमेरिकेच्या हातात आले. जपानने आपले उरलेसुरले आरमार [[फिलिपाईन्सच्या समुद्राची लढाई|फिलिपाईन्सच्या समुद्राच्या लढाईत]] पणाला लावले पण तेथेही त्यांना हार पत्करावी लागली तसेच त्यांची जवळजवळ सगळी विमाने व युद्धनौका नष्ट झाल्या. यानंतर जपानी आरमार केवळ नावापुरतेच उरले आणि आता जपान अमेरिकेच्या [[बी.२९ सुपरफोर्ट्रेस]] या बॉम्बफेकी विमानांच्या पल्ल्यात आले.
[[चित्र:Douglas MacArthur lands Leyte1.jpg|thumb|right|200px|"''मी परत आलो आहे.''" - [[डग्लस मॅकआर्थर|जनरल मॅकआर्थरचे]] लाइफ नियतकालिकाच्या कार्ल मायडान्सने घेतलेले एक प्रसिद्ध छायाचित्र]]
[[जुलै २१]]ला गुआमवर हल्ला झाला व [[ऑगस्ट १०]]ला हेही बेट पडले पण येथे जपान्यांनी कडवी झुंज दिली. बेटाच्या कडे-कपारींतून लढणाऱ्या जपानी सैनिकांनी अमेरिकन सैन्याला सळो की पळो करून सोडले. बेट पडल्यावरही अनेक आठवडे या चकमकी सुरू होत्या. [[जुलै २४]]ला अमेरिकेने तिनियान बेटावर चाल केली व [[ऑगस्ट १]]ला ते जिंकून घेतले.
[[ऑक्टोबर २०]]ला जनरल [[डग्लस मॅकआर्थर]]चे सैनिक [[लेयटे]] बेटावर उतरले. जपानने असे होणार ही कल्पना असल्यामुळे येथे भक्कम बचावफळी उभारली होती. ऑक्टोबर २३ ते २६ दरम्यानच्या या लढाईत जपानने प्रथमतः [[कामिकाझे]] वैमानिकांचा उपयोग केला. जगातील सगळ्यात मोठ्या अशा या आरमारी युद्धात जपानची [[मुसाशी (युद्धनौका)|मुसाशी]] हे युद्धनौका, जी आत्तापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या लढाऊ नौकांपैकी एक होती, बुडाली. ही बुडवण्यासाठी १९ [[टोरपेडो]] व १७ बॉम्ब लागले.
१९४४मध्ये अमेरिकेच्या पाणबुड्या व विमानांनी जपानच्या व्यापारी व मालवाहू जहाजांवर हल्ले करून जपानकडे जाणाऱ्या कच्च्या मालाची रसद अगदी कमी केली होती. या एका वर्षात पाणबुड्यांनी जपानचे २० लाख टन सामान समुद्रतळास पोचवले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | आडनाव = किंग | पहिलेनाव = ॲडमिरल अर्नेस्ट जे. | दुवा = http://www.shsu.edu/~his_ncp/Compac45.html | title = मार्च १९४४ ते ऑक्टोबर १९४५पर्यंतचे प्रशांत महासागरातील आरमारी हालचाली | प्रकाशक = सॅम ह्युस्टन स्टेट युनिव्हर्सिटी | भाषा = English | ॲक्सेसदिनांक = २००६-०७-२६ }}</ref> जपानचा खनिज तेलाचा साठा १९४४ च्या अंतापर्यंत जवळजवळ रिकामा झाला होता. याने जपानची आर्थिक व औद्योगिक स्थिती बिकट झाली.
'''चीन-जपान युद्ध'''
{{main|ऑपरेशन इचिगो|चांग्शाची लढाई (१९४४)|ग्विलिन-ल्युझूची लढाई}}
एप्रिल १९४४मध्ये जपानने आपण पादाक्रांत केलेल्या ईशान्य चीन, कोरिया व आग्नेय एशियाला जोडणारा लोहमार्ग जिंकण्यासाठी [[ऑपरेशन इचिगो]] ही मोहीम सुरू केली. त्याचबरोबर या भागातील अमेरिकेचे तळ उद्ध्वस्त करणे हाही एक हेतु होता. जून १९४४मध्ये जपानने ३,६०,००० सैनिकांनिशी [[चांग्शा]] शहरावर चौथ्यांदा आक्रमण केले. ४७ दिवसांच्या रणधुमाळीनंतर शहर जपानी हातात आले. नोव्हेंबर पर्यंत जपानने [[ग्विलिन]] व [[ल्युझू]] शहरेही जिंकली व तेथील अमेरिकन वायुसेनेचे तळ नष्ट केले. तथापि हे करेपर्यंत अमेरिकेने उतरत्त नवीन तळ उभारले होते. डिसेंबर १९४४मध्ये जपानी सैन्य [[फ्रेंच इंडोचायना]] पर्यंत पोचले व ऑपरेशन इचिगोचे उद्दिष्ट साध्य झाले पण हे करताना जपानलाही मोठे नुकसान सहन करावे लागले होते.
'''आग्नेय आशिया'''
{{main|इम्फालची लढाई|कोहिमाची लढाई}}
[[चित्र:Imphalgurkhas.jpg|thumb|200px|[[भारतीय सेना|भारतीय सेनेची]] [[गोरखा रेजिमेंट]] [[इम्फाल]]-[[कोहिमा]] रस्त्यावर कूच करताना. ([[जानेवारी २७]], [[इ.स. १९४५]]. १९४५ च्या सुरुवातीला जपानी सैन्याला म्यानमारमध्ये थोपवून धरण्याची कामगिरी गोरखा रायफल्सनी पार पाडली होती.]]
१९४४मध्ये अमेरिकन सैन्य [[भारत|भारतातून]] [[चीन]]ला जाण्यासाठीचा [[लेडो मार्ग]] बांधत असताना जपानने आग्नेयेतून भारतावर चाल केली. ही [[चलो दिल्ली मोहीम]] जपानी सैन्य, [[म्यानमार]]मधील स्वातंत्र्यसैनिक व [[सुभाषचंद्र बोस]]च्या नेतृत्वाखालील [[भारतीय राष्ट्रीय सेना|भारतीय राष्ट्रीय सेनेने]] उभारली होती. [[इम्फाल|इंफाल]]जवळ या सैन्याने कडाडून हल्ला चढवला पण ब्रिटिश सैन्याने (ज्यात मुख्यत्वे भारतीय सैनिकच होते) त्यांना थोपवून धरले. तुंबळ युद्धानंतर कोणालाच सरशी मिळाली नाही पण जपानी/भारतीय राष्ट्रीय सेनेने इंफालला वेढा घातला. ब्रिटिशांनी इंफाल व [[कोहिमा]]ला विमानाद्वारे रसद व कुमक पोचवली. त्याचवेळी पश्चिम व उत्तरेकडून ताज्या दमाच्या फौजा पाठवून वेढा फोडून अडकलेल्या सैन्याची सुटका केली. हल्लेखोरांना वाटले होते की भारतीय प्रदेश जिंकल्यावर तेथूनच रसद मिळेल व ब्रिटिशांतर्फे लढणारे भारतीय सैनिक आपल्याला सामील होतील, त्यामुळे त्यांनी त्याची काही सोय केलेली नव्हती. आता आक्रमक स्वतःच वेढ्यात अडकले व कुमक न मिळाल्याने अतिशय हालात माघार घ्यालला लागले. उपासमार, रोगराई व शत्रूच्या हल्ल्यांना ८५,००० सैनिक बळी पडले. जपानच्या सगळ्यात मोठ्या पराभवात हा गणला जातो. या पराभवाबरोबरच ब्रिटिशांना सशस्त्र मार्गाने भारतातून हुसकावून लावण्याची अजून एक आशा मावळली.
=== युद्धाचा अंत - इ.स. १९४५ ===
==== युरोपमधील रणांगण ====
[[चित्र:Eastern Front 1945-01 to 1945-05.png|thumb|left|200px|[[बर्लिन]] व [[प्राग]]वरील मोहीम, १९४५.]]
'''हेमंतातील सोव्हिएत कारवाया'''<br />
{{main|व्हिस्चुला-ओडर मोहीम|ऑपरेशन फ्रुहलिंग्सरवाखेन}}
जानेवारी १९४५मध्ये सोव्हिएत सैन्य ताज्या दमाने पुढच्या मोहीमेसाठी सज्ज होती. [[इव्हान कोनेव्ह]]ने आपल्या फौजेनिशी दक्षिण [[पोलंड]]मधील जर्मन शिबंदीवर हल्ला चढवला व त्यांचा पाठलाग करीत [[सॅंडोमियेर्झ]]जवळ [[व्हिस्चुला नदी]] ओलांडली. जानेवारी १४ला [[कॉन्स्टान्टिन रोकोसोव्स्की]]ने [[नारेव नदी]] ओलांडून वॉर्सोच्या उत्तरेला आक्रमण केले व पूर्व [[प्रशिया]]ची राखण करणारी जर्मन बचावफळी मोडीत काढली. झुकोवच्या सैन्यानेही त्यानंतर [[वॉर्सो]]वर हल्ला केला व जर्मन आघाडी होत्याची नव्हती केली.
जानेवारी १७ला झुकोवने वॉर्सो घेतले. १९ तारखेला [[लॉड्झ]]ही जिंकले. त्याचदिवशी कोनेव्हचे सैन्य युद्धपूर्वीच्या जर्मन सीमेवर येऊन थडकले. या एका आठवड्यात सोव्हिएत सैन्याने ६५० कि.मी. रुंदीची आघाडी उघडून १६० कि.मी. आत धडक मारली होती. फेब्रुवारीच्या मध्यास लाल सैन्याने [[बुडापेस्ट]] जिंकले. ही टोळधाड शेवटी [[ओडर नदी]]च्या किनारी बर्लिनपासून ६० कि.मी.वर येऊन थांबली.
'''पश्चिमेतील हेमंत कारवाया'''
[[जानेवारी १४]] रोजी दुसऱ्या ब्रिटिश सैन्याने [[मास नदी]] व [[रोअर नदी]]च्या मधील रोअर त्रिकोणातून जर्मनीला हुसकावण्यासाठी [[ऑपरेशन ब्लॅककॉक]] ही मोहीम सुरू केली. [[जानेवारी २७]]ला जर्मन सैन्य रोअर नदीच्या पूर्वेस रेटले गेले होते.
'''याल्टा परिषद'''
[[चित्र:Yalta summit 1945 with Churchill, Roosevelt, Stalin.jpg|thumb|200px|right|[[याल्टा]] येथे जमलेले [[विन्स्टन चर्चिल]], [[फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट]] व [[जोसेफ स्टालिन]].]]
{{main|याल्टा परिषद}}
युद्धाचे पारडे आपल्या बाजूला झुकत असल्याचे पाहून फेब्रुवारी १९४५मध्ये [[विन्स्टन चर्चिल]], [[फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट]] व [[जोसेफ स्टालिन]] यांनी [[याल्टा]] येथे भेटून युद्धानंतर युरोपची राजकीय व भौगोलिक स्थिती काय असावी यावर चर्चा केली. यात अनेक दूरगामी निर्णय घेण्यात आले.
* एप्रिल १९४५मध्ये [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांची]] स्थापना करणे.
* पोलंडमध्ये मुक्त निवडणूका घेणे.
* पोलंडची पश्चिम सीमा [[कर्झन रेखा|पूर्वेकडे सरकवणे]] यासाठी जर्मनीच्या पूर्व भागाचा लचका तोडून पोलंडमध्ये समाविष्ट करणे.
* सगळ्या सोव्हिएत नागरिकांना [[सोव्हिएत संघ|सोव्हिएत संघाकडे]] सोपवणे.
* जर्मनी शरण आल्याच्या तीन महिन्यात सोव्हिएत संघाने जपानवर आक्रमण करणे.
'''वसंतातील सोव्हिएत मोहीम'''
{{main|सीलो हाइट्सची लढाई|बर्लिनची लढाई|हॅल्बेची लढाई}}
[[एप्रिल १६]] रोजी लाल सैन्याने पोलिश सैन्याच्या ७८,५५६ सैनिकांसह [[बर्लिनची लढाई|बर्लिनवर आक्रमण]] केले. एप्रिल २४ला सोव्हिएत सैन्यातील तीन फौजांनी [[बर्लिन]]ला पूर्णपणे वेढा घातला. शेवटचा शर्थीचा प्रयत्न म्हणून हिटरलने शहरातील आबालवृद्ध नागरिकांना [[फोक्सस्टर्म]] या संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन केले व चढाई करीत येणाऱ्या लाल सैन्याशी झुंज घेण्याचे हुकुम सोडले. त्यांच्याबरोबरीने [[सीलोची लढाई|सीलोच्या लढाईत]] पराभूत होऊन आलेली जर्मन फौज होती. लाल सैन्य बर्लिन शहरात घुसल्यावर झालेल्या असंख्य झटापटी दारुण होत्या. घराघरातून व रस्त्यातून आमनेसामने सैनिक व नागरिकांच्या चकमकी होत होत्या व बळींची संख्या लाखांच्या घरात गेली. सोव्हिएत सैन्याने ३,०५,००० सैनिक गमावले तर ३,२५,००० जर्मन नागरिक व सैनिक फक्त बर्लिनमध्ये मृ्त्युमुखी पडले. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून [[ॲडॉल्फ हिटलर]] व त्याचे मंत्रीमंडळ [[फ्युह्ररबंकर]]मध्ये आश्रयाला गेले. शेवटी [[एप्रिल ३०]], [[इ.स. १९४५]] रोजी हिटलरने त्याची सोबतीण [[एव्हा ब्रॉन]]सह [[हिटलरचा मृत्यू|आत्महत्या]] केली.
'''वसंतातील पश्चिमेकडील आघाडी'''
[[चित्र:Omar Bradley.jpg|150px|thumb|right|अमेरिकेच्या जनरल [[ओमर ब्रॅडली]]कडे जर्मन भूमिवरील आक्रमणाचे नेतृत्व होते.]]
जानेवारीअखेरीस पश्चिमेकडील दोस्त राष्ट्रांनी जर्मनीत पाय ठेवला. [[ऱ्हाइन नदी]]च्या तीरावरील जर्मन प्रतिकार मोडून काढीत त्यानी मार्चअखेर नदी ओलांडली. [[रेमाजेन]] येथील [[लुडेनडॉर्फ पूल]] हस्तगत झाल्यावर ही आगेकूच अजून गतिमान झाली.
ऱ्हाइन ओलांडल्यावर ब्रिटिश फौजा ईशान्येस [[हांबुर्ग]]कडे सुटल्या. त्यांनी [[एल्ब नदी]] ओलांडून [[डेन्मार्क]] व [[बाल्टिक समुद्र|बाल्टिक समुद्राकडे]] धडक सुरू केली. अमेरिकेची नववी फौज दक्षिणेस [[रुह्रचा वेढा|रुह्रला घातलेल्या वेढ्याच्या]] उत्तर टोकापर्यंत पोचली तर पहिली फौज उत्तरेला याच वेढ्याच्या दक्षिण घेऱ्याला जाऊन भिडली. १३,००,००० सैनिक असलेल्या या फौजांचे नेतृत्व जन्रल [[ओमर ब्रॅडली]]कडे होते. आता रुह्रला चारही दिशांनी वेढा पडला. फील्ड मार्शल [[वॉल्टर मॉडेल]]च्या नेतृत्वाखालील [[जर्मन सैन्यसमूह बी]] आता येथे पूर्णपणे अडकला. येथे अंदाजे ३,००,००० सैनिक युद्धकैदी झाले. यानंतर या अमेरिकन फौजा पूर्वेकडे निघाल्या व एल्ब नदीच्या तीरी सोव्हिएत सैन्याशी भेट झाल्यावर ही त्यांची विजयदौड थांबली.
'''इटली'''<br />
[[इटालियन द्वीपकल्प|इटालियन द्वीपकल्पातील]] दुर्गम पर्वत व येथील फौज [[फ्रान्स]]मध्ये हलवल्यामुळे १९४५ च्या हिवाळ्यात दोस्तांची प्रगती हळूहळू होत होती. [[एप्रिल ९]]ला अमेरिका व युनायटेड किंग्डमची १५वी फौज [[गॉथिक रेषा|गॉथिक रेषेवरचा]] प्रतिकार मोडून काढीत उत्तरेला सरकली व [[पो नदी]]च्या खोऱ्यात आली. येथून पुढे सरकत त्यांनी खोऱ्यातील जर्मन सैन्याला घेरले. याच वेळी अमेरिकेची पाचवी फौज पश्चिमेकडे गेली व तेथील फ्रेंच शिबंदीशी त्यांनी सूत जमवले. [[न्यू झीलंड]]च्या दुसऱ्या डिव्हीजनने [[त्रियेस्ते]] शहरातून युगोस्लाव्ह बंडखोरांना हुसकून लावले.
इटलीतील जर्मन सैन्याने शरणागती पत्करल्यावर [[मुसोलिनी]]ने [[स्वित्झर्लंड]]ला पळ काढण्याचा प्रयत्न केला पण इटलीतील क्रांतीकाऱ्यांनी त्याला पकडले व त्याची सोबतीण [[क्लारा पेटाची]] सह त्यांना मृत्युदंड दिला. त्यांचे मृतदेह [[मिलान]]ला नेण्यात आले व जाहीर स्थळी उलटे टांगण्यात आले.
'''जर्मनीची शरणागती'''<br />
[[चित्|thumb|right|200px|[[जून २४]], [[इ.स. १९४५]] रोजी [[मॉस्को]]तील विजयसंचलनाचे [[लाल चौक|लाल चौकात]] नेतृत्व करताना मार्शल झुकोव्ह (पांढऱ्या घोड्यावर) व मार्शल रोकोसोव्स्की)]]
{{main|दुसऱ्या महायुद्धाचा अंत|प्राग आघाडी}}
[[ॲडॉल्फ हिटलर]]च्या मृत्यूनंतर ॲडमिरल [[कार्ल डोनित्झ]]ने जर्मन सैन्याचे सूत्रे हातात घेतली पण लवकरच हा डोलारा कोसळला. [[बर्लिन]]मधील जर्मन सैन्यबलाने [[मे २]], [[इ.स. १९४५]] रोजी सोव्हिएत सैन्यासमोर शरणागती पत्करली.
इटलीतील जर्मन सैन्याने २ मेलाच [[जनरल अलेक्झांडर]]च्या मुख्यालयात शरणागती पत्करली तर उत्तर जर्मनी, डेन्मार्क व नेदरलँड्समधील फौज ४ मेला शरण गेले. इटलीतील शरणागतीपूर्वी सोव्हिएत संघाने युनायटेड किंग्डम व अमेरिकेवर सोव्हिएत संघाशिवाय शरणागती घेण्याची तयारी करण्याचा [[ऑपरेशन क्रॉसवर्ड|आरोप ठेवला]]. मे ७ रोजी उरलेल्या सैन्याने [[जनरलोबेरोस्ट]] [[आल्फ्रेड जोड्ल]]च्या नेतृत्वाखाली फ्रान्सच्या [[ऱ्हाइम्स]] शहरात शरणागती पत्करली. मे ८ला पश्चिमी दोस्तांनी [[व्ही.ई. दिन]] साजरा केला.
सोव्हिएत संघाने मे ९ला विजय दिन साजरा केला. जर्मन मध्य सैन्यसमूहातील काही तुकड्यांनी [[प्राग आघाडी|मे ११-१२ पर्यंत चकमकी]] सुरू ठेवल्या होत्या.
'''पॉट्सडॅम'''<br />
दोस्तांनी बर्लिनच्या उपनगर [[पॉट्सडॅम]]मध्ये आपली शेवटची [[पॉट्सडॅम परिषद|परिषद]] भरवली. [[जुलै १७]] ते [[ऑगस्ट २]] पर्यंत चाललेल्या या परिषदेत दोस्तव्याप्त जर्मनीबद्दलची धोरणे जाहीर करण्यात आली तसेच [[जपान]]ला बिनशर्त शरणागती पत्करण्यासाठीचे अखेरचे आवाहन करण्यात आले.
==== प्रशांत महासागरातील रणांगण ====
'''मध्य व नैर्ऋत्य प्रशांत महासागर'''
{{main|इवो जिमाची लढाई|ओकिनावाची लढाई|बॉर्नियो मोहीम (१९४५)}}
जानेवारीत [[अमेरिकेचे सहावे सैन्य]] [[लुझोन]] या [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]]च्या मुख्य बेटावर उतरले. मार्चपर्यंत त्यांनी राजधानी [[मनिला]] काबीज केली. फेब्रुवारीतील [[इवो जिमाची लढाई|इवो जिमावरील]] व एप्रिल-जूनमधील [[ओकिनावाची लढाई|ओकिनावावरील]] विजयांमुळे आता [[जपान]] अमेरिकेच्या आरमारी व वायुसेनेच्या पल्ल्यात आले. राजधानी [[टोक्यो]]सह अनेक शहरांवर अमेरिकेने [[टोक्योवरील बॉम्बफेक (१९४५)|तुफान बॉम्बफेक]] केली. यात ९०,०००हून अधिक व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. जपानमधील शहरे व वस्त्या दाट असल्यामुळे ही हानी जास्त होती. या बरोबरच तेथील घरे मुख्यत्वे लाकडी असतात त्यामुळे बॉम्बफेकीनंतर लागलेल्या आगींमध्येही जीवितहानी बरीच झाली. या शिवाय अमेरिकेने जपानमधील मुख्य बंदरे व जलमार्गांवर विमानांतून [[ऑपरेशन स्टार्व्हेशन|सुरूंग पेरले]] व जपानचा बाहेरच्या जगाशी संपर्क कमी केला.
१९४५ च्या मध्यातील [[बॉर्नियो मोहीम (१९४५)|बॉर्नियो मोहीम]] ही नैर्ऋत्य प्रशांतातील शेवटची मोहीम होती. तेथील जपानी सैन्याला हरवून त्यांच्या ताब्यातील दोस्त युद्धकैदी सोडविण्यासाठी ही मोहीम आखली होती.
'''आग्नेय एशिया'''
{{main|मध्य बर्माची लढाई|ऑपरेशन ड्रॅक्युला}}
१९४४ च्या मॉन्सून मध्ये भारतावर चालून आलेल्या जपानी सैन्याला तेथील ब्रिटिश सैन्याने [[चिंदविन नदी]]पर्यंत मागे ढकलले होते. पाऊस संपताना अमेरिकन व चिनी सैन्याने [[लेडो मार्ग]] बांधून पूर्ण केला. तोपर्यंत जपानी सैन्याने माघार घेतल्यामुळे या कठीण रस्त्याचा दोस्तांना युद्धात फारसा उपयोग झाला नाही. आता भारतात जमलेल्या भारतीय, ब्रिटिश व आफ्रिकन फौजांनी जपान्यांचा पाठलाग सुरू केला व आघाडी मध्य [[ब्रह्मदेश]]पर्यंत नेली. [[मे २]]ला दोस्तांनी [[रंगून]] [[ऑपरेशन ड्रॅक्युला|घेतले]] व जपानी तसेच [[भारतीय राष्ट्रीय सेना|भारतीय राष्ट्रीय सेनेला]] भारतातून पळवून लावले.
'''हिरोशिमा व नागासाकीवर परमाणुहल्ले'''
{{main|हिरोशिमा व नागासाकीवरील परमाणुहल्ले}}
[[चित्र:nagasakibomb.jpg|170px|thumb|[[नागासाकी]]वर टाकलेल्या परमाणु बॉम्बचा स्फोट झाल्यावर अग्निज्वाला व धूर हवेत १८ कि.मी. वर गेला होता.]]
युद्धाचा अंत लगेच होणार नाही याची कल्पना आल्याने [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष]] [[हॅरी ट्रुमन]]ने नवीनच तयार करण्यात आलेल्या परमाणु बॉम्बचा उपयोग जपानवर करायचे ठरवले. वस्तुतः नोव्हेंबरमध्ये अमेरिकेने जपानवर खुश्कीदलासह हल्ला करण्याचे योजिले होते पण [[ओकिनावाची लढाई|ओकिनावाच्या लढाईनंतर]] त्यांना कळून चुकले की जपानचा प्रतिकार कडवा असेल व अशा हल्ल्यात जपानइतकीच अमेरिकेचीही हानी होईल. परमाणुबॉम्ब वापरल्यास युद्धांत लगेच होऊ शकेल असा अमेरिकेचा कयास होता. अमेरिकन युद्धसचिवाला देण्यात आलेल्या अंदाजानुसार अशा जमिनीवर केलेलल्या हल्ल्यात १४ ते ४० लाख अमेरिकन सैनिक मरण पावण्याची शक्यता होती. तसेच जपानी नागरिकही लाखांत मेले असते. या अंदाजांबद्दल अद्यापही शंका व्यक्त केली जाते.
[[ऑगस्ट ६]], [[इ.स. १९४५]] रोजी [[एनोला गे]] नावाच्या [[बी.२९]] प्रकारच्या विमानाने [[लिटल बॉय]] असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब [[हिरोशिमा]] शहरावर टाकला. यात हिरोशिमा नष्ट झाले. [[ऑगस्ट ९]] रोजी [[बॉक्सकार (विमान)|बॉक्सकार]] नावाच्या बी.२९ विमानाने [[फॅट मॅन]] नावाचा परमाणु बॉम्ब [[नागासाकी]] शहरावर टाकून तेही शहर नष्ट केले.
'''दूरपूर्वेतील सोव्हिएत आक्रमण'''
{{main|ऑपरेशन ऑगस्ट स्टॉर्म}}
हिरोशिमावर बॉम्ब पडल्यावर दोनच दिवसात सोव्हिएत संघाने याल्टात नक्की केल्याप्रमाणे आपला जपानबरोबरचा अनाक्रमण तह धुडकावून लावला व मांचुरियातील जपानी सैन्यावर चाल केली. दोन आठवड्यात १०,००,००० जपानी सैनिकांचा पराभव करीत लाल सैन्य ऑगस्ट १८ला उत्तर कोरियात घुसले.
'''जपानची शरणागती'''
{{main|जपान विजय दिन|जपान विजय दिन=}}
अमेरिकेचा परमाणुप्रयोग व सोव्हिएत संघाचे मांचुरियावरील आक्रमण पाहून [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]] [[हिरोहितो]]ने प्रधानमंडळाला न विचारता युद्धसमाप्तीचे प्रयत्न सुरू केले. [[ऑगस्ट १७]]ला केलेल्या दूरवाणीवरील आपल्या भाषणात त्याने आपल्या सैनिकांना हत्यारे खाली ठेवण्याचा आदेश दिला तसे करताना त्याने कारण सोव्हिएत आक्रमणाचे दिले व परमाणुबॉम्बचा उल्लेख टाळला.
[[ऑगस्ट १४]], [[इ.स. १९४५]] रोजी जपानने शरणागती पत्करली व हे अतिभयानक युद्ध अधिकृतरीत्या समाप्त झाले.
== हताहत, नागरिकांवरील प्रभाव व अत्याचार ==
<!-- खालील मजकूराचे भाषांतर करून योग्य त्या विभागात हलवा
==Casualties, civilian impact, and atrocities==
'''Casualties'''
{{main|World War II casualties}}
Some 63 million people, or 3% of the world population, died in the war (though [[World War II casualties|estimates]] vary): about 24 million soldiers and 38 million civilians. This total includes the estimated 9 million lives lost in the Holocaust. Of the total deaths in World War II, approximately 80% were on the Allied side and 20% on the Axis side.<ref name="casualties">[[World War II casualties]]</ref>
Allied forces suffered approximately 17 million military deaths, of which about 11 million were Soviet and 3 million Chinese. Axis forces suffered about 8 million, of which more than 5 million were German. In total, of the military deaths in World War II, approximately 44% were Soviet soldiers, 22% were German, 12% were Chinese, 8% were Japanese, 9% were soldiers of other Allied forces, and 5% were other Axis country soldiers. Some modern estimates double the number of Chinese casualties originally stated.<ref name="casualties" /> Of the civilian deaths, approximately 90% were Allied (nearly a third of all civilians killed were Soviet citizens, and more than 15% of all civilians killed in the war died in German extermination camps) and 10% were Axis.<ref name="casualties" />
Many civilians died as a result of disease, starvation, massacres, [[genocide]]--in particular, [[the Holocaust]]--and [[Strategic bombing|aerial bombing]]. One estimate is that 12 million civilians died in Holocaust camps, 1.5 million by bombs, 7 million in Europe from other causes, and 7.5 million in China from other causes.<ref>J. M. Winter, "Demography of the War", in Dear and Foot, ed., ''Oxford Companion to World War'', p 290.</ref> Allied civilian deaths totaled roughly 38 million, including 11.7 million in the Soviet Union, 7 million in China and 5.2 million from Poland. There were around 3 million civilian deaths on the Axis side, including 2 million in Germany and 0.6 million in Japan. The Holocaust refers to the organized state-sponsored murder of 6 million [[Jew]]s, 1.8-1.9 million non-Jewish Poles, 200,000-800,000 [[Roma people]], 200,000-300,000 people with disabilities, and other groups carried out by the Nazis during the war.
The Soviet Union suffered by far the largest death toll of any nation in the war, over 23 million.
'''Genocide'''
[[Image:Massdeportations.PNG|thumb|200px||Major [[deportation]] routes to [[Nazi extermination camp]]s during [[The Holocaust]], Aktion T-4 and alike.]]
{{main|The Holocaust}}
The ''Holocaust'' was the organized murder of an estimated [[The Holocaust#Death toll|nine million people]], including approximately six million Jews. Originally, the Nazis used killing squads known as ''[[Einsatzgruppen]]'' to conduct massive open-air killings, shooting as many as 33,000 people in a single massacre, as in the case of [[Babi Yar]]. By 1942, the Nazi leadership decided to implement the [[Final Solution]], or ''Endlösung'', the genocide of all Jews in Europe, and to increase the pace of the Holocaust. [[Nazism|The Nazis]] built six [[Nazi extermination camp|extermination camps]] specifically to kill Jews. Millions of Jews who had been confined to massively overcrowded [[ghetto]]s were transported to these [[Nazi extermination camp|"Death-camps"]], in which they were either slaughtered on arrival or put to work until the Nazis could find no more use for them, at which point they were put to death by shooting or mass poisoning in [[gas chamber]]s.
'''Chemical and bacteriological weapons'''
Despite the [[Treaty|international treaties]] and a resolution adopted by the [[League of Nations]] on 14 May 1938 condemning the use of toxic gas by [[Japan]], the [[Imperial Japanese Army]] frequently used [[Chemical warfare|chemical weapons]]. Because of fears of retaliation, however, those weapons were never used against Occidentals but only against other Orientals judged "inferior" by the imperial propaganda. According to historians Yoshiaki Yoshimi and Seiya Matsuno, the authorization for the use of chemical weapons was given by specific orders (''rinsanmei'') issued by [[Hirohito]] himself. For example, the Emperor authorized the use of toxic gas on 375 separate occasions during the invasion of [[Wuhan]], from August to October 1938.
The bacteriological weapons were experimented on human beings by many units incorporated in the Japanese army, such as the infamous [[Unit 731]], integrated by [[Decree|Imperial decree]] in the [[Kwantung]] army in 1936. Those weapons were mainly used in China and, according to some Japanese veterans, against Mongolians and Russian soldiers in 1939 during the [[Nomonhan]] incident.<ref>Hal Gold, Unit 731 testimony, p.64-65, 1996.</ref>
'''Cannibalism'''
Many written reports and testimony collected by the Australian War Crimes Section of the Tokyo tribunal and investigated by prosecutor [[William Webb]] (the future judge-in-chief) indicate that Japanese soldiers committed [[cannibalism]] on prisoners. According to historian Yuki Tanaka, "cannibalism was often a systematic activity conducted by whole squads and under the command of officers". <ref>Tanaka, ''Hidden Horrors : Japanese War Crimes in World War II,'' Westview press, 1996, p.127 </ref>
Pakistani POW Hatam Ali testified that "At this stage, the Japanese started selecting prisoners and everyday 1 prisoner was taken out and killed and eaten by the soldiers. I personally saw this happen and about 100 prisoners were eaten at this place by the Japanese. The remainder of us were taken to another spot 50 miles away where 10 prisoners died of sickness. At this place, the Japanese again started selecting prisoners to eat. Those selected were taken to a hut where their flesh was cut from their bodies while they were alive and they were thrown into a ditch where they later died." <ref>Ibid, p.121.</ref>
Indian POW Havildar Changdi Ram testified that "(On 12 November 1944) the [[Kempeitai|Kempei Tai]] beheaded the pilot. I saw this from behind a tree and watched some of the Japanese cut flesh from his arms, legs, hips, buttocks and carry it off to their quarters... They cut it in small pieces and fried it." <ref>Edward Russell of Liverpool, ''The Knights of Bushido, a short history of Japanese war crimes'', Greenhill books 2002, p.236.</ref>
Apart from written orders referring to cannibalism, the Japanese sources provide testimonies such as the one given by Major Matoba to the US [[Military tribunal|Military Commission]] of August 1946 convened by the Navy commander of Guam and Marianna islands which refer to meat of an American soldier served for supper to General Tachibana of the 307 Infantry Battalion on 25 February 1945. <ref>Ibid., p.237</ref>
'''Slave labor'''
According to a joint study of historians featuring Zhifen Ju, Mark Peattie, Toru Kubo, and Mitsuyochi Himeta, more than 10 million Chinese were mobilized by the Japanese army and enslaved by the [[Kôa-in]] for [[Slavery|slave labor]] in [[Manchukuo]] and north [[China]].<ref>Zhifen Ju, "''Japan's atrocities of conscripting and abusing north China draftees after the outbreak of the Pacific war''", 2002</ref> According to Mitsuyoshi Himeta, at least 2.7 million died during the [[Three Alls Policy|Sankō Sakusen]] operation implemented in [[Heipei]] and [[Shantung]] by General [[Yasuji Okamura]].
'''Concentration camps, labour camps, and internment'''
[[Image:Starved prisoners, nearly dead from hunger, pose in concentration camp in Ebensee, Austria.jpg|thumb|250px|Mistreated, starved prisoners in the [[Ebensee]] [[concentration camp]], [[Austria]].]]
{{main|Concentration camp|Gulag|Japanese American internment}}
In addition to the Nazi [[concentration camp]]s, the Soviet [[Gulag]], or [[labor camp]]s, led to the death of citizens of occupied countries such as Poland, [[Lithuania]], [[Latvia]], and [[Estonia]], as well as German [[prisoner of war|prisoners of war]] (POW) and even Soviet citizens themselves who had been supporters of the Nazis. Japanese [[Prisoner-of-war camp|POW camps]] also had high death rates; many were used as labour camps, and starvation conditions among the mainly U.S., British, Australian and other Commonwealth prisoners were little better than many German concentration camps. Sixty percent (1,238,000 ref. Krivosheev) of Soviet POWs died during the war. Vadim Erlikman puts it at 2.6 million Soviet POWs that died in German Captivity.<ref name="war8">Erlikman, Vadim</ref> [[Richard Overy]] gives the number of 5.7 million Soviet POW and out of those 57% died or were killed.<ref>[[Richard Overy]] ''The Dictators Hitler's Germany, Stalin's Russia'' p.568-569</ref>
Furthermore, 150,000 [[Japanese American internment|Japanese-Americans were interned]] by the U.S. and Canadian governments, as well as nearly 11,000 German and Italian residents of the U.S.
[[Image:Warsaw siege3.jpg|thumb|250px|A survivor of German aerial bombardment, [[Siege of Warsaw]].]]
'''War crimes'''
{{main|War crimes during World War II}}
From 1945 to 1951, German and Japanese officials and personnel were prosecuted for war crimes. Top German officials were tried at the [[Nuremberg Trials]], and many Japanese officials at the [[International Military Tribunal for the Far East|Tokyo War Crime Trial]] and [[Japanese war crimes#Other trials|other war crimes trials in the Asia-Pacific region]].
==Resistance and collaboration==
{{main|Resistance during World War II|Collaboration during World War II}}
[[Image:101st with members of dutch resistance.jpg|thumb|right|250px|Members of the Dutch Eindhoven Resistance with troops of the [[101st Airborne Division|U.S. 101st Airborne]] in front of the [[Eindhoven]] cathedral during [[Operation Market Garden]] in September 1944.]]
Resistance during World War II occurred in every occupied country by a variety of means, ranging from non-cooperation, disinformation, and propaganda to outright warfare.
Among the most notable resistance movements were the [[Armia Krajowa|Polish Home Army]], the [[Maquis (World War II)|French Maquis]], the [[Partisans (Yugoslavia)|Yugoslav Partisans]], the Greek resistance force, and the [[Italian resistance movement|Italian Resistance]] in the [[Italian Social Republic|German-occupied Northern Italy]] after 1943. Germany itself also had an [[German resistance movement|anti-Nazi movement]]. The [[Communism|Communist]] resistance was among the fiercest, since they were already organised and militant even before the war and they were ideologically opposed to the Nazis.
Before [[D-Day]], there were some operations performed by the [[French Resistance]] to help with the forthcoming invasion. Communications lines were cut; trains were derailed; roads, water towers, and ammunition depots were destroyed; and some German garrisons were attacked.
There were also resistance movements fighting against the [[Allies of World War II|Allied]] invaders. The [[Werwolf|German resistance]] petered out within a few years, while in the [[Baltic states|Baltic]] states [[Forest Brothers|resistance operations]] against the occupation continued into the 1960s.
==Home fronts==
[[Image:WomanFactory1940s.jpg|thumb|right|250px|During the war, women worked in factories throughout much of the West and East.]]
{{main|Home front during World War II}}
"[[Home front]]" is the name given to the activities of the civilians of the nations at war. All the main countries reorganized their homefronts to produce munitions and soldiers, with 40-60% of GDP being devoted to the war effort. Women were drafted in the Soviet Union and Britain. Shortages were everywhere, and severe food shortages caused malnutrition and even starvation, such as in the Netherlands and in Leningrad. New workers were recruited, especially housewives, the unemployed, students, and retired people. Skilled jobs were re-engineered and simplified ("de-skilling") so that unskilled workers could handle them. Every major nation imposed censorship on the media as well as a propaganda program designed to boost the war effort and stifle negative rumors. Every major country imposed a system of rationing and price controls. Black markets flourished in areas controlled by Germany. Germany brought in millions of prisoners of war, slave laborers, and forced workers to staff its munitions factories. Many were killed in the bombing raids, the rest became refugees as the war ended.
==Technologies==
[[Image:Nsa-enigma.jpg|thumb|right|250px|German [[Enigma machine]] for encryption.]]
{{main|Technology during World War II|Technological escalation during World War II}}
Weapons and technology improved rapidly during World War II and some of these played a crucial role in determining the outcome of the war. Many major technologies were used for the first time, including [[nuclear weapon]]s, [[radar]], [[proximity fuse]]s, [[jet engine]]s, [[V-2|ballistic missiles]], and data-processing analog devices (primitive computers). Every year, the [[Reciprocating engine|piston engines]] were improved. Enormous advances were made in [[aircraft]], [[submarine]], and [[tank]] designs, such that models coming into use at the beginning of the war were long obsolete by its end. One entirely new kind of ship was the amphibious landing craft.
===Industrial production===
Industrial production played a role in the Allied victory. The Allies more effectively mobilized their economies and drew from a larger economic base. The peak year of munitions production was 1944, with the Allies out-producing the Axis by a ratio of 3 to 1. (Germany produced 19% and Japan 7% of the world's munitions; the U.S. produced 47%, Britain and Canada 14%, and the Soviets 11%).<ref>
Raymond W. Goldsmith, "The Power of Victory: Munitions Output in World War II" ''Military Affairs'', Vol. 10, No. 1. (Spring, 1946), pp. 69-80; online at [http://links.jstor.org/sici?sici=0026-3931%28194621%2910%3Al%3C69%3ATPOVMO%3E2.0.CO%3B2-3 JSTOR]</ref>
The Allies used low-cost [[mass production]] techniques, using standardized models. Japan and Germany continued to rely on expensive hand-crafted methods. Japan thus produced hundreds of airplane designs and did not reach mass-production efficiency; the new models were only slightly better than the original 1940 planes, while the Allies rapidly advanced in technology.<ref> Richard Overy. ''The Air War, 1939-1945'' (2005)</ref> Germany thus spent heavily on high-tech weaponry, including the V-1 flying bomb and V-2 rocket, advanced submarines, jet engines, and heavy tanks that proved strategically of minor value. The combination of better logistics and mass production proved crucial in the victory. "The Allies did not depend on simple numbers for victory but on the quality of their technology and the fighting effectiveness of their forces... In both Germany and Japan less emphasis was placed upon the non-combat areas of war: procurement, logistics, military services," concludes historian Richard Overy.<ref>Overy (1993) p 318-9</ref>
Delivery of weapons to the battlefront was a matter of logistics. The Allies again did a much better job in moving munitions from factories to the front lines. A large fraction of the German tanks after June 1944 never reached the battlefield, and those that did often ran short of fuel. Japan in particular was notably inefficient in its logistics system.<ref> Mark Parillo, "The Pacific War" in Richard Jensen et al, eds. ''Trans-Pacific Relations: America, Europe, and Asia in the Twentieth Century'' (2003), pp. 93-104.</ref>
===Medicine===
Many new medical and surgical techniques were employed as well as new drugs like [[sulfa]] and [[penicillin]], not to mention serious advances in [[biological warfare]] and nerve gases. The Japanese control of the quinine supply forced the Australians to invent new anti-malarial drugs. The saline bath was invented to treat burns. More prompt application of sulfa drugs saved countless lives. New [[local anesthetic]]s were introduced making possible surgery close to the front lines. The Americans discovered that only 20% of wounds were cause by [[Machine gun|machine-gun]] or rifle bullets (compared to 35% in World War I). Most came from [[Explosive material|high explosive]] shells and fragments, which besides the direct wound caused shock from their blast effects. Most deaths came from shock and blood loss, which were countered by a major innovation, [[blood transfusions]].<ref> Harold C. Leuth, "Military Medicine" in [[Walter Yust]], ed. ''10 Eventful Years'' (1947) 3:163-67; Mark Harrison, ''Medicine and Victory: British Military Medicine in the Second World War'' (2004)</ref>
The massive [[research and development]] demands of the war accelerated the growth of the scientific communities in Allied states, while German and Japanese laboratories were disbanded; many German engineers and scientists continued their [[weapons research]] after the war in the United States and the Soviet Union.
{{see also|Military production during World War II|List of World War II military equipment}}
{{-}}
== Aftermath ==
[[Image:Germanborders.gif|thumb|left|250px|Germany's territorial losses 1919-1945]]
[[Image:Deutschland_Besatzungszonen_1945_1946.png|thumb|right|250px|German occupation zones in 1946 after territorial annexations in the East. The [[Saarland]] (in the French zone) is shown with stripes because it was removed from Germany by France in 1947 as a [[Saar (protectorate)|protectorate]], and was not incorporated into the Federal Republic of Germany until 1957. [[Historical Eastern Germany]], not contained in this map, was annexed by Poland and the Soviet Union.]]
{{main|Aftermath of World War II}}
The war concluded with the surrender and occupation of Germany and Japan. It left behind millions of [[displaced person]]s and [[prisoners of war]], and resulted in many new international boundaries. The economies of Europe, China and Japan were largely destroyed as a result of the war.
To prevent (or at least minimize) future conflicts, the allied nations, led by the [[United States]], formed the [[United Nations]] in [[San Francisco, California]] in 1945.
The end of the war hastened the independence of many [[Crown colony|British crown colonies]] (such as India) and [[Dutch Empire|Dutch territories]] (such as Indonesia) and the formation of new nations and alliances throughout Asia and Africa. The [[Philippines]] were granted their independence in 1946 as previously promised by the United States. Poland's boundaries were re-drawn to include portions of [[Historical Eastern Germany|pre-war Germany]], including [[East Prussia]] and [[Upper Silesia]], while ceding most of the areas taken by the Soviet Union in the [[Molotov-Ribbentrop]] partition of 1939, effectively moving Poland to the west. Germany was split into four zones of occupation, and the three zones under the Western Allies was reconstituted as a [[constitutional democracy]]. The Soviet Union's influence increased as they established hegemony over most of eastern Europe, and incorporated parts of Finland and Poland into their new boundaries. Europe was informally split into Western and Soviet [[Sphere of influence|spheres of influence]], which heightened existing tensions between the two camps and helped establish the [[Cold War]].
In Asia, the Imperial Japanese Empire's government was dismantled under General [[Douglas MacArthur]] and replaced by a constitutional monarchy with the emperor as a figurehead. The defeat of Japan led to the independence of [[Korea]], which was split into two parts by the Russian and American forces. The war greatly enhanced China's international prestige but severely weakened [[Chiang Kai-shek]]'s central government and the armed forces of the [[Republic of China]]. Partly because of this, in the subsequent [[Chinese Civil War]], the Chinese Nationalists lost and were forced to retreat to [[Taiwan]], while the Chinese Communists established the [[People's Republic of China]] on the mainland in 1949.
World War II also spawned many new technologies such as advanced aircraft, radar, jet engines, [[synthetic rubber]] and plastics, antibiotics like [[penicillin]], helicopters, [[nuclear energy]], rocket technology and computers. These [[Technology during World War II|technologies]] were applied to government, commercial, industrial, private and civil use.
===Occupation of Axis Powers===
{{Further|[[Expulsion of Germans after World War II]], [[Allied Occupation Zones in Germany]], [[Morgenthau Plan]], [[Oder-Neisse line]], [[Occupied Japan]], [[Division of Korea]]}}
Germany was partitioned into four zones of occupation, coordinated by the [[Allied Control Council]]. The American, British, and French zones joined in 1949 as the [[Germany|Federal Republic of Germany]], and the Soviet zone became the [[East Germany|German Democratic Republic]]. In Germany, [[Morgenthau Plan|economic suppression]] and [[Denazification]] took place. Millions of Germans and Poles were expelled from their homelands as a result of the territorial annexations in Eastern Europe agreed upon at the [[Yalta Conference|Yalta]] and [[Potsdam Conference|Potsdam]] conferences. In the West, [[Alsace-Lorraine]] was given to France, which also separated the [[Saar area]] from Germany.
[[Austria]] was separated from Germany and divided into four zones of occupation, which were united in 1955 to become the Republic of Austria.
[[Japan]] was occupied by the U.S, aided by Commonwealth troops, until the peace treaty took effect in 1952. The defeat of Japan also lead to the eastablishment of the Far eastern commission which set out policies for Japan to fullfill under the terms of surrender. In accordance with the Yalta Conference agreements, the Soviet Union occupied and subsequently annexed [[Sakhalin]]. [[Korea]] was divided between the U.S. and the Soviet Union, leading to the creation of two separate governments in 1948.
===Europe in ruins===
{{main|Effects of World War II|Marshall Plan}}
In Europe at the end of the war, millions of civilians were homeless, the economy had collapsed, and 70%{{fact}} of the industrial infrastructure was destroyed. The Soviet Union was also heavily affected, with 30% of its economy destroyed.
The United Kingdom ended the war economically exhausted by the war effort. The wartime [[coalition government]] was dissolved; new elections were held; and Churchill was defeated in a landslide [[general election]] by [[Labour Party (UK)|the Labour Party]] under [[Clement Attlee]].
In 1947, [[United States Secretary of State|U.S. Secretary of State]] [[George Marshall]] devised the "European Recovery Program", better known as the [[Marshall Plan]]. Effective from 1948 to 1952, it allocated 13 billion dollars for the reconstruction of Western Europe.
===Communist control of Central and Eastern Europe===
{{main|Eastern bloc|Iron Curtain}}
At the end of the war, the Soviet Union occupied much of [[Central Europe|Central]] and [[Eastern Europe]] and the [[Balkans]]. In all the USSR-occupied countries, with the exception of Austria, the Soviet Union helped Communist regimes to power. It also annexed the Baltic countries [[Estonia]], [[Latvia]], and [[Lithuania]].
===China===
{{main|Second Sino-Japanese War#Aftermath}}
The war was a pivotal point in China's history. Before the war against Japan, China had suffered nearly a century of humiliation at the hands of various imperialist powers and was relegated to a semi-colonial status. However, the war greatly enhanced China's international status. Not only was the central government under [[Chiang Kai-shek]] able to abrogate most of the unequal treaties China had signed in the past century, the [[Republic of China]] also became a founding member of the [[United Nations]] and a permanent member in the [[Security Council]]. China also reclaimed Manchuria and Taiwan. Nevertheless, eight years of war greatly taxed the central government, and many of its nation-building measures adopted since it came to power in 1928 were disrupted by the war. Communist activities also expanded greatly in occupied areas, making post-war administration of these areas difficult. Vast war damages and hyperinflation thereafter greatly demoralized the populace, along with the continuation of the [[Chinese Civil War]] between the [[Kuomintang]] and the Communists. Partly because of the severe blow his army and government had suffered during the war against Japan, the Kuomintang, along with state apparatus of the [[Republic of China]], retreated to Taiwan in 1949 and in its place the Chinese communists established the [[People's Republic of China]] on the mainland.
===Decolonization===
{{main|Decolonization}}
Areas previously occupied by the colonial powers gained their freedom, some peacefully, such as the [[Philippines]] in 1946, [[India]] and [[Pakistan]] in 1947. Others had to fight bloody wars of liberation before gaining freedom, such as against the French attempt to reoccupy [[Vietnam]] in the [[First Indochina War]], and against the Netherlands' attempt to reoccupy the [[Dutch East Indies]].
===United Nations===
{{main|United Nations}}
Because the [[League of Nations]] had failed to actively prevent the war, the [[United Nations]] was created in 1945. The UN operates within the parameters of the [[United Nations Charter]], and the reason for the UN’s formation is outlined in the [[Preamble to the United Nations Charter]]. One of the first actions of the United Nations was the creation of the State of [[Israel]], partly in response to the Holocaust.
==Names==
The term most used in the United Kingdom and Canada is "Second World War", while American publishers use the term "World War II". Thus the [[Oxford University Press]] uses ''The Oxford Companion to the Second World War'' in the United Kingdom, and ''The Oxford Companion to World War II'' for the identical 1995 book in the United States.
The [[OED]] reports the first use of "Second World War" was by novelist [[H.G. Wells]] in 1930, although it may well have been used earlier.<ref> Library catalogs show the first use in 1934: ''Why war? A handbook for those who will take part in the second world war'' by [[Ellen Wilkinson]] & [[Edward Conze]], (London, 1934), and Johannes Steel, ''The second world war,'' (New York, 1934).</ref> The term was immediately used when war was declared; for example, the September 3, 1939, issue of the Canadian newspaper, ''[[The Calgary Herald]]''. Prior the United States' entry into the War, many Americans referred to it as the "European War".
--->
== गुप्त कारस्थाने व भूमिगत सशस्त्र चळवळी ==
== युद्धाचे परिणाम ==
दुसऱ्या महायुद्धाने मानवी इतिहासात कधीही न पाहिलेली अतोनात हिंसा पाहिली. जगातील सर्वच राष्ट्रे यात भरडली गेली. काही युद्धग्रस्त होतेच तर काहींना त्याचे परिणाम भोगावे लागले. जर्मनी, पोलंड व रशिया व जपानमध्ये सर्वाधिक लोक बळी पडले. वर नमूद केल्याप्रमाणे मृतांची संख्या सहा कोटीवर असण्याची शक्यता आहे. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी व रशिया या देशांतील शहरेच्या शहरे हवाई हल्यांमध्ये संपूर्णपणे बेचिराख झाली. या देशांना पुढील अनेक दशके ती शहरे पुन्हा उभारण्यात घालवावी लागली.
==दुसऱ्या महायुद्धावरील मराठी पुस्तके==
* एरिक लोमॅक्सच्या दीर्घ प्रवास : दुसऱ्या महायुद्धातील गोष्ट ([[अनंत भावे]])
* कथा महायुद्धाच्या (डॉ. [[मिलिंद आमडेकर]])
* दहा हजार नयन : दुसऱ्या महायुद्धात फ्रेंचांच्या अपार त्यागाची गाथा ! ([[पंढरीनाथ सावंत]])
* दुसरे महायुद्ध (किरण गोखले)
* दुसरे महायुद्ध ([[वि.स. वाळिंबे]])
* ('अद्भुत' महायुद्धाच्या खऱ्याखुऱ्या गोष्टी) दुसरे महायुद्ध : काही कथा ([[अनंत भावे]])
* दुसऱ्या महायुद्धातील महिला आघाडी (ग.म. केळकर)
* दुसऱ्या महायुद्धातील शौर्यकथा ([[निरंजन घाटे]])
* द्वितीय महायुद्धानंतरचे जग (१९४७ ते १९९७) (य.ना. कदम)
* फिफ्टी इअर्स ऑफ़ सायलेन्स : दुसऱ्या जागतिक महायुद्धादरम्यान अनेक वेळा बलात्कार झालेल्या स्त्रीची आठवणगाथा (मूळ लेखिका - जॅन रफ ओ हर्; मराठी अनुवाद - [[नीला चांदोरकर]])
* महायुद्ध १९३९ ते १९४४ (ज.पां. देशमुख)
* युद्धकथा : दुसऱ्या महायुद्धाच्या खऱ्याखुऱ्या १२ कथा ([[अनंत भावे]])
* हिटलरचे महायुद्ध ([[वि.ग. कानिटकर]])
== हेसुद्धा पहा ==
* [[पहिले महायुद्ध]]
* [[नाझी पक्ष]]
* [[ज्यूंचे शिरकाण]]
== माध्यमे ==
'''चित्रपटात'''
दुसऱ्या महायुद्धाचा प्रभाव जगातील बहुतेक राष्ट्रांवर पडला. अनेक साहित्य कृती, नाटके, चित्रपट दुसऱ्या महायुद्धावर अथवा त्यांच्या परिणामांवर बनले. त्यातील चित्रपट मुख्य युद्धातील घटनांवर आधारित होते तर काही त्याच्या परिणाम किंवा युद्धकालातील जीवनावर आधारित होते. काही सत्य घटनांवर तर काही काल्पनिक घटनांवर अथवा मिश्रित बनवले गेले. त्यातील काही प्रसिद्ध चित्रपट खालील प्रमाणे.
ट्व्हेल ओ क्लॉक हाय (१९४९), ब्रिज ऑन द रिव्हर क्वाई (१९५७), पॅटन (१९७०), दास बुट (१९८१), सेव्हिंग प्रायव्हेट रायन (१९८८), पर्ल हार्बर(२००१), व्हेअर इगल्स डेअर, द डायरी ऑफ यंग गर्ल, स्टालिन्ग्राड
छळछावण्यामधील जीवनावर आधारीत चित्रपटांमध्ये अनेक ऑस्कर विजेते चित्रपट आहेत. त्यातील प्रमुख चित्रपट म्हणजे शिंडलर्स लिस्ट, ऍने फ्रांक, लाईफ इज ब्युटिफुल, द पियानिस्ट इत्यादी.
{{main|अर्वाचीन संस्कृतीत दुसरे महायुद्ध}}
जगातील अनेक भाषांमध्ये दुसऱ्या महायुद्धाबद्दल कलाकृती निर्माण झाल्या आहेत.
<!--नोंद: येथे प्रत्येक दशकातील एक चित्रपट निवडण्यात आलेला आहे. If you wish to add a movie that improves the list, please replace the current film for that decade. Avoid listing recently released movies as it is not possible to judge their significance in historical context. Such additions are welcome at [[World War II in contemporary culture]]. Thanks!-->
यात शेकडो काल्पनिक चित्रपटही आहेत. यात ट्वेल्व ओ'क्लॉक हाय (१९४९), द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय (१९५७), द डर्टी डझन (१९६७), पॅटन (१९७०), डास बूट (जर्मन, १९८१), सेव्हिंग प्रायव्हेट रायन (१९९८), पर्ल हार्बर (२००१) इ. विशेष आहेत.
आजतगायत लिहिल्या गेलेल्या हजारो पुस्तकांतून या महायुद्धाचा उल्लेख आहे. यात [[जोसेफ हेलर]]चे [[कॅच-२२]], [[अकियुकि नोसाका]]चे [[ग्रेव्ह ऑफ द फायरफ्लाईझ]], [[अॅन फ्रॅंक|ॲन फ्रॅंक]]चे [[द डायरी ऑफ अ यंग गर्ल]] आणि [[कर्ट व्होनेगट]]चे [[स्लॉटरहाउस-५]] यांचा समावेश आहे.
== ग्रंथ यादी ==
<div class="references-small">
* Bauer, E. Lt-Colonel ''The History of World War II'', Orbis (2000) General Editor: Brigadier Peter Young; Consultants: Brigadier General James L. Collins Jr., Correli Barnet. (1,024 pages) ISBN 1-85605-552-3
* I.C.B. Dear and M.R.D. Foot, eds. ''The Oxford Companion to World War II'' (1995), 1300 page encyclopedia covering all topics
* Ellis, John. ''Brute Force: Allied Strategy and Tactics in the Second World War'' (1999)
* [[Martin Gilbert|Gilbert, Martin]] ''Second World War'' (1995)
* Mark Harrison. "Resource Mobilization for World War II: The U.S.A., UK, U.S.S.R., and Germany, 1938-1945" in ''The Economic History Review,'' Vol. 41, No. 2. (May, 1988), pp. 171–192. [http://links.jstor.org/sici?sici=0013-0117%28198805%292%3A41%3A2%3C171%3ARMFWWI%3E2.0.CO%3B2-7 in JSTOR]
* [[John Keegan|Keegan, John]]. ''The Second World War'' (1989)
* [[Basil Liddell Hart|Liddell Hart, Sir Basil]] ''History of the Second World War'' (1970)
* Murray, Williamson and Millett, Allan R. ''A War to Be Won: Fighting the Second World War'' (2000)
* Overy, Richard. ''Why the Allies Won'' (1995)
* Shirer, William L. ''The Rise and Fall of the Third Reich, Simon & Schuster.'' (1959). ISBN 0-671-62420-2.
* Smith, J. Douglas and Richard Jensen (2003). ''World War II on the Web: A Guide to the Very Best Sites''. ISBN 0-8420-5020-5.
* Weinberg, Gerhard L.''A World at Arms: A Global History of World War II'' (2005) ISBN 0-521-44317-2
* {{स्रोत पुस्तक
| वर्ष = 2004
| title = Poteri narodonaseleniia v XX veke : spravochnik
| प्रकाशक =
| ISBN = 5-93165-107-1
}}
</div>
== हेसुद्धा पहा ==
* [[पहिले महायुद्ध]]
* [[नाझी पक्ष]]
* [[ज्यूंचे शिरकाण]]
=== धारिका ===
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.referencio.com/index.php?title=World_War_II | title = {{लेखनाव}} - विकी निर्देशिका | प्रकाशक = रेफरन्शिओ.कॉम | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://dmoz.org/Society/History/By_Time_Period/Twentieth_Century/Wars_and_Conflicts/World_War_II/ | title = मुक्त निर्देशिका प्रकल्प - "{{लेखनाव}}" - स्वयंसेवकांनी रचलेली निर्देशिका | प्रकाशक = डीमॉझ.ऑर्ग | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://dir.yahoo.com/Arts/Humanities/History/By_Time_Period/20th_Century/Military_History/World_War_II/ | title = {{लेखनाव}} | प्रकाशक = याहू | भाषा = इंग्लिश }}
=== साधारण माहिती ===
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.badley.info/history/World-War,-2nd-Austria.general.html | title = वर्ल्ड हिस्टरी डेटाबेस {{लेखनाव}} - ऑस्ट्रियातील घटनाक्रम | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.badley.info/history/World-War,-2nd-Belgium.general.html | title = वर्ल्ड हिस्टरी डेटाबेस {{लेखनाव}} - बेल्जियममधील घटनाक्रम | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.badley.info/history/World-War,-2nd-France.general.html | title = वर्ल्ड हिस्टरी डेटाबेस {{लेखनाव}} - फ्रान्समधील घटनाक्रम | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.badley.info/history/World-War,-2nd-Germany.general.html | title = वर्ल्ड हिस्टरी डेटाबेस {{लेखनाव}} - जर्मनीमधील घटनाक्रम | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.badley.info/history/World-War,-2nd-Great-Britain.general.html | title = वर्ल्ड हिस्टरी डेटाबेस {{लेखनाव}} - ग्रेट ब्रिटनमधील घटनाक्रम | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.badley.info/history/World-War,-2nd-Italy.general.html | title = वर्ल्ड हिस्टरी डेटाबेस {{लेखनाव}} - इटलीमधील घटनाक्रम | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.badley.info/history/World-War,-2nd-Japan.general.html | title = वर्ल्ड हिस्टरी डेटाबेस {{लेखनाव}} - जपानमधील घटनाक्रम | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.badley.info/history/World-War,-2nd-Russia.general.html | title = वर्ल्ड हिस्टरी डेटाबेस {{लेखनाव}} - रशियामधील घटनाक्रम | भाषा = इंग्लिश }}
* [http://www.badley.info/history/World-War,-2nd-Spain.general.html Spain Chronology World War II World History Database]
* [http://www.badley.info/history/World-War,-2nd-USA.general.html USA Chronology World War II World History Database]
* [http://www.ww2db.com/ World War II Database]
* [http://www.spartacus.schoolnet.co.uk/2WW.htm The Second World War]
* {{Webarchiv | url=http://www.bbc.co.uk/history/war/wwtwo/ | wayback=20010124043700 | text=BBC History: World War Two}}
* {{वेबॅक आर्किव्ह|url=http://www.bbc.co.uk/history/war/wwtwo/|date=20050304100032}}
* [http://www6.dw-world.de/en/worldwarII.php Deutsche Welle special section on World War II] created by one of Germany's public broadcasters on World War II and the world 60 years after.
* [http://www.militaryindexes.com/worldwartwo/ Directory of Online World War II Indexes & Records]
* [http://www.engdahl.oilgeopolitics.net/History/MacKinder/mackinder.html Halford Mackinder's Necessary War An essay describing the geopolitical aspects of World War II]
* [http://www.worldwar2vault.com/ World War 2 Vault]
* [http://www.secretsofworldwar2.co.uk/ World War II Secret History]
* [http://www.wwii.ca/ Canada and WWII]
* [http://memory.loc.gov/ammem/collections/maps/wwii/ World War II Military Situation Maps. Library of Congress]
* [http://www.bvalphaserver.com/content-10.html Officially Declassified U.S. Government Documents about World War II] <!-- NOTE TO WIKI EDITORS: I did ask to add this link via the talk page, and received permission. -->
* [http://www.historisches-centrum.de/index.php?id=427 End of World War II in Germany]
* [http://www.ww2incolor.com/gallery/ World War 2 Pictures In Colour]
* [http://vlib.iue.it/history/mil/ww2.html WWW-VL: History: WWII]
* [http://worldwartwozone.com/photopost/ World War II Zone Photo and Multi-media gallery]
* {{वेबॅक आर्किव्ह|url=http://worldwartwozone.com/photopost/|date=20090506125058}}
* [http://chrito.users1.50megs.com/daily.htm Daily German action reports]
* [http://www.wikitimescale.org/en/category/World_War_II Timeline of events in World War 2] on WikiTimeScale.org
* [http://www.lib.utexas.edu/maps/historical/history_ww2.html Maps from the Pacific and Italian theaters]
=== संचिका ===
* [http://www.archives.gov/research/ww2/ US National Archives Photos]
* [http://english.pobediteli.ru/ Multimedia map] - Presentation that covers the war from the invasion of Russia to the fall of Berlin
* {{वेबॅक आर्किव्ह|url=http://warphotos.basnetworks.net/gallery.php?g=ww2|date=20071119075548}}
* [http://museumofworldwarii.com Virtual Museum of World War II] - pictures & info
* [http://multimedia.tbo.com/flash/iwojima3d/index.htm 3-D Stereo Photograph of Iwo Jima Flag-raising] - From The Tampa Tribune and TBO.com
* {{वेबॅक आर्किव्ह|url=http://multimedia.tbo.com/flash/iwojima3d/index.htm|date=20070210104658}}
* [http://digital.library.unt.edu/search.tkl?type=collection&q=WWII World War II Poster Collection] hosted by the Universtity of North Texas Libraries' *[http://digital.library.unt.edu/ Digital Collections]
* [http://www.eyewitnesstohistory.com/francedefeat.htm The Defeat of France] Includes the famous ''Weeping Frenchman'' photograph.
* {{it|इटालियन मजकूर}} [http://www.anpi.pesarourbino.it/fototeca2.php ANPI Archives Photos]
=== माहिती ===
* [http://www.gurdjieff-legacy.org/70links/bk_voices2.htm ''Voices in the Dark''] - Descriptions of life in Nazi-occupied Paris
* {{वेबॅक आर्किव्ह|url=http://www.gurdjieff-legacy.org/70links/bk_voices2.htm|date=20090411170348}}
* [http://www.bbc.co.uk/dna/ww2/ WW2 People's War] - A project by the [[BBC]] to gather the stories of ordinary people from World War II
* [http://www.wilhelm-radkovsky.de Memories of Leutnant d.R. Wilhelm Radkovsky 1940-1945] Experiences as a German soldier on the Eastern and Western Front
* [http://www.warsawuprising.com/ The Warsaw Uprising of 1944] — "a heroic and tragic 63-day struggle to liberate World War 2 Warsaw from Nazi/German occupation."
* [http://www.amazon.com/So-Great-Heritage-Kathie-Jackson/dp/1598862561 "So Great a Heritage"] A collection of 150 letters from an American soldier to his family during World War II gives the reader an insight into the war that they may not otherwise have. The letters were written from the time the soldier reported to boot camp, through his deployments to North Africa, Italy, France, and finally, Germany.
* {{it|इटालियन मजकूर}} [http://www.lacittainvisibile.it/ La Città Invisibile] Collection of signs, stories and memories during the Gothic Line age.
=== चलतचित्रे ===
* ''[[The World at War (TV Series)|The World at War]]'' (1974) is a 26-part [[Thames Television]] series that covers most aspects of World War II from many points of view. It includes interviews with many key figures ([[Karl Dönitz]], [[Albert Speer]], [[Anthony Eden]] etc.) ([http://www.imdb.com/शीर्षक/tt0071075/ Imdb link])
* ''The Second World War in Colour'' (1999) is a three episode documentary showing unique footage in color ([http://www.imdb.com/शीर्षक/tt0212694/ Imdb link])
</div>
* [http://www.alaskainvasion.com/ Red White Black & Blue - feature documentary about The Battle of Attu in the Aleutians during World War II]-->
{{दुसरे महायुद्ध}}
* <small>''हा लेख इंग्लिश विकिपिडीयावरील [http://en.wikipedia.org/wiki/World_War_II या लेखावर] आधारित आहे''</small>
== बाह्य दुवे ==
* [http://www.ww2db.com/ दुसरे महायुद्ध माहिती संग्रह संकेतस्थळ]
* [http://www.bbc.co.uk/history/worldwars/wwtwo/ बी.बी.सी वरील दुसरे महायुद्ध संकेतस्थळ]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
=क्रिकेट=
{{Infobox sport
| image=Pollock to Hussey.jpg
| imagesize=300px
| caption=[[गोलंदाज]] [[शॉन पोलॉक]] व [[फलंदाज]] [[मायकल हसी]]. पाढंऱ्या रंगाची खेळपट्टी दिसत आहे.
| union=[[आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन|आयसीसी]]
| nickname= द जंटलमन्स गेम ''("The Gentleman's game")''
| first= १८ वे शतक
| first team=
| registered=
| clubs=
| team=११ खेळाडू संघागणिक<br />बदली खेळाडू केवळ जखमी किंवा आजारी खेळाडूसाठी
| mgender=हो, वेगळ्या स्पर्धा
| category=[[सांघिक खेळ|सांघिक]], [[काठी-चेंडूचे खेळ|चेंडूफळी]]
| ball=[[क्रिकेट चेंडू]], [[क्रिकेट बॅट]],<br /> [[यष्टी]]
| venue=[[क्रिकेट मैदान]]
| olympic=[[१९०० उन्हाळी ऑलिंपिक]] केवळ
}}
'''क्रिकेट''' हा मैदानावर प्रत्येकी ११ खेळाडूंच्या दोन संघांदरम्यान, चेंडू(बाॅल) आणि फळी (बॅट) ने खेळला जाणारा मैदानी खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानाच्या मध्यभागी एक २२-यार्ड लांबीची मुख्य [[खेळपट्टी]] असते. तिच्या दोन्ही टोकांना प्रत्येकी ३ लाकडी यष्टी असतात. एक संघ [[फलंदाजी]] संघ म्हणून खेळतो. हा संघ जास्तीत जास्त [[धाव (क्रिकेट)|धाव]]ा करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ [[क्षेत्ररक्षण (क्रिकेट)|क्षेत्ररक्षण]] करतो. खेळाच्या प्रत्येक टप्प्याला [[डाव]] असे म्हणतात. संघाचे दहा फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा निर्धारित [[षटक (क्रिकेट)|षटके]] पूर्ण झाल्यानंतर दोन्ही संघ आपापली भूमिका बदलतात. एका किंवा दोन डावांत [[अवांतर धावा (क्रिकेट)|अतिरिक्त धावा]] मिळून ज्या संघाची धावसंख्या जास्त असेल तो विजेता संघ म्हणून घोषित होतो.
प्रत्येक सामन्याच्या सुरुवातीला, दोन फलंदाज आणि अकरा क्षेत्ररक्षक खेळाच्या मैदानात उतरतात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील [[गोलंदाज]] खेळपट्टीच्या एका टोकापासून, दुसऱ्या टोकाला असलेल्या फलंदाजाकडे (या फलंदाजाला स्ट्रायकर म्हणतात.) जेव्हा चेंडू फेकतो, तेव्हा खेळाला सुरूरवात होते. स्ट्रायकर खेळपट्टीवर यष्टीसमोर चार फुटांवर क्रीजमध्ये उभा राहतो. बॅटचा वापर करून चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापूर्वी अडवणे आणि धावा करता येण्याइतपत टोलवणे ही फलंदाजाची भूमिका असते. दुसरा फलंदाज (नॉन-स्ट्रायकर), खेळपट्टीच्या दुसऱ्या टोकाला गोलंदाजाजवळ क्रीजच्या आतमध्ये उभा राहतो. बाद झालेल्या फलंदाजाला मैदान सोडावे लागते, आणि त्याच्या संघातील दुसरा खेळाडू त्याची जागा घेतो. फलंदाजाला धावा करू न देणे आणि त्याला बाद करणे ही गोलंदाजाची उद्दिष्ट्ये असतात. एकाच गोलंदाजाने एका मागोमाग एक सहा वेळा चेंडूफेक केल्यानंतर चेंडूफेकीचे एक षटक पूर्ण होते. त्यानंतरचे षटक दुसरा गोलंदाज, खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूने टाकतो.
== फलंदाज बाद होण्याच्या सामान्य पद्धती ==
* [[त्रिफळाचीत]] : गोलंदाजाने फेकलेला चेंडू थेट यष्ट्यांवर जाऊन आदळला की फलंदाज त्रिफळाचीत होतो..
* [[पायचीत]] : जेव्हा फलंदाज बॅटऐवजी स्वतःच्या शरीराच्या कोणत्याही अवयवाचा वापर करून चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापासून रोखतो, तेव्हा तो पायचीत होतो.
* [[झेलबाद]] : जेव्हा फलंदाजाने टोलविलेला चेंडू हवेत उडून जमिनीवर पडण्याआधी क्षेत्ररक्षक झेलतो, तेव्हा फलंदाज झेलबाद होतो.
* [[धावचीत]] : फलंदाज क्रीजच्या बाहेर असताना क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला आणि तो यष्ट्यांवर मारण्यात यश मिळविले तर फलंदाज बाद होतो ह्याला [[धावचीत]] असे म्हणतात.
== धावा मिळवण्याच्या पद्धती ==
धावा दोन प्रकारे जमविल्या जातात: चेंडू पुरेशा ताकदीने टोलवून [[क्रिकेट सीमा|सीमारेषेपार]] करून किंवा क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवून यष्टीच्या दिशेने फेकण्याआधी दोन्ही फलंदाजांनी एकाचवेळी धावून आपल्या जागेवरून खेळपट्टीच्या दुसऱ्या टोकाला पोहोचून. फलंदाज क्रिजमध्ये पोहोचण्याआधी क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला आणि यष्ट्यांवर मारण्यात यश मिळविले तर फलंदाज बाद होतो (ह्याला [[धावचीत]] असे म्हणतात). मैदानावर निर्णय देण्याची भूमिका दोन [[पंच (क्रिकेट)|पंच]] पार पाडतात.
[[क्रिकेटचे कायदे]] करण्याची जबाबदारी [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती]] (ICC) आणि [[मेरीलिबॉन क्रिकेट क्लब]] (MCC) यांच्यावर आहे. क्रिकेटचे [[२०-२० सामने|ट्वेंटी२०]] (ज्यामध्ये १ डाव हा २० षटके म्हणजेच १२० चेंडू इतका असतो) पासून ते [[कसोटी क्रिकेट]] (जो पाच दिवस आणि अमर्यादित षटकांचा असतो आणि प्रत्येक संघ प्रत्येकी दोन डाव खेळतो) पर्यंत अनेक प्रकार आहेत. परंपरागत क्रिकेट संपुर्णतः सफेद रंगाची साधने (कपडे, पॅड, ग्लोव्ह्ज) वापरून खेळले जाते, परंतु [[मर्यादित षटकांचे सामने|मर्यादित षटकांचे क्रिकेट]] खेळताना, खेळाडू क्लब किंवा संघाच्या रंगाचे कपडे परिधान करतात. मूलभूत साधनांच्या संचाशिवाय, काही खेळाडू चेंडू लागून होणाऱ्या दुखापतींपासून बचाव करण्यासाठी, संरक्षक साधने वापरतात, जी [[कॉर्क (द्रव्य)|कॉर्क]] पासून बनवलेली, कातडी अच्छादन असलेली आणि अगदी टणक असतात.
क्रिकेटची उत्पत्ती कधी झाली हे अनिश्चित असले तरीही, सर्वप्रथम १६व्या शतकात दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या नोंदी केल्या गेल्या. ब्रिटीश साम्राज्याच्या विस्तारामुळे क्रिकेटचा प्रसार जगभरात झाला, आणि पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना १९व्या शतकाच्या मध्यावर खेळवला गेला. क्रिकेट नियामक मंडळ-आयसीसीचे १००हून अधिक सभासद आहेत, त्यापैकी १० पूर्ण सभासद आहेत जे कसोटी क्रिकेट खेळतात. ऑस्ट्रेलेशिया, ब्रिटन, भारतीय उपखंड, दक्षिणी आफ्रिका आणि वेस्ट इंडीजमध्ये क्रिकेटचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. स्वतंत्रपणे आयोजन आणि खेळल्या जाणाऱ्या, [[महिला क्रिकेट]]नेसुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त केला आहे.
== व्युत्पत्ती ==
"क्रिकेट" ह्या संज्ञेबद्दल अनेक शब्द स्रोत म्हणून सुचवले गेले आहेत. खेळाबद्दल सर्वात आधीचा निश्चित संदर्भ मिळतो तो १५९८ मध्ये, जेव्हा खेळाला ''creckett'' म्हटले जात असे.<ref name="FLTL">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.jl.sl.btinternet.co.uk/stampsite/cricket/ladstolords/1300.html#1597 |title=जॉन लीच, ''फ्रॉम लॅड्स टू लॉर्डस'' |भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=१८ जानेवारी २०१७ |मृतदुवा=अनफिट |आर्काइव्हदुवा=https://web.archive.org/web/20110629140053/http://www.jl.sl.btinternet.co.uk/stampsite/cricket/ladstolords/1300.html#1597 |आर्काइव्हदिनांक=२९ जून २०११ }} गिल्डफोर्ड कोर्ट केसमध्ये तंतोतंत तारीख १७ जानेवारी १५९७ (ज्युलियन तारीख) नोंदवली गेली आहे, जे ग्रेग्रीयन वर्ष १५९८ आहे. १७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.</ref> जुन्या इंग्रजी भाषेत नावाचा एक संभाव्य स्रोत आहे, ''cricc'' किंवा ''cryce'' म्हणजेच crutch किंवा काठी.<ref name=DB3>Birley, पान. ३.</ref> प्रसिद्ध लेखक [[सॅम्युएल जॉन्सन]]च्या ''शब्दकोशा''मध्ये, त्याने "''cryce'', Saxon, a stick" वरून क्रिकेट हा शब्द तयार केला.<ref name="HSA" /> जून्या फ्रेंच भाषेत, ''criquet'' ह्या शब्दाचा अर्थ एका प्रकारची छडी किंवा काठी असा असावा असे दिसते.<ref name=DB3 /> दक्षिण-पुर्व इंग्लंड आणि बुरुंडी किंवा [[बूर्गान्य]]च्या सरदाराच्या ताब्यातील मुलूख आणि तेव्हाचा फ्लॅंडर काऊंटी यांच्यामध्ये असलेल्या घनिष्ट मध्ययुगीन व्यापारासंबंधावरून, असे दिसते की हे नाव मिडल डच वरून घेण्यात आले असावे<ref>मिडल डच ही भाषा फ्लॅंडर कांऊटीमध्ये वापरात होती.</ref> ''krick''(''-e''), म्हणजे बाक असलेली काठी.<ref name=DB3 /> आणखी एक संभाव्य स्रोत म्हणजे मिडल डच शब्द ''krickstoel'', म्हणजे चर्चमध्ये गुडघे टेकवण्यासाठी वापरले जाणारे लांब कमी उंचीचे स्टूल किंवा बाक, ज्याचे साम्य पूवी क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या दोन यष्टी असणारी लांब खेळपट्टीशी होते.<ref>Bowen, p. 33.</ref> [[बॉन विद्यापीठ]]ातील युरोपीय भाषांचे तज्ज्ञ हेनर गिलमेइस्टरच्या मते, हॉकीसाठी वापरला जाणारा वाक्प्रचार ''met de (krik ket)sen'' (अर्थात, "काठीसह पाठलाग") ह्यावरून "cricket" हा शब्द घेतला गेला असावा.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.la84foundation.org/SportsLibrary/SportsHistorian/2000/sh201e.pdf |title=सतराव्या शतकातील क्रिकेटचा खेळ: खेळाची पुनर्रचना |आडनाव=टेरी |पहिलेनाव=डेव्हिड |प्रकाशक=स्पोर्ट्सलायब्ररी |दिनांक=२००८ |भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=१८ जानेवारी २०१७}}</ref> डॉ गिलमेइस्टर यांच्या मते फक्त नावच नाही तर हा खेळच मूळतः फ्लेमिश आहे.<ref>गिलमेइस्टर यांच्या सिद्धान्ताचा सारांश जॉनी एडोज यांच्या ''द लॅंग्वेज ऑफ क्रिकेट'' ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत आहे., ISBN 1-85754-270-3.</ref>
== इतिहास ==
{{मुख्यलेख|क्रिकेटचा इतिहास}}
क्रिकेटची सुरुवात १३०१ च्या सुरुवातीला झाल्याचे अनेक बनावट आणि/किंवा त्याला आधार असलेल्या पुराव्यांची उणीव आहे. तरीही क्रिकेटबद्दल १६व्या शतकातील, इंग्लंडमधील [[ट्युडोर घराणे|ट्युडर काळापर्यंतचे]] पुरावे मिळतात. सर्वात आधीचे क्रिकेट खेळले गेल्याबद्दलचे नक्की संदर्भ मिळतात ते, १५९८मधील न्यायालयीन कारवाईतील पुराव्यांमध्ये, ज्यामध्ये गिल फोर्डच्या सार्वजनिक जमिनीवर १५५० च्या सुमारास ''creckett''चा खेळ खेळला गेल्याची नोंद आहे. सोमवार, १७ जानेवारी १५९७ रोजी गिलफोर्ड कोर्टातील सुनावणी दरम्यान, ५९ वर्षीय कोरोनर, जॉन डेरिक जेव्हा ५० वर्षांपूर्वी ''फ्री स्कूल ऑग गिलफोर्ड''चा विद्यार्थी असताना दिलेल्या साक्षीमध्ये म्हणतो, "hee and diverse of his fellows did runne and play [on the common land] at creckett and other plaies."<ref name=HSA>Altham, पान. २१.</ref><ref>Underdown, पान. ३.</ref>
[[चित्र:Francis Cotes - The young cricketer (1768).jpg|thumb|upright|[[फ्रान्सिस कोटेस]], ''द यंग क्रिकेटर'', १७६८]]
'''क्रिकेट''' हा मूलतः लहान मुलांचा खेळ आहे असा समज होता, परंतु १६११ मधील काही संदर्भ<ref name=HSA /> असे दर्शवतात की प्रौढांनी हा खेळ खेळण्यास सुरुवात केली आणि सर्वात जुना ज्ञात इंटर-पॅरिश किंवा व्हिलेज क्रिकेट सामना त्याकाळी खेळवला गेला.<ref>Underdown, पान. ४.</ref> 17 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्लिश वसाहतींद्वारे उत्तर अमेरिकेत क्रिकेटची ओळख झाली आणि 18 व्या शतकात ते जगातील इतर भागात आले.
१६२४ मध्ये, [[जॅस्पर व्हिनॉल]] नावाचा खेळाडू ससेक्समधील दोन रहिवासी संघांदरम्यानच्या सामन्यामध्ये डोक्याला चेंडू लागून मरण पावला होता.<ref name="TJM">मॅककॅन, pp. xxxiii–xxxiv.</ref> १७ शतकामध्ये, दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये खेळाचा प्रसार झाल्याचे अनेक संदर्भ सापडतात. शतकाच्या शेवटापर्यंत, क्रिकेट उच्च असा एक संघटित खेळ म्हणून नावारूपास आला आणि इंग्लंडच्या जीर्णोद्धारानंतर १६६० मध्ये पहिला व्यावसायिक खेळ म्हणून पाहिला जाऊ लागला असे मानले जाते. एका वर्तमानपत्रातील अहवाल सांगतो की, १६९७ मध्ये ससेक्समध्ये उच्च गटासाठी "ग्रेट क्रिकेट मॅच" म्हणून ओळखला जाणारा सामना प्रत्येकी ११ खेळाडूंच्या संघांदरम्यान खेळवला गेला. क्रिकेट सामन्याचा हा सर्वात जुना आणि महत्त्वाचा संदर्भ आहे.<ref>मॅककॅन, पान. xli.</ref>
१८ व्या शतकात खेळामध्ये बरेच परिवर्तन झाले. स्वतःचे "निवडक XI" संघ असलेल्या श्रीमंतांनी खेळलेला जुगार (बेटिंग) हा ह्या सुधारणांचा एक महत्त्वाचा भाग होता. १७०७ पासूनच क्रिकेट हा लंडनमधील एक खूप महत्त्वाचा खेळ बनला होता आणि शतकाच्या काही मधल्या वर्षांमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर फिन्सबरीच्या [[आर्टिलरी मैदान]]ावर सामन्यांसाठी जात असत. खेळाच्या [[एक गडी]] प्रकाराने खूप लोकांना आणि जुगाराला आकर्षित केले, १७४८ च्या मोसमात हा प्रकार लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर होता. सन १७६० च्या सुमारास गोलंदाजीच्या तंत्रामध्ये मोठी क्रांती झाली. गोलंदाजांनी चेंडू घरंगळत टाकण्याऐवजी चेंडूचा टप्पा टाकू लागले. त्यामुळे बॅटच्या रचनेमध्ये सुद्धा अमुलाग्र बदल झाले कारण, उसळणाऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी जुन्या "हॉकी स्टिक"च्या आकाराच्या बॅटऐवजी आधुनिक सरळ बॅटची गरज होती. १७६० मध्ये [[हॅम्ब्लेडॉन क्लब]]ची स्थापना झाली आणि १७८७ मध्ये [[मेरीलबोन क्रिकेट क्लब]] (MCC)ची निर्मिती व [[जुने लाॅर्ड्‌ज मैदान]] खुले होईपर्यंत पुढची वीस वर्षे, हॅम्ब्लेडॉन क्रिकेटमधील महानतम क्लब आणि क्रिकेटचा केंद्रबिंदू होता. एमसीसी लवकरच क्रिकेटचा एक अव्वल क्लब आणि [[क्रिकेटचे नियम|क्रिकेटच्या नियमांचा]] पालक बनला. १८ व्या शतकाच्या नंतरच्या काळात तीन यष्टी असलेली खेळपट्टी आणि [[पायचीत]]चा समावेश असलेले नवे नियम लागू करण्यात आले.
[[चित्र:England in North America 1859.jpg|thumb|left|परदेश दौरा करणारा पहिला इंग्लिंश संघ, उत्तर अमेरिकेला जाणाऱ्या जहाजावर, १८५९]]
१९व्या शतकात [[अंडरआर्म गोलंदाजी]]ची जागा आधी [[राउंडआर्म गोलंदाजी|राउंडआर्म]] आणि नंतर [[ओव्हरआर्म गोलंदाजी]]ने घेतली. ह्या दोन्ही सुधारणा वादग्रस्त होत्या. परगणा किंवा काऊंटी स्तरावरच्या खेळ संघटना काऊंटी क्लब तयार करू लागल्या आणि १८३९मध्ये [[ससेक्स काउंटी क्रिकेट क्लब|ससेक्सची]] स्थापना झाली, आणि अखेर १८९० मध्ये [[काउंटी अजिंक्यपद]] स्पर्धा सुरू झाली. त्याचदरम्यान ब्रिटिश साम्राज्याने क्रिकेटचा खेळ परदेशात पोहोचण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आणि १९व्या शतकाच्या मध्यावर क्रिकेट भारत, उत्तर अमेरिका, कॅरेबियन, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडमध्ये खूप लोकप्रिय होत गेला. १८४४ मध्ये, सर्वात पहिला आंतरराष्ट्रीय सामना अमेरिका आणि कॅनडा ह्या संघांदरम्यान खेळवला गेला. १८५९ मध्ये, इंग्लंडचा संघ, उत्तर अमेरिकेच्या, सर्वात पहिल्या परदेशी दौऱ्यावर गेला.
परदेश दौरा करणारा पहिला ऑस्ट्रेलियाई संघ होता तो अबोरिजिनल स्टॉकमेन (Aboriginal stockmen), जो काऊंटी संघांविरुद्ध सामने खेळण्यासाठी १८६८ साली इंग्लंडला गेला होता..<ref>[http://www.nma.gov.au/collections/collection_interactives/cricketing_journeys/cricket_html/the_australian_eleven/the_australian_eleven_the_first_australian_team द ऑस्ट्रेलियन इलेव्हन : द फर्स्ट ऑस्ट्रेलियन टीम], [[ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय]]. २० जानेवारी २०१७ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)</ref> १८६२ मध्ये, इंग्लडचा संघ पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला. १९व्या शतकातील सर्वात प्रसिद्ध खेळाडू होता [[विल्यम गिल्बर्ट ग्रेस]], ज्याने त्याच्या दीर्घ आणि प्रभावी कारकिर्दीची सुरुवात १८६५ मध्ये केली.
[[चित्र:Bradman&Bat.jpg|thumb|upright|कसोटी क्रिकेटमधील सर्वात जास्त ९९.९४ सरासरीचा विक्रम [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलियाचा]] फलंदाज [[डॉन ब्रॅडमन]]च्या नावावर आहे.]]
१८७६-७७ मध्ये, [[इंग्लंड क्रिकेट संघ|इंग्लंडचा]] संघ ज्या कसोटी सामन्याला पूर्वलक्षी प्रभावाने सर्वात पहिला कसोटी सामना म्हटले जाते अशा [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या]] [[मेलबर्न क्रिकेट मैदान]]ावरील सामन्यात सहभागी झाला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील स्पर्धेने १८८२ साली [[द ॲशेस]]ला जन्म दिला आणि आजतागायत ही स्पर्धा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात प्रसिद्ध स्पर्धा राहिली आहे. १८८८-८९ पासून जेव्हा [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिकेचा]] संघ इंग्लंडविरुद्ध खेळला तेव्हा पासून कसोटी क्रिकेटने हातपाय पसरायला सुरुवात केली.
पहिल्या महायुद्धाच्या आधीची दोन दशके ही "[[गोल्डन एज ऑफ क्रिकेट]]" म्हणून ओळखली जातात. युद्धामुळे झालेल्या एकंदरीत नुकसानाच्या अर्थी ते एक नाव आहे, परंतु ह्या काळात अनेक महान खेळाडू आणि अविस्मरणीय सामने झाले, मुख्यतः काऊंटी आणि कसोटी स्तरावरच्या स्पर्धांचे आयोजन झाले.
युद्धांतर्गत वर्षांवर वर्चस्व गाजवले ते एका खेळाडूने: ऑस्ट्रेलियाचा [[डॉन ब्रॅडमन]], आकडेवारीनुसार आजवरचा सर्वात महान फलंदाज. दुसऱ्या जगातिक महायुद्धाआधी [[वेस्ट इंडीज क्रिकेट संघ|वेस्ट इंडीज]], [[भारत क्रिकेट संघ|भारत]] आणि [[न्यू झीलंड क्रिकेट संघ|न्यू झीलंड]] आणि महायुद्धानंतर [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तान]], [[श्रीलंका [क्रिकेट संघ|श्रीलंका]] आणि [[बांगलादेश क्रिकेट संघ|बांगलादेश]] ह्या संघासोबत २०व्या शतकामध्ये कसोटी क्रिकेटची विस्तार चालूच राहिला. [[दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेद|सरकारच्या वर्णभेदाच्या धोरणा]]मुळे दक्षिण आफ्रिकी संघावर १९७० ते १९९२ पर्यंत बंदी घातली गेली होती.
१९६३ मध्ये क्रिकेटने जणू नव्या युगात पदार्पण केले. इंग्लंड काऊंट्यांनी [[आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने|मर्यादित षटकांच्या सामन्यांचा]] प्रकार आणला. निकाल लागण्याच्या खात्रीमुळे, मर्यादित षटकांचे क्रिकेट खूपच किफायतशीर होते आणि अशा सामन्यांमध्ये वाढ झाली. पहिला आंतरराष्ट्रीय मर्यादित षटकांचा सामना १९७१ साली खेळवला गेला. [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ]]ाने ह्या क्रिकेट प्रकारातील क्षमता ओळखली आणि पहिल्या मर्यादित षटकांच्या सामन्याच्या [[क्रिकेट विश्वचषक]]ाचे आयोजन १९७५ मध्ये केले. २१व्या शतकात मर्यादित षटकांच्या प्रकारामध्ये [[२०-२० सामने|ट्वेंटी२० क्रिकेट]]ची सुरुवात करण्यात आली. हा प्रकार अल्पावधीतच लोकप्रिय झाला.
[[हॉकी]] आणि [[फुटबॉल]]सारखे काही इंग्लिश खेळ हे आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळजवळ संपूर्ण जगात खेळले जातात, परंतुक्रिकेट हा मुख्यत: एके काळी [[ब्रिटिश साम्राज्य]]ाचा एक भाग असलेल्या देशांपुरताच मर्यादित राहिला आहे. उद्योगांच्या पूर्वीच्या विषमतेमुळे खेळाला बाहेरील देशांत जाण्यास अवघड गेले, त्यामुळे जेथे ब्रिटिशांनी राज्य केले तेथेच क्रिकेट मूळ धरू शकले. ह्या ठिकाणी हा खेळ एकतर तेथे असलेल्या ब्रिटिशांमुळे किंवा त्यांचे अनुकरण करणाऱ्या स्थानिक उच्चभ्रूंनी लोकप्रिय केला.
== नियम आणि खेळ ==
{{मुख्यलेख| क्रिकेटचे नियम}}
क्रिकेट हा प्रत्येकी ११ खेळाडूंच्या दोन संघांदरम्यान बॅट आणि चेंडूने खेळला जाणारा खेळ आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-1-the-players/|title=कायदा १ (खेळाडू) |कृती=लॉज ऑफ क्रिकेट |प्रकाशक=[[मेरिलिबॉन क्रिकेट क्लब]] |भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=२७ जानेवारी २०१७}}</ref><ref name="Eastaway-p24">{{स्रोत पुस्तक | आडनाव = इस्टअवे| पहिलेनाव = रॉब | title = व्हॉट इज अ गुगली?: द मिस्ट्रीज ऑफ क्रिकेट एक्सप्लेन्ड | प्रकाशक = रॉबसन वर्क्स | वर्ष = २००४ | स्थान = ग्रेट ब्रिटन | पृष्ठ = २४ | दुवा = https://books.google.com/?id=_WI_clv8jMYC&pg=PA22&dq=%22what+is+cricket%22&cd=1#v=onepage&q= | आयएसबीएन = 1-86105-629-X}}</ref> एक संघ धावा करण्याचा प्रयत्नात फलंदाजी करतो, तर दुसरा संघ गोलंदाजी आणि धावा रोखण्यासोबतच फलंदाजाला बाद करण्यासाठी चेंडू अडवतो. प्रतिस्पर्धी संघापेक्षा जास्त धावा करणे हे खेळाचे उद्दीष्ट असते. क्रिकेटच्या काही प्रकारांमध्ये, सामना जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाचे सर्व खेळाडू बाद करणे गरजेचे असे, अन्यथा असा सामना अनिर्णित राहतो.
=== खेळाचे स्वरूप ===
क्रिकेट सामना ज्या कालावधीत विभागला जातो त्याला ''डाव'' (innings) असे म्हणतात. सामन्याच्या आधीच ठरवले जाते की प्रत्येक संघाला प्रत्येकी एक किंवा दोन डाव आहेत. डावा दरम्यान एक संघ ''क्षेत्ररक्षण'' करतो आणि दुसरा ''फलंदाजी''. प्रत्येक डावामध्ये दोन्ही संघ फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अदलाबदली करतात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील सर्वच्या सर्व अकरा खेळाडू मैदानावर असतात, परंतु फलंदाजी करणाऱ्या संघातील एकावेळी फक्त दोन फलंदाज मैदानावर असतात. फलंदाजीची क्रमवारी बहुतेकदा सामना सुरू होण्याच्या अगदी सुरुवातीला जाहीर केली जाते, परंतु ती बदलली जाऊ शकते.
सामना सुरू होण्याआधी एका संघाचा ''कर्णधार'' (जो स्वतःसुद्धा त्या संघातील एक खेळाडू असतो) ''नाणेफेक'' करतो, नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराला आधी फलंदाजी किंवा गोलंदाजी निवडण्याचा अधिकार असतो.
क्रिकेटचे ''मैदान'' हे बहुधा वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार असते. मैदानाच्या मधोमध आयताकृती ''खेळपट्टी'' असते. खेळाच्या मैदानाच्या कडा ''सीमारेषेने'' अंकित केलेल्या असतात. ही सीमारेषा म्हणजे कुंपण, स्टॅंडचा भाग, एक दोर किंवा रंगवलेली रेषा असते
खेळपट्टीच्या दोन्ही टोकांना लाकडी लक्ष्य असते ज्याला ''यष्टी'' असे म्हणतात; दोन टोकांच्या यष्ट्यांमध्ये {{convert|22|yd}}चे अंतर असते. खेळपट्टी रंगवलेल्या रेषांनी अंकित केलेली असते: यष्ट्यांच्या रेषेत ''गोलंदाजी क्रिज'', आणि त्याच्यापुढे चार फुटांवर (१२२ सेंमी) फलंदाजी किंवा ''पॉपिंग क्रिज''. यष्ट्यांच्या संचामध्ये तीन उभ्या ''यष्टी'' आणि त्यावर दोन लहान आडव्या ''बेल्स'' असतात. कमीत कमी एक बेल पडल्यानंतर किंवा एखादी यष्टी पडल्यानंतर (बहुतेकदा चेंडूमुळे, किंवा फलंदाजाचा हात, कपडे किंवा एखादी गोष्ट लागून) गडी बाद होतो. परंतु चेंडू लागूनही जर बेल किंवा यष्टी पडली नाही तर तो बाद ठरवला जात नाही.
कोणत्याही वेळेस प्रत्येक फलंदाज एका बाजूच्या विकेटचे (यष्ट्यांचे) पालकत्व करत असतो (तो ज्या यष्ट्यांच्या जवळ असेल त्या) आणि प्रत्यक्षात फलंदाजी करताना सोडून, जेव्हा फलंदाज त्याच्या जागी असतो, तेव्हा तो सुरक्षित असतो. म्हणजेच त्याच्या शरीराचा एखादा अवयव किंवा बॅट, तो पॉपिंग क्रिजच्या आत असताना मैदानाला टेकलेली असते. जर तो त्याच्या क्रिजच्या बाहेर असेल आणि चेंडू जिवंत असताना त्याच्याकडील यष्ट्या पडल्या तर तो बाद होतो, परंतु दुसरा फलंदाज सुरक्षित असतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-28-the-wicket-is-down/ |title=कायदा २८ (द विकेट इज डाऊन) |कृती=लॉज ऑफ क्रिकेट |प्रकाशक=[[मेरीलबोन क्रिकेट क्लब]] |भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=२३ जानेवारी २०१७}}</ref>
{{overlay
|image=Muralitharan bowling to Adam Gilchrist.jpg
|width=500
|height=340
|grid=no
|overlay1=पंच|overlay1left=75|overlay1top=2|overlay1tip=गोलंदाजाच्या बाजूकडील पंच |overlay1link=पंच (क्रिकेट)
|overlay2=यष्टी|overlay2left=105|overlay2top=68|overlay2tip=यष्टी, गोलंदाजाची किंवा नॉन-स्ट्रायकिंग फलंदाजाकडील बाजू|overlay2link=यष्टी
|overlay3=नॉन-स्ट्रायकिंग फलंदाज|overlay3left=50|overlay3top=50|overlay3tip= नॉन-स्ट्रायकिंग फलंदाज|overlay3link=फलंदाजी
|overlay4=गोलंदाज|overlay4left=155|overlay4top=55|overlay4tip=गोलंदाज, मुथिया मुरलीधरन |overlay4link=गोलंदाजी
|overlay5=चेंडू|overlay5left=230|overlay5top=75|overlay5tip=हवेमधील सफेद क्रिकेट चेंडू|overlay5link=क्रिकेट चेंडू
|overlay6=खेळपट्टी|overlay6left=235|overlay6top=165|overlay6tip=क्रिकेट खेळपट्टी, फिकट रंगातील पूर्ण क्षेत्र|overlay6link=खेळपट्टी
|overlay7=क्रिज|overlay7left=295|overlay7top=105|overlay7tip=फलंदाजी किंवा पॉपिंग क्रिज |overlay7link=पॉपिंग क्रिज
|overlay7left2=265|overlay7top2=265|overlay7tip2=फलंदाजी किंवा पॉपिंग क्रिज
|overlay8=स्ट्रायकिंग फलंदाज|overlay8left=390|overlay8top=160|overlay8tip=स्ट्रायकिंग फलंदाज, ॲडम गिलख्रिस्ट|overlay8link=फलंदाजी
|overlay9=यष्टी|overlay9left=425|overlay9top=225|overlay9tip=यष्टी, स्ट्रायकिंग बाजू |overlay9link=यष्टी
|overlay10= यष्टिरक्षक |overlay10left=420|overlay10top=270|overlay10tip=क्षेत्ररक्षक, यष्टिरक्षक|overlay10link=यष्टिरक्षक
|overlay11=पहिली स्लिप|overlay11left=325|overlay11top=300|overlay11tip=क्षेत्ररक्षक, डावखोऱ्या फलंदाजासाठी पहिली स्लिप |overlay11link=क्षेत्ररक्षण (क्रिकेट)#झेलाची स्थाने
|overlay12=परतीचे क्रिज|overlay12left=15|overlay12top=105|overlay12tip=परतीचे क्रिज, प्रत्येक यष्ट्यांच्या बाजूला एक |overlay12link=पॉपिंग क्रिज
|overlay12left2=455|overlay12top2=235|overlay12tip2= परतीचे क्रिज, प्रत्येक यष्ट्यांच्या बाजूला एक
}}
दोन फलंदाज खेळपट्टीच्या विरोधी बाजूला आपापली जागा घेतात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील एक खेळाडू ''गोलंदाज'', खेळपट्टीच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या ''स्ट्रायकिंग'' फलंदाजाकडे ''गोलंदाजी'' करतो. गोलंदाजाच्या बाजूकडील फलंदाजाला ''नॉन-स्ट्रायकर'' म्हणतात, आणि तो त्याच्या बाजूच्या क्रिजच्या मागे उभा राहतो. थोडी फार जोखीम घेऊन, फलंदाजाला त्यांच्या क्रिजमधून बाहेर येण्याची परवानगी असते. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील एक खेळाडू, ''यष्टिरक्षक'', स्ट्रायकरच्या यष्ट्यांमागे उभा राहतो.
क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील इतर नऊ खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर, मैदानावर वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहतात. संघाचा कर्णधार डावपेचांचा भाग म्हणून वारंवार क्षेत्ररक्षणात बदल करत राहतो.
मैदानावर नेहमी दोन ''पंच'' असतात. गोलंदाजाच्या बाजूला एक आणि पॉपिंग क्रिजच्या बाजूला स्क्वेअर लेगजवळ दुसरा.
दोन फलंदाज खेळपट्टीच्या विरोधी बाजूला आपापली जागा घेतात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील एक खेळाडू गोलंदाज, खेळपट्टीच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या स्ट्राईकिंग फलंदाजाकडे गोलंदाजी करतो. गोलंदाजाच्या बाजूकडील फलंदाजाला नॉन-स्ट्राईकर म्हणतात, आणि तो त्याच्या बाजूच्या क्रिजच्या मागे उभा राहतो. थोडी फार जोखीम घेऊन, फलंदाजाला त्यांच्या क्रिजमधून बाहेर येण्याची परवानगी असते. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील एक खेळाडू, यष्टिरक्षक, स्ट्रायकरच्या यष्ट्यांमागे उभा राहतो.
क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील इतर नऊ खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर, मैदानावर वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहतात. संघाचा कर्णधार डावपेचांचा भाग म्हणून वारंवार क्षेत्ररक्षणात बदल करत राहतो.
मैदानावर नेहमी दोन पंच असतात. गोलंदाजाच्या बाजूला एक आणि पॉपिंग क्रिजच्या बाजूला स्क्वेअर लेगजवळ दुसरा.
गोलंदाज बहुधा यष्ट्यांच्या काही यार्ड (मीटर) मागे जातो, पुन्हा यष्ट्यांकडे धावत येतो (ह्याला ''रन-अप'' म्हणतात) आणि ''गोलंदाजी क्रिज''मध्ये पोहोचल्यावर हात वर करून (ओव्हर आर्म) चेंडू सोडतो. (चेंडू सोडण्याआधी जर तो क्रिजच्या पुढे गेला, किंवा कोपरातून हात जास्त वाकवला, तर तो चेंडू ''नो बॉल'' ठरवला जातो, अशा चेंडूवर फलंदाज बाद होत नाही आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला एक ''अतिरिक्त'' धाव मिळते. जर चेंडू यष्ट्यांच्या फलंदाजाच्या समोरून तो जिथे पोहोचू शकणार नाही अशा प्रकारे खूप दुरून किंवा फलंदाजाच्या अगदी मागून किंवा फलंदाजाच्या डोक्यावरून यष्ट्यांच्या पलीकडे गेल्यास त्याला ''वाईड'' म्हटले जाते, आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला एक ''अतिरिक्त'' धाव दिली जाते.) चेंडू अशा प्रकारे टाकला जातो, ज्यायोगे तो खेळपट्टीवर टप्पा घेईल किंवा अगदी क्रिजमध्ये टप्पा पडेल अशा बेताने (''यॉर्कर''), किंवा टप्पा न पडता क्रिजच्या पलीकडे जाईल (''फुल टॉस''), अशा प्रकारे चेंडू टाकला जाऊ शकतो.
''नो बॉल'' किंवा ''वाईड'' हे चेंडू षटकातील सहा चेंडूंमध्ये ग्राह्य धरले जात नाहीत.
फलंदाज चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापासून वाचवण्याचा आणि बॅटने टोलवण्याचा प्रयत्न करतो. (ह्यामध्ये बॅटचे हॅंडल किंवा दांडा आणि ग्लोव्ह्जचा समावेश असतो.) जर गोलंदाज, यष्ट्या उखडण्यात यशस्वी झाला तर फलंदाज ''बाद'' होतो आणि त्याला ''त्रिफळाचीत'' असे म्हणतात. जर फलंदाजाला बॅटने चेंडू अडवता आला नाही, परंतु जर शरीराच्या इतर कोणत्याही भागाचा अडथळा निर्माण होऊन, चेंडू यष्ट्यांवर जाण्यापासून अडवला गेला तर फलंदाज ''पायचीत'', किंवा "एलबीडब्लू" म्हणून बाद होऊ शकतो.
जर फलंदाजाने चेंडू व्यवस्थित टोलवला आणि चेंडूचा टप्पा न पडता क्षेत्ररक्षकाने तो थेट झेलला तर फलंदाज ''झेलबाद'' होतो. जर चेंडू गोलंदाजाचेच झेलला तर त्यास ''कॉट ॲन्ड बोल्ड'' म्हणतात; तर यष्टिरक्षकाने झेलला तर, ''कॉट बिहाईंड किंवा यष्ट्यांमागे झेलबाद'' असे म्हणतात.
जर फलंदाज चेंडू टोलवण्यात यशस्वी झाला आणि त्याचा झेल घेतला गेला नाही, तर दोन्ही फलंदाज मिळून त्यांच्या संघासाठी ''धावा'' जमावण्याचा प्रयत्न करतात. दोन्ही फलंदाज खेळपट्टीच्या लांबीइतके धावून आपापल्या जागा बदलतात आणि विरुद्ध क्रिजच्या आत आपल्या बॅटी टेकवतात. दोन्ही फलंदाजांनी यशस्वीपणे आपले स्थान बदलून, क्रिजच्या आत बॅट मैदानाला टेकवल्यानंतर एक धाव मिळते. फलंदाज एक किंवा दोन धावा काढण्याचा प्रयत्न करू शकतो तसेच तो एकही धाव न काढण्याचा पर्यायही स्वीकारू शकतो. धाव काढण्याच्या प्रयत्नात बाद होण्याचा धोका असतो. जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने चेंडू पकडून फलंदाजी करणारे फलंदाज क्रिजच्या आत येण्याआधी यष्ट्या उद्ध्वस्त करण्यात यश मिळवले, तर फलंदज ''धावचीत'' होतो. काही वेळा फलंदाज धावायला सुरुवात करतात, आणि विचार बदलून पुन्हा मूळ जागी परतू शकतात.
जर फलंदाजाने टोलवलेला चेंडू टप्पा न पडता थेट सीमारेषेपार गेला तर त्याला ''षट्कार'' म्हणतात, आणि फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यात सहा धावा जमा होतात. जर चेंडू मैदानाला स्पर्श करून सीमारेषेपार गेला तर त्याला ''चौकार'' म्हणतात, ज्याबद्दल फलंदाजाला चार धावा मिळतात. अशा वेळी चेंडू सीमारेषेपार जाण्याआधी फलंदाजाने धावण्यास सुरुवात केलेली असू शकते, परंतु चेंडू सीमारेषेपार गेल्याने, त्या धावा मोजल्या जात नाहीत.
फलंदाजा चेंडू टोलवू शकला नाही तरीही तो ''अतिरिक्त'' धावांसाठी प्रयत्न करू शकतो : त्याला ''बाय'' म्हणतात. जर चेंडू त्याच्या अंगाला लागून गेला तर त्याला ''लेग बाय'' म्हणतात.
गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाज टोलवू शकला नाही आणि जर तो त्याच्या क्रिजच्या बाहेर आला, तर यष्टिरक्षक चेंडू पकडून यष्टी उडवू शकतो, त्यास ''यष्टिचीत'' असे म्हणतात.
''नो बॉल'' खेळून फलंदाज दंडापेक्षा अधिक धावा वसूल करण्याचा पर्याय निवडू शकतो. जर त्याने असे केले तर तो केवळ ''धावचीत'' बाद होऊ शकतो.
फलंदाजाने धावा मिळवणे थांबविल्यानंतर चेंडू ''मृत'' होतो, आणि तो गोलंदाजाकडे गोलंदाजीसाठी पुन्हा दिला जातो. जेव्हा तो ''रन अप'' घेण्यास चालू करतो तेव्हाच चेंडू पून्हा ''जिवंत'' झाला असे मानले जाते. फलंदाजांनी आपल्या जागा बदलल्या तरीही षटक पूर्ण होईपर्यंत गोलंदाज एकाच बाजूला गोलंदाजी करू शकतो.<ref>[https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-23-dead-ball/ एमसीसी - लॉज ऑफ क्रिकेट: नियम २३]. लॉर्ड्स.ओआरजी. २३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.</ref>
फलंदाज बाद न होता, त्याच्या डावामधून स्वतःच्या इच्छेने ''निवृत्त'' होऊ शकतो.
बाद झालेल्या फलंदाज तात्काळ मैदानातून बाहेर जातो, आणि त्याची जागा त्याच्याच संघातील दुसरा फलंदाज घेतो. मात्र, यष्ट्या पडल्या किंवा झेल घेतला गेला, तरीही फलंदाज प्रत्यक्षात जोपर्यंत क्षेत्ररक्षण करणारा संघ पंचांकडे निर्णयासाठी दाद मागत नाही, तोपर्यंत बाद होत नाही . पंचांकडे दाद मागण्यासाठी गोलंदाज परंपरागत "How's that" (हाऊज दॅट) किंवा "Howzat" (हाऊझॅट) म्हणून दाद मागतात. (अनेकदा जरी फलंदाज अपिलाची गरज न वाटता मैदानातून निघून जातात). काही सामन्यांमध्ये, विशेषतः कसोटी सामन्यांमध्ये कोणताही संघ [[पंच निर्णय पुनरावलोकन प्रणाली|डीआरएस]] वापरून ''तिसऱ्या पंचा'कडे ''दाद'' मागण्याची विनंती करतात. तो टीव्ही रिप्ले तसेच ''[[हॉक-आय]]'', ''[[हॉट-स्पॉट]]'' आणि ''[[स्निकोमीटर]]'' ह्यांच्या साहाय्याने निर्णय देतो.
गोलंदाजाने सहा वेळा चेंडू फेकल्यानंतर त्याचे ''षटक'' पूर्ण होते, त्याच्या जागी त्याच्या संघातील दुसरा नियुक्त गोलंदाज गोलंदाजी करतो, आणि आधीचा गोलंदाज क्षेत्ररक्षकाचे स्थान घेतो. फलंदाज आपल्याच स्थानावर राहतात, आणि नवीन गोलंदाज दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करण्यात सुररुत करतो, त्यामुळे ''स्ट्रायकर'' आणि ''नॉन-स्ट्रायकर'' यांच्या भूमिका विरुद्ध होतात. यष्टिरक्षक आणि दोन्ही पंच नेहमी आपली स्थाने बदलतात आणि अनेक क्षेत्ररक्षकसुद्धा तसे करतात आणि खेळ पुढे सुरू राहतो. एका डावात गोलंदाज एकापेक्षा जास्त षटके टाकू शकतो, परंतु त्याला दोन षटके सलग टाकण्याची मुभा नसते.
डाव तेव्हा संपतो जेव्हा फलंदाज करणाऱ्या संघाचे ११ पैकी १० फलंदाज बाद होतात (''सर्वबाद'' – एक फलंदाज मात्र नेहमी "नाबाद" राहतो), किंवा निर्धारित षटके खेळून पूर्ण होतात, किंवा फलंदाजी करणारा संघ त्यांचा डाव पुरेशा धावा असल्याने ''घोषित'' करतो.
सामन्याच्या स्वरुपावरून डाव आणि षटकांची संख्या ठरते. ''मर्यादित षटके'' नसलेल्या सामन्यात पंच, ठराविक वेळेपर्यंत सामना चालू ठेवण्या ऐवजी (दुसऱ्या संघाने वेळ वाया घालवू नये साठी) दिवसाच्या शेवटच्या सत्रात किती षटके टाकली जावे हे ठरवतात.
सर्व डाव पूर्ण झाल्यानंतर सामना संपतो. अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे किंवा खराब वातावरणामुळे पंच एखादा सामना थांबवू शकतात. परंतु बहुधा सामना तेव्हा संपतो जेव्हा एक संघ त्याचा एक किंवा दोन्ही डाव पूर्ण करतो, आणि दुसऱ्या संघाकडे त्यांच्यापेक्षा जास्त धावा असतात. चार-डावांच्या सामन्यामध्ये शेवटच्या संघाला कधीकधी दुसरा डाव खेळण्याचीही गरज नसते, तेव्हा सदर संघाने ''डावाने विजय'' मिळवला असे म्हणतात. जर विजेत्या संघाचा डाव पूर्ण झाला नसेल, आणि अजूनही उदाहरणार्थ पाच फलंदाज नाबाद आहेत किंवा त्यांनी फलंदाजीच केलेली नाही तर असा संघ "पाच गडी राखून विजयी" मानला जातो. जर शेवटी फलंदाजी करणारा संघ ''सर्वबाद'' झाला आणि दुसऱ्या संघापेक्षा ५० धावा कमी करू शकला, तर विजेता संघ "५० धावांनी विजयी" झाला असे म्हटले जाते. दोन्ही संघांचे डाव पूर्ण झाले आणि त्यांच्या धावासुद्धा समान असतील तर अशा दुर्मिळ वेळी ''बरोबरी'' झाली असे म्हणतात.
जे सामने ''मर्यादित षटकांचे'' नसतात, ते सामने ''अनिर्णित'' राहण्याचीही शक्यता असते. बहुधा सामन्याची वेळ संपते परंतु कमी धावा असलेल्या संघाचे काही फलंदाज बाद होणे अजूनही बाकी असते तेव्हा सामना अनिर्णितावस्थेत संपतो. ह्याचा सरळ प्रभाव पडतो तो संघांच्या डावपेचांवर. जेव्हा संघाने पुरेशा धावा जमवलेल्या असतात आणि प्रतिस्पर्धी संघाला बाद करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ आहे अशी आशा असते, तेव्हा तो संघ डाव ''घोषित'' करतो. त्यांना सामना अनिर्णित होणे टाळायचे असते. परंतु ह्यामध्ये दुसरा संघ पुरेशा धावा करून विजय मिळवण्याचा धोकासुद्धा असतो.
=== धावपट्टी, यष्टी आणि क्रिज ===
{{मुख्यलेख|खेळपट्टी|विकेट|पॉपिंग क्रिज}}
{{See also|यष्टी (क्रिकेट) |बेल्स (क्रिकेट)}}
==== खेळण्याची जागा ====
[[चित्र:cricket field parts.svg|right|thumb|250px| [[क्रिकेट मैदान]]ाचा नमुना.]]
क्रिकेटचा खेळ गवताळ [[क्रिकेट मैदान]]ावर खेळला जातो.<ref name="dsrwa">{{संकेतस्थळ स्रोत| title = क्रिकेट परिमाणे| दुवा= http://www.dsr.wa.gov.au/support-and-advice/facility-management/developing-facilities/dimensions-guide/sport-specific-dimensions/cricket|ॲक्सेसदिनांक=२४ जानेवारी २०१७}}</ref> ''[[क्रिकेटचे नियम|क्रिकेटच्या नियमांमध्ये]]'' मैदानाचा ठराविक आकार किंवा मापाबद्दल निर्देश नाहीत,<ref name="MCC{{spaced ndash}}Laws of Cricket: Law 19">{{संकेतस्थळ स्रोत| title = नियम १९ (सीमारेषा) | दुवा= https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-19-boundaries| कृती = मेरिलिबॉन क्रिकेट क्लब| ॲक्सेसदिनांक=२४ जानेवारी २०१७}}</ref> परंतु, बहुधा ते लंबगोलाकार असते. मैदानाच्या मधोमध एक आयताकार पट्टी असते, जी [[खेळपट्टी]] म्हणून ओळखली जाते.<ref name="dsrwa" />
खेळपट्टीचा सपाट पृष्ठभाग {{convert|10|ft}} रुंद असतो. खेळपट्टीवर असलेले लहान गवत जसजसा सामना पुढे जातो तसतसे कमी होत जाते. त्याचप्रमाणे क्रिकेट मॅट सारख्या कृत्रिम पृष्ठभागावर सुद्धा खेळले जाऊ शकते. खेळपट्टीच्या दोन्ही टोकांना, {{convert|22|yd}} अंतरावर, लाकडी लक्ष्य ठेवलेले असते, ज्याला विकेट असे म्हणतात. गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी हे एक लक्ष्य असते आणि फलंदाजी करणारा संघ, धावा जमवण्यासाठी विकेटचे रक्षण करतो.
==== यष्टी, बेल्स आणि क्रिज ====
[[चित्र:Cricket Stumps en.svg|thumb|100px|left|तीन यष्ट्या असलेली विकेट. ही मैदानामध्ये ठोकली जाते आणि त्याच्या वरती दोन [[बेल्स (क्रिकेट)|बेल्स (विट्ट्या)]] ठेवल्या जातात.]]
खेळपट्टीवरील प्रत्येक विकेटमध्ये एका सरळ रेषेत उभ्या केलेल्या तीन लाकडी [[यष्टी (क्रिकेट)|यष्ट्यांचा]] समावेश असतो. त्यांच्या डोक्यावरती दोन लाकडी [[बेल्स (क्रिकेट)|बेल्स]] ठेवल्या जातात; बेल्स धरून विकेटची एकूण उंची {{convert|28.5|in}} असते आणि तीन यष्ट्यांची, त्यांच्या मधील छोटी जागा धरून एकूण रुंदी असते {{convert|9|in}}.
दोन्ही बाजूच्या विकेटच्या सभोवती चार रेघांनी आखलेल्या क्षेत्राला [[क्रीस (क्रिकेट)|क्रिज]] असे म्हणतात, हे फलंदाजासाठी "सुरक्षित क्षेत्र" असते आणि ते गोलंदाजीची मर्यादा निश्चित करते. ह्यांना "पॉपिंग" (किंवा फलंदाजी) क्रिज, गोलंदाजी क्रिज आणि दोन "परतीचे (रिटर्न)" क्रिज असे म्हणतात.
यष्ट्या गोलंदाजी क्रिजच्या रेषेत अशा प्रकारे ठेवलेल्या असतात ज्यायोगे दोन टोकांच्या गोलंदाजी क्रिजमधील अंतर {{convert|22|yd}} असेल. गोलंदाजी क्रीज {{convert|8|ft|8|in}} लांब असते, आणि मधली यष्टी अगदी मधोमध उभा केलेला असतो. पॉपिंग क्रिजची लांबीसुद्धा तितकीच असते, आणि ती गोलंदजी क्रिजला समांतर आणि यष्ट्यांच्या समोर {{convert|4|ft}} अंतरावर आखलेली असते. परतीची किंवा रिटर्न क्रिज इतर दोन क्रिजच्या काटकोनात असते; त्या पॉपिंग क्रिजच्या दोन्ही शेवटाला चिकटून असतात आणि गोलंदाजी क्रिजच्या टोकांना जोडून कमीत {{convert|8|ft}} मापाच्या असतात.
गोलंदाजीवेळी चेंडू सोडताना गोलंदाजाचा मागचा पाय दोन क्रिजच्यामध्ये आणि पुढच्या पायाचा किमान थोडासा भाग पॉपिंग क्रिजच्या आत असणे गरजेचे असते. गोलंदाजाने हा नियम मोडल्यास पंच तो चेंडू "[[नो बॉल]]" ठरवतात, आणि फलंदाजी संघाला एक अतिरिक्त धाव आणि एक अतिरिक्त चेंडू बहाल केला जातो.
फलंदाजाच्या दृष्टीने पॉपिंग क्रिजचे महत्त्व असे आहे की, त्यामुळे त्याच्या सुरक्षित क्षेत्राची मर्यादा स्पष्ट होते. तो त्याच्या "क्रिजच्या बाहेर" असल्यास [[यष्टिचीत]] किंवा [[धावचीत]] होऊ शकतो.
=== बॅट आणि चेंडू ===
{{मुख्यलेख|क्रिकेट बॅट|क्रिकेट चेंडू}}
{{multiple image
| footer = तीन भिन्न प्रकारचे [[क्रिकेट चेंडू]]:
# वापरलेला सफेद चेंडू. सफेद चेंडू मुख्यत्वे [[मर्यादित षटकांचे सामने|मर्यादित षटकांच्या क्रिकेट]]मध्ये वापरला जातो, विशेषतः सामने प्रकाशझोतात रात्री खेळवले जातात तेव्हा. (डावीकडे).
# वापरलेला लाल चेंडू. लाल चेंडू [[कसोटी सामने|कसोटी क्रिकेट]] आणि [[प्रथम श्रेणी क्रिकेट]] आणि इतर काही क्रिकेट प्रकारांमध्ये वापरला जातो. (मध्य).
# वापरलेला गुलाबी चेंडू. गुलाबी चेंडू अलीकडच्या काळात प्रकाशझोतात खेळवल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी वापरला जाऊ लागला आले. (उजवीकडे).
तीनही चेंडू सारख्याच आकाराचे आहेत.
| image1 = White ball 2 (cropped).JPG
| alt1 = Used white ball
| width1 = 150
| width2 = 150
| width3 = 159
| image2 = Used cricket ball (cropped).jpg
| alt2 = वापरलेला लाल चेंडू
| image3 = A used pink ball at the 2014 English county season launch in UAE.JPG
| alt3 = वापरलेला गुलाबी चेंडू
}}
खेळाचे मुख्य सार आहे, गोलंदाज खेळपट्टीवरील त्याच्या बाजूने दुसऱ्या बाजूला बॅट घेऊन "स्ट्राईकवर" असलेल्या फलंदाजाकडे गोलंदाजी करतो.
[[क्रिकेट बॅट|बॅट]] ही (बहुधा सफेद विलो वृक्षाच्या) लाकडापासून बनवली जाते आणि ज्याचा आकार वर गोलाकार दांडा जोडलेल्या पात्यासारखा असतो. पात्याची रुंदी कमाल {{convert|4.25|in}} इतकी तर एकूण लांबी कमाल {{convert|38|in}} इतकी असते.
[[क्रिकेट चेंडू|चेंडू]] हा शिवण असलेला जाड कातड्याचा आणि गोलाकार असतो, ज्याचा घेर {{convert|9|in}} इतका असतो. {{convert|90|mph}} पर्यंत वेग असलेल्या चेंडूच्या टणकपणा हा चिंतेचा विषय असतो. त्यापासून बचाव करण्यासाठी फलंदाज विविध संरक्षक साधने वापरतात, जसे [[फलंदाजी पॅड्स|पॅड्स]] (नडगी आणि गुडघे यांच्या संरक्षणासाठी), [[फलंदाजी ग्लोव्हज्]] हातांसाठी, [[हेल्मेट (क्रिकेट)|हेल्मेट]] डोक्याच्या संरक्षणासाठी आणि [[बॉक्स (क्रिकेट)|बॉक्स]] पॅंटच्या आतमध्ये (गुप्त भागाच्या संरक्षणासाठी). काही फलंदाज शर्ट आणि पॅंटच्या आतमध्ये जास्तीचे पॅड्स वापरतात जसे मांडीचे पॅड्ज, हाताचे पॅड्ज, बरगडी रक्षक आणि खांद्याचे पॅड्ज. चेंडूला "शिवण" असते: चेंडूचे कातडी आवरण, दोरी आणि आतील कॉर्कला जोडण्यासाठी टाक्यांच्या सहा ओळी असतात. नवीन चेंडूवरील शिवण ही व्यवस्थित दिसते त्यामुळे जास्त अंदाज येऊ न देता चेंडू पुढे टाकण्यास गोलंदाजाला मदत होते. क्रिकेट सामना सुरू असताता, चेंडूची गुणवत्ता इतकी खालावत जाते की एका क्षणी तो न वापरता येण्याजोगासुद्धा होतो आणि ह्या दरम्यान चेंडूची हालचाल बदलत जाते, आणि त्याचा प्रभाव सामन्यावर पडतो. त्यामुळे खेळाडू चेंडूचे भौतिक गुणधर्म बदलून त्याचे वर्तन सुधारण्याचा प्रयत्न करतात. चेंडूला लकाकी आणणे आणि घामाने किंवा थुंकीने तो ओला करणे वैध आहे. कधी कधी चेंडू स्विंग करण्यासाठी जाणूनबुजून एकाच बाजूला चकाकीसुद्धा आणता येते, परंतु चेंडूवर आणखी कोणती गोष्ट घासणे, चेंडूच्या आवरणावर ओरखाडणे किंवा चेंडूची शिवण उसवणे हे अवैध आहे.
=== पंच आणि स्कोअरकीपर ===
{{मुख्यलेख|पंच (क्रिकेट)|स्कोअरकीपर}}
[[चित्र:Cricket Umpire.jpg|thumb|left|पंच]]
मैदानावरील खेळाच्या नियमनाची कामगिरी दोन [[पंच (क्रिकेट)|पंच]] पाहतात. त्यामधील एक गोलंदाजी टोकाकडे विकेटच्या मागे उभा राहतो, आणि दुसरा "स्क्वेअर लेग" स्थानावर उभा असतो, हे स्थान "स्ट्राईक"वर असलेल्या फलंदाजाच्या १५-२० मीटरवर असते. पंचांचे मुख्य काम असते ते विविध बाबींवर निर्णय देण्याचे. जसे चेंडू योग्य रितीने टाकला गेला आहे का (तो ''नो'' किंवा ''वाईड'' नाही), जेव्हा धाव काढली जाते, आणि फलंदाज बाद झाला आहे की नाही (ह्यासाठी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने पंचांकडे बहुधा ''हाऊज दॅट'' म्हणून अपील करणे गरजेचे असते). मध्यांतर केव्हा होईल हे सुद्धा पंच निश्चित करतात. तसेच खेळण्यासाठी परिस्थिती योग्य आहे किंवा नाही आणि खेळाडूंसाठी ओलसर खेळपट्टी किंवा अपुरा सुर्यप्रकाश ह्या सारख्या घातक परिस्थितीमध्ये खेळ थांबवणे किंवा रद्द करणे हे सुद्धा पंचांच्या हातात असते.
मैदानाबाहेर आणि ज्या सामन्याचे दूरचित्रवाणीवर प्रक्षेपण होते, त्या सामन्यामध्ये बहुधा [[तिसरा पंच]] असतो. ज्या निर्णयांसाठी ध्वनीचित्रफितीच्या (व्हीडिओ) पुराव्याची गरज असते अशा वेळी ते निर्णय घेतात. संपूर्ण आयसीसी सदस्य असलेल्या दोन संघांमधील आंतरराष्ट्रीय कसोटी आणि मर्यादित षटकांच्या सामन्यात तिसरे पंच असणे अनिवार्य आहे. ह्या सामन्यांमध्ये [[सामनाधिकारी (क्रिकेट)|सामनाधिकारी]]सुद्धा असतात. खेळ क्रिकेटच्या नियमांनुसार चालू आहे का हे पाहणे त्यांचे काम असते.
धावा आणि सामन्याच्या इतर तपशीलाची माहिती ठेवणे, हे दोन अधिकृत (प्रत्येक संघाचे प्रतिनिधीत्व करणारा एक) [[स्कोअरकीपर]]चे काम असते. पंचांनी हातांनी केलेल्या निर्देशांनुसार स्कोअरकीपर आपले काम करतात. जसे पंच तर्जनी वर करून फलंदाज बाद असल्याचे दर्शवतात; दोन्ही हात वर करून ते फलंदाजाने षट्कार मारल्याचे दाखवतात. क्रिकेटच्या नियमांनुसार धावांच्या नोंदणीकरता स्कोअरकीपर असणे गरजेचे आहे; धावांच्या मोजणीशिवाय ते खेळासंबंधित लक्षणीय प्रमाणात अतिरिक्त तपशीलसुद्धा नोंदवतात.
=== डाव ===
डाव (एक किंवा अनेक) ही फलंदाजी संघाच्या सामूहिक कामगिरीसाठी वापरली जाणारी संज्ञा आहे.<ref>[https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-12-innings/ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम १२]. २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.</ref> काहीवेळा फलंदाजी संघाचे सर्व अकरा सदस्य फलंदाजी करू शकतात, परंतु विविध कारणांमुळे ते सर्वच जण तसे करू शकत नाहीत. प्रत्येक संघ एक किंवा दोन डाव खेळेल हे सामन्याच्या प्रकारावरून ठरते.
गोलंदाजाचे मुख्य लक्ष्य हे, क्षेत्ररक्षकांच्या मदतीने फलंदाजांना बाद करणे हे असते. फलंदाज जेव्हा बाद होतो, तेव्हा "आऊट" म्हणतात, म्हणजेच त्याला मैदाना सोडावे लागते आणि त्याची जागा त्याच्या संघातील दुसरा फलंदाज घेतो. जेव्हा सर्वच्या सर्व दहा फलंदाज बाद होतात, तेव्हा सर्व संघ बाद होतो आणि डाव संपतो. शेवटच्या बाद न झालेल्या फलंदाजाला, एकट्याने फलंदाजी चालू ठेवण्यास परवानगी नसते, त्यासाठी कमीत कमी दोन फलंदाज मैदानात असणे गरजेचे असते. ह्या फलंदाजाला "नाबाद" असे म्हणतात.
डाव लवकर संपण्याची तीन कारणे असू शकतात: फलंदाजी संघाच्या कर्णधाराने डाव "घोषित" केल्यास, फलंदाजी संघाने त्यांचे लक्ष्य गाठून सामना जिंकल्यास, किंवा खराब हवामानामुळे किंवा वेळ संपल्याने सामना संपल्यास. ह्या सर्व परिस्थितीमध्ये कमीत कमी दोन फलंदाज "नाबाद" राहून डाव संपतो. ह्याला अपवाद एकच, जेव्हा एखादा गडी बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज मैदानावर येण्याआधी डाव घोषित झाल्यास.
मर्यादित षटकांच्या सामन्यात, दोन फलंदाज "नाबाद" असतील, परंतु शेवटचे निर्धारित षटक टाकून झाले असल्यास डाव संपतो.
=== षटके ===
{{मुख्यलेख|षटक (क्रिकेट)}}
गोलंदाज एकामागोमाग एक असा सहा वेळा चेंडू फेकतो, सहा चेंडूंच्या ह्या संचाला [[षटक (क्रिकेट)|षटक]] असे म्हणतात. इंग्रजीमध्ये षटकाला Over असे म्हणतात कारण सहा चेंडू फेकून झाल्यानंतर पंच "Over!" असे म्हणतात. एक षटक पूर्ण झाल्यानंतर खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूने त्याच संघातील दुसरा गोलंदाज षटकाची सुरुवात करतो, तसेच क्षेत्ररक्षणाच्या बाजू सुद्धा बदलल्या जातात, परंतु फलंदाज आपापल्या जागीच राहतात. एकच गोलंदाज लागोपाठ दोन षटके टाकू शकत नाही, परंतु तो गोलंदाज एकाच बाजूने एक वगळून एक अशी अनेक षटके टाकू शकतो. षटक पूर्ण झाल्यानंतर फलंदाज आपली जागा बदलत नाही त्यामुळे पुढच्या षटकामध्ये स्ट्रायकर फलंदाज आपोआप नॉन-स्ट्रायकरच्या भूमिकेत जातो आणि तसेच उलटपक्षी होते. (कधीकधी दोघांपैकी एक फलंदाज दुसऱ्यापेक्षा फलंदाजीत बलशाली असतो, तेव्हा तो शेवटच्या चेंडूवर एक धाव घेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तो पुढच्या षटकामध्ये "स्ट्राईक"वर राहू शकेल.) षटक संपल्यानंतर पंच सुद्धा आपल्या जागा बदलतात त्यामुळे स्क्वेअर लेगजवळील पंच आता नॉनस्ट्राईकरच्या टोकाला विकेटच्या मागे उभा राहतो आणि त्याची जागा नॉनस्ट्राईकरवरचा दुसरा पंच घेतो.
कसोटी क्रिकेट मध्ये एक गोलंदाज कितीही षटके टाकू शकतो तर मर्यादित षटकांच्या सामन्यात, प्रत्येक गोलंदाज टाकू शकणाऱ्या षटकांवरसुद्धा मर्यादा असते.
=== संघ रचना ===
प्रत्येक संघात अकरा खेळाडू असतात. खेळाडूच्या प्राथमिक कौशल्यावरून त्या खेळाडूला तज्ञ [[फलंदाज]] किंवा [[गोलंदाज]] म्हटले जाते. एका संतुलित संघात बहुधा पाच किंवा सहा तज्ज्ञ फलंदाज आणि चार किंवा पाच तज्ज्ञ गोलंदाज असतात. क्षेत्रक्षणाच्या विशिष्ट आणि महत्त्वाच्या जागेमुळे प्रत्येक संघात एक तज्ज्ञ [[यष्टिरक्षक]] असतो. प्रत्येक संघाचे नेतृत्व एक [[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]] करतो. फलंदाजीची क्रमवारी निश्चित करणे, क्षेत्ररक्षकांच्या जागा ठरवणे, गोलंदाज बदलणे, खेळाची रणनीती ठरवणे ही कर्णधाराची जबाबदारी असते.
जो खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी ह्या दोन्हीत पारंगत असतो त्याला [[अष्टपैलू खेळाडू]] म्हणतात. जो क्रिकेटपटू फलंदाजी आणि यष्टिरक्षणामध्ये पारंगत असतो त्याला "यष्टिरक्षक फलंदाज", आणि काही वेळा अष्टपैलूसुद्धा म्हटले जाते. खरे अष्टपैलू अभावानेच आढळतात कारण बहुतेक खेळाडू हे एकतर फलंदाजीवर किंवा गोलदाजीवरच लक्ष केंद्रित करतात.
=== गोलंदाजी ===
[[चित्र:Shoaib Akhtar.jpg|right|150px|thumb|[[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तानचा]] तेजगती गोलंदाज [[शोएब अख्तर]], ह्याच्या नावावर सर्वात जलद ताशी १६१.३ किमी वेगाने चेंडू फेकण्याचा विक्रम आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत| title=सर्वात जलद गोलंदाजी|दुवा=http://www.guinnessworldrecords.com/records-10000/fastest-bowl-of-a-cricket-ball/| कृती=[[गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स|गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड्स]]| भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=३ फेब्रुवारी २०१३}}</ref>]]
{{मुख्यलेख|गोलंदाजी}}
गोलंदाज "धाव किंवा रन-अप" घेऊन आपल्या गोलंदाजी क्रीस पर्यंत पोहोचतो. काही गोलंदाज अगदी मंद गतीने गोलंदाजी करतात त्यामुळे त्यांना चेंडूफेक करण्याआधी अगदी थोडे अंतर धावावे लागते. तेज गोलंदाजांना चेंडू वेगाने टाकण्यासाठी जास्त मोठी आणि जोरात धाव घ्यावी लागते.
बहुधा गोलंदाज चेंडूचा टप्पा [[खेळपट्टी]]वर टाकतो ज्यामुळे चेंडू उसळून फलंदाजाकडे जावा. गोलंदाजी करतांना पाय नेहमी [[पॉपिंग क्रिझ]]च्या आत रहाणे जरूरी आहे अथवा त्या चेंडूला [[नो-बॉल]] म्हणतात. ह्या शिवाय टाकलेला चेंडू फलंदाजाच्या आवाक्यात टाकणे जरूरी आहे अथवा त्या चेंडूला [[वाईड चेंडू]] म्हणतात. वाईड अथवानो चेंडु टाकल्या नंतर फलंदाजी करणारया संघास १ अतिरिक्त धाव मिळते व त्याच बरोबर १ अतिरिक्त चेंडू देखील टाकावा लागतो.
गोलंदाजाचा मुख्य उद्देश बळी घेणे असतो. गोलंदाजाचा दुसरा उद्देश कमीत कमी धावा देणे असतो.
तेजगती गोलंदाज {{convert|90|mph}} पेक्षा जास्त गतीने गोलंदाजी करतात आणि काही वेळा ते फलंदाजाला पराभूत करण्यासाठी केवळ वेगावर अवलंबून राहतात, कारण वेगाने आलेल्या चेंडूला प्रतिसाद देण्यासाठी फलंदाकडे फारच कमी वेळ असतो. तर काही तेजगती गोलंदाज वेळ आणि कपट या दोहोंचे मिश्रण करत गोलंदाजी करतात. काही गोलंदाज चेंडू हवेत वळविण्यासाठी (स्विंग) चेंडूच्या शिवणीचा वापर करतात. ह्या प्रकारची गोलंदाजी फलंदाजाला फसवून चेंडू टोलवण्याच्या टायमिंग मध्ये गल्लत करण्यास भाग पाडू शकते, ज्यामुळे बॅटची कड घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या किंवा स्लीप मधील फलंदाजाच्या हातात जावू शकतो किंवा यष्ट्यांवर आदळून फलंदाज बाद होऊ शकतो.
दुसऱ्या प्रकारच्या गोलंदाजीला "फिरकी" गोलंदाजी म्हणतात. ज्यामध्ये गोलंदाज तुलनेने कमी वेगात गोलंदाजी करतो आणि चेंडू वळवून गोलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न करतो. फलंदाजाला अशा गोलंदाजीपासून खूप सावध राहावे लागते. कारण सहसा असे चेंडू बरेचदा त्याच्या अपेक्षेप्रमाणे बॅटवर येत नाहीत आणि तो जाळ्यात अडकून बाद होण्याची शक्यता असते.
जलद आणि फिरकी गोलंदाजांच्या मध्ये असतात ते "मध्यमगती गोलंदाज" जे सक्तीने अचूकतेवर अवलंबून असतात. धावांच्या गतीला चाप बसवणे आणि फलंदाजांची एकाग्रता भंग करण्याचा ह्यांचा मुख्य हेतू असतो.
सर्व गोलंदाज त्यांच्या शैलीनुसार विभागले जातात. क्रिकेटच्या परिभाषेप्रमाणेच ही [[क्रिकेटमधील गोलंदाजांचे प्रकार|वर्गवारीसुद्धा]] अतिशय गोंधळात टाकणारी आहे. त्यामुळे, गोलंदाज LF म्हणजेच डावखुरा जलदगती किंवा LBG म्हणजेच उजव्या हाताने "[[लेग ब्रेक]]" आणि "[[गुगली]]" टाकणारा गोलंदाज आहे असे म्हटले जाते.
गोलंदाजीच्या शैलीमध्ये गोलंदाज कोपर कोणत्याही कोनातून वाकवू शकतो, पण अगदी सरळ ठेवू शकत नाही. जर गोलंदाजाने बेकायदेशीरपणे कोपर सरळ केले तर स्क्वेअर लेग जवळचे पंच तो चेंडू [[नो-बॉल]] ठरवू शकतात: ह्याला चेंडू "फेकणे" असे म्हणतात, आणि तो उघडकीस आणणे कठीण असते. सध्याच्या नियमांप्रमाणे गोलंदाज कोपर जास्तीत जास्त १५ अंश कोनात वाकवू शकतात.
=== क्षेत्ररक्षण ===
{{मुख्यलेख|क्षेत्ररक्षण (क्रिकेट)}}
[[चित्र:Cricket fielding positions2.svg|thumb|240px|उजखोऱ्या फलंदाजासाठी [[क्षेत्ररक्षण (क्रिकेट)|क्षेत्ररक्षकांची स्थाने]]]]
क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील सर्वच्या सर्व अकरा खेळाडू एकत्रच मैदानावर उतरतात. त्यातील एक जण [[यष्टिरक्षक]] असतो जो स्ट्राईकवर असलेल्या फलंदाजाच्या विकेटच्या मागे उभा राहतो. यष्टिरक्षण हे बहुधा तज्ज्ञाचे काम असते आणि त्याचे तो मुख्यत्वे फलंदाजाने न टोलवलेले चेंडू पकडतो, जेणेकरून बाईजमुळे अवांतर धावा जाणार नाहीत. तो खास बनवलेले ग्लोव्ह्ज वापरतो (क्षेत्ररक्षकांपैकी फक्त यष्टिरक्षकच ग्लोव्ह्ज वापरू शकतो), गुप्त भागावर बॉक्स, आणि पायांवर पॅड्स वापरतो. तो एकमेव क्षेत्ररक्षक असा असतो जो फलंदाजाला [[यष्टिचीत]] करू शकतो.
सध्या गोलंदाजी करीत असलेल्या गोलंदाजाव्यतिरिक्त, इतर नऊ फलंदाज एका रणनीतीनुसार कर्णधार, मैदानावर विविध ठिकाणी उभे करतो.
क्षेत्ररक्षकांपैकी कर्णधार हा सर्वात महत्त्वाचा खेळाडू असतो. तो त्याने ठरवलेल्या रणनीतीनुसार कोण (आणि कशी) गोलंदाजी करेल हे ठरवतो; आणि गोलंदाजाच्या सल्ल्यानुसार क्षेत्ररक्षक योग्य ठिकाणी लावण्याची जबाबदारी त्याचीच असते.
क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये, जर क्षेत्ररक्षकाला दुखापत झाली किंवा तो आजारी पडला तर त्याच्याऐवजी [[बदली खेळाडू (क्रिकेट)|बदली खेळाडू]] घेण्याची परवानगी असते. सदर बदली खेळाडूला गोलंदाजी किंवा यष्टिरक्षण करण्याची मुभा नसते, तसेच तो कर्णधाराची भूमिका पार पाडू शकत नाही. दुखापतग्रस्त खेळाडू मैदानावर पुन्हा उतरण्यासाठी तंदरुस्त झाल्यास बदली खेळाडूला मैदान सोडावे लागते.
=== फलंदाजी ===
{{मुख्यलेख|फलंदाजी}}
[[चित्र:WGGrace.jpg|thumb|upright|left|इंग्लिश क्रिकेटपटू [[विल्यम गिल्बर्ट ग्रेस|डब्लू. जी. ग्रेस]] १८८३ मध्ये फलंदाजीसाठी तयार होताना. त्याचे पॅड्स आणि बॅट हे आता वापरात असलेल्याशी जवळपास एकसारखे आहेत. ग्लोव्ह्जमध्ये काही सुधारणा झाल्या आहेत. बरेच नवे फलंदाज अनेक संरक्षक साधने वापरतात.]]
कोणत्याही एका वेळी, मैदानावर दोन फलंदाज असतात. विकेट्स सुरक्षित करण्यासाठी आणि धावा काढण्यासाठी एक फलंदाज स्ट्राईकवर असतो. त्याचा साथीदार, जेथून गोलंदाजी केली जाते तेथे नॉन-स्ट्राईकवर असतो.
अनिवार्य नसले तरीही, बहुधा प्रशिक्षकांच्या सल्ल्याने संघाचा कर्णधार [[फलंदाजीची क्रमवारी]] ठरवतो. ठरलेल्या क्रमवारीनुसर फलंदाज फलंदाजीस मैदानात उतरतात. पहिले दोन फलंदाज–"सलामीवीर"–बहुधा नव्या ताज्या दमाच्या वेगवान गोलंदाजांच्या प्रतिकूल चेंडूचा सामना करतात. संघातील सक्षम फलंदाज बहुधा वरच्या क्रमांकावर फलंदाजीस उतरतात, आणि संघातील गोलंदाज–जे विशेषतः कमी क्षमतेचे फलंदाज असतात (अपवाद वगळता)–शेवटी फलंदाजीस उतरतात. सुरुवातीला जाहीर केलेली फलंदाजी क्रमवारी अनिवार्य नसते; जेव्हा गडी बाद होतो, तेव्हा फलंदाजी न केलेला फलंदाज मैदानावर फलंदाजीसाठी उतरतो.
जर फलंदाज "निवृत्त" झाला (बहुधा दुखापतीमुळे) आणि पुन्हा फलंदाजीस उतरला नाही, तर तो "नाबाद" समजला जातो आणि बाद झालेल्या फलंदाजांमध्ये मोजला जात नाही, परंतु त्याचा डाव संपला असल्यामुळे तो बाद असतो. बदली फलंदाजाची परवानगी नसते.
एक तज्ञ फलंदाज अनेक "फटके" किंवा "स्ट्रोक" बचावात्मक आणि आक्रमक अशा दोन्ही परिस्थितीमध्ये वापरतो. त्याचा मुख्य उद्देश असतो तो बॅटच्या सपाट पृष्ठभागाने (ब्लेड) चेंडू व्यवस्थित टोलविणे. चेंडूने बॅटची कडा घेतली तर त्याला "edge" असे म्हणतात. फलंदाज नेहमीच चेंडू जोराने टोलावण्याचा प्रयत्न करत नाही. एक चांगला फलंदाज मनगट वळवून आणि फक्त चेंडू अडवून अशा ठिकाणी दिशा देतो जेथे क्षेत्ररक्षक नसतील आणि धाव घेण्यास पुरेसा वेळ मिळेल.
[[चित्र:Victor Trumper Drive.jpg|thumb|ऑस्ट्रेलियाचा फलंदाज [[व्हिक्टर ट्रंपर]], [[फलंदाजी#ड्राइव्ह|ड्राइव्ह]] करण्यासाठी पुढे येताना]]
क्रिकेटमध्ये फटक्यांची मोठी विविधता आहे. ज्या मध्ये स्विंग करण्याची शैली आणि दिशेनुसार अनेक नावे आहेत: उदा., "कट", "ड्राइव्ह", "हूक", "पुल".
जर चेंडू यष्ट्यांवर आदळणार नसेल आणि धावा करण्याची सुद्धा संधी नसेल; अशा वेळी फलंदाजाला फटका खेळण्याची गरज नासते, तो चेंडू यष्टिरक्षकाकडे जाण्यासाठी सोडून देवू शकतो. त्याच प्रमाणे, चेंडू बॅटवर लागल्यानंतर त्याने धाव काढण्याचा प्रयत्न करायलाच हवा असेही नाही. त्याप्रमाणे तो चेंडू अडविण्यासाठी त्याच्या पायाचासुद्धा वापर करू शकतो, परंतु हे धोकादायक सुद्धा होऊ शकते कारण त्यामुळे फलंदाज [[पायचीत]] होण्याची शक्यता असते.
पूर्वी, फलंदाजाला दुखापत झाल्यास आणि तो धावा धावण्यासाठी तंदुरुस्त नसल्यास, फलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कर्णधार फलंदाजाला धावक (रनर) घेण्यास परवानगी देवू शकत असे. क्षमता नसलेल्या फलंदाजाऐवजी धावा करणे हे धावकाचे एकमेव काम असे, आणि त्याला फलंदाजासारखाच वेश परिधान करणे आणि साधने वापरणे आवश्यक असे. ह्याचा गैरवापर होत आहे असे वाटल्या मुळे २०११ पासून आयसीसीने धावकाच्या वापरावर बंदी लादली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=धावकाच्या नियमाचा गैरवापर होत आहे, आयसीसी|दुवा=http://www.espncricinfo.com/ci-icc/content/story/521356.html|कृती=इएसपीएन क्रिकइन्फो |भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=६ फेब्रुवारी २०१७}}</ref>
=== धावा ===
{{मुख्यलेख|धाव (क्रिकेट)}}
{{wide image|Tendulkar goes to 14,000 Test runs.jpg|750px|भारतीय क्रिकेटपटू [[सचिन तेंडुलकर]] हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०००० धावा करणारा एकमेव खेळाडू आहे.<ref name="AllInternationalCombinedRecords">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.espncricinfo.com/ci/content/records/284269.html |title=नोंदी / कसोटी, ए.दि. व टी२० यांच्या एकत्रित नोंदी / फलंदाजीतील नोंदी; कारकीर्दीतील सर्वाधिक धावा |प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो |दिनांक=१७ नोव्हेंबर २०१३|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=७ फेब्रुवारी २०१७}}</ref> कसोटी क्रिकेटमध्ये १४,००० धावांपर्यंत पोहोचण्यासाठी फटका मारताना वरील चित्रात तो दिसत आहे. २०१० मध्ये तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करत होता.}}
[[चित्र:क्रिकेट फटके.png|thumb|150px|left|उजखोरा फलंदाज, फलंदाजी करताना चेंडू ज्या ठिकाणी टोलवण्याचा प्रयत्न करतो. डावखोऱ्या फलंदाजासाठी ह्याच चित्राचे प्रतिबिंब असेल.]]
स्ट्राईकवर असलेला फलंदाज (म्हणजेच "स्ट्रायकर") चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापासून वाचवतो, आणि धावा करण्यासाठी चेंडू बॅटने अशा प्रकारे टोलवतो जेणेकरून क्षेत्ररक्षकाने तो चेंडू अडवून परत करण्याआधी त्याच्याकडे आणि त्याच्या साथीदाराकडे खेळपट्टीच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे धावण्यासाठी पुरेसा वेळ असेल. धावेची नोंद होण्यासाठी दोन्ही फलंदाजांच्या हातातील बॅट किंवा शरीराचा एखादा भाग क्रिजमध्ये असावा लागतो. (फलंदाज धावताना त्यांची बॅट घेऊनच धावतात). प्रत्येक पूर्ण धाव धावसंख्येमध्ये भर घालते.
चेंडू एकदा टोलवून एकापेक्षा जास्त धावा करणे शक्य असते: एक ते तीन धावांइतके फटके जास्त मारले जातात, परंतु मैदानाच्या आकारामुळे चार किंवा जास्त धावा करणे अवघड असते. ही उणीव भरून काढण्यासाठी, चेंडू जमिनीला लागून किंवा टप्पे पडून सीमारेषेपर्यंत टोलवल्यास चार धावा (चौकार) दिल्या जातात आणि चेंडू बॅटला लागून जमिनीवर टप्पा न पडता सीमारेषेपार पोहोचल्यास सहा धावा (याला षट्कार म्हणतात) दिल्या जातात. ह्या वेळी फलंदाजांनी धाव घेणे गरजेचे नसते.
[[चित्र:BrianLaraUkexpat.jpg|thumb|कसोटी आणि प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडीजचा फलंदाज, [[ब्रायन लारा]]च्या नावावर आहे.]]
पाच धावांचे फटके फार दुर्मिळ असतात, त्यासाठी बहुधा क्षेत्ररक्षक चेंडू परत करत असताना झालेल्या "ओव्हरथ्रो" वर अवलंबून रहावे लागते. स्ट्रायकरने विषम अंकी धावा काढल्यास दोन्ही फलंदाज आपापल्या बाजू बदलतात, त्यामुळे नॉन-स्ट्राइकर फलंदाज आता स्ट्रायकर होतो. फक्त स्ट्रायकर फलंदाज वैयक्तिक धावा करून शकतो, परंतु सर्व धावा संघाच्या धावसंख्येत मोजल्या जातात.
धाव घेण्याचा निर्णय बहुधा चेंडू कोणत्या कोठे गेला आहे हे व्यवस्थित पाहू शकणारा फलंदाज घेतो. त्यावेळी तो बहुधा, "येस", "नो" आणि "वेट" अशा अर्थाचे संदेश देतो.
धाव घेणे हा एक मोजूनमापून पत्करलेला धोकाच असतो कारण जर फलंदाज क्रिजध्ये पोहोचण्याआधी क्षेत्ररक्षकाने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या तर फलंदाज [[धावचीत]] होऊ शकतो.
संघाची धावसंख्येचा अहवाल ही केलेल्या धावा आणि बाद झालेले फलंदाज अशा प्रकारे दिला जातो. उदाहरणार्थ, जर पाच फलंदाज बाद झाले आणि संघाची धावसंख्या २२४ धावा असेल, तर २२४ धावांवर ५ गडी बाद असे म्हटले जाते. (ह्याचा थोडक्यात "पाच बाद २२४" असे म्हटले जाते आणि २२४/५ किंवा ५/२२४ असे लिहिले जाते).
=== अतिरिक्त धावा ===
{{मुख्यलेख|अवांतर धावा (क्रिकेट)}}
क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांनी केलेल्या चुकांमुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला वाढीव धावा मिळतात त्यांना [[अवांतर धावा (क्रिकेट)|अवांतर धावा]] असे म्हणतात.
खालील चार प्रकारे ह्या धावा दिल्या जातात:
# '''नो बॉल''': नियम मोडण्याच्या दोन प्रसंगांमध्ये गोलंदाजाला एका अवांतर धावेचा दंड केला जातो (अ) हातांची चुकीची हालचाल करून चेंडू फेकणे; (ब) पॉपिंग क्रिजच्या पुढे जाऊन गोलंदाजी करणे (ओव्हरस्टेपिंग); (क) रिटर्न क्रिज़च्या बाहेर पाय राहणे. ह्या दंडात्मक धावेशिवाय, गोलंदाजाला एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागतो. मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये, गोलंदाजी करणाऱ्या संघाने क्षेत्ररक्षणाच्या निर्बंधाचे उल्लंघन केल्यास तो चेंडूनो बॉल ठरवला जातो. खेळाच्या लहान प्रकारात (२०-२०, एकदिवसीय) फ्री-हिटचा नियम केला गेला आहे. पुढच्या पायाच्या नो-बॉलनंतरचा चेंडू हा फलंदाजासाठी फ्री-हिट असतो. ह्या चेंडूवर फलंदाजाला धावचीत सोडून इतर कोणत्याही प्रकाराने बाद होण्याची भीती नसते.
# '''वाईड''': गोलंदाजाने फलंदाजाच्या कक्षेबाहेर चेंडू टाकल्यास एक अतिरिक्त धाव दिली जाते; नो-बॉल प्रमाणेच वाईड बॉल टाकल्यास गोलंदाजाला एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागतो. वाईड चेंडू जर सीमारेषेपार गेला, तर फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावा दिल्या जातात (वाईडसाठी एक आणि सीमारेषेपार चेंडू गेल्यामुळे चार).
# '''बाय''': फलंदाज चेंडू खेळू शकला नाही आणि चेंडू यष्टिरक्षकाजवळून मागे निघून गेला आणि फलंदाजाला धावा काढण्यासाठी वेळ मिळाला तर अवांतर धाव दिली जाते (बायमुळे मिळणाऱ्या धावांना प्रतिबंध करणे हा चांगल्या यष्टिरक्षकाचा एक गुण असतो).
# '''लेग बाय''': चेंडू टोलावण्याचा प्रयत्न करताना, फलंदाजाच्या बॅटला न लागता शरीराच्या इतर कोणत्याही भागाला लागून फलंदाजाला धावा काढण्यासाठी वेळ मिळाल्यास अतिरिक्त धावा दिल्या जातात.
गोलंदाजानेनो किंवा वाईड बॉल टाकल्यास, त्याच्या संघाला एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागतो आणि त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला अशा जास्तीच्या चेंडूवर अधिक धावा करण्याची संधी मिळते. बाय आणि लेग बाय ह्या चेंडूंवर धावा करण्यासाठी फलंदाजाला धावावे लागते (जर, चेंडू सीमारेषेपार गेला नाही तर) परंतु ह्या धावा फलंदाजाच्या वैयक्तिक धावसंख्येमध्ये मोजल्या न जाता, संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये मोजल्या जातात.
=== बाद ===
{{मुख्यलेख|बाद (क्रिकेट)}}
फलंदाज बाद होण्याचे एकूण ११ मार्ग आहेत: त्यापैकी पाच प्रकार हे सामान्य आहेत तर सहा अगदी दुर्मिळ. सामान्यतः बाद होण्याचे प्रकार आहेत "त्रिफळाचीत", "झेलबाद", "पायचीत" (lbw), "धावचीत", आणि (काहीश्या कमी वेळा) "यष्टिचीत". दुर्मिळ प्रकार आहेत "हिट विकेट", "चेंडू दोन वेळा टोलावणे", "क्षेत्ररक्षणात अडथळा", "चेंडू हाताळणे " आणि "टाईम्ड आउट" हे व्यवसायिक खेळांत जवळजवळ अज्ञात आहेत. अकरावा प्रकार – '''[[रिटायर्ड आउट]]''' – हा मैदानावरील बाद होण्यातला नसून उलट ज्यासाठी कोणत्याही क्षेत्ररक्षकाला श्रेय दिले जात नाही.
बाद होण्याची पद्धत जर स्पष्ट असेल (उदाहरणार्थ "त्रिफळाचीत" आणि बऱ्याचवेळा "झेलबाद") तर फलंदाज पंचांनी त्याला बाद देण्याची वाट न पाहता स्वेच्छेने मैदान सोडून बाहेर जातो. अन्यथा पंचांनी फलंदाजाला बाद देण्यासाठी, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने (बहुधा गोलंदाजाने), पंचांकडे "अपील" करणे गरजेचे असते. यासाठी ते "हाऊज दॅट?" किंवा संक्षिप्त स्वरुपात "हाऊझॅट?" असे विचारतात (किंवा ओरडतात). जर पंचांना अपील मान्य असेल तर पंच तर्जनी वर करून "आऊट!" असे म्हणतात. नाहीतर डोके नकारार्थी हलवून "नॉट आऊट" म्हणजेच नाबाद असे म्हणतात. जेव्हा फलंदाज बाद झाल्याचा दाव अस्पष्ट असतो तेव्हा बहुधा जोरदार अपील केले जाते. अशी वेळ बहुदा पायचीत, धावचीत किंवा यष्टिचीत प्रकारामध्ये येते.
# '''[[झेल]]''': जेव्हा फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक जमिनीला लागण्याच्या आधी पकडतो तेव्हा त्या बाद होण्याच्या प्रकाराला झेलबाद म्हणतात.झेलबादाचे श्रेय गोलंदाज व क्षेत्ररक्षक दोघांनाही दिले जाते.<ref>[https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-32-caught-1/ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३२]. २४ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.</ref>
# '''[[त्रिफळाचीत]]''': जेव्हा गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाच्या टोकावरील यष्टींना लागतो आणि कमीत कमी एक बेल जागेवरून खाली पडते, तेव्हा त्याला त्रिफळाचीत म्हणतात. जर चेंडू यष्टींना लागला परंतु बेल पडल्या नाहीत तर फलंदाज नाबाद ठरतो. गोलंदाजाला ह्या बळीचे श्रेय दिले जाते.<ref>[https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-30-bowled/ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३०]. २४ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.</ref>
# '''[[पायचीत]] (lbw)''': जेव्हा गोलंदाजाने टाकलेला चेंडू बॅटला किंवा बॅट धरलेल्या हाताला न लागता फलंदाजाच्या पायावर, पॅड्जवर किंवा शरीरावर आदळतो तेव्हा पंच चेंडू यष्टींवर आदळला असता की नाही हे ठरवून फलंदाजाला बाद देऊ शकतो. हा नियम मुख्यतः फलंदाजाला चेंडू बॅटऐवजी पायाने किंवा शरीराने अडवण्यापासून परावृत्त करण्यासाठी आहे. पायचीत होण्यासाठी, चेंडूचा टप्पा लेग स्टंपच्या बाहेर पडणे किंवा फलंदाजाला लेग-स्टंपच्या रेषेबाहेर लागणे अपेक्षित नसते. तो ऑफ-यष्टीच्या बाहेर पडल्यास हरकत नसते.<ref>[https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-36-leg-before-wicket/ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३६]. २४ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.</ref>
# '''[[धावचीत]]''': जेव्हा जवळचा फलंदाज त्याच्या क्रिजमध्ये नसेल, तेव्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील खेळाडूने जर चेंडू मारून यष्टी उडवली तर त्याला धावचीत म्हणतात. ह्यासाठी चेंडू अचूकपणे यष्ट्यांवर मारावा लागतो, किंवा फलंदाज धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना, बहुधा तो यष्टिरक्षक किंवा यष्टीजवळच्या क्षेत्ररक्षकाकडे फेकावा लागतो. फलंदाज धाव घेण्याच्या प्रयत्नात नसताना देखील "धावचीत" होवू शकतो; तो फक्त त्याच्या क्रिजबाहेर असणे गरजेचे असते.<ref>[https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-38-run-out/ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३८]. २४ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.</ref>
# '''[[यष्टिचीत]]''': चेंडू खेळतांना जेव्हा फलंदाज क्रिजच्या बाहेर जातो, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि चेंडू त्याला चकवून यष्टिरक्षकाच्या हातात जातो तेव्हा यष्टिरक्षक त्याची यष्टी उडवतो तेव्हा, बाद होण्याच्या प्रकाराला यष्टिचीत म्हणतात.<ref>[https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-39-stumped/ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३९]. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.</ref> गोलंदाज व यष्टीरक्षकाला ह्या बळीचे श्रेय दिले जाते. [[नो बॉल]] वर फलंदाज धावचीत होवू शकतो परंतु यष्टिचीत होऊ शकत नाही.
# '''[[हिट विकेट]]''': चेंडू खेळत असताना किंवा नुकत्याच टोलावलेल्या चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना, जर फलंदाजाने किंवा फलंदाजाने घातलेल्या कपडे, उपकरणे, बॅटने त्रिफळ्याला धक्का लागून त्यावरील बेल्स खाली पडल्या तर फलंदाज बाद होतो.<ref>[https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-35-hit-wicket/ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३५]. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.</ref>
# '''[[चेंडू दोन वेळा टोलावणे]]''': हा प्रकार खूप दुर्लभ असून, धोकादायक खेळ आणि क्षेत्ररक्षकांचे संरक्षण करण्याच्या हेतूने सुरक्षा उपाय म्हणून अंमलात आणला गेला. कायदेशीररित्या जर चेंडू खेळल्यानंतर, यष्ट्यांवर जात असेल तरच फलंदाज दुसऱ्यांदा चेंडू अडवू शकतो. बाकीवेळा फलंदाजाला बाद ठरवले जाते.<ref>[https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-34-hit-the-ball-twice/: एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३४]. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.</ref>
# '''[[क्षेत्ररक्षणात अडथळा]]''': हा सुद्धा एक दुर्लभ प्रकार आहे. जर फलंदाजाने मुद्दामच क्षेत्ररक्षकास अडथळा निर्माण केला (शारिरिकदृष्ट्या किंवा तोंडी) तर फलंदाजाला बाद दिले जाऊ शकते.<ref>[https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-37-obstructing-the-field/ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३७]. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.</ref>
# '''[[चेंडू हाताळणे]]''': फलंदाज हेतुपुरस्सर विकेट वाचवण्यासाठी चेंडूला हात लावू शकत नाही. येथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे, की जेव्हा फलंदाजाने बॅट पकडलेली असते तेव्हा त्याचे ग्लोव्हज किंवा हात हे बॅटचा भाग असतात, त्यामुळे चेंडू ग्लोव्हजला लागून थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेल्यास फलंदाज झेलबाद होतो.<ref>[https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-33-handled-the-ball/ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३३]. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.</ref>
# '''[[टाईम्ड आऊट]]''': एक फलंदाज बाद झाल्यावर दुसऱ्या फलंदाजाला त्याची जागा घेण्यासाठी साधारण तीन मिनिटे दिली जातात. जर तीन मिनिटात पुढच्या फलंदाजाने आपली खेळी सुरू नाही केली तर त्याला टाईम्ड आउट बाद घोषित केले जाते व त्याच्या पुढील फलंदाजाला मैदानात उतरण्याची संधी देण्यात येते. ह्या बळीचे श्रेय कोणालाही दिले जात नाही..<ref>[https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-31-timed-out-1/ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम ३१]. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.</ref>
# '''[[रिटायर्ड आउट]]''': पंचांच्या परवानगीशिवाय एखादा फलंदाज बाद होण्याआधी निवृत्त होऊ शकतो, त्याला रिटायर्ड आऊट दिले जाते.<ref>[https://www.lords.org/mcc/laws-of-cricket/laws/law-2-substitutes-and-runners-batsman-or-fielder-leaving-the-field-batsman-retiring-or-batsman-commencing-innings/ एमसीसी – क्रिकेटचे नियम: नियम २]. १ मार्च २०१७ रोजी पाहिले.</ref>
बहुतेक प्रकरणांमध्ये जेव्हा फलंदाज बाद होतो, तेव्हा तो स्ट्रायकर असतो. जर नॉन-स्ट्रायकर बाद झाला तर तो बहुधा धावचीत किंवा क्षेत्ररक्षणाला अडथळा निर्माण केल्याने, चेंडू हाताळल्याने आणि टाईम्ड आऊट होऊ शकतो.
बाद झालेला नसतानाही फलंदाज मैदान सोडून जाऊ शकतो. जर फलंदाजाला दुखापत झाली किंवा तो आजारी पडला, तर तो तात्पुरता निवृत्त होतो आणि त्याच्याऐवजी दुसरा फलंदाज फलंदाजीला येतो. हे ''[[रिटायर्ड हर्ट]]'' किंवा ''[[रिटायर्ड इल]]'' म्हणून नोंदवले जाते. निवृत्त झालेला फलंदाज नाबाद असतो आणि जर तो बरा झाला तर पुन्हा फलंदाजी करू शकतो. दुखापत झालेली नसतानाही फलंदाज निवृत्त झाल्यास त्याला '''[[रिटायर्ड आऊट]]''' म्हणून बाद दिले जाते; कोणाही खेळाडूला ह्याचे श्रेय दिले जात नाही. कोणताही फलंदाज ''नो बॉल''वर ''त्रिफळाचीत'', ''झेलबाद'', ''पायचीत'', ''यष्टिचीत'' किंवा ''हिट विकेट'' ह्या प्रकारांनी बाद होऊ शकत नाही. तसेच ''वाईड'' चेंडूवर तो ''त्रिफळाचीत'', ''झेलबाद'', ''पायचीत'', किंवा ''चेंडू दोन वेळा टोलावणे'' ह्या प्रकारांनी बाद होवू शकत नाही. यापैकी काही प्रकारांमध्ये गोलंदाजाने चेंडू टाकलेला नसतानाही फलंदाज बाद होऊ शकतो. स्ट्राईकवर नसलेला फलंदाज जर चेंडू टाकण्याआधी क्रिजच्या बाहेर गेला तर, गोलंदाज त्याला धावचीत करू शकतो, आणि फलंदाज ''क्षेत्ररक्षणात अडथळा'' आणि ''रिटायर्ड आऊट'' या पद्धतीने केव्हाही बाद होऊ शकतो. ''टाईम्ड आऊट'' हा प्रकार नैसर्गिगरीत्याच चेंडू न टाकता बाद होण्याचा असतो. बाकी सर्व प्रकारांमध्ये चेंडू टाकला गेल्यानंतरच फलंदाज बाद दिला जातो.
=== डावाचा शेवट ===
{{मुख्यलेख|डावाचा शेवट (क्रिकेट)}}
एखाद्या डावाचा शेवट खालील प्रसंगी होतो:
# अकरा पैकी दहा फलंदाज बाद झाले; ह्याला संघ "सर्वबाद" झाला असे म्हणतात
# संघातील फलंदाजी करू शकणारा फक्त एकच फलंदाज खेळण्यासाठी बाकी राहिला, एक किंवा जास्त फलंदाज दुखापतीमुळे खेळण्यासाठी उपलब्ध नसतील; ह्यावेळी सुद्धा, संघ "सर्वबाद" झाला असे म्हणतात
# शेवटी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या विजयासाठी आवश्यक धावा पूर्ण झाल्या
# निर्धारित षटके टाकून झाली (एकदिवसीय क्रिकेट सामन्यात, बहुधा ५० आणि ट्वेंटी२० सामन्यात २० षटके)
# कर्णधाराने दोन किंवा जास्त फलंदाज नाबाद असतानाही डाव घोषित केला (हे सहसा एकदिवसीय सामन्यात लागू होत नाही)
=== निकाल ===
{{मुख्यलेख|निकाल (क्रिकेट)}}
जर शेवटी फलंदाजी करणारा संघ त्यांच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा कमी धावा करून सर्वबाद झाला, तर तो संघ " ''क्ष'' धावांनी पराभूत" झाला असे म्हणतात. (येथे ''क्ष'' म्हणजे दोन्ही संघांच्या धावांमधील फरक). जर शेवटी फलंदाजी करणाऱ्या संघाने विजयासाठी आवश्यक धावा केल्या, तर त्यास " ''क्ष'' गडी राखून विजयी" असे म्हणतात, जेथे ''क्ष'' म्हणजे इतके गडी बाद झाले नाहीत. उदाहरणार्थ, एखाद्या संघाने प्रतिस्पर्ध्याची धावसंख्या पार करताना फक्त सहा गडी गमावले तर तो संघ "चार गडी राखून विजयी" झाला असे म्हणतात.
प्रत्येकी दोन डावांच्या सामन्यात, एका संघाच्या पहिल्या आणि दुसऱ्या डावाच्या एकत्र धावा ह्या, दुसऱ्या संघाच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा कमी असून शकतात. अशा वेळी जास्त धावसंख्या असणारा संघ ''एक डाव आणि ''क्ष'' धावांनी'' विजयी झाला असे म्हणतात, आणि त्या संघाला पुन्हा फलंदाजी करण्याची गरज नसते. येथे ''क्ष'' म्हणजे दोन्ही संघांच्या एकून धावांमधील फरक असतो.
जर शेवटी फलंदाजी करणारा संघ सर्वबाद झाला, आणि दोन्ही संघांच्या धावा समान असतील, तर सामना [[निकाल (क्रिकेट)#बरोबरी|बरोबरी]]त सुटला असे म्हणतात; हा निकाल दोन डावांच्या सामन्यात खूपच दूर्मिळ असा आहे. खेळाच्या पारंपारिक प्रकारात, जर सामन्यासाठी नेमून दिलेली वेळ कोणत्याही एका संघाने विजय मिळविण्याआधी संपली तर तो सामना [[निकाल (क्रिकेट)#अनिर्णित|अनिर्णित]] म्हणून घोषित केला जातो.
जर सामना प्रत्येकी एका डावाचा असेल, तर बहुधा प्रत्येक डावात टाकली जाणारी षटके निर्धारित केली जातात. ह्या सामन्यांना "मर्यादित षटकांचे" किंवा "एकदिवसीय" सामने म्हणतात, आणि बाद झालेले गडी विचारात न घेता, जास्त धावा करणारा संघ विजयी घोषित केला जातो, त्यामुळे सामना अनिर्णित राहण्याची शक्यता नसते. जर अशा प्रकारचा सामना खराब हावामानामुळे काही काळ स्थगित झाला तर एका जटिल गणिती सूत्राने, ज्याला [[डकवर्थ-लुईस पद्धत]] असे म्हणतात, एक नवे लक्ष्य संघासमोर ठेवले जाते. जर आधीच मान्य केलेली षटके कोणत्याही संघाने पूर्ण केली नाहीत, आणि पाऊस किंवा खराब हवामानामुळे खेळ पूर्ववत सुरू होऊ शकला नाही तर असा एकदिवसीय सामनासुद्धा "निकाल नाही" म्हणून घोषित केला जाऊ शकतो.
== क्रिकेट सामन्यांचे प्रकार ==
क्रिकेट हा एक बहुआयामी खेळ आहे, ज्यामध्ये अनेक प्रकार, खेळाचे विविध मानक आणि भूमिकांचे स्तर आणि सामना किती वेळ चालावा यासाठीची वेळ ह्यांचा समावेश होतो. व्यावसायिक क्रिकेटमध्ये दोन मुख्य प्रकार आहेत, वेळेनुसार मर्यादित ज्यामध्ये प्रत्येक संघाला एकावेळी एक ह्याप्रमाणे दोन डाव मिळतात आणि दुसरा आहे षटकांनुसार मर्यादित ज्यामध्ये प्रत्येक संघाला एक डावात मर्यादित षटके खेळावयास मिळतात. पहिल्या प्रकाराला [[प्रथम श्रेणी क्रिकेट]] असे म्हणतात, हे सामने तीन ते पाच दिवसाचे खेळवले जातात ("अमर्याद वेळेच्या" सामन्यांची उदाहरणे देखील आहेत); आणि दुसरा प्रकार आहे [[मर्यादित षटकांचे सामने|मर्यादित षटकांचे क्रिकेट]] कारण ह्या प्रकारात प्रत्येक संघाला ५० किंवा २० षटके गोलंदाजी करावी लागते, आणि ह्या सामन्यांचा कालावधी हा केवळ एका दिवसाचा असतो (खराब हवामान किंवा इतर कारणांमुळे सामन्याची वेळ वाढवली जावू शकते.).
विशेषतः, दोन-डावांच्या सामन्यांमध्ये [[खेळण्याची वेळ (क्रिकेट)|खेळण्याची वेळ]] दर दिवशी कमीत कमी सहा तास इतकी असते. मर्यादित षटकांचे सामने बहुधा सहा तास किंवा जास्तवेळ चालतात. प्रत्येक दिवशी औपचारिकरित्या बहुधा काही अंतराने जेवणासाठी आणि चहासाठी, तसेच अनौपचारिकपणे लहानसा विराम पेयांसाठी घेतला जातो.
नवोदित क्रिकेटपटूंना एका दिवसापेक्षा जास्त चालणाऱ्या सामन्यांमध्ये क्वचित खेळतात; ह्यांची विभागणी ढोबळमानाने दोन प्रकारांमध्ये केली जाते, डाव घोषित करता येण्याजोगे सामने, ज्यात निर्धारित जास्तीत जास्त वेळ किंवा सामन्याची निर्धारित एकूण षटके आणि फलंदाजी करणाऱ्या संघ सर्वबाद झाला किंवा त्यांनी डाव घोषित केला; आणि मर्यादित षटकांचे सामने, ज्यामध्ये प्रत्येक संघाच्या डावासाठी षटके निर्धारित केली जातात. ज्यामध्ये ३० ते ६० षटकांचे आणि लोकप्रिय अशा २० षटकांच्या प्रकाराचा समावेश होतो. क्रिकेटच्या इतर प्रकारांमध्ये [[इनडोअर क्रिकेट]] आणि [[गार्डन क्रिकेट]] हे अतिशय लोकप्रिय आहेत.
ऐतिहासिकदृष्ट्या, [[सिंगल विकेट क्रिकेट]] हा प्रकार खूपच यशस्वी ठरला आणि १८ व १९व्या शतकातील ह्यांचे सामने हे [[प्रथम श्रेणी क्रिकेट# महत्त्वाचे सामने|महत्त्वाचे सामने]] म्हणून पात्र ठरलेले आहेत. ह्या प्रकारामध्ये, प्रत्येक संघात सहा खेळाडू असतात, आणि एका वेळी एकच फलंदाज मैदानावर असतो आणि त्याचा डाव संपेपर्यंत त्यालाच प्रत्येक चेंडूंचा सामना करावा लागतो. मर्यादित षटकांचे सामने सुरू झाल्यापासून सिंगल विकेट फारच कमी खेळला जातो.
=== कसोटी क्रिकेट ===
{{मुख्य लेख|कसोटी क्रिकेट}}
[[चित्र:England vs South Africa.jpg|thumb|जानेवारी २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दरम्यानचा कसोटी सामना. काळ्या रंगाची विजार घातलेले [[पंच (क्रिकेट)|पंच]] दिसत आहेत. [[कसोटी क्रिकेट]], [[प्रथम श्रेणी क्रिकेट]] आणि [[क्लब क्रिकेट]] ह्या तिन्ही प्रकारांमध्ये पारंपारिकरित्या सफेद गणवेश आणि लाला चेंडू वापरला जातो.]]
[[कसोटी क्रिकेट]] हा प्रथम श्रेणी क्रिकेटचा सर्वोच्च स्तर आहे. कसोटी सामने हे आयसीसीसचे पूर्ण सभासद असलेल्या देशांच्या संघांदरम्यान खेळवले जाणारे आंतरराष्ट्रीय सामने असतात.
"कसोटी सामने" हा वाक्प्रचार खूप नंतर वापरात आला असला तरीही, १८७६-७७ ऑस्ट्रेलिया क्रिकेट मोसमात {{CrName|AUS}} आणि {{CrName|ENG}} ह्या संघांदरम्यान दोन कसोटी सामने खेळवले गेल्याचे मानले जाते. त्यानंतर आणखी आठ संघांनी कसोटीचा दर्जा प्राप्त केला: {{CrName|RSA}} (१८८९), {{CrName|WIN}} (१९२८), {{CrName|NZL}} (१९२९), {{CrName|IND}} (१९३२), {{CrName|PAK}} (१९५२), {{CrName|SRI}} (१९८२), {{CrName|ZIM}} (१९९२-२००६, २०११-२०१९)<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://news.bbc.co.uk/sport1/hi/cricket/other_international/zimbabwe/4625900.stm |title=झिम्बाब्वेचा कसोटी दर्जा रद्द |प्रकाशक=बीबीसी स्पोर्ट |दिनांक=१८ जानेवारी २००६|अॅक्सेसदिनांक=१३ मार्च २०१७}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://news.bbc.co.uk/sport1/hi/cricket/14449989.stm |title=कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर झिम्बाब्वेची बांगलादेशवर मात |प्रकाशक=बीबीसी स्पोर्ट|दिनांक=८ ऑगस्ट २०११| अॅक्सेसदिनांक=१३ मार्च २०१७}}</ref>, {{CrName|BAN}} (२०००), {{CrName|AFG}} (२०१७) आणि {{CrName|IRE}} (२०१७)
[[वेल्स]]चे खेळाडू [[इंग्लंड]]कडून खेळण्यास पात्र आहेत, परिणामतः तो इंग्लंड आणि वेल्स संघ आहे. तसेच {{CrName|WIN}} संघात [[कॅरेबियन]] बेटांवरील अनेक राज्यांचे खेळाडू आहेत, ज्यात मुख्यत: [[बार्बाडोस]], [[गुयाना]], [[जमैका]], [[त्रिनिदाद आणि टोबॅगो]], [[लीवर्ड बेटे]] आणि [[विंडवर्ड बेटे]] यांचा समावेश होतो.
दोन संघांदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांना "मालिका" असे म्हणतात. कसोटी सामना पाच दिवसांपर्यंत चालतो आणि एका मालिकेत साधारणत: तीन ते पाच सामने असतात. निर्धारित वेळेत जे कसोटी सामने पूर्ण होत नाहीत ते अनिर्णित म्हटले जातात. कसोटी आणि प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये सामना अनिर्णित राहण्याच्या शक्यतेमुळे शेवटी फलंदाजी करणारा आणि खूप मागे असणारा संघ बचावात्मक पावित्रा घेऊन सामना वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रतिस्पर्ध्याला जिंकण्याची लहानशी सुद्धा संधी देण्यापासून परावृत्त होतो.<ref>इस्टअवे, रॉब, ''व्हॉट इज अ गुगली?: द मिस्ट्रीज ऑफ क्रिकेट एक्सप्लेन्ड'' (ॲनोव्हा, २००५), पान. १३४.</ref>
१८८२ पासून, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या जास्तीत जास्त कसोटी मालिका [[द ॲशेस]] चषकासाठी खेळवल्या गेल्या. त्याशिवाय इतर चषकांसाठी खेळवल्या गेलेल्या द्विदेशीय मालिकांमध्ये पुढील मालिकांचा समावेश होतो. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज दरम्यान [[विस्डेन चषक]], ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज दरम्यान [[फ्रॅंक वोरेल चषक]], भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान [[बॉर्डर-गावसकर चषक]] ह्यांचा समावेश होतो.
=== मर्यादित षटके ===
{{मुख्य लेख|मर्यादित षटकांचे क्रिकेट}}
{{See also|आंतरराष्ट्रीय एकदिवसीय |आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०}}
[[चित्र:vivian richards crop.jpg|thumb|upright|वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू सर [[व्हिव्ह रिचर्ड्स]]ला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात महान फलंदाज मानले जाते.]]ऱ्यारथम श्रेणी कंट्री क्लब्स दरम्यान १९६३ च्या मोसमात खेळवल्या गेलेल्या नॉकआऊट चषक स्वरूपात मर्यादित षटकांचे क्रिकेट सुरू झाले. १९६९ मध्ये राष्ट्रीय लीग स्पर्धा सुरू करण्यात आल्या. ही संकल्पना हळूहळू क्रिकेट खेळणाऱ्या इतर अग्रगणी देशांमध्ये रुजली गेली आणि पहिला मर्यादित षटकांचा आंतरराष्ट्रीय सामना १९७१ मध्ये खेळवला गेला. १९७५ साली, पहिली [[क्रिकेट विश्वचषक]] स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळवली गेली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अनेक नवनवीन संकल्पना आणल्या गेल्या ज्यामध्ये रंगीबेरंगी किट आणि सफेद चेंडूने खेळवले जाणारे प्रकाशझोतातील सामने ह्यांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्रास खेळला जाणारा प्रकार म्हणजे "एकदिवसीय सामना". हा सामना बहुधा एका दिवसात संपतो म्हणून त्याला तसे नाव दिले गेले आहे. एखाद्या सामन्यान खराब हवामानामुळे व्यत्यय आल्यास किंवा तो पुढे ढकलला गेल्यास दुसऱ्या दिवशी पुढे खेळवला जावू शकतो. मर्यादित षटकांच्या सामन्याचा मुख्य उद्देश म्हणजे परंपरागत अनिर्णितावस्थेत सामना न संपता निश्चित निकाल लावणे हा आहे. परंतु जर धावा एकसमान झाल्या तर सामना बरोबरीत सुटतो किंवा खराब हवामानामुळे सामना अनिर्णितावस्थेत संपू शकतो. प्रत्येक संघ एक डाव खेळतो आणि त्यांना निर्धारित षटकांना तोंड द्यावे लागते, बहुधा जास्तीत जास्त ५०. [[क्रिकेट विश्वचषक]] एकदिवसीय प्रकाराने खेळला जातो आणि २०१५चा [[२०१५ क्रिकेट विश्वचषक|मागील विश्वचषक]] हा सह-यजमान ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. [[२०१९ क्रिकेट विश्वचषक|पुढील विश्वचषक]] २०१९ मध्ये इंग्लंड आणि वेल्स मध्ये खेळवला जाईल.
[[ट्वेंटी२०]] हा मर्यादित षटकांचा नवीन प्रकार असून ह्याचा मुख्य उद्देश सामना अंदाजे तीन तासात पूर्ण करणे हा असून, तो बहुधा सायंकाळच्या सत्रात खेळवला जातो. २००३ मध्ये जेव्हा ही संकल्पना इंग्लंडमध्ये उदयास आली तेव्हा त्याचा उद्देश हा कामगारांची संध्याकाळच्या वेळात करमणूक व्हावी हा होता. हा प्रकार व्यावसायिकदृष्ट्या खूपच यशस्वी झाला आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास सुरुवात झाली. [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७|पहिली]] [[आय.सी.सी. वर्ल्ड ट्वेंटी२०|ट्वेंटी२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा २००७]] मध्ये सुरू झाली आणि [[भारतीय क्रिकेट संघ|भारतीय संघाने]] ह्या स्पर्धेत विजय मिळवला. त्यामागोमागच्या स्पर्धा पाकिस्तान ([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९|२००९]]), इंग्लंड ([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१०|२०१०]]), वेस्ट इंडीज ([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२|२०१२]]), श्रीलंका ([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४|२०१४]]) आणि वेस्ट इंडीज ([[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६|२०१६]]) ह्या संघांनी जिंकल्या. पहिल्या [[आय.सी.सी. वर्ल्ड ट्वेंटी२०]] स्पर्धेनंतर अनेट स्थानिक ट्वेंटी२० स्पर्धांचा जन्म झाला. ह्यातील सर्वात पहिली होती [[भारतीय क्रिकेट लीग]] जी एक बंडखोर लीग मानली गेली कारण ह्या स्पर्धेला [[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ|बीसीसीआय]]ने मान्यता दिली नव्हती. त्यानंतर बीसीसीआयने [[भारतीय प्रीमियर लीग]] नावाची स्वतःची एक वेगळी अधिकृत स्पर्धा सुरू केली. अधिकृत स्पर्धा खूपच यशस्वी झाली आणि ती आता दरवर्षी भरवली जाते. ज्यामध्ये जगभरातून अनेक खेळाडू आणि प्रेक्षक सहभागी होतात. याउलट भारतीय क्रिकेट लीग बंद करण्यात आली. भारतीय प्रीमियर लीगच्या यशानंतर जगभरात अनेक ठिकाणी स्थानिक स्पर्धा सुरू झाल्या. अलीकडे सुरू झालेल्या [[२०-२० चॅंपियन्स लीग]] स्पर्धेत विविध देशातील स्थानिक क्लबचे संघ सहभागी होतात. ह्या स्पर्धेत वरिष्ठ क्रिकेट संघ असलेल्या देशांतील अग्रमानांकीत स्थानिक संघ एकमेकांविरुद्ध लढतात.
=== राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा ===
{{मुख्य लेख|प्रथम श्रेणी क्रिकेट}}
[[चित्र:Yorkshire CCC 1875.jpg|right|thumb|[[यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लब]] १८७५ मध्ये. १८९३ मध्ये काउंटी चॅंपियनशीपचे पहिले विजेतेपद ह्या संघाला मिळाले.]]
[[प्रथम श्रेणी क्रिकेट]]मध्ये कसोटी क्रिकेटचा अंतर्भाव होतो. ही संज्ञा बहुधा आयसीसीचे पूर्ण सभासद असलेल्या देशांच्या सर्वात वरच्या पातळीवरील स्थानिक क्रिकेटशी संदर्भात वापरली जाते, परंतु याला अपवाद आहेत. इंग्लंडमधील प्रथम श्रेणी क्रिकेटचा बहुतांशी भाग हा [[काउंटी अजिंक्यपद]] स्पर्धा खेळणाऱ्या १८ काउंटी क्लब्जद्वारा खेळला जातो. सदर संकल्पना ही १८व्या शतकापासून अस्तित्वात आहे परंतु स्पर्धेला अधिकृत दर्जा १८९० मध्ये देण्यात आला. ह्यातील सर्वात यशस्वी क्लब [[यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लब]] हा आहे. त्यांनी मार्च २०१७ पर्यंत ३० विजेतेपदे मिळवली आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये राष्ट्रीय प्रथम श्रेणी स्पर्धा १८९२-९३ मध्ये [[शेफील्ड शील्ड]]च्या रूपाने सुरू झाली. ऑस्ट्रेलियामधील प्रथम-श्रेणी संघ हे विविध राज्याचे प्रतिनिधित्व करतात. [[न्यू साउथ वेल्स ब्ल्यूज|न्यू साउथ वेल्स]] संघाने २०१४ पर्यंत एकूण ४५ विजेतेपदे मिळवली आहे.
भारतात [[रणजी करंडक]] नावाने प्रथम-श्रेणी क्रिकेट स्पर्धा १९३४ मध्ये सुरू झाली. [[२०१६-१७ रणजी करंडक|२०१६-१७]]च्या स्पर्धेत एकूण २८ संघ सहभागी झाले होते. २०१६-१७ पर्यंत ४१ विजेतेपदांसह सर्वात यशस्वी संघ [[मुंबई क्रिकेट संघ|मुंबई]]चा होता.
ह्याशिवाय इतर ठिकाणी होणाऱ्या स्पर्धा [[प्लंकेट शील्ड]] (न्यू झीलंड), [[करी चषक]] (दक्षिण आफ्रिका) आणि [[शेल चषक]] (वेस्ट इंडीज). ह्यापैकी काही स्पर्धा ह्या अलीकडेच अद्ययावत आणि नामांतरित केल्या गेल्या आहेत.
मर्यादित षटकांच्या स्थानिक स्पर्धेची सुरुवात १९६३ साली इंग्लंडमधील [[फ्रेंड्ज प्राॅव्हिडंट चषक|जिलेट चषक]] ह्या नॉकआऊट स्पर्धेने झाली. देश बहुधा नॉकआऊट आणि लीग ह्या दोन्ही स्वरूपात मर्यादित षटकांच्या हंगामी स्पर्धा आयोजित करतात. अलीकडच्या काळात, राष्ट्रीय ट्वेंटी२० स्पर्धांचे आयोजन सुरू झाले आहे. त्या बहुधा नॉकआऊट प्रकारे खेळवल्या जातात आणि काही ह्या लहान स्वरूपातील साखळी स्पर्धा आहेत.
=== क्लब क्रिकेट ===
[[चित्र:English Village Cricket.jpg|thumb|इंग्लंडमधील क्लब क्रिकेट सामन्याचा एक नमुना]]
[[क्लब क्रिकेट]] हा क्रिकेट खेळाचा प्रामुख्याने हौशी, पण तरीही औपचारिक अशी स्पर्धा आहे, ज्यात संघ बहुधा आठवड्याच्या शेवटच्या दिवशी किंवा संध्याकाळच्या खेळतात. जरी क्रिकेटचे नियम पाळले जात असले तरी ह्या प्रकारांमध्ये अनेक विविधता आहेत.
क्लब क्रिकेटमध्ये वारंवार साखळी किंवा चषक स्वरूपात स्पर्धा आयोजित केल्या जातात. सामने वेळ किंवा षटकांच्या माध्यमातून निर्धारित केले जातात. मर्यादित षटकांचे सामने बहुधा प्रत्येक डावात २० ते ६० षटकांपर्यंत सीमित असतात. वेळेनुसार निर्धारित सामने हे पारंपरिक असले तरीही कमी प्रमाणात खेळले जातात. सामना संध्याकाळचे काही तास ते दोन दिवस इतकावेळ चालणारा असू शकतो. आधुनिक नावीन्यपूर्ण स्वरूपाची स्पर्धा [[ट्वेंटी२०]] स्वरूपाची आहे, ज्यात सध्याच्या आणि नवीन अशा दोन्ही लीग स्पर्धांचा समावेश आहे.
खेळाच्या दर्जामध्ये अर्ध-व्यावसायिक ते कधीतरी एक मनोरंजन ह्यानुसार बदल होत राहतो आणि क्लब क्रिकेटचा आनंद एक स्पर्धात्मक सामाजिक घटक म्हणून घेतला जातो. अनेक क्लबचे पॅव्हिलियन किंवा क्लब हाऊस असलेले स्वतःचे मैदान असते, ज्यावर नियमितपणे खेळ खेळले जातात. काही क्लब हे भटके असतात जे इतर मैदाने वापरतात.
व्यावसायिकतेच्या विविध पातळ्यांवर जगभरात अनेक लीग स्थापन झाल्या आहेत, ज्यापैकी सर्वात जुनी इंग्लंडमधील [[बर्मिंगहॅम]] येथील [[बर्मिंगहॅम ॲंड डिस्ट्रीक्ट प्रीमियर लीग]] ही १८८८ मध्ये स्थापन झाली.
=== सामन्यांचे इतर प्रकारp ===
{{मुख्य लेख|क्रिकेटचे प्रकार}}
[[चित्र:French Cricket.jpg|right|thumb|[[जेर्व्हिस बे]], ऑस्ट्रेलिया येथील सुरू असलेला एक [[फ्रेंच क्रिकेट]] सामना]]
जगभरात क्रिकेट ह्या खेळाचे अनेक प्रकार आहेत, ज्यामध्ये [[इनडोअर क्रिकेट]], [[फ्रेंच क्रिकेट]], [[बीच क्रिकेट]], [[क्विक क्रिकेट]], त्याशिवाय क्रिकेटपासून प्रेरणा घेऊन तयार केले गेलेले सर्व प्रकारचे पत्त्यांचे खेळ व बोर्ड गेम्स यांचा समावेश होतो. उपलब्ध असलेली साधने किंवा सहभागी खेळाडूंना त्याचा आनंद घेता यावा आणि सोप्या पद्धतीने खेळता यावा ह्याकरता खेळाचे नियम एकसारखे बदलत असतात.
[[इनडोअर क्रिकेट (युके प्रकार)|इनडोअर क्रिकेट]]चा शोध पहिल्यांदा १९७० साली लागला.<ref name="shorter">[http://www.espncricinfo.com/twenty20wc/content/story/309625.html "शॉर्टर, सिंपलर, सिलियर " इन ''इएसपीएन क्रिकइन्फो''], ७ सप्टेंबर २००७.</ref> हा बऱ्याच अंशी मैदानावर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटसारखाच आहे, फरक इतकार की येथे प्रत्येक संघात ६ खेळाडू असतात. राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आणि अनेक स्वतंत्र लीग स्पर्धा असलेला हा प्रकार युनायटेड किंग्डम मध्ये अतिशय लोकप्रिय आहे. आणखी एक कमी खेळला जाणारा इनडोअर क्रिकेटचा प्रकार हा लहान जागेत, नरम चेंडूने आणि पॅड्जशिवाय खेळला जातो. हा प्रकार काही वर्षांनंतर शोधला गेला आणि तो जास्त करून दक्षिण गोलार्धात खेळला जातो. त्याशिवाय ह्या प्रकाराच्या काही आंतरराष्ट्रीय स्पर्धासुद्धा खेळवल्या जातात, ज्यामध्ये [[इनडोअर क्रिकेट विश्वचषक|विश्वचषक]] स्पर्धेचासुद्धा समावेश होतो.
युके मध्ये, क्रिकेटचा [[गार्डन क्रिकेट]] प्रकार लोकप्रिय आहे. देशभरात हा खेळ प्रौढ आणि मुले उद्याने किंवा मैदानांवर खेळतात. ह्या खेळात क्रिकेट बॅट आणि चेंडूचा जरी वापर केला जात असला तरी पॅड किंवा ग्लोव्ह्जचा वापर होत नाही. खेळाचे नियम हे संघातील खेळाडू आणि जागेचा आकार ह्यानुसार बदलतात.
उपनगरीय यार्ड किंवा वाहनांसाठीच्या रस्त्यांवर कुटुंबातील सदस्य आणि युवक [[बॅकयार्ड क्रिकेट]] (गल्ली क्रिकेट) किंवा [[टेनिस बॉल क्रिकेट]] खेळतात आणि भारत व पाकिस्तानातील शहरांमध्ये त्यांच्या लांब अरुंद रस्त्यांवर मोजदाद ठेवता येणार नाहीत इतक्या प्रमाणात "[[बॅकयार्ड क्रिकेट|गल्ली क्रिकेट]]" किंवा "[[टेप बॉल क्रिकेट]]" खेळले जाते. काही वेळा सुधारित नियम वापरले जातात: उदा. एक टप्पा पडलेला चेंडू एका क्षेत्ररक्षकाने हाताने झेलल्यास फलंदाज बाद होतो; किंवा जर कमी खेळाडू असतील तर सर्वजण आळीपाळीने गोलंदाजी आणि फलंदाजी करतात व इतर क्षेत्ररक्षण करतात. टेनिस चेंडू आणि घरच्या घरी तयार केलेल्या बॅट बहुधा वापरल्या जातात, आणि यष्टी म्हणून अनेक गोष्टी वापरल्या जातात.
[[क्विक क्रिकेट]]मध्ये, गोलंदाजाला गोलंदाजी करण्याआधी फलंदाज तयार होण्याची वाट पाहण्याची गरज नसते, त्यामुळे सामना खूप वेगात खेळला जातो, त्यामुळे त्याकडे लहान मुले आकर्षित होतात. हा प्रकार यूकेमध्ये [[शारीरिक शिक्षण]]ाचा धडा म्हणून वापरला जातो. खेळाचा वेग अजून वाढविण्यासाठी आणि "टिप ॲन्ड रन" किंवा "टिप्सी रन" किंवा "टिप्पी-गो" यासारखे बदल केले जातात. याचा अर्थ चेंडूचा बॅटला चुकून किंवा जरासा स्पर्श झाला तरीही फलंदाजाला धाव घेणे गरजेचे असते. हा नियम, फलंदाजाचा चेंडूला अडवून धरण्याचा अधिकार काढून घेऊन सामना वेगात पुढे जावा या हेतूने केला जातो.
सामोआमध्ये क्रिकेटचा [[किलीकिटी]] प्रकार खेळला जातो, ज्यामध्ये [[हॉकी स्टिक]]च्या आकाराची बॅट वापरली जाते. मूळ इंग्लिश क्रिकेटमध्ये, हॉकी स्टिकऐवजी आधूनिक सरळ बॅट १७६० च्या सुमारास जेव्हा गोलंदाज चेंडू रोल किंवा घरंगळत टाकण्याऐवजी टप्पा टाकू लागले तेव्हापासून वापरात आली. [[एस्टोनिया]]मध्ये हिवाळ्यात [[आईस क्रिकेट]] खेळण्यासाठी संघ एकत्र येतात. तेव्हा खेळ सामान्य उन्हाळी हवामानाऐवजी असह्य हिवाळी वातावरणात खेळला जातो. याखेरीज इतर नियम हे प्रत्येकी-सहा-खेळाडूंच्या प्रकारासारखेच असतात.
== आंतरराष्ट्रीय रचना ==
{{मुख्य लेख|आंतरराष्ट्रीय क्रिकेट| आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती | विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा }}
[[चित्र:ICC-cricket-member-nations.png|thumb|270px|[[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती|आयसीसी]] सभासद देश. (सर्वोच्च स्तरावरील) कसोटी खेळणारे देश नारिंगी रंगात; सहयोगी सदस्य देश पिवळ्या रंगात; संलग्न सदस्य देश जांभळ्या रंगात दाखविले आहेत.]]
[[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती]] - क्रिकेटची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना असून, त्याचे मुख्यालय [[दुबई]] मध्ये आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे देश संस्थापक असलेली आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती १५ जून १९०९ रोजी लॉर्ड्स येथे इंपेरियल क्रिकेट परिषद म्हणून स्थापन झाली, त्यानंतर १९६५ मध्ये तिचे नाव बदलून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असे झाले, आणि सध्याचे नाव १९८९ मध्ये घेतले गेले.
आयसीसीचे एकूण [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश|१०४ सदस्य आहेत]]: १० संपूर्ण सदस्य जे अधिकृत कसोटी सामने खेळू शकतात, २४ सहयोगी सदस्य, आणि ६० संलग्न सदस्य.<ref name="CA">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.icc-cricket.com/about/members|title=आयसीसी सदस्य, जागतिक नकाशा|संकेतस्थळ=आयसीसी-क्रिकेट.कॉम|अॅक्सेसदिनांक=१६ मार्च २०१७|भाषा=इंग्रजी}}.</ref> क्रिकेट विश्वचषकासारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजिन आणि शासन ह्यासाठी आयसीसीस जबाबदार असते. हीच समिती सर्व अधिकृत कसोटी सामने, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० सामन्यांसाठी पंच आणि सामनाधिकारी नियुक्त करते. प्रत्येक देशाची एक राष्ट्रीय क्रिकेट मंडळ असते, जे देशात खेळल्या जाणाऱ्या सामन्यांचे नियमन करते. राष्ट्रीय संघाची निवड करणे तसेच मायदेशातील आणि परदेशातील दौऱ्यांचे आयोजन करणे ही जबाबदारीसुद्धा क्रिकेट मंडळाकडे असते. वेस्ट इंडीजमध्ये ही कामे चार राष्ट्रीय आणि दोन बहुराष्ट्रीय सदस्यांनी बनलेल्या [[वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळ]]ातर्फे केली जातात.
=== सदस्य ===
{{मुख्य लेख|आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश }}
==== संपूर्ण सदस्य ====
संपूर्ण सदस्य हे देशातील किंवा सहयोगी देशातील क्रिकेट नियामक मंडळ असते. संपूर्ण सदस्य हे एका भौगोलिक प्रदेशाचे प्रतिनिधी असू शकतात. सर्व संपूर्ण सदस्यांना अधिकृत कसोटी सामने खेळण्यासाठी एक संघ पाठवण्याची मुभा असते. त्याशिवाय, संपूर्ण सदस्य असलेल्या देश हे आपोआपच [[आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट|आंतरराष्ट्रीय एकदिवसीय]] आणि [[आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट|आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०]] सामने खेळण्यास पात्र असतात.<ref name="A Brief History..." /> वेस्ट इंडीज संघ कोणत्याही एका देशाचे प्रतिनिधीत्व करत नाही तर [[कॅरिबियन]] प्रदेशातील एकूण २० देश आणि प्रदेशांचा एकत्रित संघ आहे. तसेच इंग्लंड क्रिकेट संघ हा इंग्लंड आणि वेल्सचे प्रतिनिधित्व करतो.
{| class="wikitable sortable"
|-
!rowspan="2"|क्र
!rowspan="2"|देश
!rowspan="2"|प्रशासकीय संघटना
!rowspan="2"|ह्या तारखेपासून सदस्य <ref name="A Brief History...">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://content-usa.cricinfo.com/ci-icc/content/current/story/209608.html| title = थोडक्यात इतिहास ...| भाषा = इंग्रजी | ॲक्सेसदिनांक = ३० नोव्हेंबर २०१६ | प्रकाशक =इएसपीएन क्रिकइन्फो}}</ref>
!
!colspan="3"|सध्याची क्रमवारी
|-
!
! [[कसोटी अजिंक्यपद स्पर्धा|कसोटी]]
! [[एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धा|एकदिवसीय]]
! [[टी२० अजिंक्यपद स्पर्धा|टी२०]]
|-
| १
| {{cr|ENG}}
| [[इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ]]
| १५ जुलै १९०९
|
| ४
| ४
| २
|-
| २
| {{cr|AUS}}
| [[क्रिकेट ऑस्ट्रेलिया]]
| १५ जुलै १९०९
|
| ३
| २
| ६
|-
| ३
| {{cr|ZIM}}
| [[झिम्बाब्वे क्रिकेट]]
| ६ जुलै १९९२
|
| १०
| ११
| १३
|-
| ४
| {{cr|RSA}}
| [[क्रिकेट दक्षिण आफ्रिका]]
| १५ जुलै १९०९
|
| २
| १
| ७
|-
|५
| {{cr|NZL}}
| [[न्यू झीलंड क्रिकेट]]
| ३१ मे १९२६
|
| ५
| ५
| १
|-
|६
| {{cr|PAK}}
| [[पाकिस्तान क्रिकेट मंडळ]]
| २८ जुलै १९५२
|
| ६
| ६
| ३
|-
| ७
| {{cr|BAN}}
| [[बांगलादेश क्रिकेट मंडळ]]
| २६ जून २०००
|
| ९
| ७
| १०
|-
| ८
| {{cr|IND}}
| [[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ]]
| ३१ मे १९२६
|
| १
| ३
| ५
|-
| ९
| {{cr|WIN}}
| [[वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळ]]
| ३१ मे १९२६
|
| ८
| ९
| ४
|-
| १०
| {{cr|SRI}}
| [[श्रीलंका क्रिकेट]]
| २१ जुलै १९८१
|
| ७
| ८
| ८
|}
<sup>*</sup>१९ जुलै २०१७ पर्यंत अद्ययावत<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=आयसीसी क्रमवारी|दुवा= https://www.icc-cricket.com/rankings/mens/team-rankings/test | संकेतस्थळ =आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती |प्रकाशक=आयसीसी डेव्हलपमेंट (इंटरनॅशनल) लिमीटेड|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=१६ मार्च २०१६}}</ref>
<sup>A</sup>मे १९६१ मध्ये निवृत्त, पुन्हा दाखल १० जुलै १९९१.
==== अव्वल सहयोगी आणि संलग्न सदस्य ====
सर्व सहयोगी आणि संलग्न सदस्य [[कसोटी क्रिकेट]] खेळण्यास पात्र नासतात, परंतु [[विश्व क्रिकेट लीग]]मधील त्यांच्या यशापयशावरून आयसीसी त्यांना [[आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट|आंतरराष्ट्रीय एकदिवसीय]] दर्जा देते. अव्वल सहा संघांना एकदिवसीय आणि ट्वेंटी२० दर्जा मिळतो, ज्यामुळे ते पूर्ण सभासद सदस्य देशांशी एकदिवसीय क्रिकेट खेळण्यासाठी पात्र ठरतात.
सध्या एकदिवसीय आणि ट्वेंटी२० दर्जा असलेले सहयोगी आणि संलग्न संघ खालीलप्रमाणे आहेत.:
{| class="wikitable sortable"
|-
!देश
! प्रशासकीय संघटना
! ह्या तारखेपासून सदस्य
!सध्याची एकदिवसीय क्रमवारी
|-परंतु
| {{cr|AFG}}
|[[अफगाणिस्तान क्रिकेट मंडळ]]
|२००१<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा= http://content-usa.cricinfo.com/other/content/team/40.html |title= क्रिकइन्फो-इतर देश-संघ-अफगाणिस्तान | भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=१६ मार्च २०१७ |प्रकाशक=क्रिकइन्फो}}</ref>
| १०
|-
| {{cr|CAN}}
|[[क्रिकेट कॅनडा]]
|१९६८<ref name="A Brief History..." />
| १६
|-
| {{cr|Ireland}}
|[[क्रिकेट आयर्लंड]]
|१९९३<ref name="A Brief History..." />
| ११
|-
| {{cr|KEN}}
|[[क्रिकेट केन्या]]
|१९८१<ref name="A Brief History..." />
| १३
|-
| {{cr|NLD}}
|[[कोनिंक्लिज्के नेदरलॅंड्से क्रिकेट बॉंड]]
|१९९६<ref name="A Brief History..." />
| १२
|-
| {{cr|SCO}}
|[[क्रिकेट स्कॉटलंड]]
|१९९४<ref name="A Brief History..." />
| १५
|}
== विविध-खेळांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत क्रिकेट ==
[[चित्र:Mendis bowling.jpg|thumb|right|upright|[[अजंता मेंडीस]] (श्री) आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यामध्ये पहिल्यांदा सहा बळी घेणारा क्रिकेटपटू]]
[[१९०० उन्हाळी ऑलिंपिकमधील क्रिकेट|१९०० उन्हाळी ऑलिंपिक]]मध्ये क्रिकेट खेळले गेले होते, तेव्हा इंग्लंड आणि फ्रान्स दरम्यान एक दोन-दिवसीय सामना खेळवला गेला.<ref name="isoh">{{ जर्नल स्रोत | last =बुचनन |first=इयान |year=१९९३|title=१९०० खेळात क्रिकेट |journal=जर्नल ऑफ ऑलिंपिक हिस्ट्री |volume=१ |issue=२ |page=४ |प्रकाशक=[[इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ऑलिंपिक हिस्टोरियन्स]] |दुवा=http://www.la84foundation.org/SportsLibrary/JOH/JOHv1n2/JOHv1n2c.pdf |editor1-first=बिल |editor1-last=मॅलन}}</ref> १९९८ मध्ये, [[१९९८ राष्ट्रकुल खेळामधील क्रिकेट|राष्ट्रकुल खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश केला गेला]], ह्यावेळी सामने प्रत्येकी ५०-षटकांचे खेळले गेले. [[दिल्ली]] येथे पार पडलेल्या [[२०१० राष्ट्रकुल खेळ]]ांमध्ये ट्वेंटी२० क्रिकेट समाविष्ट करण्याचे विचाराधीन होते, परंतु [[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ]] क्रिकेटच्या लहान प्रकाराच्या बाजूने नव्हते, म्हणून ते ह्या खेळांत समाविष्ट केले गेले नाही.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.espncricinfo.com/ci/content/story/234191.html |title=क्रिकेट २०१० खेळांमध्ये नाही |प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो|दिनांक=२३ जानेवारी २००६|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=१६ मार्च २०१७}}</ref>
[[क्वांगचौ]], [[चीन]] मधील [[२०१० आशियाई खेळांमधील क्रिकेट|२०१० आशियाई खेळांमध्ये]] <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.espncricinfo.com/ci/content/series/485152.html|title=गुआंगझोऊ आशियाई खेळ}}</ref> आणि [[इंचॉन]], [[दक्षिण कोरिया]] येथील [[२०१४ आशियाई खेळांमधील क्रिकेट|२०१४ आशियाई खेळांमध्ये]] क्रिकेट खेळवले गेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.espncricinfo.com/ci/content/series/777895.html|title=२०१४ आशियाई खेळ }}</ref> भारताने दोन्ही वेळेस स्पर्धेत भाग घेतला नाही.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.espncricinfo.com/india/content/story/766247.html|title=भारत पुन्हा २०१४ आशियाई खेळांमध्ये नाही}}</ref> यानंतर राष्ट्रकुल आणि ऑलिंपिक खेळांमध्ये क्रिकेट समाविष्ट करण्याबाबद पुन्हा विचारणा केली गेली. [[राष्ट्रकुल खेळ परिषद]]ेने आयसीसीला [[२०१४ राष्ट्रकुल खेळ|२०१४]] आणि [[२०१८ राष्ट्रकुल खेळ]]ांमध्ये भाग घेण्यासाठी विचारणा केली परंतु आयसीसीने त्यास नकार दिला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://in.reuters.com/article/2014/07/24/sport-games-cricket-idINKBN0FT0KW20140724 |title=आयसीसीचा २०१८ राष्ट्रकुल खेळात सहभागी न होण्याचा निर्णय |प्रकाशक=रॉयटर्स|दिनांक=२४ जुलै २०१४|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=१६ मार्च २०१७}}</ref> २०१० मध्ये, [[आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती]]ने क्रिकेटला ऑलिंपिक खेळात सामावून घेण्याची मान्यता दिली,<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.espncricinfo.com/ci/content/story/447930.html |title=क्रिकेटला ऑलिंपिकची मान्यता |प्रकाशक=इएसपीएन क्रिकइन्फो|दिनांक=१२ फेब्रुवारी २०१०|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=१६ मार्च २०१७}}</ref> परंतु मुख्यतः [[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ|बीसीसीआयच्या]] विरोधामुळे, २०१३ मध्ये आयसीसीने जाहीर केले की त्यांचा असा अर्ज करण्याची कोणतीही इच्छा नाही.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2352032/BCCI-rejects-plans-make-cricket-Olympic-sport-conflict.html |title=बीसीसीआयचा क्रिकेटला ऑलिंपिक खेळ होऊ देण्याच्या योजनेला नकार |लेखक=कैसर मोहम्मद अली |कृती=[[डेली मेल]] |स्थान=लंडन|दिनांक=१ जुलै २०१३|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=१६ मार्च २०१७}}</ref> ''[[ईएसपीएन]]''च्या मते हा विरोध उत्पन्नाच्या होऊ शकणाऱ्या तोट्यामुळे होता. एप्रिल २०१६ मध्ये आयसीसचे मुख्य अध्यक्ष [[डेव्ह रिचर्डसन]] म्हणाले की, ट्वेंटी२० क्रिकेटला [[२०२४ ऑलिंपिक खेळ]]ात सामील होण्याची संधी आहे, परंतु आयसीसीच्या सदस्यांनी आणि विशेषकरून बीसीसीआयकडून आम्हाला खेळांमध्ये समाविष्ट होण्यासाठी पाठिंबा असणे आवश्यक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.espncricinfo.com/icc-world-twenty20-2016/content/story/994995.html|title=आयसीसी अध्यक्ष डेव्हिड रिचर्डसनची विश्व टी२०ची पहिली फेरी १८ संघांची आणि सुपर १२ फेज असण्याची इच्छा| भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=१६ मार्च २०१७}}</ref>
== आकडेवारी ==
{{मुख्य लेख|क्रिकेट आकडेवारी}}
आयोजित क्रिकेटमध्ये इतर खळांपेक्षा मोठ्या प्रमाणावर आकडेवारी जमा केली जाते. प्रत्येक प्रकार वेगळा आहे आणि शक्य परिणाम हे तुलनेने लहान आहेत. व्यावसायिक स्तरावर, कसोटी, एकदिवसीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटच्या वेगवेगळ्या नोंदी ठेवल्या जातात. परंतु कसोटी क्रिकेट हा प्रथम श्रेणी क्रिकेटचाच एक प्रकार असल्याने खेळाडूंच्या प्रथम-श्रेणी आकडेवारीमध्ये कसोटी क्रिकेटचे आकडे मोजलेले असतात परंतु ह्याउलट तसे होत नाही. ''[[द गाईड टू क्रिकेट]]'' हे [[फ्रेड लिलीव्हाईट]] ह्याने संपादन केलेले क्रिकेट वार्षिक १८४९ ते त्याच्या मृत्यु १८६६ पर्यंत चालू होते. त्याला स्पर्धा म्हणून १८६४ साली इंग्लिश क्रिकेटपटू [[जॉन विस्डेन]] (१८२८-१८८४) ह्याने ''[[विस्डेन क्रिकेटर्स अल्मनाक]]'' सुरू केले. ते आजतागायत खंड न पडता दर वर्षी प्रकाशित होते. त्यामुळे ते इतिहासातील सर्वात जास्त चाललेले क्रिकेट वार्षिक आहे.
काही पारंपारिक आकडेवारी ही क्रिकेट चाहत्यांच्या परिचयाची आहे. मूलभूत फलंदाजी आकडेवारीमध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत:
* [[डाव]] (I): फलंदाजाने प्रत्यक्षात फलंदाजी केलेले डाव.
* [[नाबाद]] (NO): फलंदाजी केलेल्या डावांच्या शेवटापर्यंत फलंदाज नाबाद राहिला.
* [[धाव (क्रिकेट)|धावा]] (R): कारकिर्दीत काढलेल्या धावा.
* सर्वोत्कृष्ट धावसंख्या (HS/Best): एका डावात फलंदाजाने काढलेल्या सर्वात जास्त धावा.
* [[फलंदाजीची सरासरी]] (Ave): एकूण धावा आणि फलंदाज किती डावांमध्ये बाद झाला आहे, ह्याचा भागाकार. Ave = R/[I-NO]
* [[शतके]] (100): कारकिर्दीतील १०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केलेले डाव.
* अर्धशतके (50): कारकिर्दीतील ५० ते ९९ पर्यंत धावा केलेले डाव. (शतके ही अर्धशतकांमध्ये मोजली जात नाहीत).
* खेळलेले चेंडी (BF):नो बॉल धरून खेळलेले चेंडू (वाईड चेंडू मोजले जात नाहीत).
* [[स्ट्राईक रेट]] (SR): प्रति १०० चेंडूंतील धावा. (SR = [100 * R]/BF)
* [[धावगती]] (RR): षटकामागे फलंदाजाने (किंवा फलंदाजी करणाऱ्या संघाने) केलेल्या धावा.
मूलभूत गोलंदाजी आकडेवारीमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
* [[षटक (क्रिकेट)|षटके]] (O): गोलंदाजाने गोलंदाजी केलेली षटके.
* चेंडू (B): गोलंदाजाने गोलंदाजी केलेले चेंडू. पारंपरिकरित्या षटके मोजली जात असत, परंतु पूर्वीपासून एका षटकांमधील चेंडूंची संख्या बदलत राहिली आहे, त्यामुळे चेंडू मोजणे आकडेवारीच्या दृष्टीने जास्त उपयुक्त आहे.
* निर्धाव षटके (M): गोलंदाजाने केलेली निर्धाव षटके (ज्या षटकांमध्ये एकही धाव दिली गेली नाही).
* [[धाव (क्रिकेट)|धावा]] (R): दिलेल्या धावा.
* [[बळी]] (W): बाद केलेले गडी.
* [[नो बॉल]] (Nb): टाकलेलेनो बॉल.
* [[वाईड चेंडू|वाईड]] (Wd): टाकलेले वाईड बॉल.
* [[गोलंदाजीची सरासरी|गोलंदाजी सरासरी]] (Ave): प्रति बळी दिलेल्या धावा. (Ave = R/W)
* [[स्ट्राईक रेट]] (SR): प्रति बळी टाकलेले चेंडू. (SR = B/W)
* इकॉनॉमी रेट (Econ): प्रति षटक सरासरी धावा. (Econ = धावा/टाकलेली षटके).
=== धावफलक ===
{{हे सुद्धा पहा|स्कोअरिंग (क्रिकेट)}}
सामन्याच्या आकडेवारीचा सारांश धावफलकावर मांडला जातो. धावफलकाच्या प्रसाराआधी, माणसे व्यवस्थित ठिकाणी बसून [[टॅली स्टीक]] वर खाचा करून धावा मोजत असत. सर्वात आधीचा ज्ञात धावफलक प्रॅट ह्या सेव्हनोक्स वाईन क्रिकेट क्लबचा स्कोररने १७७६ मध्ये छापला होता. त्यानंतर अनेक वर्षांनी त्याचा हा शोध सगळीकडे वापरला जाऊ लागला.<ref name="mortimer">{{स्रोत पुस्तक |title=अ हिस्ट्री ऑफ क्रिकेट इन १०० ऑब्जेक्ट्स|प्रकाशक=[[सर्पेंट्स टेल]]|आयएसबीएन =१८४६६८९४०६|दिनांक=६ जून २०१३|आडनाव=मॉर्टायमर|पहिलेनाव=गेव्हिन|पृष्ठे=७६–७७
}}</ref> १८४६ मध्ये पहिल्यांदाच धावफलक छापून [[लॉर्ड्स]]वर विकला गेला.<ref>{{ स्रोत पुस्तक|title=कॉलिन्स जेम क्रिकेट|प्रकाशक=[[हार्पर कॉलिन्स]]| आयएसबीएन =०००४७२३४०६|दिनांक=जून १९९९|आडनाव=फ्लेचर|पहिलेनाव=जेफ|पृष्ठ=२३४}}</ref>
धावफलकाच्या परिचयामुळे प्रेक्षकांना दिवसभराच्या खेळाचा मागोवा ठेवण्यासाठी मदत होऊन क्रिकेटमध्ये क्रांतिकारी बदल झाला. १८४८मध्ये, फ्रेड लिली व्हाईटने मैदानावर पोर्टेबल प्रिंटिंग प्रेस वापरून अद्ययावर धावफलकांची छपाई केली. १८५८ मध्ये, [[केनिंग्टन ओव्हल]]ने पहिला मोबाईल स्कोअरबॉक्स वापरात आणला, "अ हाऊस ऑन रोलर्स विथ फिगर्स फॉर टेलिग्राफिंग ऑन ईच साईड". १८८१मध्ये, [[मेलबर्न क्रिकेट मैदान]]ावर सर्वप्रथम धावफलक बसवण्यात आला. मैदानाच्या पश्चिमेकडे असलेल्या धावफलकावर फलंदाजाचे नाव आणि तो कसा बाद झाला हे दर्शवले जाते.<ref name="mortimer" />
== संस्कृती ==
=== दैनंदिन जीवनावरील प्रभाव ===
[[चित्र:Hit Him for Six (6635468257).jpg|thumb|इनप्रॉम्प्टु गेम ऑफ क्रिकेट इन [[सिडनी]], [[ऑस्ट्रेलिया]]]]
राष्ट्रकुलातील देश आणि इतर ठिकाणींच्या लोकप्रिय संस्कृतींवर क्रिकेटचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. ह्या देशांच्या शब्दकोशांवरसुद्धा क्रिकेटचा प्रभाव दिसून येतो, विशेषतः इंग्रजी भाषेच्या. जसे पुढील काही वाक्प्रचार "दॅट्स नॉट क्रिकेट" (अनफेअर (अयोग्य)), "हॅड अ गुड इनिंग्ज", "स्टिकी विकेट", आणि "बोल्ड ओव्हर". तसेच क्रिकेटवरून बरेच चित्रपट तयार झाले आहेत. "ब्रॅडमन्स्क्यू" ही डॉन ब्रॅडमन यांच्या नावावरून रूढ झालेली संज्ञा, क्रिकेट आणि बाहेरील जगात उत्कृष्टतेसाठी वापरली जाते.<ref>{{स्रोत बातमी |title=पॉंटिंग इन ब्रॅडमन्स्क्यू ''अवतार'' |पहिलेनाव=विकास|आडनाव=सिंग|कृती=[[द टाइम्स ऑफ इंडिया]] |दिनांक=३० डिसेंबर २००३ |दुवा=http://timesofindia.indiatimes.com/articleshow/395972.cms |भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=१७ मार्च २०१७}}</ref>
कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशांतील व्यक्तींमुळे ह्या खेळाचा इतर ठिकाणी हौशी लोकांमध्ये बऱ्याच प्रमाणात प्रसार झाला आहे.
=== कलांमध्ये आणि लोकप्रिय संस्कृतींमध्ये ===
{{हे सुद्धा पहा|कल्पित साहित्यामध्ये क्रिकेट}}
[[विल्यम ब्लेक]] आणि [[जॉर्ज बायरन|जॉर्ज गॉर्डन बायरन]] ह्यासारख्या इंग्लिश कवींच्या काव्यामध्ये क्रिकेट हा एक विषय आहे.<ref name=art>स्मार्ट, अलास्टेर (२० जुलै २०१३). [http://www.telegraph.co.uk/culture/art/art-features/10191131/The-art-of-cricket-Enough-to-leave-you-stumped.html "द आर्ट ऑफ क्रिकेट: इनफ टू लीव्ह यू स्टम्प्ड"], ''द टेलिग्राफ''. १८ मार्च २०१७ रोजी पहिले.</ref> त्रिनिदादमधील लेखक [[सी.एल्.आर. जेम्स]] यांनी लिहिलेले पुस्तक ''[[बियॉंड अ बाऊंड्री]]'' (१९६३), हे खेळाच्या क्षेत्रात लिहीले गेलेले सर्वोत्कृष्ट मानले जाते.<ref>रोजनगार्टन, फ्रॅंक. ''अर्बन रेव्हॉल्युशनरी: सी.एल्.आर. जेम्स ॲन्ड द स्ट्रगल फॉर न्यू सोसायटी''. युनिव्हर्सिटी प्रेस ऑफ मिसिसिपी, २००७. आयएसबीएन ८७-७२८९-०९६-७, पा. १३४</ref> कल्पित साहित्यामध्ये इंग्लिश लेखक [[पी.जी. वुडहाऊस]] यांची १९०९ मधील कादंबरी, ''[[माईक (कादंबरी)|माईक]]'' नावाजलेली आहे.
व्हिज्युअल आर्टमधील, क्रिकेटच्या लक्षणीय चित्रांमध्ये [[अल्बर्ट शेव्हालियर टेलर]]चे ''[[केंट व्हर्सेस लॅंकाशायर ॲट कॅंटरबरी]]'' (१९०७) आणि [[रसेल ड्रायसडेल]]चे ''[[द क्रिकेटर]]'' (१९४८), हे "२० व्या शतकातील कदाचित सर्वात प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन चित्र असावे."<ref name="Meacham">{{स्रोत बातमी|दुवा=http://www.smh.com.au/news/entertainment/arts/montmartre-with-eucalypts/2009/06/05/1243708612484.html|title=मॉंटमार्ट्रे, विथ युकॅलिप्टस |आडनाव=मीकॅम|पहिलेनाव=स्टीव्ह|दिनांक=६ जून २००९|कृती=सिडनी मॉर्निंग हेराल्ड |प्रकाशक=फेयरफॅक्स|भाषा=इंग्रजी | ॲक्सेसदिनांक=३१ ऑगस्ट २००९}}</ref> फ्रेंच [[दृक-प्रत्ययवाद|प्रभाववादी]] [[कामीय पिसारो]]ने १८९० मधील इंग्लंडच्या क्रिकेट दौऱ्यांची चित्रे काढली होती.<ref name=art /> [[फ्रान्सिस बेकन]], ह्या एका उत्सुक चाहत्याने एका मोशनमधील फलंदाजाचे चित्र काढले आहे.<ref name=art /> एक [[कॅरेबियन]] कलाकार [[वेंडी नानन]]ची क्रिकेटची चित्रे <ref>[http://news.bbc.co.uk/2/shared/spl/hi/picture_gallery/07/in_pictures_caribbean_cricket_art/html/1.stm "बीबीसी न्यूज – इन पिक्चर्स: कॅरेबियन क्रिकेट आर्ट, इन द मिडल "]. १८ मार्च २०१७ रोजी पाहिले.</ref> १-३ मार्च २००७ रोजी पार पडलेल्या लंडन क्रिकेट कॉन्फरन्समध्ये रॉयल मेलच्या "वर्ल्ड ऑफ इन्व्हेन्शन" स्टॅम्पच्या मर्यादित संस्करणामध्ये समाविष्ट केली गेली होती.<ref>** एफडीसी १०१ क्रिकेट: डॉन ऑफ न्यू वर्ल्ड. १ मार्च २००७ रोजी प्रकाशित. अ लिटिल पीस ऑफ आर्ट ॲन्ड हिस्ट्री फ्रॉम ब्लेचले पार्क पोस्ट ऑफिस, मिल्टन केन्स MK3 6EB, युके. http://www.bletchleycovers.com</ref>
त्याशिवाय ई,ए, स्पोर्ट्‌स क्रिकेट ०७ सारखे कित्येक क्रिकेट व्हीडिओ गेम्स प्रसिद्ध आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ign.com/articles/2009/03/17/the-greatest-graphics-of-all-time-3|title=The Greatest Graphics of All Time|first=I. G. N.|last=Staff|date=17 मार्च, 2009}}</ref>
==पुस्तके==
क्रिकेट विषयावरील पहिले मराठी पुस्तक [[र.गो. सरदेसाई]] यांनी लिहिले आहे.
==क्रिकेट व क्रिकेट खेळाडूंवरील अन्य मराठी पुस्तके==
* अ मिलियन ब्रोकन विंडोज : मुंबई क्रिकेटची जादू आणि रहस्य (मकरंद वायंगणकर)
* असा घडला सचिन (अजित तेंडुलकर)
* आऊट ऑफ द बॉक्स (हर्षा भोगले)
* कपिल देव ([[अनंत मनोहर]])
* कसोटी क्रिकेट ते एकदिवसीय क्रिकेट (आदिनाथ हरवंदे)
* किस्से क्रिकेटचे (रमेश सहस्रबुद्धे)
* क्रिकेट कसं खेळावं (मराठी अनुवादक : अमृत कहाते; मूळ इंग्रजी लेखक - डॉन ब्रॅडमन)
* क्रिकेट काॅकटेल ([[द्वारकानाथ संझगिरी]])
* क्रिकेट वर्ल्ड कप (नवनीत प्रकाशन)
* क्रिकेट - सूर, ताल, लय (सुहास क्षीरसागर)
* क्रिकेटचा खेळ आणि इतर गोष्टी (बालसाहित्य, प्रा. [[भालबा केळकर]])
* क्रिकेटचा महानायक सचिन तेंडुलकर (सु.बा. भोसले)
* क्रिकेट वर्ल्ड कप हायलाईट्स ([[द्वारकानाथ संझगिरी]])
* खेलरत्न महेंद्रसिंग धोनी ([[आदिनाथ हरवंदे]])
* गाजलेले जागतिक क्रिकेट सामने (विश्वास भोपटकर)
* चला, क्रिकेट शिकू या (सुबोध मयुरे)
* चित्तवेधक विश्वचषक २००३ ([[द्वारकानाथ संझगिरी]]
* चिरंजीव सचिन (द्वारकानाथ संझगिरी)
* क्रिकेटचे सुपरस्टार (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक : रवी चतुर्वेदी)
* क्रिकेट चौकार षटकार भाग१, २ ([[बाळ ज. पंडित]])
* ट्वेंटी 20 क्रिकेट एक नवी क्रांती (मराठी अनुवादक : [[रवींद्र कोल्हे]], मूळ इंग्रजी लेखक - जॉन बुकानन)
* दिलखुलास बातचीत क्रिकेटपटूंशी ([[द्वारकानाथ संझगिरी]])
* ध्रुवतारा - सचिन तेंडूलकर (प्रा. संजय दुधाणे)
* फटकेबाजी (शिरीष कणेकर)
* फिक्स्ड : मॅच फिक्सिंगचा पर्दाफाश (मराठी अनुवाद, अनुवादक : मुकेश माचकर; मूळ इंग्रजी : 'Fixed! : Cash and Corruption in Cricket' लेखक : शंतनु गुहा)
* भारतरत्न सचिन तेंडुलकर : तुम्हें याद करते करते (संपादक - प्रा. कृष्णकुमार गावंड)
* युगकर्ता सचिन (अनंत मनोहर)
* युगप्रवर्तक सर डोनाल्ड ब्रॅडमन ([[अरविंद ताटके]])
* विक्रमादित्य गावस्कर (अनंत मनोहर)
* विश्वचषक (विजय लोणकर)
* सचिन तेंडुलकर (वैभव पुरंदरे)
* सचिन तेंडुलकर - प्लेईंग इट माय वे (चरित्र, आत्मचरित्र, सचिन तेंडुलकर)
===क्रिकेटचा इतर खेळांवरील प्रभाव ===
[[चित्र:William Handcock Tom Wills.jpg|thumb|upright|[[टॉम विल्स]], क्रिकेटर आणि [[ऑस्ट्रेलियन फुटबॉल]]चा सहसंस्थापक]]
क्रिकेट आणि [[ऑस्ट्रेलियन फुटबॉल]]चे जवळचे ऐतिहासिक संबंध आहेत आणि बरेच खेळाडू ह्या दोन्ही खेळांमध्ये वरच्या पातळीवर खेळलेले आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|आडनाव=ब्लेनी|पहिलेनाव=जेफ्री|title=अ गेम ऑफ अवर ओन: द ओरिजिन्स ऑफ ऑस्ट्रेलियन फुटबॉल |प्रकाशक=ब्लॅक आयएनसी.|वर्ष=२०१०|पृष्ठे=१८६|आयएसबीएन=१-८६३९५-३४७-७}}</ref> ऑफ सीझनमध्ये क्रिकेटपटूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी, १८५८ मध्ये, एक प्रमुख ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू [[टॉम विल्स]]ला "पाळावयाच्या नियमांसहित" एक "फुट-बॉल क्लब" स्थापन करण्यासाठी बोलावण्यात आले. त्यानंतरच्या वर्षी [[मेलबर्न फुटबॉल क्लब]] स्थापन करण्यात आला, आणि विल्स व इतर तीन सदस्यांनी मिळून खेळाचे पहिले नियम तयार केले.<ref>{{स्रोत पुस्तक|आडनाव=de Moore|पहिलेनाव=Greg|title=टॉम विल्स : हिज स्पेक्टॅक्युलर राईज ॲन्ड ट्रॅजिक फॉल |प्रकाशक=ॲलन ॲन्ड अनविन |वर्ष=२००८|पृष्ठे=७७, ९३-९४|आयएसबीएन=९७८-१-७४१७५-४९९-५}}</ref> हा खेळ विशेषतः बदल केले गेलेल्या क्रिकेटच्या मैदानांवर खेळला जातो.
१९व्या शतकात उशीरा इंग्लंडमध्ये जन्म झालेला आणि [[ब्रुकलीन]], [[न्यू यॉर्क]] येथील माजी क्रिकेटपटू [[हेनरी चाडविक]] हा "बॉक्स स्कोअरमधील सुधारणा, तक्त्याची स्थिती, वार्षिक बेसबॉल मार्गदर्शक, फलंदाजीची सरासरी, आणि बेसबॉलच्या वर्णनासाठी वापरले जाणारी सर्वसामान्य आकडेवारी आणि तक्ते" ह्यासाठी जबाबदार होता.<ref name=T16>{{पुस्तक स्रोत| दुवा=https://books.google.co.nz/books?id=gejE6x95UuQC&pg=PA16&lpg=PA16#v=onepage&q&f=false | title=पास्ट टाईम: बेसबॉल ॲज हिस्ट्री | प्रकाशक=ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस | लेखक =टायगिएल, ज्युल्स | वर्ष=२००० | पृष्ठे=१६ | आयएसबीएन=०१९५०८९५८८}}</ref>
== क्रिकेटमधील विक्रम ==
* [[कसोटी क्रिकेट सामन्यांमधील विक्रमांची यादी]]
* [[एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमधील विक्रमांची यादी]]
== हेसुद्धा पहा ==
* [[क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होण्याचे प्रकार]]
* [[अंध क्रिकेट]]
* [[आंतरराष्ट्रीय २०-२० सामन्यातील विक्रमांची यादी]]
* [[आयसीसी खेळाडू क्रमवारी]]
* [[एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धा|आयसीसी एकदिवसीय अजिंक्यपद]]
* [[कसोटी अजिंक्यपद स्पर्धा|आयसीसी एकदिवसीय अजिंक्यपद]]
* [[एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी]]
* [[कसोटी क्रिकेट सामन्यांमधील विक्रमांची यादी]]
* [[क्रिकेट विश्वचषक|आयसीसी क्रिकेट विश्वचषक]]
* [[क्रिकेटमधील विक्रमांची यादी]]
* [[क्रिकेटमधील संज्ञा]]
* [[क्रिकेटमधील सामान्य दुखापती]]
* [[टी२० अजिंक्यपद स्पर्धा|आयसीसी टी२० अजिंक्यपद]]
* [[महिला क्रिकेट]]
== मॅच फिक्सिंग ==
कोणत्याही गैरमार्गाचा वापर करून मॅचचा निकाल हवा तसा करून घेण्याच्या प्रयत्नाला मॅच फिक्सिंग म्हणतात. या विषयावर शंतनु गुहा यांनी लिहिलेल्या 'Fixed! : Cash and Corruption in Cricket' या पुस्तकाचा ’फिक्स्ड : मॅच फिक्सिंगचा पर्दाफाश’ या नावाचा मराठी अनुवाद मुकेश माचकर यांनी केला आहे.
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी|3}}
== संदर्भ ग्रंथाची यादी ==
* {{ स्रोत पुस्तक |आडनाव=आल्थम |पहिलेनाव=हॅरी |लेखकदुवा=हॅरी आल्थम|title=अ हिस्ट्री ऑफ क्रिकेट, व्हॉल्युम १ (ते १९१४) |वर्ष=१९६२ |प्रकाशक=जॉर्ज ॲलन ॲंड अनविन |आयएसबीएन =}}
* {{ स्रोत पुस्तक |आडनाव=बिर्ले |पहिलेनाव=डेरेक|लेखकदुवा= डेरेक बिर्ले |title=अ सोशल हिस्ट्री ऑफ इंग्लिश क्रिकेट |वर्ष=१९९९|प्रकाशक=ऑरम | आयएसबीएन =१-८५४१०-७१०-०}}
* {{ स्रोत पुस्तक |आडनाव= बॉवेन |पहिलेनाव= रोलॅंड |लेखकदुवा=रोलॅंड बॉवेन |title=क्रिकेट: अ हिस्ट्री ऑफ इट्स ग्रोथ ॲंड डेव्हलपमेंट |वर्ष=१९७०|प्रकाशक=एरे ॲंड स्पॉट्टीस्वूड | आयएसबीएन =}}
* {{ स्रोत पुस्तक |आडनाव=मेजर |पहिलेनाव=जॉन |लेखकदुवा= जॉन मेजर|title=मोअर दॅन अ गेम |वर्ष=२००७ |प्रकाशक=हार्परकॉलिन्स| आयएसबीएन =}}
* {{ स्रोत पुस्तक |आडनाव=मॅककॅन |पहिलेनाव=टिम |लेखकदुवा=टिमोथी जे. मॅककॅन |title=ससेक्स क्रिकेट इन एटीन्थ सेंच्युरी |वर्ष=२००४ |प्रकाशक=ससेक्स रेकॉर्ड सोसायटी | आयएसबीएन =}}
* {{ स्रोत पुस्तक |आडनाव=अंडरडाऊन|पहिलेनाव=डेव्हिड |लेखकदुवा=डेव्हिड अंडरडाऊन |title=स्टार्ट ऑफ प्ले |वर्ष=२००० |प्रकाशक=ॲलन लेन }}
=महाराष्ट्राची अर्थव्यवस्था=
[[File:Mumbaicityskyline.jpeg|thumb|महाराष्ट्राची अर्थव्यवस्था]]
{| class="infobox" style="width:25em; font-size:90%; text-align:left;"
|-
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
!colspan="2" align="center" bgcolor="lightblue"|<big>अर्थव्यवस्था - [[महाराष्ट्र]]</big>
|-
{{#if:{{{चित्र|}}} |<tr><td colspan="2" style="text-align:center;">[[Image:Mumbaicityskyline.jpeg|{{{रुंदी}}}px]]
{{#if:{{{शीर्षक|}}} |</td></tr><tr><td colspan="2" style="text-align:center;">''{{{शीर्षक}}}''|}}</td></tr>}}
|- valign="top"
| '''चलन''' || {{{चलन}}}
|- valign="top"
| '''आर्थिक वर्ष''' || {{{आर्थिक वर्ष}}}
|- valign="top"
| '''व्यापार संस्था'''
| {{{व्यापार संस्था}}}
|-
<!--------------------------सांख्यिकी (Statistics)---------------->
!colspan="3" align="center" bgcolor="lightblue"| सांख्यिकी
|- valign="top"
| '''[[वार्षिक सकल उत्पन्न]] (GDP)''' ([[क्रयशक्तीची समानता|PPP]]) || {{{वार्षिक सकल उत्पन्न}}} <br />{{{क्रमांक}}} ([https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/rankorder/2001rank.html])
|- valign="top"
| '''जीडीपी विकास दर''' || {{{विकास दर}}}
|- valign="top"
| '''[[वार्षिक दरडोई उत्पन्न]]''' || {{{दरडोई उत्पन्न}}}
|- valign="top"
| '''विभागानुसार उत्पन्न''' || {{{विभागानुसार उत्पन्न}}}
|- valign="top"
| '''[[चलनवाढ]]''' ([[Consumer price index|CPI]]) || {{{चलनवाढ}}}
{{#if:{{{गरीबी|}}} |<tr><td>'''[[दारिद्र्यरेषा|दारिद्र्यरेषेखालील]] लोकसंख्या'''</td><td>{{{गरीबी}}}</td></tr>
|}}{{#if:{{{gini|}}} |<tr><td>'''[[Gini index]]'''</td><td>{{{gini}}}</td></tr>
|}}{{#if:{{{कामगार वर्ग|}}} |<tr><td>'''कामगार वर्ग'''</td><td>{{{कामगार वर्ग}}}</td></tr>
|}}{{#if:{{{व्यवसाय|}}} | <tr><td>
'''व्यवसायानुसार कामगार वर्ग'''</td><td>{{{व्यवसाय}}}</td></tr>|}}
|- valign="top"
| '''[[बेरोजगारी]]''' || {{{बेरोजगारी}}}
|- valign="top"
| '''प्रमुख उद्योग''' || {{{उद्योग}}}
|-
<!------------------------------------व्यापार------------------------------------->
!colspan="3" align="center" bgcolor="lightblue"| व्यापार
|- valign="top"
| '''निर्यात''' || {{{निर्यात}}}
|-
{{#if:{{{निर्यात होणारा माल|}}} |<tr><td>'''निर्यात होणारा माल'''</td><td>{{{निर्यात होणारा माल}}}</td></tr>|}}
{{#if:{{{निर्यात भागीदार|}}} |<tr><td>'''प्रमुख निर्यात भागीदार'''</td><td>{{{निर्यात भागीदार}}}</td></tr>|}}
|- valign="top"
| '''आयात''' || {{{आयात}}}
|-
{{#if:{{{आयात होणारा माल|}}} |<tr><td>'''आयात होणारा माल'''</td><td>{{{आयात होणारा माल}}}</td></tr>|}}
{{#if:{{{आयात भागीदार|}}} |<tr><td>'''प्रमुख आयात भागीदार'''</td><td>{{{आयात भागीदार}}}</td></tr>|}}
|-
<!-------------------------------------सार्वजनिक अर्थव्यवहार------------------------------------->
!colspan="3" align="center" bgcolor="lightblue"| सार्वजनिक अर्थव्यवहार
|- valign="top"
| '''सार्वजनिक कर्ज''' || {{{कर्ज}}}
|- valign="top"
| '''महसूल''' || {{{महसूल}}}
|- valign="top"
| '''खर्च''' || {{{खर्च}}}
|- valign="top"
| '''आर्थिक मदत''' || {{{आर्थिक मदत}}}
|-
<!-----------------------------------------तळटीपा----------------------------------------->
|colspan="2" align="center" bgcolor="lightblue"| {{#if:{{{cianame|}}}
|<!--then:-->[https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/{{{cianame}}}.html#Econ '''प्रमुख स्रोत''']<br/>|}} ''येथील सर्व किमती अमेरिकन डॉलरांमध्ये आहेत. (तसे नसल्यास, अपवाद दर्शविले आहेत.)''
|-
|}<noinclude>
[[महाराष्ट्र]] राज्याची अर्थव्यवस्था भारतातील सर्वात मोठी आहे . <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mahades.maharashtra.gov.in/files/publication/ESM_Mar2016_17.pdf|title=Archived copy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20170816153104/https://mahades.maharashtra.gov.in/files/publication/ESM_Mar2016_17.pdf|archive-date=16 August 2017|access-date=16 August 2017}}</ref> हे भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेल्या राज्यांपैकी एक आहे.
[[मुंबई]], महाराष्ट्राची राजधानी ही भारताची आर्थिक राजधानी मानली जाते आणि जवळपास सर्व प्रमुख बँका, वित्तीय संस्था, विमा कंपन्या आणि [[म्युच्युअल फंड|म्युच्युअल फंडांची]] मुख्यालये या शहरात आहेत. भारतातील सर्वात मोठे आणि आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्स्चेंज [[मुंबई रोखे बाजार]] देखील शहरात आहे. ''S&P CNX ५००'' समुहांपैकी ४१% पेक्षा जास्त कॉर्पोरेट कार्यालये महाराष्ट्रात आहेत.
राष्ट्रीय औद्योगिक उत्पादनात २०% योगदान देणारे महाराष्ट्र हे भारतातील दुसरे सर्वात औद्योगिक राज्य आहे. GSDPच्या जवळपास ४६% उद्योगांचे योगदान आहे. महाराष्ट्रात राज्यातील अनेक शहरांमध्ये सॉफ्टवेअर पार्क आहेत आणि {{INR}} ८०,००० कोटींहून अधिक वार्षिक निर्यातीसह सॉफ्टवेअरचा दुसरा सर्वात मोठा [[निर्यात]]<nowiki/>दार आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.ibef.org/download/Maharashtra_060710.pdf|title=Archived copy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20100816021858/http://www.ibef.org/download/Maharashtra_060710.pdf|archive-date=16 August 2010|access-date=27 July 2010}}</ref>
उच्च औद्योगिकीकरण असले तरी, राज्याच्या अनेक क्षेत्रांमध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे. कार्यरत वयोगटातील २४.१४% लोकसंख्या शेती आणि संबंधित कामांमध्ये कार्यरत आहे. <ref name="Kalamkar2011">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=AzHrY4GhHlIC&pg=PR5|title=Agricultural Growth and Productivity in Maharashtra: Trends and Determinants|last=S.S. Kalamkar|date=14 September 2011|publisher=Allied Publishers|isbn=978-81-8424-692-6|pages=18, 39, 64, 73}}</ref>
== राजकीय आणि आर्थिक इतिहास ==
=== राजकीय इतिहास ===
[[चित्र:Maharashtra_Divisions_Eng.svg|अल्ट=refer caption|उजवे|इवलेसे| महाराष्ट्राचे विभाग, त्यांच्या संबंधित जिल्ह्यांसह (२०१४ मध्ये ठाणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील पालघर जिल्ह्याची स्थापना)]]
ब्रिटीश [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीने]] १७ व्या शतकाच्या सुरुवातीस [[मुंबई|मुंबईवर]] नियंत्रण ठेवले आणि ते त्यांच्या मुख्य व्यापार पोस्टपैकी एक म्हणून वापरले. १८ व्या शतकात कंपनीने हळूहळू आपल्या अधिपत्याखालील क्षेत्रांचा विस्तार केला. १८१८ मध्ये [[तिसरे इंग्रज-मराठा युद्ध|तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात]] पेशवा [[दुसरे बाजीराव पेशवे|बाजीराव २]]च्या पराभवाने त्यांचा महाराष्ट्राचा विजय पूर्ण झाला. <ref>Omvedt, G. "Development of the Maharashtrian Class Structure, 1818 to 1931". ''Economic and Political Weekly'', pp. 1417–1432.</ref>
[[मुंबई इलाखा|बॉम्बे प्रेसिडेन्सीचा]] भाग म्हणून [[युनायटेड किंग्डम|ब्रिटिशांनी]] पश्चिम महाराष्ट्रावर राज्य केले. अनेक [[मराठी लोक|मराठा]] राज्ये रियासत म्हणून टिकून राहिली, त्यांनी ब्रिटिशांचे [[सार्वभौमत्व|आधिपत्य]] मान्य करण्याच्या बदल्यात स्वायत्तता कायम ठेवली. [[नागपूर]], [[सातारा]] आणि [[कोल्हापूर]] या प्रदेशातील सर्वात मोठी संस्थाने होती. १८४८ मध्ये सातारा बॉम्बे प्रेसीडेंसीला जोडण्यात आला आणि १८५३ मध्ये नागपूरला जोडून [[नागपूर प्रांत]] बनले, नंतर मध्य प्रांताचा भाग झाला. बेरार, जो [[निजाम राजवट|निजामाच्या]] हैदराबाद संस्थानाचा भाग होता, १८५३ मध्ये ब्रिटीशांच्या ताब्यात गेला आणि १९०३ मध्ये मध्य प्रांतांना जोडण्यात आला. <ref name="Russell1997">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=6h2Gm1gPZZQC&pg=PT8|title=The Tribes and Castes of the Central Provinces of India (Volumes I and II)|last=R. V. Russell|publisher=Library of Alexandria|year=1997|isbn=978-1-4655-8294-2|page=8|access-date=15 November 2015|archive-url=https://web.archive.org/web/20160101080935/https://books.google.com/books?id=6h2Gm1gPZZQC&pg=PT8|archive-date=1 January 2016}}</ref> तथापि, संपूर्ण ब्रिटिश काळात [[मराठवाडा]] नावाचा मोठा भाग निजामाच्या [[हैदराबाद संस्थान|हैदराबाद संस्थानाचा]] भाग राहिला. इंग्रजांनी शतकाहून अधिक काळ राज्य केले आणि महाराष्ट्रातील लोकांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूत मोठे बदल घडवून आणले. १९४७ मध्ये भारतीय स्वातंत्र्यानंतर, [[डेक्कन स्टेट्स रीजनल काउन्सिल|डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या]] रियासत आणि जहागीर, [[मुंबई राज्य|बॉम्बे स्टेटमध्ये]] विलीन करण्यात आले, जे १९५० मध्ये पूर्वीच्या बॉम्बे प्रेसीडेंसीपासून निर्माण झाले होते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.kolhapurcorporation.gov.in/english/Ancient_Historical_Places.html|title=History of Kolhapur City|publisher=Kolhapur Corporation|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140912164315/http://www.kolhapurcorporation.gov.in/english/Ancient_Historical_Places.html|archive-date=12 September 2014|access-date=12 September 2014}}</ref> १९५६ मध्ये, [[राज्य पुनर्रचना कायदा (इ.स. १९५६)|राज्य पुनर्रचना कायद्याने]] भारतीय राज्यांची भाषिक धर्तीवर पुनर्रचना केली आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी राज्य [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] ([[औरंगाबाद विभाग]]) मुख्यतः [[मराठी भाषा|मराठी]] भाषिक प्रदेशांना जोडून पूर्वीचे [[हैदराबाद संस्थान|हैदराबाद राज्य]] आणि [[मध्य प्रांत आणि वऱ्हाड (ब्रिटिश भारत)|मध्य प्रांत आणि बेरारमधून]] [[विदर्भ]] क्षेत्र वाढवले गेले. मुंबई राज्याचा दक्षिणेकडील भाग [[कर्नाटक|म्हैसूरला]] देण्यात आला. १९५० च्या दशकात मराठी लोकांनी [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्र समितीच्या]] बॅनरखाली द्विभाषिक [[मुंबई राज्य|मुंबई राज्याला]] जोरदार विरोध केला. <ref>{{स्रोत बातमी|last=Radheshyam Jadhav|url=http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Pune-pioneered-Samyukta-Maharashtra-movement/articleshow/5874479.cms|title=Samyukta Maharashtra movement|date=30 April 2010|work=[[The Times of India]]|publisher=[[The Times Group]]|access-date=12 September 2014|archive-url=https://web.archive.org/web/20151113064222/http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Pune-pioneered-Samyukta-Maharashtra-movement/articleshow/5874479.cms|archive-date=13 November 2015|url-status=live|agency=Bennet, Coleman & Co. Ltd.}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|url=http://www.dnaindia.com/mumbai/report-what-is-the-samyukta-maharashtra-movement-1983811|title=The Samyukta Maharashtra movement|date=1 May 2014|work=[[Daily News and Analysis]]|publisher=Dainik Bhaskar Group|access-date=12 September 2014|archive-url=https://web.archive.org/web/20141006073631/http://www.dnaindia.com/mumbai/report-what-is-the-samyukta-maharashtra-movement-1983811|archive-date=6 October 2014|url-status=live|agency=Diligent Media Corporation}}</ref> १ मे १९६० रोजी, पूर्वीच्या द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन करून [[महाराष्ट्र]] आणि [[गुजरात]] या नवीन राज्यांमध्ये वेगळे मराठी भाषिक राज्य. <ref>{{स्रोत बातमी|last=Bhagwat|first=Ramu|url=http://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/People-dont-want-Vidarbha-to-be-treated-as-colony-of-Maharashtra/articleshow/21564818.cms|title=Linguistic states|date=3 August 2013|work=[[The Times of India]]|publisher=[[The Times Group]]|access-date=12 September 2014|archive-url=https://web.archive.org/web/20151113062718/http://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/People-dont-want-Vidarbha-to-be-treated-as-colony-of-Maharashtra/articleshow/21564818.cms|archive-date=13 November 2015|url-status=live|agency=Bennet, Coleman & Co. Ltd.}}</ref>
=== आर्थिक इतिहास ===
ब्रिटिश राजवटीपूर्वी महाराष्ट्र प्रदेश अनेक महसूल विभागांमध्ये विभागला गेला होता. परगणा किंवा जिल्ह्याचे मध्ययुगीन समतुल्य होते. परगण्याच्या प्रमुखाला [[देशमुख]] आणि अभिलेख ठेवणाऱ्यांना [[देशपांडे]] म्हणत. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=iHK-BhVXOU4C&q=%22deshmukh%22+%22deshpande%22+sultanate+pargana&pg=PR9|title=The Marathas 1600-1818|last=Gordon|first=Stewart|date=1993|publisher=Cambridge University|isbn=978-0521268837|edition=1. publ.|location=New York|pages=22, xiii}}</ref> <ref name="Gandhi's Tiger and Sita's Smile: Essays on Gender, Sexuality, and Culture - Google Books">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=zN4nTmnlwsAC&q=deshpande+surname&pg=PA74|title=Gandhi's Tiger and Sita's Smile: Essays on Gender, Sexuality, and Culture - Google Books|last=Ruth Vanita|publisher=Yoda Press, 2005|year=2005|isbn=9788190227254|page=316}}</ref> सर्वात कमी प्रशासकीय एकक हे गाव होते. मराठी भागातील ग्रामसमाजात पाटील किंवा गावचा प्रमुख, महसूल कलेक्टर आणि [[कुलकर्णी]], गावातील रेकॉर्ड-कीपर यांचा समावेश होतो. ही वंशपरंपरागत पदे होती. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=79sS_w_bOQYC&q=balutedar+maharashtra&pg=PP15|title=John Briggs in Maharashtra: A Study of District Administration Under Early British rule|last=Deshpande|first=Arvind M.|date=1987|publisher=Mittal|isbn=9780836422504|location=Delhi|pages=118–119}}</ref> गावात [[बलुतेदार]] नावाचे बारा वंशपरंपरागत नोकरही असत. बलुतेदार पद्धत कृषी क्षेत्राला साथ देणारी होती. या प्रणालीखालील नोकरांनी शेतकऱ्यांना आणि गावातील आर्थिक व्यवस्थेला सेवा दिली. या व्यवस्थेचा पाया जात होता. नोकर त्यांच्या जातींच्या विशिष्ट कामांसाठी जबाबदार होते. बारा बलुतेदारांच्या अधिपत्याखाली बारा प्रकारचे नोकर होते <ref>Kulkarni, A. R. “SOCIAL AND ECONOMIC POSITION OF BRAHMINS IN MAHARASHTRA IN THE AGE OF SHIVAJI.” Proceedings of the Indian History Congress, vol. 26, 1964, pp. 66–75. JSTOR, www.jstor.org/stable/44140322. Accessed 15 June 2020.</ref> <ref>{{स्रोत पुस्तक|title=Intersections: Socio-Cultural Trends in Maharashtra|last=Kulkarni|first=A. R.|date=2000|publisher=Sangam|isbn=978-0863118241|editor-last=Kosambi|editor-first=Meera|location=London|pages=121–140|chapter=The Mahar Watan: A Historical Perspective|access-date=13 December 2016|chapter-url=https://books.google.com/books?id=XU8dmAiaZSgC&pg=PA121}}</ref> <ref>Sugandhe, Anand, and Vinod Sen. "SCHEDULED CASTES IN MAHARASHTRA: STRUGGLE AND HURDLES IN THEIR SOCIO-ECONOMIC DEVELOPMENT." Journal of Indian Research (ISSN: 2321-4155) 3.3 (2015): 53-64.</ref> त्यांच्या सेवेच्या बदल्यात, बलुतेदारांना आनुवंशिक अधिकारांचे जटिल संच (वतन) बार्टर प्रणाली अंतर्गत गावातील ''कापणीमध्ये'' वाटा देण्यात आले. <ref>Fukazawa, H., 1972. Rural Servants in the 18th Century Maharashtrian Village—Demiurgic or Jajmani System?. Hitotsubashi journal of economics, 12(2), pp.14-40.</ref> १७०० च्या दशकात, महाराष्ट्र प्रदेशातील महत्त्वाची शहरे ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील मुंबईचे व्यापारी बंदर होते, पेशव्यांच्या राजवटीत पुणे ही राजकीय आणि आर्थिक राजधानी होती, <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=WJp_DAAAQBAJ&q=pantpratinidhi+deshastha&pg=PP1|title=India's new capitalists: caste, business, and industry in a modern nation|last=Nilekani|first=Harish Damodaran|date=2008|publisher=Palgrave Macmillan|isbn=978-0230205079|location=Houndmills, Basingstoke, Hampshire|page=50}}</ref> <ref name="ReferenceA">{{स्रोत पुस्तक|title=Gokhale Kulavruttanta|publisher=Sadashiv Shankar Gokhale|year=1978|editor-last=[[Gangadhar Pathak|Gangadhar Ramchandra Pathak]]|edition=2nd|location=[[Pune]], India|pages=120, 137|language=mr|script-title=mr:गोखले कुलवृत्तान्त}}</ref> <ref>{{जर्नल स्रोत|last=Kosambi|first=Meera|date=1989|title=Glory of Peshwa Pune|journal=Economic and Political Weekly|volume=248|issue=5|page=247}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.dnaindia.com/mumbai/report_shaniwarwada-was-centre-of-indian-politics-ninad-bedekar_1618983|title=Shaniwarwada was centre of Indian politics: Ninad Bedekar – Mumbai – DNA|date=29 November 2011|publisher=Dnaindia.com}}</ref> आणि भोसले यांनी नागपूरवर राज्य केले. मागील शतकात, [[औरंगाबाद]] हे [[मुघल साम्राज्य|मुघल गव्हर्नरांचे]] स्थान म्हणून या भागातील सर्वात महत्त्वाचे शहर होते.
ब्रिटीश राजवटीत (१८१८-१९४७), आजच्या राज्याच्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळ्या शासन पद्धतींनुसार राज्य केले जात होते, त्यांच्या आर्थिक विकासातही हा फरक दिसून आला. जरी ब्रिटिशांनी मुळात भारताला इंग्लंडमधील कारखान्यांसाठी कच्च्या मालाच्या पुरवठ्याचे ठिकाण मानले असले तरी, १९ व्या शतकाच्या अखेरीस मुंबई शहरात आधुनिक उत्पादन उद्योग विकसित होत होता. <ref>Majumdar, Sumit K. (2012), India's Late, Late Industrial Revolution: Democratizing Entrepreneurship, Cambridge: Cambridge University Press, {{ISBN|1-107-01500-6}}, retrieved 7 December 2013</ref> मुख्य उत्पादन कापूस होते आणि या गिरण्यांमधील बहुतांश कामगार <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=Kd1CDgAAQBAJ&q=%22ravindra+kumar%22+maharashtra+marathi&pg=PR7|title=Rival Claims: Ethnic Violence and Territorial Autonomy Under Indian Federalism|last=Lacina|first=Bethany Ann|date=2017|publisher=University of Michigan press|isbn=978-0472130245|location=Ann arbor, MI, USA|page=129}}</ref> पश्चिम महाराष्ट्रातील होते, परंतु विशेषतः किनारपट्टीच्या कोकण प्रदेशातील होते. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://archive.org/details/emergenceofindus0000morr|title=Emergence of an Industrial Labor Force in India: A Study of the Bombay Cotton Mills, 1854-1947|last=Morris|first=David|date=1965|publisher=University of California Press|isbn=9780520008854|page=[https://archive.org/details/emergenceofindus0000morr/page/63 63]|quote=konkan.|url-access=registration}}</ref> <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=ZFa5tb75QUsC&q=marathi+migration+bombay+mill&pg=PR10|title=The origins of industrial capitalism in India business strategies and the working classes in Bombay, 1900-1940|last=Chandavarkar|first=Rajnarayan|date=2002|publisher=Cambridge University Press|isbn=9780521525954|edition=1st pbk.|location=Cambridge [England]|page=33}}</ref> <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=lw3iPzyfpdQC&q=bombay+industry++marathi+%22working+class%22+colonial&pg=PA328|title=World cities beyond the West : globalization, development, and inequality|date=2004|publisher=Cambridge University Press|isbn=9780521830034|editor-last=Gugler|editor-first=Josef|edition=Repr.|location=Cambridge|page=334}}</ref> हैदराबाद-गोदावरी व्हॅली रेल्वेचे १८९६ मध्ये पूर्णत्व, {{Convert|391|mi|km}} हैदराबाद शहर ते [[मनमाड रेल्वे स्थानक|मनमाड जंक्शन]] या मार्गाने निजाम शासित मराठवाडा प्रदेश उद्योगाच्या वाढीसाठी खुला केला. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात, [[हैदराबाद संस्थान|हैदराबाद राज्याची]] सर्वात मोठी निर्यात म्हणून [[कापूस]] उद्योगाला निजामाच्या हैदराबाद सरकारमध्ये महत्त्वाचे स्थान होते. १८८९ मध्ये, [[औरंगाबाद विभाग|औरंगाबादमध्ये]] एक कापूस सूत गिरणी आणि विणकामाची गिरणी उभारण्यात आली, ज्यामध्ये एकूण ७०० लोक काम करत होते. एकट्या [[जालना|जालन्यात]] ९ [[जिनिंग|कापूस जिनिंग]] कारखाने आणि पाच कॉटन प्रेस असून, औरंगाबाद येथे आणखी दोन जिनिंग कारखाने आहेत. १९१४ मध्ये कापसाखाली लागवड केलेल्या जमिनीचे क्षेत्र ३ दशलक्ष [[एकर]] (१२,००० किमी <sup>2</sup>) होते. हैदराबाद राज्यात, बहुतेक कापूस [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] जिल्ह्य़ांमध्ये पिकवला जातो, जेथे माती विशेषतः अनुकूल होती. <ref name="hydgodavari">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://artsandculture.google.com/asset/hyderabad-godavari-valley-railway-buldana-aurangabad-parbhanai-districts-sheet-no-56-a-n-w/VgGD0xllzz7OBA|title=Hyderabad Godavari Valley Railway: Buldana, Aurangabad & Parbhanai Districts, Sheet No.56 A/N.W - Unknown|website=Google Arts & Culture|language=en|access-date=14 July 2020}}</ref> १९१४ मध्ये ६९,९४३ लोक कापूस कताई, आकारमानात आणि ५,१७,७५० लोक विणकाम, कापूस जिनिंग, साफसफाई आणि प्रेसिंगमध्ये कार्यरत होते. दिलेली मजुरी चांगली होती, पण कापूस उद्योगाचा वाढता वाढ, पावसाची अनिश्चितता आणि सावकारांकडून कर्जाची उपलब्धता यामुळे मराठवाड्यात राहण्याचा खर्च लक्षणीय वाढला. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://citykatta.com/hyderabad-godavari-valley-railway/|title=Hyderabad–Godavari Valley Railway and Cotton Industry|last=J|first=Nikhil|date=29 November 2018|website=CityKatta}}</ref>
{| class="wikitable" style="width:200px; float:right;"
!वर्ष
! सकल देशांतर्गत उत्पादन (लाखो [[भारतीय रुपया|INR]] )
|-
| 1980
|[[File:Indian_Rupee_symbol.svg|12x12अंश]]</img> १६६,३१०
|-
| 1985
|[[File:Indian_Rupee_symbol.svg|12x12अंश]]</img> २९६,१६०
|-
| १९९०
|[[File:Indian_Rupee_symbol.svg|12x12अंश]]</img> ६४४,३३०
|-
| 1995
|[[File:Indian_Rupee_symbol.svg|12x12अंश]]</img> १,५७८,१८०
|-
| 2000
|[[File:Indian_Rupee_symbol.svg|12x12अंश]]</img> 2,386,720
|-
| 2005
|[[File:Indian_Rupee_symbol.svg|12x12अंश]]</img> ३,७५९,१५० <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://specials.rediff.com/money/2009/mar/31slide13-indias-top-ten-debt-ridden-states.htm|title=Maharashtra economy soars to $85b by 2005|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20101214205023/http://specials.rediff.com/money/2009/mar/31slide13-indias-top-ten-debt-ridden-states.htm|archive-date=14 December 2010|access-date=27 July 2010}}</ref>
|-
| 2011
|[[File:Indian_Rupee_symbol.svg|12x12अंश]]</img> 9,013,300
|-
| 2014
|[[File:Indian_Rupee_symbol.svg|12x12अंश]]</img> १६,८६६,९५०
|-
| 2019
|[[File:Indian_Rupee_symbol.svg|12x12अंश]]</img> २६,३२७,९२० <ref>https://statisticstimes.com/economy/india/indian-states-gdp.php</ref>
|}
महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर, राज्य सरकारने १९६२ मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ([[महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ|MIDC]])ची स्थापना राज्याच्या इतर क्षेत्रांमध्ये वाढ करण्यासाठी केली. त्याच्या स्थापनेपासूनच्या दशकांमध्ये, MIDC ने महाराष्ट्र सरकारची प्राथमिक औद्योगिक पायाभूत सुविधा विकास संस्था म्हणून काम केले आहे. स्थापनेपासून एमआयडीसीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक औद्योगिक क्षेत्र स्थापन केले आहे. <ref>Anand, V., 2004. Multi-party accountability for environmentally sustainable industrial development: the challenge of active citizenship. PRIA Study Report, no. 4, March 2004.</ref> पुणे महानगर प्रदेश आणि [[ठाणे जिल्हा]] आणि [[रायगड जिल्हा]] यांसारखे मुंबई जवळील क्षेत्रे सर्वाधिक औद्योगिक वाढीचे क्षेत्र आहेत. <ref name="hindu">{{स्रोत बातमी|last=Menon|first=Sudha|url=http://www.thehindubusinessline.in/2002/03/30/stories/2002033000801300.htm|title=Pimpri-Chinchwad industrial belt: Placing Pune at the front|date=30 March 2002|work=The Hindu Business Line|access-date=29 January 2012}}</ref>
स्वातंत्र्यानंतर [[कृषी सहकारी]] संस्थांच्या विकासात महाराष्ट्र अग्रेसर होता. किंबहुना, 'स्थानिक पुढाकाराने ग्रामीण विकास' या तत्कालीन सत्ताधारी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]] पक्षाच्या दृष्टीचा तो अविभाज्य भाग होता. [[साखर]] सहकारी संस्थांना 'विशेष' दर्जा देण्यात आला आणि सरकारने भागधारक, हमीदार आणि नियामक म्हणून काम करून मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारली, <ref>{{जर्नल स्रोत|last=Lalvani|first=Mala|date=2008|title=Sugar Co-operatives in Maharashtra: A Political Economy Perspective|journal=The Journal of Development Studies|volume=44|issue=10|pages=1474–1505|doi=10.1080/00220380802265108}}</ref> <ref name="Patil">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.rediff.com/money/2007/jul/09sugar.htm|title=Sugar cooperatives on death bed in Maharashtra|last=Patil|first=Anil|date=9 July 2007|publisher=Rediff India|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20110828234602/http://www.rediff.com/money/2007/jul/09sugar.htm|archive-date=28 August 2011|access-date=27 December 2011}}</ref> <ref name="helsinki">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.helsinki.fi/iehc2006/papers2/Das72.pdf|title=Problems and Prospects of the Cooperative Movement in India Under the Globalization Regime|last=Banishree Das|last2=Nirod Kumar Palai|date=18 July 2006|publisher=XIV International Economic History Congress, Helsinki 2006, Session 72|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20150924051908/http://www.helsinki.fi/iehc2006/papers2/Das72.pdf|archive-date=24 September 2015|access-date=28 September 2015|last3=Kumar Das}}</ref> साखरेव्यतिरिक्त, दुग्धव्यवसायात, कापूस, आणि खत उद्योगात सहकारी संस्थांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. <ref name="Mahanand Dairy">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mahanand.in/Index.aspx?mid=1|title=Mahanand Dairy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20141124105202/http://mahanand.in/Index.aspx?mid=1|archive-date=24 November 2014|access-date=28 September 2014}}</ref> राज्य सरकारच्या पाठिंब्यामुळे १९९० च्या दशकात महाराष्ट्रात २५,०००हून अधिक सहकारी संस्था स्थापन झाल्या. <ref>{{जर्नल स्रोत|last=Dahiwale|first=S. M.|date=11 February 1995|title=Consolidation of Maratha Dominance in Maharashtra|journal=Economic and Political Weekly|volume=30|issue=6|pages=340–342|jstor=4402382}}</ref>
१९८२ मध्ये [[वसंतराव दादा पाटील|वसंतदादा पाटील]] यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शिक्षण क्षेत्राचे उदारीकरण केले. यामुळे राज्यात अनेक धार्मिक आणि विशेष हेतू असलेल्या संस्थांसह शेकडो खाजगी महाविद्यालये आणि विद्यापीठे स्थापन झाली. <ref name="articles.economictimes.indiatimes.com">{{स्रोत बातमी|last=Bhosale|first=Jayashree|url=http://articles.economictimes.indiatimes.com/2007-11-10/news/27682218_1_educational-institutes-education-barons-professional-education|title=Economic Times: Despite private participation Education lacks quality in Maharashtra|date=10 November 2007|access-date=6 October 2014|archive-url=https://web.archive.org/web/20141010054204/http://articles.economictimes.indiatimes.com/2007-11-10/news/27682218_1_educational-institutes-education-barons-professional-education|archive-date=10 October 2014|url-status=live}}</ref> महाराष्ट्रातील मोठ्या सहकार चळवळीतील राजकारणी आणि नेत्यांनी खाजगी संस्थांच्या स्थापनेत मोलाचा वाटा उचलला होता <ref>{{जर्नल स्रोत|last=Dahiwale Vol. 30, No. 6 (11 Feb. 1995), pp.|first=S. M.|date=1995|title=Consolidation of Maratha Dominance in Maharashtra|journal=Economic and Political Weekly|volume=30|issue=6|pages=341–342|jstor=4402382}}</ref> <ref>{{जर्नल स्रोत|last=Baviskar|first=B. S.|date=2007|title=Cooperatives in Maharashtra: Challenges Ahead|journal=Economic and Political Weekly|volume=42|issue=42|pages=4217–4219|jstor=40276570}}</ref>
१९९१ च्या आर्थिक उदारीकरणानंतर, महाराष्ट्राने परकीय भांडवल, विशेषतः माहिती तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी उद्योगांना आकर्षित करण्यास सुरुवात केली. १९९० च्या उत्तरार्धात आणि २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठा विकास झाला आणि पुण्यातील [[औंध]] आणि [[हिंजवडी]] भागात आयटी पार्क्सची स्थापना करण्यात आली. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://archive.org/details/cityinsouthasia0000heit|title=The city in South Asia|last=Heitzman|first=James|date=2008|publisher=Routledge|isbn=978-0415574266|location=London|page=[https://archive.org/details/cityinsouthasia0000heit/page/218 218]|quote=pune.|access-date=14 November 2016|url-access=registration}}</ref>
== सेक्टर्स ==
=== ऊर्जा उत्पादन ===
[[चित्र:Current_functioning_units_of_CSTPS.jpg|अल्ट=Current functioning units of Chandrapur Super Thermal Power Station|उजवे|इवलेसे| चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन, राज्याचे वीज उत्पादन स्त्रोत]]
जरी त्याची लोकसंख्या महाराष्ट्राला देशातील सर्वात मोठ्या ऊर्जा वापरकर्त्यांपैकी एक बनवते, <ref name="consumes">{{स्रोत बातमी|url=http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Maharashtra-used-up-1193-MW-more-power-in-winter/articleshow/11983942.cms|title=Maharashtra used up 1193 MW more power in wintert|date=22 February 2012|work=[[The Times of India]]|access-date=13 September 2014|archive-url=https://web.archive.org/web/20151115123353/http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Maharashtra-used-up-1193-MW-more-power-in-winter/articleshow/11983942.cms|archive-date=15 November 2015|url-status=live|agency=The Times Group}}</ref> <ref name="Thermal">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://indianpowersector.com/home/about/|title=Indian Power Sector|website=indianpowersector.com/|publisher=Ministry of Power|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140822222704/http://indianpowersector.com/home/about/|archive-date=22 August 2014|access-date=29 August 2014}}</ref> संवर्धन आदेश, सर्वात मोठ्या लोकसंख्या केंद्रांमध्ये सौम्य हवामान आणि मजबूत पर्यावरणीय हालचालींमुळे त्याचा दरडोई ऊर्जा वापर कोणत्याही भारतीय राज्यांपैकी सर्वात लहान आहे. <ref name="Regulatory">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://electricitygovernance.wri.org/files/egi/Maharashtra%20Case%20Study.pdf|title=Electricity Governance Initiative|website=electricitygovernance.wri.org/|publisher=Government of Maharashtra|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140903064333/http://electricitygovernance.wri.org/files/egi/Maharashtra%20Case%20Study.pdf|archive-date=3 September 2014|access-date=29 August 2014}}</ref> राज्याची उच्च विजेची मागणी भारतातील एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमतेच्या १३% आहे, जी प्रामुख्याने कोळसा आणि नैसर्गिक वायू यांसारख्या जीवाश्म इंधनांपासून आहे. [[चंद्रपूर]] जिल्ह्यात कोळसा उत्पादनाच्या मोठ्या सुविधा आहेत. <ref>{{स्रोत पुस्तक|title=The Age of Aspiration: Power, Wealth, and Conflict in Globalizing India|last=Hiro|first=Dilip|date=2015|publisher=New Press|isbn=9781620971413|page=182}}</ref> राज्यातील विदर्भात कोळशाचे महत्त्वपूर्ण साठे आहेत. <ref name="Chauhan2006">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=78oW6WeBTKMC&pg=PA1|title=Non-Conventional Energy Resources|last=D. S. Chauhan|publisher=New Age International|year=2006|isbn=978-81-224-1768-5|pages=2, 9}}</ref> [[बॉम्बे हाय|मुंबई हाय]], ऑफशोअर ऑइलफिल्ड {{Convert|165|km}} मुंबईच्या किनाऱ्याजवळ भारतातील कच्च्या तेलाच्या उत्पादनात लक्षणीय टक्केवारी आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/ongc-makes-significant-oil-gas-discovery-in-arabian-sea/articleshow/62325917.cms|title=ONGC makes significant oil, gas discovery in Arabian Sea - Times of India|website=[[The Times of India]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190728020943/https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/ongc-makes-significant-oil-gas-discovery-in-arabian-sea/articleshow/62325917.cms|archive-date=28 July 2019|access-date=16 July 2019}}</ref> <ref>Rao, R.P., and Talukdar, S.N., Petroleum Geology of Bombay High Field - India, in Giant Oil and Gas Fields of the Decade:1968-1978, Halbouty, M.T., editor, AAPG Memoir 30, 1980, Tulsa: American Association of Petroleum Geologists, {{ISBN|0891813063}}, p. 504</ref> <ref name="Rao Talukdar 1980 p487">Rao, R.P., and Talukdar, S.N., Petroleum Geology of Bombay High Field, India, in Giant Oil and Gas Fields of the Decade:1968-1978, Halbouty, M.T., editor, AAPG Memoir 30, 1980, Tulsa: American Association of Petroleum Geologists, {{ISBN|0891813063}}, p. 487</ref>
[[जलविद्युत]], [[पवन ऊर्जा|पवन]], [[सौर]] आणि [[बायोमास]] यांसारखे अणुऊर्जेचे आणि नूतनीकरणीय स्रोत राज्यातील वीज निर्मिती क्षमतेत कमी योगदान देतात. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mercindia.org.in/pdf/LT_Booklet.pdf|title=Electricity tariff in Maharashtra|website=mercindia.org.in/|publisher=[[Maharashtra State Electricity Board]]|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20150412133658/http://www.mercindia.org.in/pdf/LT_Booklet.pdf|archive-date=12 April 2015|access-date=13 September 2014}}</ref> अनेक साखर कारखाने गिरणीच्या वापरासाठी वीज आणि ग्रीडसाठी अधिशेष निर्माण करण्यासाठी बॅगॅस सहनिर्मितीचा वापर करतात. <ref>Patil, D.A., From sugar production to sustainable energy production: exploring scenarios and policy implications for bioenergy in the sugar bowl of India.</ref>
महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे वीज निर्मिती करणारे राज्य आहे, ज्याची स्थापित वीज निर्मिती क्षमता ४४ हजार मेगावॅट आहे. <ref name="Thermal">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://indianpowersector.com/home/about/|title=Indian Power Sector|website=indianpowersector.com/|publisher=Ministry of Power|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140822222704/http://indianpowersector.com/home/about/|archive-date=22 August 2014|access-date=29 August 2014}}<cite class="citation web cs1" data-ve-ignore="true">[http://indianpowersector.com/home/about/ "Indian Power Sector"]. ''indianpowersector.com/''. Ministry of Power. [https://web.archive.org/web/20140822222704/http://indianpowersector.com/home/about/ Archived] from the original on 22 August 2014<span class="reference-accessdate">. Retrieved <span class="nowrap">29 August</span> 2014</span>.</cite></ref> राज्य भारताच्या पश्चिम ग्रीडचा एक प्रमुख घटक बनवते, जे आता भारताच्या उत्तर, पूर्व, पश्चिम आणि उत्तर पूर्व ग्रीड अंतर्गत येते. <ref name="consumes">{{स्रोत बातमी|url=http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Maharashtra-used-up-1193-MW-more-power-in-winter/articleshow/11983942.cms|title=Maharashtra used up 1193 MW more power in wintert|date=22 February 2012|work=[[The Times of India]]|access-date=13 September 2014|archive-url=https://web.archive.org/web/20151115123353/http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Maharashtra-used-up-1193-MW-more-power-in-winter/articleshow/11983942.cms|archive-date=15 November 2015|url-status=live|agency=The Times Group}}<cite class="citation news cs1" data-ve-ignore="true">[http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Maharashtra-used-up-1193-MW-more-power-in-winter/articleshow/11983942.cms "Maharashtra used up 1193 MW more power in wintert"]. ''[[द टाइम्स ऑफ इंडिया|The Times of India]]''. The Times Group. 22 February 2012. [https://web.archive.org/web/20151115123353/http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Maharashtra-used-up-1193-MW-more-power-in-winter/articleshow/11983942.cms Archived] from the original on 15 November 2015<span class="reference-accessdate">. Retrieved <span class="nowrap">13 September</span> 2014</span>.</cite></ref> महाराष्ट्र पॉवर जनरेशन कंपनी [[औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प|थर्मल पॉवर प्लांट]] चालवते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mahagenco.in/index.php/about-us|title=Maharashtra State Power Generation Company -A Power Generating Utility|website=mahagenco.in/|publisher=[[Maharashtra State Power Generation Company]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140921080018/http://www.mahagenco.in/index.php/about-us|archive-date=21 September 2014|access-date=13 September 2014}}</ref> राज्य सरकारच्या मालकीच्या वीज निर्मिती प्रकल्पांव्यतिरिक्त, खाजगी मालकीचे वीज निर्मिती प्रकल्प आहेत जे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मार्फत वीज प्रेषण करतात, जे राज्यातील वीज पारेषणासाठी जबाबदार आहे. <ref name="power supply">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://greencleanguide.com/2012/11/27/power-supply-position-of-the-state-of-maharashtra/|title=Power demand-supply position of the state of Maharashtra|date=2012-11-27|publisher=Green guide|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20140331205356/http://greencleanguide.com/2012/11/27/power-supply-position-of-the-state-of-maharashtra/|archive-date=31 March 2014|access-date=17 May 2014}}</ref>
अनेक जलविद्युत प्रकल्प आहेत, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील [[पुणे]], [[सातारा]] आणि [[कोल्हापूर]] या जिल्ह्यांमध्ये वीज निर्मितीसाठी. सातारा जिल्ह्यातील [[कोयना जलविद्युत प्रकल्प]] हा राज्यातील उत्पादन क्षमतेनुसार सर्वात मोठा प्रकल्प आहे. राज्यात पवननिर्मित विजेचीही चांगली क्षमता आहे आणि पवन ऊर्जा निर्माण करण्यात आघाडीवर असलेल्या राज्यांपैकी एक आहे.
महानिर्मिती, कॅप्टिव्ह पॉवर प्लांट, इतर राज्य वीज मंडळे आणि खाजगी क्षेत्रातील वीज निर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी करून राज्यभर वीज वितरणाची जबाबदारी [[महावितरण|महावितरणकडे]] आहे. <ref name="Regulatory">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://electricitygovernance.wri.org/files/egi/Maharashtra%20Case%20Study.pdf|title=Electricity Governance Initiative|website=electricitygovernance.wri.org/|publisher=Government of Maharashtra|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140903064333/http://electricitygovernance.wri.org/files/egi/Maharashtra%20Case%20Study.pdf|archive-date=3 September 2014|access-date=29 August 2014}}<cite class="citation web cs1" data-ve-ignore="true">[http://electricitygovernance.wri.org/files/egi/Maharashtra%20Case%20Study.pdf "Electricity Governance Initiative"] <span class="cs1-format">(PDF)</span>. ''electricitygovernance.wri.org/''. Government of Maharashtra. [https://web.archive.org/web/20140903064333/http://electricitygovernance.wri.org/files/egi/Maharashtra%20Case%20Study.pdf Archived] <span class="cs1-format">(PDF)</span> from the original on 3 September 2014<span class="reference-accessdate">. Retrieved <span class="nowrap">29 August</span> 2014</span>.</cite></ref> मुंबईतील काही भागात त्यांची वीज खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडून मिळते जसे की [[बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम|बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट]], [[टाटा पॉवर]] आणि [[अदानी ट्रान्समिशन|अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड]] या वीज वितरक आहेत.
=== शेती ===
[[चित्र:Sorghum_farm_Chinawal_3.jpg|उजवे|267x267अंश| महाराष्ट्रातील चिनावल गावात ज्वारीचे शेत]]
[[चित्र:Sugarcane_weighing_at_sugarmill.jpg|उजवे|इवलेसे|250x250अंश| [[महाराष्ट्र]], भारतातील सहकारी साखर कारखान्यात ऊसाचे वजन केले जाते.]]
[[चित्र:Paddy_Fields.jpg|उजवे|इवलेसे| कोकण विभागातील धाकटी जुई गावाजवळील भातशेती]]
[[चित्र:Cattle_Egret_with_Plough_by_Dr._Raju_Kasambe_DSCN1746_(1).jpg|उजवे|इवलेसे| यवतमाळ जिल्ह्यात नांगरणी]]
ऐतिहासिकदृष्ट्या, भारताने आपली अर्थव्यवस्था आणि जीडीपी या तीन क्षेत्रांमध्ये वर्गीकृत केले आहे आणि त्याचा मागोवा घेतला आहे: कृषी, उद्योग आणि सेवा. शेतीमध्ये पिके, फलोत्पादन, दूध आणि पशुपालन, मत्स्यपालन, मासेमारी, रेशीम शेती, पशुपालन, वनीकरण आणि संबंधित क्रियाकलापांचा समावेश होतो.
[[महाराष्ट्र]] हे भारतातील एक उच्च औद्योगिक राज्य असले तरी, शेती हा राज्याचा मुख्य व्यवसाय आहे. <ref name="Kalamkar2011" /> : बहुतेक लागवडीयोग्य जमीन अजूनही पावसावर अवलंबून असल्याने, जून ते सप्टेंबर दरम्यानचा [[मोसमी पाऊस|नैऋत्य मोसमी]] पाऊस राज्यातील अन्नधान्य आणि जीवनमानाच्या गुणवत्तेसाठी महत्त्वपूर्ण आहे. म्हणून, महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांची कृषी दिनदर्शिका मान्सूनद्वारे नियंत्रित केली जाते. वेळेचे वितरण, स्थानिक वितरण किंवा मान्सूनच्या पावसाचे प्रमाण यातील कोणत्याही चढउतारामुळे पूर किंवा दुष्काळाची परिस्थिती उद्भवू शकते ज्यामुळे कृषी क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. याचा दुय्यम आर्थिक क्षेत्रांवर, एकूण अर्थव्यवस्थेवर, अन्नाची चलनवाढ आणि त्यामुळे सामान्य लोकांच्या जीवनमानाची एकूण गुणवत्ता आणि खर्च यावर मोठा परिणाम होतो. दख्खनच्या पठारावरील पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भाग जसे की पूर्व [[पुणे जिल्हा|पुणे]] जिल्हा, [[सोलापूर]], [[सांगली]], सातारा आणि [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर]] आणि [[मराठवाडा]] प्रदेश विशेषतः दुष्काळी आहे. उर्वरित भारताप्रमाणेच, जमीनधारणा कमीच राहते आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची टक्केवारी (१.० हेक्टरपेक्षा कमी जमीन ९२.५ एकर) ४३% होती. सर्व आकार गटांवर सरासरी धारण तीन हेक्टरपेक्षा कमी होता. <ref>Population Growth and its Impact on Agriculture in India: A
Geographical Perspective
Sneh Sangwan1, Balwan Singh2, Ms. Mahima3
</ref> <ref>{{जर्नल स्रोत|last=Sangwan|first=Sneh|last2=Singh|first2=Balwan|last3=Ms. Mahima|date=2018|title=Population Growth and its Impact on Agriculture in India: A Geographical Perspective|journal=International Journal of Scientific Research in Science, Engineering and Technology (Ijsrset.com)|volume=4|issue=1|pages=975–977}}</ref> अलिकडच्या वर्षांत महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे कारण मान्सूनच्या अपयशामुळे, हवामानातील बदलांमुळे आणि काही वेळेला पिकांची किंमत बाजारभावापेक्षा जास्त असल्याने कर्जबाजारीपणा. <ref name="wire">{{स्रोत बातमी|last=Hardikar|first=Jaideep|url=https://thewire.in/149054/drought-tamil-nadu-farmers-deaths/|title=With No Water and Many Loans, Farmers' Deaths Are Rising in Tamil Nadu|date=21 June 2017|work=The Wire|access-date=21 June 2017|archive-url=https://web.archive.org/web/20170621045357/https://thewire.in/149054/drought-tamil-nadu-farmers-deaths/|archive-date=21 June 2017|url-status=live}}</ref> <ref name="Kalamkar2011">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=AzHrY4GhHlIC&pg=PR5|title=Agricultural Growth and Productivity in Maharashtra: Trends and Determinants|last=S.S. Kalamkar|date=14 September 2011|publisher=Allied Publishers|isbn=978-81-8424-692-6|pages=18, 39, 64, 73}}<cite class="citation book cs1" data-ve-ignore="true" id="CITEREFS.S._Kalamkar2011">S.S. Kalamkar (14 September 2011). [https://books.google.com/books?id=AzHrY4GhHlIC&pg=PR5 ''Agricultural Growth and Productivity in Maharashtra: Trends and Determinants'']. Allied Publishers. pp. 18, 39, 64, 73. [[आंतरराष्ट्रीय प्रमाणित पुस्तक क्रमांक|ISBN]] [[विशेष:पुस्तकस्त्रोत/978-81-8424-692-6|<bdi>978-81-8424-692-6</bdi>]].</cite></ref> काही अभ्यासांमध्ये आत्महत्येचे कारण हे मुख्यतः बँका आणि NBFCs कडून महागडे बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी घेतलेल्या [[कर्ज|कर्जास]] असमर्थता म्हणून जोडले गेले आहे, बहुतेकदा परदेशी MNCs द्वारे विक्री केली जाते. <ref>{{स्रोत बातमी|url=https://indianexpress.com/article/india/in-80-farmer-suicides-due-to-debt-loans-from-banks-not-moneylenders-4462930/|title=In 80% farmer-suicides due to debt, loans from banks, not moneylenders|work=The Indian Express|access-date=25 March 2019|archive-url=https://web.archive.org/web/20190325102325/https://indianexpress.com/article/india/in-80-farmer-suicides-due-to-debt-loans-from-banks-not-moneylenders-4462930/|archive-date=25 March 2019|url-status=live}}</ref>
पावसाच्या पाण्यावर शेती कमी अवलंबून राहावी यासाठी सिंचन सुविधांचा विस्तार करण्यात येत आहे. भारतात आतापर्यंत सर्वाधिक [[धरण|धरणे]] महाराष्ट्रात आहेत. असे असूनही, निव्वळ सिंचित क्षेत्र केवळ ३३,५०० आहे चौरस किलोमीटर किंवा सुमारे १६% लागवडीयोग्य जमीन. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.cwc.nic.in/main/downloads/National%20Register%20of%20Large%20dams%202009.pdf|title=NATIONAL REGISTER OF LARGE DAMS – 2009|last=Sengupta|first=S.K.|website=Central Water Commission - An apex organization in water resources development in India|publisher=Central water Commission|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20110721165130/http://www.cwc.nic.in/main/downloads/National%20Register%20of%20Large%20Dams%202009.pdf|archive-date=21 July 2011|access-date=14 January 2015}}</ref>
मुख्य पावसाळी पिकांमध्ये ज्वारी, [[बाजरी]] आणि फिंगर बाजरी यासारख्या बाजरींचा समावेश होतो. हे हजारो वर्षांपासून या प्रदेशात घेतले जात आहेत. <ref name="Srivastava2008">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=FvjZVwYVmNcC&pg=PA107|title=History of Agriculture in India, Up to C. 1200 A.D.|last=Vinod Chandra Srivastava|publisher=Concept Publishing Company|year=2008|isbn=978-81-8069-521-6|pages=108–109}}</ref> कोकणातील जास्त पाऊस पडणाऱ्या भागात आणि [[सह्याद्री]] पर्वताच्या पूर्वेकडील पायथ्याशी भाताच्या विविध जातींची लागवड केली जाते. इतर पिकांमध्ये [[गहू]], कडधान्ये, भाजीपाला आणि [[कांदा|कांदे]] यांचा समावेश होतो. भारतीय राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत महाराष्ट्र सर्व पिकांच्या उत्पादकतेमध्ये मागे आहे, जे युरोप आणि आशियातील इतर काही प्रगतीशील देशांच्या सरासरीपेक्षा खूप मागे आहे. <ref>Kalamkar, S.S., 2003. Agricultural development and sources of output growth in Maharashtra State.</ref>
मुख्य नगदी पिकांमध्ये [[कापूस]], [[ऊस]], [[हळद]], आणि [[भुईमूग]], [[सुर्यफूल|सूर्यफूल]] आणि [[सोयाबीन]] यासह अनेक [[वनस्पती तूप|तेलबियांचा]] समावेश होतो . राज्यात फळांच्या लागवडीखाली मोठे क्षेत्र असून त्यात [[आंबा]], [[केळ|केळी]], [[द्राक्ष|द्राक्षे]], डाळिंब आणि [[संत्रे|संत्री]] ही प्रमुख आहेत.
राज्य हे दूध उत्पादनात लक्षणीय आहे. हे दूध प्रामुख्याने [[म्हैस|पाणथळ म्हशी]], संकरित गुरे आणि देशी गुरे यांच्यापासून मिळते. भारतातील काही दक्षिणेकडील राज्यांच्या विपरीत, महाराष्ट्रात पाणथळ म्हशी आणि देशी गुरे यांचा मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होतो. पंढरपुरी ही राज्यातील लोकप्रिय म्हशीची जात आहे. झेबू आणि गीर हे लोकप्रिय दुग्धजन्य गुरे आहेत. जर्सी आणि होल्स्टीन या युरोपियन जाती आहेत ज्या देशी गुरांच्या संकरित प्रजननासाठी वापरल्या जातात. जरी निम्मे दूध मालक वापरत असले तरी उरलेले अर्धे दूध विक्रेते, खाजगी कंपन्या आणि दुग्ध सहकारी संस्था यांच्या संयोगाने विक्री आणि प्रक्रिया केली जाते. <ref>Landes, M., Cessna, J., Kuberka, L. and Jones, K., 2017. India's Dairy Sector: Structure, Performance, and Prospects. United States Department of Agriculture.</ref> शेतीच्या कामासाठी गुरांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यात [[खिल्लार गाय|खिल्लार]], [[देवणी]], [[गावाओ]], [[लाल कंधारी गाय|लाल कंधारी]] आणि [[डांगी गाय|डांगी]] या लोकप्रिय जातींचा समावेश होतो. या जाती चांगली मसुदा शक्ती क्षमता, उष्णता सहन करण्याची क्षमता, रोग प्रतिकारशक्ती, कठोर कृषी-हवामान परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि दुर्मिळ चारा आणि चारा यांच्यात टिकून राहण्याची क्षमता देतात. <ref>Gokhale, S.B., Bhagat, R.L., Singh, P.K. and Singh, G., 2009. Morphometric characteristics and utility pattern of Khillar cattle in breed tract. Indian Journal of Animal Sciences, 79(1), pp.47-51.</ref>
स्वातंत्र्यानंतर कृषी सहकारी संस्थांच्या विकासात महाराष्ट्र अग्रेसर होता. किंबहुना, 'स्थानिक पुढाकाराने ग्रामीण विकास' या तत्कालीन सत्ताधारी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]] पक्षाच्या दृष्टीचा तो अविभाज्य भाग होता. [[साखर]] सहकारी संस्थांना 'विशेष' दर्जा देण्यात आला आणि सरकारने भागधारक, हमीदार आणि नियामक म्हणून काम करून मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारली, <ref>{{जर्नल स्रोत|last=Lalvani|first=Mala|year=2008|title=Sugar Co-operatives in Maharashtra: A Political Economy Perspective|journal=The Journal of Development Studies|volume=44|issue=10|pages=1474–1505|doi=10.1080/00220380802265108}}</ref> <ref name="Patil">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.rediff.com/money/2007/jul/09sugar.htm|title=Sugar cooperatives on death bed in Maharashtra|last=Patil|first=Anil|date=9 July 2007|publisher=Rediff India|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20110828234602/http://www.rediff.com/money/2007/jul/09sugar.htm|archive-date=28 August 2011|access-date=27 December 2011}}<cite class="citation web cs1" data-ve-ignore="true" id="CITEREFPatil2007">Patil, Anil (9 July 2007). [http://www.rediff.com/money/2007/jul/09sugar.htm "Sugar cooperatives on death bed in Maharashtra"]. Rediff India. [https://web.archive.org/web/20110828234602/http://www.rediff.com/money/2007/jul/09sugar.htm Archived] from the original on 28 August 2011<span class="reference-accessdate">. Retrieved <span class="nowrap">27 December</span> 2011</span>.</cite></ref> <ref name="helsinki">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.helsinki.fi/iehc2006/papers2/Das72.pdf|title=Problems and Prospects of the Cooperative Movement in India Under the Globalization Regime|last=Banishree Das|last2=Nirod Kumar Palai|date=18 July 2006|publisher=XIV International Economic History Congress, Helsinki 2006, Session 72|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20150924051908/http://www.helsinki.fi/iehc2006/papers2/Das72.pdf|archive-date=24 September 2015|access-date=28 September 2015|last3=Kumar Das}}<cite class="citation web cs1" data-ve-ignore="true" id="CITEREFBanishree_DasNirod_Kumar_PalaiKumar_Das2006">Banishree Das; Nirod Kumar Palai & Kumar Das (18 July 2006). [http://www.helsinki.fi/iehc2006/papers2/Das72.pdf "Problems and Prospects of the Cooperative Movement in India Under the Globalization Regime"] <span class="cs1-format">(PDF)</span>. XIV International Economic History Congress, Helsinki 2006, Session 72. [https://web.archive.org/web/20150924051908/http://www.helsinki.fi/iehc2006/papers2/Das72.pdf Archived] <span class="cs1-format">(PDF)</span> from the original on 24 September 2015<span class="reference-accessdate">. Retrieved <span class="nowrap">28 September</span> 2015</span>.</cite></ref> सहकारी संस्था दुग्धव्यवसायात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, <ref name="Mahanand Dairy">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mahanand.in/Index.aspx?mid=1|title=Mahanand Dairy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20141124105202/http://mahanand.in/Index.aspx?mid=1|archive-date=24 November 2014|access-date=28 September 2014}}<cite class="citation web cs1" data-ve-ignore="true">[http://www.mahanand.in/Index.aspx?mid=1 "Mahanand Dairy"]. [https://web.archive.org/web/20141124105202/http://mahanand.in/Index.aspx?mid=1 Archived] from the original on 24 November 2014<span class="reference-accessdate">. Retrieved <span class="nowrap">28 September</span> 2014</span>.</cite></ref> कापूस, आणि खत उद्योग. संबंधित सोसायटीच्या सदस्यांमध्ये सर्व शेतकरी, लहान आणि मोठे, त्यांचा उत्पादन प्रक्रिया गिरणी, दुग्धव्यवसाय इत्यादींना पुरवठा करतात <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://coopsugar.org/history.php|title=National Federation of Cooperative Sugar Factories Limited|publisher=Coopsugar.org|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20120205214802/http://coopsugar.org/history.php|archive-date=5 February 2012|access-date=27 December 2011}}</ref> दुग्धव्यवसाय आणि साखरेप्रमाणेच, महाराष्ट्रातील फळे आणि भाजीपाला विक्रीत सहकारी संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. १९८० पासून, सहकारी संस्थांद्वारे हाताळल्या जाणाऱ्या उत्पादनांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. सोसायट्यांद्वारे विकल्या जाणाऱ्या सामान्य फळे आणि भाज्यांमध्ये केळी, आंबा, द्राक्षे, कांदे आणि इतर अनेक उत्पादनांचा समावेश होतो. <ref name="SubrahmanyamGajanana2000">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=hRX2XYcJn7gC&pg=PA5|title=Cooperative Marketing of Fruits and Vegetables in India|last=K. V. Subrahmanyam|last2=T. M. Gajanana|publisher=Concept Publishing Company|year=2000|isbn=978-81-7022-820-2|pages=45–60}}</ref> गेल्या पन्नास वर्षांत, स्थानिक साखर कारखानदार आणि इतर सहकारी संस्थांनी राजकीय सहभागाला प्रोत्साहन देण्यात आणि महत्त्वाकांक्षी राजकारण्यांसाठी एक पायरी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. <ref name="Patil" />
राज्यातील विविध फळे, भाजीपाला आणि इतर पिकांसाठी [[भौगोलिक सूचकांक मानांकन|भौगोलिक संकेत]] मिळवण्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील कृषी उत्पादनांमध्ये घोलवडची [[चिक्कू|चिकू]], [[नागपूर संत्री|नागपूरची संत्री]], नाशिकची द्राक्षे, [[महाबळेश्वर स्ट्रॉबेरी|महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी]], [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातील]] वाघ्या घेवडा ( फ्रेंच बीनची जात), <ref name="LalithaVinayan2019">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=ivqNDwAAQBAJ&pg=PT12|title=Regional Products and Rural Livelihoods: A Study on Geographical Indications from India|last=N. Lalitha|last2=Soumya Vinayan|date=4 January 2019|publisher=OUP India|isbn=978-0-19-909537-7}}</ref> जळगावची वांगी, [[आंबेमोहर]] तांदूळ इ., <ref>Kishore, K., 2018. Geographical Indications in Horticulture: An Indian perspective.</ref> <ref name="LalithaVinayan108">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=ivqNDwAAQBAJ&pg=PT108|title=Regional Products and Rural Livelihoods: A Study on Geographical Indications from India|last=N. Lalitha|last2=Soumya Vinayan|date=4 January 2019|publisher=OUP India|isbn=978-0-19-909537-7|pages=108–}}</ref>
[[चित्र:India_-_Fishing_boats_-_7250.jpg|उजवे|इवलेसे| मुंबईत मासेमारी नौका]]
७२० किनारपट्टी असलेला महाराष्ट्र किमी हे सागरी मत्स्य उत्पादनात भारतातील अग्रगण्य राज्यांपैकी एक आहे. मुंबई महानगर क्षेत्रात न्यू फेरी वार्फ, ससून डॉक आणि वर्सोवा ही प्रमुख फिश लँडिंग केंद्रे आहेत आणि ते राज्यातील माशांच्या लँडिंगपैकी जवळपास ६०% आहेत. सन २०१७-१८ मध्ये, राज्याच्या किनारपट्टीलगत कोकणात अरबी समुद्रात पकडलेल्या माशांपासून ४,७५,००० मेट्रिक टन उत्पादन झाले. <ref>Devi, M.S., Singh, V.V., Xavier, M. and Shenoy, L., 2019. Catch Composition of Trawl landings along Mumbai coast, Maharashtra. Fishery Technology, 56(1), pp.89-92.</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-ranks-fourth-marine-fish-production-216926|title=सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र चौथ्या स्थानावर | eSakal}}</ref>
शाश्वततेच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, राज्याने जट्रोफा, एक दुष्काळ प्रतिरोधक वनस्पतीसाठी योग्य वृक्षारोपण स्थळांच्या ओळखीसाठी एक प्रकल्प सुरू केला आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.unipune.ernet.in/dept/geography/vhdeosthali_files/jatropha.htm|title=Identification of suitable sites for Jatropha plantation in Maharashtra using remote sensing and GIS|publisher=University of Pune|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20080327230241/http://www.unipune.ernet.in/dept/geography/vhdeosthali_files/jatropha.htm|archive-date=27 March 2008|access-date=15 November 2006}}</ref> [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्यातील]] [[राळेगण सिद्धी|राळेगाव सिद्धी]] हे गाव ग्रामविकासाचे [[शाश्वत विकास|शाश्वत मॉडेल]] म्हणून ओळखले जाते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://edugreen.teri.res.in/explore/renew/rallegan.htm|title=A model Indian village- Ralegaon Siddhi|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20061011121216/http://edugreen.teri.res.in/explore/renew/rallegan.htm|archive-date=11 October 2006|access-date=30 October 2006}}</ref>
=== उत्पादन उद्योग ===
[[चित्र:An_embroidery_unit_in_Dharavi,_Mumbai.jpg|उजवे|इवलेसे| एक भरतकाम युनिट, अनेक लघु उद्योग कंपन्यांपैकी एक, [[धारावी]], मुंबई येथे.]]
२०१३ मध्ये राष्ट्रीय औद्योगिक उत्पादनात १८.४% योगदान देणारे महाराष्ट्र हे भारतातील आघाडीचे औद्योगिक राज्य आहे. GSDPच्या जवळपास ४६% उद्योगांचे योगदान आहे. <ref>MEMON, M.S.A., 2015. ENTREPRENEURIAL ECOSYSTEM IN MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION (MIDC) WITH SPECIAL REFERENCE TO KOLHAPUR, MAHARASHTRA (Doctoral dissertation, Bharati Vidyapeeth).</ref> <ref>Kanchan Banerjee, ‘MAHARASHTRA- Economic Picture Brightens Ahead in Race’. Vol 3(8)
APRIL 2013</ref> मुंबई आणि पुण्याच्या सभोवतालच्या महानगरांच्या आसपासच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये औद्योगिक उत्पादनाची टक्केवारी लक्षणीय आहे.
राज्यातील विविध क्षेत्रात उद्योगांना आकर्षित करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने १९६२ मध्ये [[महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ]] (MIDC)ची स्थापना केली. MIDC विशेष आर्थिक क्षेत्रे तयार करून उत्पादन व्यवसाय सुलभ करते ज्यात जमीन (खुले भूखंड किंवा बांधलेल्या जागा), रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज सुविधा इ. <ref name="Khandewale1989">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=_SDhC12S7q4C&pg=PA1|title=Industrial Area and Regional Resources: A Case Study of Nagpur Industrial Area|last=Shrinivas Vishnu Khandewale|publisher=Mittal Publications|year=1989|isbn=978-81-7099-134-2|pages=1–4}}</ref> <ref name="Balakrishnan2019">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=OzPEDwAAQBAJ&pg=PA1|title=Shareholder Cities: Land Transformations Along Urban Corridors in India|last=Sai Balakrishnan|date=1 November 2019|publisher=University of Pennsylvania Press|isbn=978-0-8122-5146-3|page=128}}</ref> पायाभूत सुविधा आहेत. आजपर्यंत, उत्पादन, आयटी, फार्मास्युटिकल आणि वाइन यासारख्या विविध क्षेत्रांवर भर देऊन राज्यभर २३३ क्षेत्रे विकसित करण्यात आली आहेत.
[[मुंबई]] हे भारतातील कापड गिरण्यांचे मूळ घर असल्याने कापड उद्योगात महाराष्ट्राचा मोठा इतिहास आहे. [[सोलापूर]], [[इचलकरंजी]], [[मालेगाव]] आणि [[भिवंडी]] ही आज वस्त्रोद्योगासाठी ओळखली जाणारी काही शहरे आहेत. [[औषध|फार्मास्युटिकल्स]], [[पेट्रोकेमिकल|पेट्रोकेमिकल्स]], जड [[रासायनिक पदार्थ|रसायने]], [[विजाणूशास्त्र|इलेक्ट्रॉनिक्स]], [[मोटारवाहन|ऑटोमोबाईल्स]], अभियांत्रिकी, अन्न प्रक्रिया आणि प्लास्टिक हे राज्यातील काही प्रमुख उद्योग आहेत. तीनचाकी, जीप, व्यावसायिक वाहने आणि [[मोटारवाहन|कार]], सिंथेटिक फायबर, कोल्ड रोल्ड उत्पादने आणि औद्योगिक अल्कोहोल यांच्या उत्पादनासाठी महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. पुणे हे देशातील सर्वात मोठे ऑटोमोबाईल हब म्हणून उदयास येत आहे. राज्याची राजधानी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश ऐतिहासिकदृष्ट्या राज्यातील सर्वात औद्योगिक क्षेत्र आहे. राज्यातील औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणावर [[पुणे महानगर क्षेत्र]], [[नाशिक]], [[औरंगाबाद]] आणि [[नागपूर]] येथे केंद्रित आहे . कापूस वस्त्र, रसायने, यंत्रसामग्री, इलेक्ट्रिकल्स, वाहतूक आणि धातूशास्त्र हे राज्यातील सहा महत्त्वाचे उद्योग आहेत.
==== केमिकल आणि फार्मास्युटिकल उद्योग ====
=== माहिती आणि माध्यम ===
[[चित्र:Shahrukh_interacts_with_media_after_KKR's_maiden_IPL_title.jpg|उजवे|इवलेसे| [[शाहरुख खान]], मुंबई फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठा स्टार.]]
[[जाहिरात]], [[वास्तुशास्त्र|आर्किटेक्चर]], [[कला]], हस्तकला, डिझाईन, [[फॅशन]], [[चित्रपट उद्योग|चित्रपट]], संगीत, परफॉर्मिंग आर्ट्स, प्रकाशन, संशोधन आणि विकास, [[आज्ञावली|सॉफ्टवेअर]], खेळणी आणि [[क्रीडा|खेळ]], [[दूरचित्रवाणी|टीव्ही]] आणि [[रेडियो|रेडिओ]], आणि व्हिडिओ गेमसह अनेक सर्जनशील उद्योगांसाठी महाराष्ट्र हे भारतातील आघाडीचे राज्य आहे.
अनेक चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, पुस्तके आणि इतर माध्यमांसह महाराष्ट्र हे भारतीय मनोरंजन उद्योगासाठी एक प्रमुख स्थान आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.ibef.org/industry/media-entertainment-india.aspx|title=Media and Entertainment Industry -Brief Introduction|website=ibef.org/|publisher=India Brand Equity Foundation (IBEF)|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140920204535/http://www.ibef.org/industry/media-entertainment-india.aspx|archive-date=20 September 2014|access-date=13 September 2014}}</ref> चित्रपट आणि दूरदर्शन निर्मितीसाठी मुंबई हे सर्वात मोठे केंद्र आहे आणि एकूण भारतीय चित्रपटांपैकी एक तृतीयांश चित्रपट राज्यात तयार होतात. {{INRConvert|1.5|b}} पर्यंत सर्वात महागड्या खर्चासह, कोट्यवधी-डॉलरची [[बॉलीवूड|बॉलिवूड]] निर्मिती, तेथे चित्रित केले आहेत. <ref>{{Cite magazine|last=Richard Corliss|author-link=Richard Corliss|date=16 September 1996|title=Hooray for Bollywood!|url=http://content.time.com/time/magazine/article/0,9171,985129,00.html?internalid=atm100|magazine=[[Time (magazine)|Time]]|archive-url=https://web.archive.org/web/20141026154551/http://content.time.com/time/magazine/article/0,9171,985129,00.html?internalid=atm100|archive-date=26 October 2014|access-date=3 January 2015}}</ref> [[मराठी चलचित्रपट|मराठी चित्रपट]] पूर्वी [[कोल्हापूर|कोल्हापुरात बनत]] असत, पण आता मुंबईत तयार होतात.
==== दूरसंचार ====
=== बांधकाम आणि रिअल इस्टेट ===
=== सेवा क्षेत्र ===
[[चित्र:National_Stock_Exchange_of_India_2.jpg|उजवे|इवलेसे| मुंबईतील भारतीय राष्ट्रीय शेअर बाजार]]
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर सेवा क्षेत्राचे वर्चस्व आहे, ज्याचा वाटा ६१.४% मूल्यवर्धन आणि ६९.३% आहे. <ref name="service">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.dipp.gov.in/English/Publications/SIA_NewsLetter/AnnualReport2011/Chapter6.3.i.pdf|title=Service sector synopsis on Maharashtra|website=RBI's Regional Office – Mumbai|publisher=[[Reserve Bank of India]]|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20140201201044/http://www.dipp.gov.in/English/Publications/SIA_NewsLetter/AnnualReport2011/Chapter6.3.i.pdf|archive-date=1 February 2014|access-date=1 February 2014}}</ref> सेवा क्षेत्रामध्ये पारंपारिक क्षेत्र जसे की शिक्षण, आरोग्य, वाहतूक, रिअल इस्टेट, बँकिंग आणि विमा तसेच माहिती तंत्रज्ञानासारख्या नवीन क्षेत्रांचा समावेश होतो.
==== बँकिंग आणि वित्त ====
मुंबई, राज्याची राजधानी आणि भारताची [[आर्थिक भांडवल|आर्थिक राजधानी]], अनेक भारतीय कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि वित्तीय संस्थांचे कॉर्पोरेट मुख्यालय आहे. भारतातील मुख्य [[मुंबई रोखे बाजार|स्टॉक एक्स्चेंज]] आणि भांडवली बाजार आणि कमोडिटी एक्सचेंज मुंबई येथे आहेत. यामध्ये [[भारतीय रिझर्व्ह बँक]], बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, [[राष्ट्रीय रोखे बाजार|नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया]], [[सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया|सेबी]] यांचा समावेश आहे. राज्य देशांतर्गत तसेच विदेशी संस्थांकडून औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करत आहे. राज्यातील शेअर बाजार देशाच्या जवळपास ७० टक्के शेअर्सचा व्यवहार करतात. <ref>{{स्रोत बातमी|last=Pachouly|first=Manish|url=http://www.hindustantimes.com/india-news/mumbai/more-than-12-77-lakh-taxpayers-filed-e-returns-in-maharashtra/article1-731073.aspx|title=Taxpayers in Maharashtra|date=9 August 2011|work=[[Hindustan Times]]|access-date=7 September 2014|archive-url=https://web.archive.org/web/20140907192947/http://www.hindustantimes.com/india-news/mumbai/more-than-12-77-lakh-taxpayers-filed-e-returns-in-maharashtra/article1-731073.aspx|archive-date=7 September 2014|url-status=dead|agency=[[HT Media Ltd]]}}</ref>
सहकारी शहरी आणि ग्रामीण बँकिंगमध्ये महाराष्ट्र हे एक आघाडीचे राज्य आहे. २००७ मध्ये राज्याच्या नागरी सहकारी बँकांचा भारतातील ४०% क्षेत्र आणि बहुतांश ठेवी होत्या. <ref>Baviskar, B. S. "Cooperatives in Maharashtra: Challenges Ahead." Economic and Political Weekly 42, no. 42 (2007): 4217-221. Accessed March 10, 2021. http://www.jstor.org/stable/40276570</ref> <ref>{{स्रोत पुस्तक|url=http://ir.unishivaji.ac.in:8080/jspui/bitstream/123456789/1329/9/09_Chapter%202.pdf|title=A study of Karad Janata Sahakari Bank Ltd Karad|last=Dandge|first=R G|last2=Patil|first2=Sunanda Baburao|date=2004|publisher=Shivaji University|location=Kolhapur|page=49}}</ref> <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://www.toshniwalcollege.ac.in/uploaddata/Downloads/2016_17/Report_MRP_AgrawalSS_2016.pdf|title=A study of Customer Services and Financial Performance of Selected Urban Cooperative Banks in Marathwada|last=Agrawal|first=Sanjivkumar S.|date=2008|pages=33, 65|access-date=3 December 2021}}</ref>
=== घाऊक आणि किरकोळ व्यापार ===
[[चित्र:Phoenix_Marketcity_Kurla.jpg|उजवे|इवलेसे| [[कुर्ला]], मुंबई येथील फिनिक्स मार्केटसिटी मॉल]]
राज्यातील किरकोळ परिस्थितीमध्ये संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रांचा समावेश आहे. संघटित क्षेत्रात सुपरमार्केट, हायपरमार्केट, डिपार्टमेंटल स्टोअर्स, मॉल्स आणि इतर खाजगी मालकीच्या रिटेल चेनचा समावेश होतो. असंघटितांमध्ये प्रामुख्याने कुटुंबाच्या मालकीच्या आणि चालवल्या जाणाऱ्या स्थानिक किराणा दुकाने, सुविधांची दुकाने, भाजी मंडई आणि फेरीवाले यांचा समावेश होतो. <ref>Venkatachalam, R. and Madan, A., 2012. A comparative study of customer preferences towards fresh groceries: organized v/s unorganized retailers. IPEDR, 55(38), pp.188-192.</ref> किरकोळ व्यापारात असंघटित क्षेत्राचे वर्चस्व आहे आणि ग्राहक त्याला प्राधान्य देतात. <ref>[Sarwar, S., 2017. Emerging Malls Boom in Maharashtra State. INTERNATIONAL JOURNAL, 2(8) </ref> ऑनलाइन खरेदी महाराष्ट्रासह भारतात लोकप्रिय होत आहे, आणि विशेषतः मुंबई शहर, देशामध्ये आघाडीवर आहे. <ref>Bansal, R., 2013. Prospects of electronic commerce in India. Journal of Asian Business Strategy, 3(1), pp.11-20.[]https://citeseerx.ist.psu.edu/viewdoc/download?doi=10.1.1.1037.3382&rep=rep1&type=pdf</ref>
=== शिक्षण आणि प्रशिक्षण ===
२०११ मध्ये राज्यातील साक्षरता दर ८८.६९% होता. यामध्ये पुरुष साक्षरता ९२.१२% आणि महिला साक्षरता ७५.७५% आहे.
* '''प्राथमिक आणि माध्यमिक स्तर'''
[[चित्र:Students_of_a_Maharashtra_Primary_School_(9601442866).jpg|उजवे|इवलेसे| [[रायगड जिल्हा|रायगड]] जिल्ह्यातील सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी.]]
महाराष्ट्रातील शाळा राज्य सरकार किंवा धार्मिक संस्थांसह खाजगी संस्थांद्वारे चालवल्या जातात. राज्य कायद्यानुसार स्थानिक प्राधिकरणांना प्राथमिक शिक्षण देणे बंधनकारक आहे. तथापि, माध्यमिक शिक्षण हे ऐच्छिक कर्तव्य आहे. <ref>{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/city/pune/Govt-dissolves-education-board-schools-now-under-Pune-Municipal-Corporations-wing/articleshow/20920981.cms|title=Govt dissolves education board; schools now under Pune Municipal Corporation's wing - Times of India|work=The Times of India|access-date=2018-06-04|archive-url=https://web.archive.org/web/20190202110818/https://timesofindia.indiatimes.com/city/pune/Govt-dissolves-education-board-schools-now-under-Pune-Municipal-Corporations-wing/articleshow/20920981.cms|archive-date=2 February 2019|url-status=live}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|url=http://www.timesnownews.com/education/article/maharashtra-assembly-passes-bill-allowing-private-companies-to-open-schools-in-state-sets-guidelines/180757|title=Maharashtra Assembly passes bill allowing private companies to open schools in state, sets guidelines|language=en-GB|access-date=2018-06-04|archive-url=https://web.archive.org/web/20190202154012/https://www.timesnownews.com/education/article/maharashtra-assembly-passes-bill-allowing-private-companies-to-open-schools-in-state-sets-guidelines/180757|archive-date=2 February 2019|url-status=live}}</ref> ग्रामीण आणि शहरी भागातील सार्वजनिक प्राथमिक शाळा अनुक्रमे जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका चालवतात. खाजगी शाळा मुख्यत्वे एज्युकेशन ट्रस्टद्वारे चालवल्या जातात आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांची अनिवार्य तपासणी करणे आवश्यक आहे. खासगी शाळा राज्य सरकारकडून आर्थिक मदतीसाठी पात्र आहेत.
माध्यमिक शाळा [[काउन्सिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झॅमिनेशन (सी.आय.एस.सी.ई.)|भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषद]] (CISCE), [[केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ|केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)]], [[राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्था|नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल (NIOS)]] किंवा [[महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी]] संलग्न आहेत. १०+२+३ योजनेअंतर्गत, माध्यमिक शाळा पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थी सामान्यत: दोन वर्षांसाठी [[कनिष्ठ महाविद्यालय|कनिष्ठ महाविद्यालयात]], ज्याला प्री-युनिव्हर्सिटी असेही म्हणतात, किंवा [[महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाशी]] संलग्न असलेल्या उच्च माध्यमिक सुविधा असलेल्या शाळांमध्ये नोंदणी केली जाते. [[महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|माध्यमिक शिक्षण]] किंवा कोणतेही केंद्रीय मंडळ. विद्यार्थी उदारमतवादी कला, वाणिज्य किंवा विज्ञान या तीनपैकी एका प्रवाहाची निवड करतात. आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, विद्यार्थी सामान्य किंवा व्यावसायिक पदवी कार्यक्रमांमध्ये नोंदणी करू शकतात. शाळांमधील शिक्षण मुख्यतः मराठी, इंग्रजी किंवा हिंदीमध्ये दिले जाते, परंतु स्थानिक मागणी असल्यास [[उर्दू भाषा|उर्दू]], गुजराती किंवा कन्नड यांसारख्या इतर भाषांमधील शिक्षण देखील दिले जाते. <ref>{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/city/pune/pmc-schools-to-run-junior-colleges-from-2018-19/articleshow/63945908.cms|title=PMC schools to run junior colleges from 2018-19 - Times of India|work=The Times of India|access-date=2018-06-05}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/city/pune/free-sanitary-napkins-for-girls-in-civic-schools/articleshow/64325150.cms|title=Free sanitary napkins for girls in civic schools - Times of India|work=The Times of India|access-date=2018-06-05|archive-url=https://web.archive.org/web/20190202111002/https://timesofindia.indiatimes.com/city/pune/free-sanitary-napkins-for-girls-in-civic-schools/articleshow/64325150.cms|archive-date=2 February 2019|url-status=live}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.punezp.org/educmadhyamic.html|title=Zilla Parishad Pune|website=punezp.org|language=en-US|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20180529175416/http://www.punezp.org/educmadhyamic.html|archive-date=29 May 2018|access-date=2018-05-27}}</ref> खाजगी शाळा त्यांच्या अभ्यासक्रमाच्या निवडीनुसार भिन्न असतात आणि त्या राज्य बोर्ड किंवा दोन केंद्रीय शिक्षण मंडळांपैकी एक, [[केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ|CBSE]] किंवा [[काउन्सिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झॅमिनेशन (सी.आय.एस.सी.ई.)|CISCE]]चे अनुसरण करू शकतात. <ref>{{स्रोत बातमी|url=https://punemirror.indiatimes.com/pune/others/cbse-class-xii-results-pune-schools-stand-tall-arts-students-shine-again/articleshow/64337808.cms|title=CBSE Class XII Results: Pune schools stand tall; Arts students shine again – Pune Mirror -|work=Pune Mirror|access-date=2018-05-27|archive-url=https://web.archive.org/web/20180527072125/https://punemirror.indiatimes.com/pune/others/cbse-class-xii-results-pune-schools-stand-tall-arts-students-shine-again/articleshow/64337808.cms|archive-date=27 May 2018|url-status=live}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/city/pune/done-high-90-scores-full-marks-in-subjects-bring-cheer-to-icse-schools/articleshow/64165885.cms|title=High 90% scores & full marks in subjects bring cheer to ICSE schools|work=The Times of India|access-date=2018-05-27|archive-url=https://web.archive.org/web/20180620043432/https://timesofindia.indiatimes.com/city/pune/done-high-90-scores-full-marks-in-subjects-bring-cheer-to-icse-schools/articleshow/64165885.cms|archive-date=20 June 2018|url-status=live}}</ref>
'''*तृतीय स्तर'''
[[चित्र:AFMC_Main_Building.jpg|अल्ट=AFMC Pune|इवलेसे| [[ए.एफ.एम.सी.|आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे]] ही भारतीय स्वातंत्र्य चळवळीनंतर स्थापन झालेल्या संस्थांपैकी एक होती]]
महाराष्ट्रात दरवर्षी १,६०,००० पदवीधर भरणारी २४ विद्यापीठे आहेत. <ref name="educational institute">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.ugc.ac.in/stateuniversitylist.aspx?id=21&Unitype=2|title=State University|publisher=University Grants Commission|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20140422051850/http://www.ugc.ac.in/stateuniversitylist.aspx?id=21&Unitype=2|archive-date=22 April 2014|access-date=13 May 2014}}</ref> <ref name="universities">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.educationinfoindia.com/maharashtradir.htm|title=Universities of Maharashtra|publisher=Education information of India|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20130915133355/http://www.educationinfoindia.com/maharashtradir.htm|archive-date=15 September 2013|access-date=13 May 2014}}</ref> [[मुंबई विद्यापीठ|मुंबई]] विद्यापीठ हे पदवीधरांच्या संख्येच्या बाबतीत जगातील सर्वात मोठे विद्यापीठ आहे आणि १४१ संलग्न महाविद्यालये आहेत. <ref name="colleges">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mu.ac.in/colleges.html|title=Mumbai University Affiliated Colleges|publisher=University of Mumbai|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20140509004327/http://www.mu.ac.in/colleges.html|archive-date=9 May 2014|access-date=13 May 2014}}</ref> प्रमुख राष्ट्रीय क्रमवारीनुसार, महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठे भारतातील सर्वोच्च स्थानी आहेत. <ref>{{स्रोत बातमी|url=http://indiatoday.intoday.in/bestcolleges/2013/ranks.jsp?ST=Commerce&LMT=5&Y=2013|title=India's Best Universities for 2013|date=12 May 2013|work=[[India Today]]|access-date=17 May 2014|archive-url=https://web.archive.org/web/20140518020839/http://indiatoday.intoday.in/bestcolleges/2013/ranks.jsp?ST=Commerce&LMT=5&Y=2013|archive-date=18 May 2014|url-status=live}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://indiatoday.intoday.in/bestcolleges/2013/ranks.jsp?ST=Commerce&LMT=8&Y=2013|title=Top colleges in state|website=[[India Today]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140518013312/http://indiatoday.intoday.in/bestcolleges/2013/ranks.jsp?ST=Commerce&LMT=8&Y=2013|archive-date=18 May 2014|access-date=17 May 2014}}</ref> [[भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई|भारतीय तंत्रज्ञान संस्था बॉम्बे]] म्हणून महाराष्ट्रात अनेक स्वायत्त संस्था आहेत. <ref name="autonomous colleges">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.ugc.ac.in/oldpdf/colleges/374autocolleges_april11.pdf|title=List of autonomous institutes in Maharashtra|publisher=University Grants Commission|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130102205937/http://www.ugc.ac.in/oldpdf/colleges/374autocolleges_april11.pdf|archive-date=2 January 2013|access-date=13 May 2014}}</ref> यापैकी बहुतेक स्वायत्त संस्था भारतात सर्वोच्च स्थानावर आहेत आणि त्यांना खूप स्पर्धात्मक प्रवेश आवश्यकता आहेत. पुणे ऐतिहासिकदृष्ट्या उच्च शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखले जाते आणि भारताची शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखले जाते. २००६ मध्ये, असे नोंदवले गेले की संपूर्ण भारतातील सुमारे २,००,००० विद्यार्थी पुण्यात नऊ विद्यापीठे आणि शंभरहून अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेतात. राज्यात अनेक धार्मिक आणि विशेष-उद्देशीय संस्थांसह इतर शेकडो खाजगी महाविद्यालये आणि विद्यापीठे आहेत. [[वसंतराव दादा पाटील|वसंतदादा पाटील]] यांच्या राज्य सरकारने १९८२ मध्ये शिक्षण क्षेत्राचे उदारीकरण केल्यानंतर बहुतेक खाजगी महाविद्यालये गेल्या तीस वर्षांत सुरू झाली. <ref name="articles.economictimes.indiatimes.com">{{स्रोत बातमी|last=Bhosale|first=Jayashree|url=http://articles.economictimes.indiatimes.com/2007-11-10/news/27682218_1_educational-institutes-education-barons-professional-education|title=Economic Times: Despite private participation Education lacks quality in Maharashtra|date=10 November 2007|access-date=6 October 2014|archive-url=https://web.archive.org/web/20141010054204/http://articles.economictimes.indiatimes.com/2007-11-10/news/27682218_1_educational-institutes-education-barons-professional-education|archive-date=10 October 2014|url-status=live}}<cite class="citation news cs1" data-ve-ignore="true" id="CITEREFBhosale2007">Bhosale, Jayashree (10 November 2007). [http://articles.economictimes.indiatimes.com/2007-11-10/news/27682218_1_educational-institutes-education-barons-professional-education "Economic Times: Despite private participation Education lacks quality in Maharashtra"]. [https://web.archive.org/web/20141010054204/http://articles.economictimes.indiatimes.com/2007-11-10/news/27682218_1_educational-institutes-education-barons-professional-education Archived] from the original on 10 October 2014<span class="reference-accessdate">. Retrieved <span class="nowrap">6 October</span> 2014</span>.</cite></ref> खाजगी असले तरी या महाविद्यालयांच्या कामकाजात शासनाची नियामक भूमिका असते. महाराष्ट्रातील मोठ्या सहकारी चळवळीतील राजकारणी आणि नेत्यांनी अनेक खाजगी संस्था स्थापन करण्यात मोलाचा वाटा उचलला <ref>{{जर्नल स्रोत|last=Dahiwale Vol. 30, No. 6 (11 Feb. 1995), pp.|first=S. M.|year=1995|title=Consolidation of Maratha Dominance in Maharashtra|journal=Economic and Political Weekly|volume=30|issue=6|pages=341–342|jstor=4402382}}</ref> <ref>{{जर्नल स्रोत|last=Baviskar|first=B. S.|year=2007|title=Cooperatives in Maharashtra: Challenges Ahead|journal=Economic and Political Weekly|volume=42|issue=42|pages=4217–4219|jstor=40276570}}</ref> राज्यात आयटी क्लस्टर्सच्या वाढीमुळे मागणी पूर्ण करण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालये स्थापन करण्यात त्याच प्रमाणात वाढ झाली आहे. पुण्यासारख्या क्लस्टर्स असलेल्या भागात कुशल कामगार. <ref>Krishnan, S., 2014. Political Economy of India’s Tertiary Education. Economic & Political Weekly, 49(11), p.63.</ref>
ब््ब्स्र्योब्व्स्य्ब्र्लब्द्ब द् बद्स्
[[चित्र:PDKV_Akola_-_Agricultural_University.png|उजवे|इवलेसे| पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (कृषी विद्यापीठ) अकोला]]
राज्यात विविध प्रदेशात चार कृषी विद्यापीठे देखील आहेत. <ref name="mcaer">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mcaer.org/|title=Welcome to MCAER official website|publisher=mcaer.org|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20150929163851/http://www.mcaer.org/|archive-date=29 September 2015|access-date=28 September 2015}}</ref> राज्याच्या जिल्हा स्तरावर उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेली अनेक प्रादेशिक विद्यापीठे देखील आहेत. याशिवाय राज्यात अनेक डीम्ड विद्यापीठे आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.aicte-india.org/downloads/deemedunivertisite.pdf|title=List of Deemed Universities|website=aicte-india.org|publisher=[[All India Council for Technical Education]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20150219220504/http://www.aicte-india.org/downloads/deemedunivertisite.pdf|archive-date=19 February 2015|access-date=29 August 2014}}</ref> सामान्यत: अधिक खुली प्रवेश धोरणे, लहान शैक्षणिक कार्यक्रम आणि कमी शिकवणी असलेली स्थानिक समुदाय महाविद्यालये देखील आहेत.
'''*व्यावसायिक प्रशिक्षण'''
एकूण ४१६ ITI आणि ३१० ITC आहेत ज्यात अंदाजे १,५०,००० (ITIs मध्ये १,१३,६४४ आणि ITC मध्ये ३५,५१२) विद्यार्थी आहेत. राज्यात ४१६ पोस्ट-सेकंडरी स्कूल [[औद्योगिक प्रशिक्षण संस्था|इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट]] (ITIs) सरकारद्वारे चालवल्या जातात आणि ३१० इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर्स (ITC) खाजगी संस्थांद्वारे चालवल्या जातात जे बांधकाम, प्लंबिंग, वेल्डिंग, ऑटोमोबाईल मेकॅनिक इत्यादीसारख्या असंख्य व्यवसायांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देतात. यशस्वी उमेदवारांना राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र मिळते. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=93kkDwAAQBAJ&q=%22Industrial+training+institute%22++pune&pg=PA27|title=Building Histories: the Proceedings of the Fourth Annual Construction History Society Conference|last=Campbell|first=James (editor)|last2=Melsens|first2=S|last3=Mangaonkar – Vaiude|first3=P|last4=Bertels|first4=Inge (Authors)|date=2017|publisher=The Construction History Society|isbn=978-0-9928751-3-8|location=Cambridge UK|pages=27–38|access-date=3 October 2017}}</ref> २०१२ मध्ये अंदाजे १,५०,००० (ITIs मध्ये १,१३,६४४ आणि ITCs मध्ये ३५,५१२) विद्यार्थ्यांनी या संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये नोंदणी केली होती.
=== वाहतूक ===
{{Main article|Transport in Maharashtra}}
१७ व्या शतकापासून व्यापार आणि औद्योगिक विकासासह मुंबई हे महाराष्ट्रातील प्रमुख बंदर आहे, प्रमुख राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे राज्यातून जातात, ज्यामुळे माल आणि लोकांच्या जलद वाहतुकीस मदत होते. राज्याने जिल्हा ठिकाणांना प्रमुख व्यापारी बंदरे आणि शहरांशी जोडणाऱ्या रस्त्यांच्या जाळ्यातही भर घातली आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर ही राज्यातील प्रमुख विमानतळे आहेत. मुंबईच्या [[छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ|छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा]]<nowiki/>ची जगातील सर्वात व्यस्त सिंगल रनवे विमानतळ म्हणून नोंद झाली आहे. नवी मुंबई आणि पुणे येथे प्रत्येकी एक असे दोन नवीन विमानतळ बांधण्याचे प्रस्तावित आहे.
'''*रस्ते वाहतूक'''
[[चित्र:Nashik_Mumbai_NH3.jpg|उजवे|इवलेसे| NH3, मुंबई आणि नाशिकला जोडणारा महामार्ग]]
राज्यात भारतातील सर्वात मोठे रस्ते जाळे असलेली, बहु-मोडल वाहतूक व्यवस्था आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mmrda.maharashtra.gov.in/multimodal-corridor-from-virar-to-alibaug|title=Multimodal transportation system in state|publisher=[[Mumbai Metropolitan Region Development Authority]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140903151114/https://mmrda.maharashtra.gov.in/multimodal-corridor-from-virar-to-alibaug|archive-date=3 September 2014|access-date=29 August 2014}}</ref> २०११ मध्ये, महाराष्ट्रातील पृष्ठभागाच्या रस्त्याची एकूण लांबी २,६७,४५२ होती किमी; <ref name="Highwaylength">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://pppinindia.com/infrastructure-maharashtra.php|title=Public Private Partnerships in India|website=pppinindia.com/|publisher=[[Ministry of Finance (India)|Ministry of Finance]]|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20140830113346/http://www.pppinindia.com/infrastructure-maharashtra.php|archive-date=30 August 2014|access-date=29 August 2014}}</ref> राष्ट्रीय महामार्गांमध्ये ४,१७६ होते किमी <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://knowindia.gov.in/knowindia/general_info.php?id=15|title=List of State-wise National Highways in India|website=knowindia.gov.in/|publisher=[[Government of India]]|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20140905021156/http://knowindia.gov.in/knowindia/general_info.php?id=15|archive-date=5 September 2014|access-date=29 August 2014}}</ref> आणि राज्य महामार्ग ३,७०० किमी <ref name="Highwaylength" /> इतर जिल्हा रस्ते आणि गावातील रस्ते गावांना त्यांच्या सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच खेड्यापासून जवळच्या बाजारपेठांमध्ये कृषी उत्पादनांची वाहतूक करण्यासाठी सुलभता प्रदान करतात. प्रमुख जिल्हा रस्ते मुख्य रस्ते आणि ग्रामीण रस्ते यांना जोडण्याचे दुय्यम कार्य प्रदान करतात. महाराष्ट्रातील जवळपास ९८% गावे महामार्ग आणि आधुनिक रस्त्यांनी जोडलेली आहेत. राज्य महामार्गावरील सरासरी वेग ५०-६० च्या दरम्यान असतो किमी/ता (३१–३७ mi/h) वाहनांच्या मोठ्या उपस्थितीमुळे; खेडे आणि शहरांमध्ये, वेग २५-३० इतका कमी आहे किमी/ता (१५-१८ mi/h). <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.rediff.com/money/report/speed/20070329.htm|title=Village speed limit in maharashtra|website=rediff.com/|publisher=Rediff News|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140903114901/http://www.rediff.com/money/report/speed/20070329.htm|archive-date=3 September 2014|access-date=29 August 2014}}</ref> राष्ट्रीय महामार्गांना केंद्र सरकारकडून निधी मिळतो, मात्र, राज्य महामार्ग आणि स्थानिक रस्ते राज्य सरकारवर अवलंबून असतात. निधीच्या कमतरतेमुळे महाराष्ट्र सरकारला राज्य महामार्गांसाठी निधी देण्यासाठी खाजगी क्षेत्रावर अवलंबून राहावे लागले आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|url=http://www.iptu.co.uk/content/trade_cluster_info/india/indian-transport-profile.pdf|title=Profile of the Indian transport sector. Operations Evaluation Department|last=Singru|first=N|date=2007|publisher=World Bank|location=Manilla|page=9|access-date=22 May 2019|archive-url=https://web.archive.org/web/20111221122952/http://iptu.co.uk/content/trade_cluster_info/india/indian-transport-profile.pdf|archive-date=21 December 2011}}</ref>
[[महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ]] (MSRTC) सार्वजनिक क्षेत्रात किफायतशीर आणि विश्वासार्ह प्रवासी रस्ते वाहतूक सेवा प्रदान करते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.msrtc.gov.in/msrtc/history.html|title=The Maharashtra State Road Transport Corporation|website=msrtc.gov.in/|publisher=[[Government of Maharashtra]]|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20140903042657/http://www.msrtc.gov.in/msrtc/history.html|archive-date=3 September 2014|access-date=29 August 2014}}</ref> या बसेस, ज्यांना ST (राज्य परिवहन) म्हटले जाते, बहुतेक लोकसंख्येच्या वाहतुकीचे प्राधान्य साधन आहे. भाड्याने घेतलेल्या वाहतुकीच्या प्रकारांमध्ये मीटरच्या टॅक्सी आणि [[रिक्षा|ऑटो रिक्षा]] यांचा समावेश होतो, जे सहसा शहरांमध्ये विशिष्ट मार्गांनी चालतात.
'''*रेल्वे'''
[[चित्र:RoRo.jpg|उजवे|इवलेसे| [[सावंतवाडी रेल्वे स्थानक|सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर]] एक [[रो-रो वाहतूक|RORO]] गाडी]]
भारत सरकारच्या मालकीची [[भारतीय रेल्वे]] महाराष्ट्रात तसेच उर्वरित देशात रेल्वे नेटवर्क चालवते. ५,९८३ च्या रेल्वे नेटवर्कसह राज्य देशाच्या इतर भागांशी चांगले जोडलेले आहे चार रेल्वे दरम्यान किमी. <ref name="western">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.wr.indianrailways.gov.in/view_section.jsp?lang=0&id=0,1,283|title=Western Railway in its present form|website=Indian Railways|publisher=[[Western Railway zone|Western Railway]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140213185804/http://www.wr.indianrailways.gov.in/view_section.jsp?lang=0&id=0,1,283|archive-date=13 February 2014|access-date=13 February 2014}}</ref> <ref name="central">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.cr.indianrailways.gov.in/cris/view_section.jsp?lang=0&id=0,6,287|title=Central Railway's Head Quarter|publisher=[[Central Railway (India)|Central Railway]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140222234920/http://www.cr.indianrailways.gov.in/cris/view_section.jsp?lang=0&id=0,6,287|archive-date=22 February 2014|access-date=13 February 2014}}</ref>
* [[भारतीय रेल्वे|भारतीय रेल्वेचे]] [[मध्य रेल्वे क्षेत्र|मध्य रेल्वे]] आणि [[पश्चिम रेल्वे क्षेत्र|पश्चिम रेल्वे]] झोन ज्यांचे मुख्यालय मुंबई येथे आहे, अनुक्रमे [[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस|छत्रपती शिवाजी टर्मिनस]] आणि [[चर्चगेट]] येथे,
* [[नागपूर रेल्वे स्थानक|नागपूर जंक्शनमध्ये]] मध्य रेल्वेचा अनुक्रमे नागपूर (मध्य) आणि नागपूर (दक्षिण पूर्व मध्य) आणि [[दक्षिण पूर्व मध्य रेल्वे क्षेत्र|दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचा विभाग]] [[मध्य रेल्वे क्षेत्र|आहे]] .
* [[दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्र|दक्षिण मध्य रेल्वेचा]] [[नांदेड]] विभाग जो महाराष्ट्राच्या [[मराठवाडा]] विभागाची पूर्तता करतो आणि
* [[कोकण रेल्वे]], [[सी.बी.डी. बेलापूर|सीबीडी बेलापूर]], [[नवी मुंबई]] येथे स्थित भारतीय रेल्वेची एक उपकंपनी आहे जी महाराष्ट्राच्या [[कोकण]] किनारपट्टी भागात सेवा देते आणि भारताच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत चालू ठेवते.
मालवाहतूक आणि लोक वाहून नेण्यासाठी रेल्वे नेटवर्कचा वापर केला जातो परंतु मालवाहतूकीची मोठी टक्केवारी रेल्वेपेक्षा ट्रकद्वारे वाहून नेली जाते.
'''* प्रवासी रेल्वे'''
[[चित्र:Nagpur_-_Bhusawal_SF_Express.jpg|उजवे|इवलेसे| नागपूर - भुसावळ एसएफ एक्सप्रेस]]
भारतातील प्रमुख शहरांना महाराष्ट्रातील शहरांशी जोडणाऱ्या अनेक रेल्वे सेवा आहेत, उदाहरणार्थ, [[मुंबई राजधानी एक्सप्रेस]], सर्वात वेगवान [[राजधानी एक्सप्रेस|राजधानी]] ट्रेन, भारताची राजधानी नवी दिल्ली ते मुंबईला जोडते. <ref name="rajdhani">{{स्रोत बातमी|url=http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Mumbai-New-Delhi-Rajdhani-Express-turns-40/articleshow/13308876.cms?referral=PM|title=Mumbai-New Delhi Rajdhani Express|date=20 May 2012|work=[[The Times of India]]|access-date=1 February 2014|archive-url=https://web.archive.org/web/20150303054341/http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Mumbai-New-Delhi-Rajdhani-Express-turns-40/articleshow/13308876.cms?referral=PM|archive-date=3 March 2015|url-status=live}}</ref> महाराष्ट्रातील शहरांना जोडणाऱ्या अनेक सेवा देखील आहेत जसे की [[दख्खनची राणी|डेक्कन क्वीन]] मुंबई आणि पुण्याला जोडणारी. दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील [[कोल्हापूर]] शहराला ईशान्य महाराष्ट्रातील [[गोंदिया|गोंदियाशी]] जोडणारी [[महाराष्ट्र एक्सप्रेस]] सेवा एका राज्यात सर्वात लांब अंतर कापण्याचा सध्याचा विक्रम आहे, कारण तिचा संपूर्ण धावा १,३४६ आहे. किमी (८३६ mi) संपूर्णपणे महाराष्ट्रात आहे. ठाणे आणि सीएसटी ही भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानके आहेत, <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Thane-is-busiest-railway-station-in-Mumbai/articleshow/20129363.cms|title=Thane is busiest railway station in Mumbai|website=The Times of India|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20161031152836/http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Thane-is-busiest-railway-station-in-Mumbai/articleshow/20129363.cms|archive-date=31 October 2016|access-date=13 September 2016}}</ref> नंतरचे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणि प्रवासी गाड्यांसाठी टर्मिनल म्हणून काम करतात.
महाराष्ट्रातही [[मुंबई उपनगरी रेल्वे|मुंबई]] आणि [[पुणे उपनगरी रेल्वे|पुण्यात]] उपनगरीय रेल्वे नेटवर्क आहेत जे लांब पल्ल्याच्या प्रवासी आणि मालवाहू गाड्या वापरतात तेच ट्रॅक वापरून दररोज सुमारे 6.4 दशलक्ष प्रवासी वाहतूक करतात. <ref name="IBE2">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.ibef.org/download/Maharasthra_271211.pdf|title=Maharashtra – Physical Infrastructure, Railways|date=November 2011|publisher=IBEF|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20120517141307/http://www.ibef.org/download/Maharasthra_271211.pdf|archive-date=17 May 2012|access-date=31 March 2012}}</ref> '''*समुद्री बंदरे''' मुंबई पोर्ट आणि [[जवाहरलाल नेहरू बंदर|जेएनपी]] (ज्याला न्हावा शेवा असेही म्हणतात), ही दोन प्रमुख समुद्री बंदरे भारत सरकारच्या नियंत्रणाखाली आणि देखरेखीखाली आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mahammb.com/regional-port-offices.htm|title=List of ports in Maharashtra|website=Regional Port Offices|publisher=Maharashtra Maritime Board|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20140203004608/http://www.mahammb.com/regional-port-offices.htm|archive-date=3 February 2014|access-date=1 February 2014}}</ref> भारताच्या १२ सार्वजनिक बंदरांवर हाताळल्या जाणाऱ्या एकूण कंटेनरच्या प्रमाणापैकी अर्ध्याहून अधिक आणि देशाच्या एकूण कंटेनरीकृत महासागर व्यापाराच्या जवळपास ४० टक्के वाटा जेएनपीचा आहे. <ref name="JOC">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.joc.com/port-news/asian-ports/port-nhava-sheva/india's-major-ports-see-67-percent-growth-container-volumes_20150407.html|title=India's major ports see 6.7 percent growth in container volumes|date=7 April 2015|publisher=JOC.com.|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20150507235822/http://www.joc.com/port-news/asian-ports/port-nhava-sheva/india%E2%80%99s-major-ports-see-67-percent-growth-container-volumes_20150407.html|archive-date=7 May 2015|access-date=27 June 2015}}</ref> महाराष्ट्रात जवळपास ४८ छोटी बंदरे आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.oocities.org/ggavaska/seaports.html|title=Sea ports of Maharashtra|publisher=Geo cities organisation|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140222132738/http://www.oocities.org/ggavaska/seaports.html|archive-date=22 February 2014|access-date=13 February 2014}}</ref> यापैकी बहुतेक प्रवासी वाहतूक हाताळतात आणि त्यांची क्षमता मर्यादित असते. महाराष्ट्रातील कोणत्याही प्रमुख नद्यांना जलवाहतूक नाही आणि त्यामुळे नदी वाहतूक राज्यात अस्तित्वात नाही. '''*विमान वाहतूक''' महाराष्ट्रातील जवळपास सर्व प्रमुख शहरांमध्ये विमानतळ आहेत. [[छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ|CSIA]] (पूर्वीचे बॉम्बे आंतरराष्ट्रीय विमानतळ) आणि [[जुहू विमानतळ]] हे मुंबईतील दोन विमानतळ आहेत. इतर दोन आंतरराष्ट्रीय विमानतळे [[पुणे विमानतळ|पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ]] आणि [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ]] (नागपूर) आहेत. तर [[औरंगाबाद विमानतळ]] हे [[भारतीय विमानतळ प्राधिकरण|भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे]] चालवले जाणारे देशांतर्गत विमानतळ आहे. उड्डाणे खाजगी आणि सरकारी दोन्ही विमान कंपन्या चालवतात. [[ओझर वायुसेना तळ|नाशिक विमानतळ]] हे देखील एक प्रमुख विमानतळ आहे. राज्यातील बहुतेक विमानतळ भारतीय [[भारतीय विमानतळ प्राधिकरण|विमानतळ प्राधिकरण]] (AAI) द्वारे चालवले जातात तर रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स (RADPL), सध्या ९५ वर्षांच्या भाडेतत्त्वावर [[लातूर विमानतळ|लातूर]], [[श्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ|नांदेड]], बारामती, उस्मानाबाद आणि यवतमाळ येथे पाच बिगर मेट्रो विमानतळ चालवतात. <ref name="TOI">{{स्रोत बातमी|url=http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/Reliance-Airport-gets-five-projects-on-lease/articleshow/4861274.cms?referral=PM|title=Reliance Airport gets five projects on lease|date=6 August 2009|work=The Times of India|access-date=19 September 2011|archive-url=https://web.archive.org/web/20150130212553/http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/Reliance-Airport-gets-five-projects-on-lease/articleshow/4861274.cms?referral=PM|archive-date=30 January 2015|url-status=live}}</ref> महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC)ची स्थापना २००२ मध्ये AAI किंवा [[महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ]] (MIDC) अंतर्गत नसलेल्या राज्यातील विमानतळांचा विकास करण्यासाठी करण्यात आली. [[मिहान|नागपूर (मिहान) येथील मल्टी-मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब आणि विमानतळाच्या]] नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये MADC प्रमुख भूमिका बजावत आहे. <ref name="MADC">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.madcindia.org/projects.html|title=MIDC projects|publisher=[[Maharashtra Airport Development Company]]|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20120226054653/http://www.madcindia.org/projects.html|archive-date=26 February 2012|access-date=31 March 2012}}</ref> अतिरिक्त छोट्या विमानतळांमध्ये [[अकोला विमानतळ|अकोला]], अमरावती, चंद्रपूर, धुळे, [[गोंदिया विमानतळ|गोंदिया]], जळगाव, कराड, [[कोल्हापूर विमानतळ|कोल्हापूर]], [[गांधीनगर विमानतळ|नाशिक रोड]], [[रत्नागिरी विमानतळ|रत्नागिरी]] आणि [[सोलापूर विमानतळ|सोलापूर]] यांचा समावेश आहे . <ref name="smaller">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://cad.gujarat.gov.in/maharashtra-airfiled.htm|title=Statewise airfield list|website=cad.gujarat.gov.in/|publisher=Director Civil Aviation, Government of Gujarat|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20130208124543/http://cad.gujarat.gov.in/maharashtra-airfiled.htm|archive-date=8 February 2013|access-date=5 August 2014}}</ref>
=== पर्यटन ===
पर्यटन हा महाराष्ट्रातील औरंगाबाद, मुंबई आणि पुण्याच्या आसपासचा प्रमुख उद्योग आहे. प्रेक्षणीय स्थळांमध्ये [[अजिंठा]], [[वेरूळची लेणी|एलोरा]], [[घारापुरी लेणी|एलिफंटा]] आणि कार्ले -भाजे येथील प्राचीन लेणी आणि स्मारके, [[रायगड (किल्ला)|रायगड]], [[सिंहगड]], [[राजगड]], [[शिवनेरी]], पन्हाळा, ब्रिटीशकालीन हिल स्टेशन्स जसे की [[लोणावळा]], महाबळवार, मराठा साम्राज्य काळातील असंख्य पर्वतीय किल्ले यांचा समावेश [[महाबळेश्वर|आहे]] आणि [[माथेरान]], मेळघाट, नागझिरा आणि [[ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प|ताडोबा]] सारखे व्याघ्र प्रकल्प आणि नवेगाव बंध सारखी राष्ट्रीय उद्याने.
धार्मिक पर्यटनामध्ये शिर्डी (साईबाबा मंदिर), नाशिक (हिंदू पवित्र स्थान), नांदेड (गुरुद्वारा), नागपूर (दीक्षाभूमी), [[सिद्धिविनायक मंदिर, मुंबई|सिद्धिविनायक मंदिर]] आणि मुंबईतील हाजी अली दर्गा आणि पंढरपूर (विठ्ठल-रुक्मिणी मंदिर) तसेच पाच ठिकाणांचा समावेश होतो. अकरापैकी [[ज्योतिर्लिंग|ज्योतिर्लिंगे]] आणि कोल्हापूर (महालक्ष्मी मंदिर) सारखी [[शक्तिपीठे|शक्तीपीठे]].
असंख्य समुद्रकिनारे, साहसी पर्यटन स्थळे, मनोरंजन उद्याने आणि वॉटर पार्क देखील राज्यातील पर्यटनात भर घालतात. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.maharashtratourism.gov.in/?MenuID=1124|title=Maharashtra Tourism Development Corporation|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20170816110004/https://www.maharashtratourism.gov.in/?MenuID=1124|archive-date=16 August 2017|access-date=16 August 2017}}</ref>
== राज्य सरकारचा महसूल आणि खर्च ==
[[भारताचे संविधान|भारतीय राज्यघटनेचे]] कलम २४६ <ref name="coi" />, [[भारतीय संसद|भारताची संसद]] आणि [[विधानसभा|राज्य विधानमंडळ]] यांच्यात कर आकारणीसह विधायी अधिकारांचे वितरण करते.
केंद्र सरकार आणि राज्यांना एकाचवेळी कर आकारणीचे अधिकार देण्याची राज्यघटनेत तरतूद नाही. <ref name="Distribution of">{{Citation|title=Distribution of Powers between Centre, States and Local Governments}}</ref> खालील तक्त्यामध्ये केंद्र सरकारकडून आकारले जाणारे तेरा कर आणि महाराष्ट्रासह राज्यांचे एकोणीस कर आहेत. <ref name="Distribution of" />
=== भारताचे केंद्र सरकार ===
{| class="wikitable"
!SL. नाही.
! केंद्रीय यादीनुसार कर
|-
| ८२
| '''आयकर :''' कृषी उत्पन्नाव्यतिरिक्त इतर उत्पन्नावरील कर.
|-
| ८३
| '''कस्टम ड्युटी''' : [[निर्यात]] शुल्कासह सीमाशुल्काची कर्तव्ये
|-
| ८४
| '''उत्पादन शुल्क''' : भारतात उत्पादित किंवा उत्पादित केलेल्या खालील वस्तूंवर [[अबकारी कर|अबकारी]] शुल्क (a) [[खनिज तेल|पेट्रोलियम क्रूड]] (b) [[डीझेल|हाय स्पीड डिझेल]] (c) मोटर स्पिरिट (सामान्यतः पेट्रोल म्हणून ओळखले जाते) (d) [[नैसर्गिक वायू]] (e) [[जेट इंधन|विमानचालन टर्बाइन इंधन]] आणि (f) [[तंबाखू]] आणि तंबाखू उत्पादने
|-
| ८५
| [[व्यवसाय कर|महानगरपालिका कर]]
|-
| ८६
| मालमत्तेच्या भांडवली मूल्यावरील कर, शेतजमीन वगळून, व्यक्ती आणि कंपन्या, कंपन्यांच्या भांडवलावरील कर
|-
| ८७
| शेतजमिनीव्यतिरिक्त इतर मालमत्तेच्या संदर्भात इस्टेट ड्युटी
|-
| ८८
| शेतजमिनीव्यतिरिक्त इतर मालमत्तेच्या उत्तराधिकाराच्या संदर्भात कर्तव्ये
|-
| ८९
| माल किंवा प्रवाशांवर टर्मिनल कर, रेल्वे, समुद्र किंवा हवाई मार्गे; रेल्वे भाडे आणि मालवाहतुकीवर कर.
|-
| 90
| स्टॉक एक्सचेंज आणि फ्युचर्स मार्केटमधील व्यवहारांवरील मुद्रांक शुल्काव्यतिरिक्त इतर कर
|-
| 92A
| आंतरराज्यीय व्यापार किंवा वाणिज्य दरम्यान अशी विक्री किंवा खरेदी जेथे होते तेथे वर्तमानपत्रांव्यतिरिक्त इतर वस्तूंच्या विक्री किंवा खरेदीवरील कर
|-
| 92B
| आंतरराज्यीय व्यापार किंवा वाणिज्य दरम्यान मालाच्या खेपेवर कर
|-
| ९७
| भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूचीच्या तीनपैकी कोणत्याही सूचीमध्ये सर्व अवशिष्ट प्रकारचे कर सूचीबद्ध नाहीत
|}
=== राज्य सरकारे ===
{| class="wikitable"
!SL. नाही.
! '''राज्य यादीनुसार कर'''
|-
| ४५
| जमीन महसूल, ज्यामध्ये महसुलाचे मूल्यांकन आणि संकलन, जमिनीच्या नोंदींची देखरेख, महसुलाच्या उद्देशांसाठी सर्वेक्षण आणि अधिकारांच्या नोंदी, आणि महसूलापासून दूर राहणे इ.
|-
| ४६
| कृषी उत्पन्नावर कर
|-
| ४७
| शेतजमिनीच्या उत्तराधिकाराच्या संदर्भात कर्तव्ये.
|-
| ४८
| शेतजमिनीच्या संदर्भात इस्टेट ड्युटी
|-
| 49
| जमिनी आणि इमारतींवर कर.
|-
| 50
| खनिज अधिकारांवर कर.
|-
| ५१
| राज्यांतर्गत उत्पादित किंवा उत्पादित केलेल्या मालासाठी उत्पादन शुल्काची कर्तव्ये (i) मानवी वापरासाठी अल्कोहोलयुक्त मद्य आणि (ii) अफू, भारतीय भांग आणि इतर अंमली पदार्थ आणि अंमली पदार्थ.
|-
| ५३
| '''वीज शुल्क''' : [[वीज|विजेच्या]] वापरावर किंवा विक्रीवर कर
|-
| ५४
| पेट्रोलियम क्रूड, हाय स्पीड डिझेल, मोटर स्पिरिट (सामान्यत: पेट्रोल म्हणून ओळखले जाते), नैसर्गिक वायू एव्हिएशन टर्बाइन इंधन आणि मानवी वापरासाठी अल्कोहोल मद्य यांच्या विक्रीवरील कर परंतु आंतरराज्यीय किंवा वाणिज्य किंवा आंतरराष्ट्रीय स्त्रोतामध्ये विक्रीचा समावेश नाही अशा वस्तूंचा व्यापार किंवा वाणिज्य.
|-
| ५६
| रस्ते किंवा अंतर्देशीय जलमार्गाने वाहून नेल्या जाणाऱ्या वस्तू आणि प्रवाशांवर कर.
|-
| ५७
| रस्त्यावर वापरण्यासाठी योग्य असलेल्या वाहनांवर कर .
|-
| ५८
| प्राणी आणि बोटींवर कर.
|-
| ५९
| टोल
|-
| 60
| व्यवसाय, व्यापार, कॉलिंग आणि रोजगार यावर कर .
|-
| ६१
| कॅपिटेशन कर .
|-
| ६२
| करमणूक आणि करमणूक यांवरील कर पंचायत किंवा नगरपालिका किंवा प्रादेशिक परिषद किंवा जिल्हा परिषदेद्वारे आकारले जातील आणि गोळा केले जातील.
|-
| ६३
| [[मुद्रांक|मुद्रांक शुल्क]]
|}
=== वस्तू आणि सेवा कर ===
हा कर 1 जुलै 2017 पासून भारत [[भारत सरकार|सरकारद्वारे]] भारताच्या संविधानाच्या शंभर आणि पहिल्या दुरुस्तीच्या अंमलबजावणीद्वारे लागू झाला. GST ने [[भारत सरकार|केंद्र]] आणि [[भारताची राज्ये आणि प्रदेश|राज्य]] सरकारांद्वारे आकारले जाणारे विद्यमान अनेक कर बदलले. हा अप्रत्यक्ष कर (किंवा उपभोग कर ) वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर वापरला जातो. हा सर्वसमावेशक, बहुस्तरीय, गंतव्य-आधारित कर आहे: सर्वसमावेशक कारण त्यात काही राज्य कर वगळता जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष कर समाविष्ट आहेत. उत्पादन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर जीएसटी लागू केला जातो, परंतु अंतिम ग्राहकाव्यतिरिक्त उत्पादनाच्या विविध टप्प्यांमध्ये सर्व पक्षांना परतावा दिला जातो आणि गंतव्य-आधारित कर म्हणून तो गोळा केला जातो. वापराच्या बिंदूपासून आणि मागील करांप्रमाणे मूळ बिंदू नाही.
== कामगार शक्ती ==
२०१५ पर्यंत, राज्यातील ५२.७% कामगार कृषी क्षेत्रात होते. यापैकी २५.४% शेतकरी (जमीन मालक) होते, तर २७.३% शेतमजूर होते. <ref>Shroff, S., 2015. 1 lakh farmers quit agriculture in 5 years in Maharashtra.</ref> राज्यात लक्षणीय आंतरराज्य आणि आंतरराज्यीय स्थलांतरित कामगार लोकसंख्या आहे. राज्यातील कामगार प्रामुख्याने [[उत्तर प्रदेश]], [[बिहार]], [[कर्नाटक]] आणि [[राजस्थान]] या राज्यांतून येतात . स्थलांतरित कामगारांना प्रामुख्याने राज्याच्या अधिक विकसित प्रदेशात जसे की पश्चिम महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नाशिक महानगरे तसेच काही प्रमाणात औरंगाबाद आणि नागपूर विभागांमध्ये रोजगार मिळतो. आंतरराज्य स्थलांतरितांना देखील वर नमूद केलेल्या प्रदेशांमध्ये संधी मिळतात. <ref>Kisan Algur Regional Composition of Migrant and Non -Migrant Workers in Maharashtra, India International Journal of Interdisciplinary and Multidisciplinary Studies (IJIMS), 2017, Vol 4, No.2,152-156.
</ref>
=== उत्पन्न आणि गरिबी ===
=== संघटित कामगार ===
== प्रदेशांची अर्थव्यवस्था ==
[[चित्र:Maharashtra_Divisions_Eng.svg|उजवे|इवलेसे| महाराष्ट्रातील विभाग]]
प्रशासकीय कारणांसाठी महाराष्ट्र सहा विभागांमध्ये विभागला गेला आहे. अमरावती, नागपूर, औरंगाबाद, कोकण, नाशिक आणि पुणे. हे विभाग विदर्भ (अमरावती आणि नागपूर विभाग), मराठवाडा (औरंगाबाद), पश्चिम महाराष्ट्र (पुणे आणि नाशिक विभाग), कोकण (मुंबई महानगर प्रदेश वगळून), आणि मुंबई महानगर प्रदेशाशी एकरूप होतात. मुंबई महानगर प्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्र हे आर्थिकदृष्ट्या सर्वात विकसित प्रदेश आहेत आणि राज्यांच्या जीडीपीचे सर्वात मोठे प्रमाण आहेत. मराठवाडा हा सर्वात कमी विकसित प्रदेश आहे कारण तो पूर्वी हैदराबाद संस्थानाचा होता.
=== मुंबई महानगर क्षेत्र ===
[[चित्र:Mumbai Metropolitan Region.jpg|उजवे|इवलेसे| मुंबई महानगर प्रदेशाचा नकाशा]]
मुंबई हे भारतातील सर्वात मोठे शहर (लोकसंख्येनुसार) आहे आणि भारताची आर्थिक आणि व्यावसायिक राजधानी आहे कारण ते एकूण GDPच्या 6.16% उत्पन्न करते. <ref name="mmrda muip gdp">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mmrdamumbai.org/projects_muip.htm|title=Mumbai Urban Infrastructure Project|publisher=[[Mumbai Metropolitan Region Development Authority]] (MMRDA)|url-status=unfit|archive-url=https://web.archive.org/web/20090226031015/http://www.mmrdamumbai.org/projects_muip.htm|archive-date=26 February 2009|access-date=18 July 2008}}</ref> <ref name="Mumbai global">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.rediff.com/money/2007/apr/27mumbai.htm|title=Mumbai a global financial centre? Of course!|last=Thomas|first=T.|date=27 April 2007|publisher=Rediff|location=New Delhi|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20081118221806/http://www.rediff.com/money/2007/apr/27mumbai.htm|archive-date=18 November 2008|access-date=31 May 2009}}</ref> <ref name="The Financial Express">{{स्रोत बातमी|url=http://archive.financialexpress.com/news/gdp-growth-surat-fastest-mumbai-largest/266636|title=GDP growth: Surat fastest, Mumbai largest|date=29 January 2008|publisher=[[The Financial Express (India)|The Financial Express]]|access-date=5 September 2009|archive-url=https://web.archive.org/web/20141105082319/http://archive.financialexpress.com/news/gdp-growth-surat-fastest-mumbai-largest/266636|archive-date=5 November 2014|url-status=live}}</ref> हे भारताचे आर्थिक केंद्र म्हणून काम करते, 10% कारखाना रोजगार, 25% औद्योगिक उत्पादन, 33% [[आयकर]] संकलन, 60% सीमाशुल्क संकलन, 20% केंद्रीय [[अबकारी कर]] संकलन, 40% भारताच्या परकीय व्यापारात योगदान देते. आणि {{INRConvert|4000|c}} [[व्यवसाय कर|कॉर्पोरेट करांमध्ये]] . <ref>{{Harvard citation no brackets|Swaminathan|Goyal|2006}}</ref> उर्वरित भारताबरोबरच, 1991च्या उदारीकरणानंतर मुंबईने आर्थिक भरभराट, नव्वदच्या दशकाच्या मध्यात आर्थिक तेजी आणि 2000च्या दशकात आयटी, निर्यात, सेवा आणि आउटसोर्सिंग बूम पाहिली आहे. <ref>{{Harvard citation no brackets|Kelsey|2008}}</ref> 1990च्या दशकात मुंबई हे भारताच्या आर्थिक क्रियाकलापांचे केंद्र म्हणून ठळकपणे ओळखले जात असले तरी, [[मुंबई महानगर क्षेत्र|मुंबई महानगर प्रदेश]] सध्या भारताच्या GDP मध्ये योगदान कमी करत आहे. <ref name="ecoprofile">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/City%20Engineer/Deputy%20City%20Engineer%20(Planning%20and%20Design)/City%20Development%20Plan/Economic%20profile.pdf|title=City Development Plan (Economic Profile)|last=[[Brihanmumbai Municipal Corporation]] (BMC)|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20131125052153/http://www.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/City%20Engineer/Deputy%20City%20Engineer%20(Planning%20and%20Design)/City%20Development%20Plan/Economic%20profile.pdf|archive-date=25 November 2013|access-date=25 August 2013|quote=Mumbai, at present, is in reverse gear, as regards the economic growth and quality of life.}}</ref>
2015 पर्यंत, मुंबईचे मेट्रो क्षेत्र GDP (PPP) अंदाजे $368 अब्ज होते. भारतातील अनेक समूह (लार्सन अँड टुब्रो, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी), टाटा ग्रुप, गोदरेज आणि रिलायन्ससह, आणि फॉर्च्यून ग्लोबल 500 कंपन्यांपैकी पाच मुंबईत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE), नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया (NSE) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) सारख्या वित्तीय क्षेत्रातील नियामकांच्या उपस्थितीमुळे हे सुलभ होते.
१९७० च्या दशकापर्यंत, मुंबईची समृद्धी मोठ्या प्रमाणात कापड गिरण्या आणि बंदरांवर होती, परंतु तेव्हापासून स्थानिक अर्थव्यवस्थेने वित्त, [[अभियांत्रिकी]], डायमंड-पॉलिशिंग, आरोग्य सेवा आणि माहिती तंत्रज्ञानाचा समावेश करण्यासाठी वैविध्यपूर्ण केले आहे. <ref>{{Harvard citation no brackets|Swaminathan|Goyal|2006}}</ref> शहराच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणारी प्रमुख क्षेत्रे आहेत: वित्त, रत्ने आणि दागिने, लेदर प्रक्रिया, IT आणि [[आउटसोर्सिंग|ITES]], कापड आणि मनोरंजन. [[नरीमन पॉइंट|नरिमन पॉइंट]] आणि [[वांद्रे कुर्ला संकुल|वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स]] (BKC) ही मुंबईची प्रमुख आर्थिक केंद्रे आहेत. <ref name="ecoprofile">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/City%20Engineer/Deputy%20City%20Engineer%20(Planning%20and%20Design)/City%20Development%20Plan/Economic%20profile.pdf|title=City Development Plan (Economic Profile)|last=[[Brihanmumbai Municipal Corporation]] (BMC)|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20131125052153/http://www.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/City%20Engineer/Deputy%20City%20Engineer%20(Planning%20and%20Design)/City%20Development%20Plan/Economic%20profile.pdf|archive-date=25 November 2013|access-date=25 August 2013|quote=Mumbai, at present, is in reverse gear, as regards the economic growth and quality of life.}}<cite class="citation web cs1" data-ve-ignore="true" id="CITEREFBrihanmumbai_Municipal_Corporation_(BMC)">[[बृहन्मुंबई महानगरपालिका|Brihanmumbai Municipal Corporation]] (BMC). [http://www.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/City%20Engineer/Deputy%20City%20Engineer%20(Planning%20and%20Design)/City%20Development%20Plan/Economic%20profile.pdf "City Development Plan (Economic Profile)"] <span class="cs1-format">(PDF)</span>. [https://web.archive.org/web/20131125052153/http://www.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/City%20Engineer/Deputy%20City%20Engineer%20(Planning%20and%20Design)/City%20Development%20Plan/Economic%20profile.pdf Archived] <span class="cs1-format">(PDF)</span> from the original on 25 November 2013<span class="reference-accessdate">. Retrieved <span class="nowrap">25 August</span> 2013</span>. <q>Mumbai, at present, is in reverse gear, as regards the economic growth and quality of life.</q></cite></ref> [[बंगळूर|बंगळुरू]], [[हैद्राबाद|हैदराबाद]] आणि [[पुणे]] यांच्यातील स्पर्धा असूनही, मुंबईने माहिती तंत्रज्ञान उद्योगात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन (SEEPZ) आणि इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क ( [[नवी मुंबई]] ) IT कंपन्यांना उत्कृष्ट सुविधा देतात. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://drnarendrajadhav.info/drnjadhav_web_files/Published%20papers/Role%20of%20Mumbai%20City%20in%20Indian%20Economy.pdf|title=Role of Mumbai in Indian Economy|last=Jadhav|first=Narendra|authorlink=Narendra Jadhav|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20120522221937/http://drnarendrajadhav.info/drnjadhav_web_files/Published%20papers/Role%20of%20Mumbai%20City%20in%20Indian%20Economy.pdf|archive-date=22 May 2012|access-date=25 August 2013}}</ref>
शहराच्या कर्मचाऱ्यांमध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुंबईत अकुशल आणि अर्ध-कुशल स्वयंरोजगार असलेली लोकसंख्याही मोठी आहे, जी प्रामुख्याने फेरीवाले, टॅक्सी चालक, यांत्रिकी आणि इतर अशा ब्लू कॉलर व्यवसाय म्हणून आपली उपजीविका करतात. मुंबई बंदर हे भारतातील सर्वात जुने आणि महत्त्वपूर्ण बंदरांपैकी एक असल्याने बंदर आणि शिपिंग उद्योग सुस्थापित आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.ipa.nic.in/oper.htm|title=Indian Ports Association, Operational Details|publisher=Indian Ports Association|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20090410022515/http://ipa.nic.in/oper.htm|archive-date=10 April 2009|access-date=16 April 2009}}</ref> [[धारावी]], मध्य मुंबईत, शहराच्या इतर भागांतून पुनर्वापर करता येण्याजोग्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा एक मोठा पुनर्वापर उद्योग आहे; जिल्ह्यात अंदाजे 15,000 एकल खोलीचे कारखाने आहेत. <ref name="gua">{{स्रोत बातमी|last=McDougall|first=Dan|url=https://www.theguardian.com/environment/2007/mar/04/india.recycling|title=Waste not, want not in the £700m slum|date=4 March 2007|work=The Guardian|location=UK|access-date=29 April 2009|archive-url=https://web.archive.org/web/20130831032146/http://www.theguardian.com/environment/2007/mar/04/india.recycling|archive-date=31 August 2013|url-status=live}}</ref>
28 <ref name="timesofindia.indiatimes.com">{{स्रोत बातमी|url=http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Mumbai-sixth-among-top-10-global-cities-on-billionaire-count/articleshow/19978005.cms?referral=PM|title=Mumbai sixth among top 10 global cities on billionaire count|date=10 May 2013|work=The Times of India|access-date=8 July 2013|archive-url=https://web.archive.org/web/20140804042725/http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Mumbai-sixth-among-top-10-global-cities-on-billionaire-count/articleshow/19978005.cms?referral=PM|archive-date=4 August 2014|url-status=live}}</ref> आणि 46,000 लक्षाधीशांसह अब्जाधीशांच्या संख्येत मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे, एकूण संपत्ती सुमारे $820 अब्ज आहे <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://indianexpress.com/article/india/mumbai-richest-indian-city-with-total-wealth-of-820-billion-delhi-comes-second-report-4544685/|title=Mumbai richest Indian city with total wealth of $820 billion, Delhi comes second: Report|date=26 February 2017|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20170227063903/http://indianexpress.com/article/india/mumbai-richest-indian-city-with-total-wealth-of-820-billion-delhi-comes-second-report-4544685/|archive-date=27 February 2017|access-date=27 February 2018}}</ref> वर्ल्डवाइड सेंटर्स ऑफ कॉमर्स इंडेक्स 2008 मध्ये 48व्या, <ref name="autogenerated1">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mastercard.com/us/company/en/insights/pdfs/2008/MCWW_WCoC-Report_2008.pdf|title=Worldwide Centres of Commerce Index 2008|publisher=[[MasterCard]]|page=21|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20120504014257/http://www.mastercard.com/us/company/en/insights/pdfs/2008/MCWW_WCoC-Report_2008.pdf|archive-date=4 May 2012|access-date=28 April 2009}}</ref> यादीत सातव्या क्रमांकावर आहे. ''फोर्ब्स'' मासिक (एप्रिल 2008), <ref>{{स्रोत बातमी|last=Vorasarun|first=Chaniga|url=https://www.forbes.com/2008/04/30/billionaires-london-moscow-biz-billies-cz_cv_0430billiecities_slide_5.html?thisSpeed=15000|title=In Pictures: The Top 10 Cities For Billionaires|work=Forbes|access-date=28 April 2009|archive-url=https://web.archive.org/web/20090422212819/http://www.forbes.com/2008/04/30/billionaires-london-moscow-biz-billies-cz_cv_0430billiecities_slide_5.html?thisSpeed=15000|archive-date=22 April 2009|url-status=live}}</ref> आणि त्या अब्जाधीशांच्या सरासरी संपत्तीच्या बाबतीत पहिले "अब्जाधिशांसाठी टॉप टेन शहरे" <ref>{{स्रोत बातमी|last=Vorasarun|first=Chaniga|url=https://www.forbes.com/2008/04/30/billionaires-london-moscow-biz-billies-cz_cv_0430billiecities.html|title=Cities of the Billionaires|date=30 April 2008|work=Forbes|access-date=28 April 2009|archive-url=https://web.archive.org/web/20090417171221/http://www.forbes.com/2008/04/30/billionaires-london-moscow-biz-billies-cz_cv_0430billiecities.html|archive-date=17 April 2009|url-status=live}}</ref> {{As of|2008}} , ग्लोबलायझेशन अँड वर्ल्ड सिटीज स्टडी ग्रुप (GaWC) ने मुंबईला "अल्फा वर्ल्ड सिटी" म्हणून स्थान दिले आहे, जे जागतिक शहरांच्या श्रेणींमध्ये तिसरे आहे. <ref name="lboro2008">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.lboro.ac.uk/gawc/world2008t.html|title=The World According to GaWC 2008|website=Globalization and World Cities Study Group and Network (GaWC)|publisher=[[Loughborough University]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20090301154717/https://www.lboro.ac.uk/gawc/world2008t.html|archive-date=1 March 2009|access-date=7 May 2009}}</ref> मुंबई हे जगातील तिसरे सर्वात महागडे ऑफिस मार्केट आहे, आणि 2009 मध्ये व्यवसाय स्टार्टअपसाठी देशातील सर्वात वेगवान शहरांमध्ये स्थान मिळवले होते. <ref name="World Bank and International Financial Corporation">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.doingbusiness.org/reports/subnational-reports/india|title=Doing Business in India 2009|publisher=[[World Bank]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20101018092951/http://www.doingbusiness.org/Reports/Subnational-Reports/India|archive-date=18 October 2010|access-date=8 June 2010}}</ref>
=== पुणे विभाग ===
==== पुणे महानगर प्रदेश ====
भारतातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आणि अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठे असलेले शिक्षणाचे प्रमुख केंद्र म्हणून, पुणे हे [[माहिती तंत्रज्ञान|आयटी]] आणि उत्पादनासाठी एक प्रमुख स्थान म्हणून उदयास आले आहे. पुण्याची आठव्या क्रमांकाची महानगरीय अर्थव्यवस्था आहे <ref>{{Citation|title=Top universities of Largest metropolitan economy -Pune, January −31, 2015}}</ref> आणि देशातील सहाव्या क्रमांकाचे दरडोई उत्पन्न. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mapsofindia.com/top-ten-cities-of-india/top-ten-wealthiest-towns-india.html|title=Top Ten Wealthiest Towns of India|publisher=Maps of India|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20120309081911/http://www.mapsofindia.com/top-ten-cities-of-india/top-ten-wealthiest-towns-india.html|archive-date=9 March 2012|access-date=1 March 2012}}</ref>
[[बजाज ऑटो]], [[टाटा मोटर्स]], [[महिन्द्रा अँड महिन्द्रा|महिंद्रा अँड महिंद्रा]], मर्सिडीज बेंझ, फोर्स मोटर्स (फिरोदिया-ग्रुप), कायनेटिक मोटर्स, [[जनरल मोटर्स]], [[लँड रोव्हर]], [[जॅग्वार कार्स|जग्वार]], रेनॉल्ट, फोक्सवॅगन आणि फियाट या ऑटोमोटिव्ह कंपन्यांनी पुण्याजवळ ग्रीनफिल्ड सुविधा उभारल्या आहेत, भारताचे "मोटर सिटी" म्हणून पुण्याचा उल्लेख करण्यासाठी ''इंडिपेंडंटचे'' नेतृत्व. <ref>{{स्रोत बातमी|url=https://www.independent.co.uk/news/business/analysis-and-features/the-boom-is-over-in-detroit-but-now-india-has-its-own-motor-city-812050.html|title=The boom is over in Detroit. But now India has its own motor city|date=20 April 2008|work=The Independent|location=London|access-date=22 April 2008|archive-url=https://web.archive.org/web/20080421010509/http://www.independent.co.uk/news/business/analysis-and-features/the-boom-is-over-in-detroit-but-now-india-has-its-own-motor-city-812050.html|archive-date=21 April 2008|url-status=live}}</ref>
[[किर्लोस्कर उद्योग समूह|किर्लोस्कर समूहाने]] 1945 मध्ये पुण्यातील किरकी येथे किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडची स्थापना करून पुण्यात उद्योग आणला. या ग्रुपची स्थापना मुळात [[किर्लोस्करवाडी]] येथे झाली होती. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.expressindia.com/latest-news/kk-swamy-appointed-md-and-vice-president-of-volkswagen-india/315964/|title=K. K. Swamy appointed MD of Volkswagen India|website=The Indian Express|access-date=14 December 2009}}</ref> किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड (भारतातील पंपांचे सर्वात मोठे उत्पादक आणि निर्यातदार आणि आशियातील सर्वात मोठे इन्फ्रास्ट्रक्चर पंपिंग प्रकल्प कंत्राटदार <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.moneycontrol.com/news/business/kirloskar-brothers-restructure-group-dilute-cross-holdings_428696.html|title=Kirloskar Brothers restructure group|publisher=CNBC-TV18|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20091206043708/http://www.moneycontrol.com/news/business/kirloskar-brothers-restructure-group-dilute-cross-holdings_428696.html|archive-date=6 December 2009|access-date=14 December 2009}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indianpumpsandvalves.com/pumps|title=Pump Industry in India – Overview, Market, Manufacturers, Opportunities|website=Indian Pumps And Valves|language=en-US|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20180613183819/https://www.indianpumpsandvalves.com/pumps|archive-date=13 June 2018|access-date=2017-11-14}}</ref> ), किर्लोस्कर ऑइल इंजिन्स (भारतातील सर्वात मोठी [[डीझेल इंजिन|डिझेल इंजिन]] कंपनी <ref>{{स्रोत बातमी|url=http://www.accessmylibrary.com/coms2/summary_0286-14612146_ITM|title=Kirloskar Oil Engines|date=31 August 2004|publisher=India Business Insight|access-date=14 December 2009|archive-url=https://web.archive.org/web/20110909200603/http://www.accessmylibrary.com/coms2/summary_0286-14612146_ITM|archive-date=9 September 2011|url-status=live}}</ref> ), किर्लोस्कर न्यूमॅटिक्स कंपनी लि., आणि इतर [[किर्लोस्कर उद्योग समूह|किर्लोस्कर]] कंपन्या पुण्यात आहेत.
हिंजवडी आयटी पार्क (अधिकृतपणे राजीव गांधी आयटी पार्क म्हणतात) हा [[महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ|MIDC]] ने पुण्यातील आयटी क्षेत्रासाठी सुरू केलेला प्रकल्प आहे. पूर्ण झाल्यावर, हिंजवडी आयटी पार्क सुमारे {{Convert|2800|acre|km2}} . प्रकल्पातील अंदाजे गुंतवणूक {{INRConvert|600|b}} . <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://megapolis.co.in/hinjewadi-it-park.html|title=Hinjawadi IT park|website=The MegaPolis|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20090318015457/http://www.megapolis.co.in/hinjewadi-it-park.html|archive-date=18 March 2009|access-date=13 November 2009}}</ref> आर्थिक वाढ सुलभ करण्यासाठी, सरकारने आपल्या IT आणि ITES धोरण, 2003 मध्ये उदार प्रोत्साहन दिले आणि MIDC जमिनीवरील मालमत्ता भाडेतत्त्वावर दिल्या. <ref name="hinjewadiet">{{स्रोत बातमी|last=Bari|first=Prachi|url=http://economictimes.indiatimes.com/articleshow/2604416.cms|title=Hinjawadi, the land of opportunity|date=7 December 2007|work=The Economic times|location=India|access-date=13 November 2009|archive-url=https://web.archive.org/web/20090509022917/http://economictimes.indiatimes.com/articleshow/2604416.cms|archive-date=9 May 2009|url-status=live}}</ref> आयटी क्षेत्रात ४ लाखांहून अधिक लोकांना रोजगार आहे. सॉफ्टवेअर दिग्गज [[मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन|मायक्रोसॉफ्ट]] {{INRConvert|7|b}} प्रकल्प [[हिंजवडी|हिंजवडीमध्ये]] . <ref name="hinjewadiet" />
[[चित्र:World-Trade-Center-Pune.jpg|इवलेसे|200x200अंश| पुणे, महाराष्ट्र येथे जागतिक व्यापार केंद्र]]
पुणे फूड क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प हा [[जागतिक बँक|जागतिक बँकेद्वारे]] अर्थसहाय्यित उपक्रम आहे. पुणे आणि आसपासच्या फळ आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योगांच्या विकासासाठी सिडबी, क्लस्टर क्राफ्टच्या मदतीने हे कार्यान्वित केले जात आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.punefoodhub.com/about|title=PuneFoodHub.com – Food Cluster Pune|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20090904140153/http://www.punefoodhub.com/about|archive-date=4 September 2009|access-date=15 October 2009}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.punefoodhub.com/partners|title=PuneFoodHub.com – Project Partners|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20090905173144/http://www.punefoodhub.com/partners|archive-date=5 September 2009|access-date=15 October 2009}}</ref>
पबमॅटिक, Firstcry.com, Storypick.com, TripHobo, <ref>{{स्रोत बातमी|url=http://trak.in/tags/business/2014/06/30/triphobo-funding/|title=Pune Based TripHobo Raises $3 Mln Series B Funding|archive-url=https://web.archive.org/web/20160103182259/http://trak.in/tags/business/2014/06/30/triphobo-funding|archive-date=3 January 2016|url-status=live}}</ref> TastyKhana.com (फूडपांडाने अधिग्रहित केलेले), <ref>{{स्रोत बातमी|url=http://articles.economictimes.indiatimes.com/2014-11-18/news/56221947_1_tastykhana-shachin-bharadwaj-hellofood|title=Food delivery service Foodpanda acquires rival TastyKhana|archive-url=https://web.archive.org/web/20151113204604/http://articles.economictimes.indiatimes.com/2014-11-18/news/56221947_1_tastykhana-shachin-bharadwaj-hellofood|archive-date=13 November 2015|url-status=live}}</ref> पुण्यात स्वाइप बेस सेटअप यांसारख्या टेक स्टार्टअपसह पुणे हे भारतातील एक नवीन स्टार्टअप हब म्हणूनही उदयास आले आहे. <ref>{{स्रोत बातमी|url=http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Startups-find-Pune-a-fertile-ground/articleshow/48566273.cms|title=Startups find Pune a fertile ground|archive-url=https://web.archive.org/web/20150824090600/http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Startups-find-Pune-a-fertile-ground/articleshow/48566273.cms|archive-date=24 August 2015|url-status=live}}</ref> NASSCOM ने [[महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ|MIDC]]च्या सहकार्याने खराडी MIDC येथे त्यांच्या '10,000 स्टार्टअप' उपक्रमांतर्गत शहर आधारित स्टार्टअप्ससाठी एक सहकारी जागा सुरू केली आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.nasscom.in/startup-warehouses-set-navi-mumbai-and-pune?fg=1420175|title=Start-up Warehouses set up in Navi Mumbai and Pune {{!}} NASSCOM|website=www.nasscom.in|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20151207202001/http://www.nasscom.in/startup-warehouses-set-navi-mumbai-and-pune?fg=1420175|archive-date=7 December 2015|access-date=2016-06-04}}</ref> ते पहिल्या बॅचमध्ये OhMyDealer कडून कांदवले सारखे स्टार्टअप उबवतील.
पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (PIECC) 2017 मध्ये पूर्ण झाल्यावर मीटिंग्ज , इन्सेन्टिव्ह, कॉन्फरन्सिंग, एक्झिबिशन ट्रेडला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. 97-हेक्टर PIECC मध्ये {{Convert|13000|m²|0|abbr=on}} मजल्याच्या क्षेत्रासह 20,000 आसन क्षमता असेल. . यामध्ये सात प्रदर्शन केंद्रे, एक कन्व्हेन्शन सेंटर, एक गोल्फ कोर्स, एक पंचतारांकित हॉटेल, एक बिझनेस कॉम्प्लेक्स, शॉपिंग मॉल्स आणि निवासस्थाने असतील. US$115 दशलक्ष प्रकल्प पिंपरी-चिंचवड नवीन शहर विकास प्राधिकरणाने विकसित केला आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.ttgmice.com/article/pune-gets-green-light-for-massive-mice-centre/|title=Pune gets green light for massive MICE centre|publisher=TTGmice|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130605132238/http://www.ttgmice.com/article/pune-gets-green-light-for-massive-mice-centre/|archive-date=5 June 2013|access-date=12 December 2012}}</ref> आजकाल संपूर्ण शहरात ऑटोमोटिव्ह डीलरशिपची वाढती संख्या वाढत आहे. त्यात जग्वार लँड रोव्हर, [[मर्सेडिझ-बेंझ|मर्सिडीज बेंझ]], [[बीएमडब्ल्यू]], [[ऑडी]] सारख्या लक्झरी कार निर्मात्या आणि कावासाकी, केटीएम, बेनेली, डुकाटी, [[बीएमडब्ल्यू]] आणि हार्ले डेव्हिडसन सारख्या मोटारसायकल उत्पादकांचा समावेश आहे .
=== विदर्भ ===
[[File:Vidarbha_Region.png|उजवे|इवलेसे| विदर्भ प्रदेश]]
[[विदर्भ|विदर्भाची]] अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीप्रधान आहे, त्यात जंगल आणि खनिज संपत्तीची भर पडली आहे. आंतरराष्ट्रीय कार्गो हब प्रकल्प, [[मिहान|नागपूर (मिहान) येथे मल्टी-मॉडल आंतरराष्ट्रीय कार्गो हब आणि विमानतळ]] विकसित करण्यात आला आहे. <ref name="aboutmadc">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.madcindia.org/aboutmadc.htm|title=Maharashtra Airport Development Company Limited|publisher=madcindia.org|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20080510173353/http://www.madcindia.org/aboutmadc.htm|archive-date=10 May 2008|access-date=14 May 2008}}</ref> <ref name="factsheet">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://pibarchive.nic.in/archieve/factsheet/2005/fscivil2005.pdf|title=Maharashtra Airport Development Company Limited|publisher=Press Information Bureau and Ministry of Civil Aviation|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20180909000315/http://pibarchive.nic.in/archieve/factsheet/2005/fscivil2005.pdf|archive-date=9 September 2018|access-date=29 January 2008}}</ref> मिहानचा वापर दक्षिण-पूर्व आशिया आणि मध्य-पूर्व आशियामधून येणारा अवजड माल हाताळण्यासाठी केला जाईल. या प्रकल्पामध्ये {{INRConvert|100|b}} देखील समाविष्ट असेल विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) <ref name="Nagpur container depot fastest growing in India, Nagpur ATR busiest in India, Trains going through Nagpur, National Highways through Nagpur, Nagpur SEZ stats, Land prices in Ramdaspeth etc./"> {{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.indianexpress.com/story/3713.html|title=Nagpur stakes claim to lead boomtown pack|website=[[The Indian Express]]|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20070929125003/http://www.indianexpress.com/story/3713.html|archive-date=29 September 2007|access-date=2 December 2019}}</ref> माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांसाठी. हा भारतातील सर्वात मोठा विकास प्रकल्प असेल. <ref name="biggest_development_project">{{स्रोत बातमी|url=http://articles.timesofindia.indiatimes.com/2007-05-22/nagpur/27875804_1_mihan-health-city-r-c-sinha|title=Mihan is biggest development|date=22 May 2007|work=[[The Times of India]]|access-date=22 May 2007|archive-url=https://web.archive.org/web/20120314133754/http://articles.timesofindia.indiatimes.com/2007-05-22/nagpur/27875804_1_mihan-health-city-r-c-sinha|archive-date=14 March 2012|url-status=dead}}</ref>
[[गोंदिया]], [[यवतमाळ]], [[चंद्रपूर]], [[अकोला]], [[अमरावती]] आणि [[नागपूर]] ही या प्रदेशातील प्रमुख शहरे आहेत. नागपूर हे व्यवसाय आणि आरोग्यसेवेचे मध्यवर्ती केंद्र आहे. नागपूर ही हिवाळी राजधानी, एक विस्तीर्ण महानगर आणि मुंबई आणि पुण्यानंतर राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. शहराच्या आजूबाजूच्या मोठ्या संत्रा उत्पादक क्षेत्रासाठी नागपूरला ऑरेंज सिटी देखील म्हटले जाते. आशियातील सर्वात मोठी लाकूड बाजारपेठ देखील येथे आहे. अमरावती हे चित्रपट वितरक आणि कापड बाजारासाठी ओळखले जाते. [[चंद्रपूर|चंद्रपूरमध्ये]] थर्मल पॉवर स्टेशन आहे जे भारतातील सर्वात मोठे आहे आणि काही इतर अवजड उद्योग जसे की कागद ( BILT बल्लारपूर), स्टील ( [[स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड|स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया]], इ. कडून एमईएल), सिमेंट ( [[अल्ट्राटेक सिमेंट]], [[अंबुजा सिमेंट्स]], एसीसी लिमिटेड ), माणिकगड सिमेंट, मुरली सिमेंट) उद्योग आणि असंख्य कोळसा खाणी. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://articles.economictimes.indiatimes.com/2008-12-24/news/27722689_1_nagpur-growth-nucleus-second-greenest-city|title=Nagpur - Growth Nucleus of India - timesofindia-economictimes|date=2008-12-24|website=The Economic Times|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20160714065339/http://articles.economictimes.indiatimes.com/2008-12-24/news/27722689_1_nagpur-growth-nucleus-second-greenest-city|archive-date=14 July 2016|access-date=2015-05-29|quote=ET Bureau 24 Dec 2008, 01.29am IST}}</ref>
=== नाशिक विभाग ===
[[चित्र:Nashik_Division.png|उजवे|इवलेसे| नाशिक विभागाचा नकाशा ज्यामध्ये अहमदनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांचा समावेश आहे.]]
नाशिक हे भारतातील झपाट्याने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.citymayors.com/statistics/urban_growth1.html|title=City Mayors: World's fastest growing urban areas (1)|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20101125090345/http://citymayors.com/statistics/urban_growth1.html|archive-date=25 November 2010|access-date=5 February 2019}}</ref> आणि भारताच्या केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://timesofindia.indiatimes.com/city/amritsar/Amritsar-tops-new-smart-city-list/articleshow/54448624.cms|title=Smart City mission: Amritsar tops new smart city list | Amritsar News - Times of India|website=[[The Times of India]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20161010075736/http://timesofindia.indiatimes.com/city/amritsar/Amritsar-tops-new-smart-city-list/articleshow/54448624.cms|archive-date=10 October 2016|access-date=5 February 2019}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/smart-city-projects-to-kick-off-this-month/articleshow/63633799.cms|title=Smart City projects to kick off this month | Nashik News - Times of India|website=[[The Times of India]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190207044653/https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/smart-city-projects-to-kick-off-this-month/articleshow/63633799.cms|archive-date=7 February 2019|access-date=5 February 2019}}</ref> इगतपुरी-नाशिक-सिन्नर गुंतवणूक क्षेत्रासह <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/cities/mumbai/magnetic-maharashtra-delhi-mumbai-industrial-corridor-to-be-showcased-5058042/|title=Magnetic Maharashtra: Delhi-Mumbai industrial corridor to be showcased|date=10 February 2018|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20180519121542/http://indianexpress.com/article/cities/mumbai/magnetic-maharashtra-delhi-mumbai-industrial-corridor-to-be-showcased-5058042/|archive-date=19 May 2018|access-date=5 February 2019}}</ref> महत्त्वाचा नोड म्हणून त्याचा समावेश करण्यात आला आहे. US$90 अब्ज दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पात . <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.financialexpress.com/archive/delhi-mumbai-industrial-corridor-launched-in-maharashtra/1230819/|title=Delhi-Mumbai Industrial Corridor launched in Maharashtra|date=4 March 2014|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20180114021338/http://www.financialexpress.com/archive/delhi-mumbai-industrial-corridor-launched-in-maharashtra/1230819/|archive-date=14 January 2018|access-date=5 February 2019}}</ref> <ref>"Magnetic Maharashtra: Delhi-Mumbai industrial corridor to be showcased". ''The Indian Express''. Retrieved 19 May 2018.</ref> शहराची अर्थव्यवस्था प्रामुख्याने उत्पादन आणि अभियांत्रिकी उद्योग आणि नाशिक शहराच्या आजूबाजूच्या भागातील अत्यंत प्रगतीशील शेतीवर चालते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/95441/15/15_chapter6.pdf|title=Archived copy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20180409110143/http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/95441/15/15_chapter6.pdf|archive-date=9 April 2018|access-date=5 February 2019}}</ref> अॅटलस कॉप्को, [[रोबेर्ट बोश जीएमबीएच|रॉबर्ट बॉश जीएमबीएच]], सीएटी लिमिटेड, क्रॉम्प्टन ग्रीव्हज, ग्रेफाइट इंडिया, श्नाइडर इलेक्ट्रिक, थायसेनक्रुप, इपकोस, एव्हरेस्ट इंडस्ट्रीज, गॅब्रिएलेक्स इंडिया, ग्रेफाइट इंडिया यासारख्या कंपन्यांच्या उपस्थितीसह अनेक मोठ्या उद्योगातील दिग्गजांचे उत्पादन प्रकल्प आणि युनिट्स शहरात आहेत., हिंदुस्तान कोका-कोला, [[हिंदुस्तान युनिलिव्हर|हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड]], जिंदाल पॉलिस्टर, ज्योती स्ट्रक्चर्स, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, केएसबी पंप्स, लार्सन अँड टुब्रो, [[महिन्द्रा अँड महिन्द्रा|महिंद्रा अँड महिंद्रा]], महिंद्रा सोना, युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड, परफेक्ट सर्कल इंडस्ट्रीज, महिंद्रा सॅमरी, शालेय, शालेय इंडस्ट्रीज, Siemens, VIP Industries, Indian Oil Corporation, XLO India Limited आणि Jindal Saw.
उत्पादनाबरोबरच नाशिक हे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसाठी गुंतवणुकीचे ठिकाण म्हणूनही उदयास येत आहे. [[टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस|टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने]] भारत सरकारच्या बीपीओ प्रमोशन स्कीम (IBPS) अंतर्गत नाशिकमध्ये गुंतवणूक केली आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://meity.gov.in/ibps|title=Archived copy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190207030745/https://meity.gov.in/ibps|archive-date=7 February 2019|access-date=5 February 2019}}</ref> तसेच, WNS, ACRES, Accenture, ICOMET technologies TCS ने डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर, किंवा DISQ, <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.digitalimpactsquare.com/|title=Archived copy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190207021332/https://www.digitalimpactsquare.com/|archive-date=7 February 2019|access-date=5 February 2019}}</ref>ची स्थापना केली आहे, जे एक सामाजिक नवोपक्रम केंद्र आहे.
नाशिकमध्ये कापड उद्योग आहे. [[राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक|राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक]] <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nabard.org/|title=Archived copy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190203021303/https://nabard.org/|archive-date=3 February 2019|access-date=5 February 2019}}</ref> ने [[पैठणी]] क्लस्टरच्या विकासासाठी येवला ब्लॉक निवडला आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://economictimes.indiatimes.com/company/paithani-cluster-yeola-private-limited/U74120MH2011PTC221183|title=Paithani Cluster Yeola Private Limited Information - Paithani Cluster Yeola Private Limited Company Profile, Paithani Cluster Yeola Private Limited News on the Economic Times}}</ref> निर्यात सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारकडून [[महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ|एमआयडीसी]] अंबड येथे कंटेनर फ्रेट स्टेशन सुरू करण्यात आले. शहरात मायलन, <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mylan.in/|title=Archived copy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190207072207/http://www.mylan.in/|archive-date=7 February 2019|access-date=5 February 2019}}</ref> होल्डन, <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://holdenlabindia.com/|title=Archived copy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190119105232/http://holdenlabindia.com/|archive-date=19 January 2019|access-date=5 February 2019}}</ref> फेम आणि ग्लॅक्सो स्मिथ क्लाइन यांच्या उपस्थितीसह फार्मास्युटिकल उद्योग देखील आहे. [[महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ]] (MIDC) <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.midcindia.org/home|title=MIDC|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190207015523/https://www.midcindia.org/home|archive-date=7 February 2019|access-date=5 February 2019}}</ref> अंतर्गत शहरात सातपूर, अंबड, सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी आणि विंचूर हे मुख्य पाच औद्योगिक झोन आहेत. सिन्नर, मालेगाव आणि राजूर बहुला हे प्रस्तावित अतिरिक्त क्षेत्र आहेत. अलीकडे, नाशिक हे भारतातील वाईन कॅपिटल म्हणून उदयास आले आहे 45 स्थानिक वाईनरी आणि द्राक्ष बाग सुला विनयार्ड्स <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://sulawines.com/|title=Archived copy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190212233548/https://sulawines.com/|archive-date=12 February 2019|access-date=5 February 2019}}</ref> <ref>[[Sula Vineyards]]</ref> , यॉर्कवाइनरी, <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.yorkwinery.com/|title=Archived copy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190207015605/http://www.yorkwinery.com/|archive-date=7 February 2019|access-date=5 February 2019}}</ref> झाम्पा <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.groverzampa.in/|title=Archived copy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190225184133/http://www.groverzampa.in/|archive-date=25 February 2019|access-date=5 February 2019}}</ref> आणि सोमा ज्यांना नाशिक व्हॅली वाईन म्हणून आंतरराष्ट्रीय मान्यता आहे <ref>[[Nashik valley wine]]</ref> या द्राक्षबागे वाइन चाचणी आणि द्राक्षबागांशी संबंधित पर्यटन देखील विकसित करत आहेत. नाशिक हे डाळिंब, द्राक्षे <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.thedailyrecords.com/2018-2019-2020-2021/world-famous-top-10-list/india/largest-grapes-producing-states-india-maharashtra/18389/|title=Top 10 Largest Grapes Producing States in India|date=2 January 2019|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190207015133/http://www.thedailyrecords.com/2018-2019-2020-2021/world-famous-top-10-list/india/largest-grapes-producing-states-india-maharashtra/18389/|archive-date=7 February 2019|access-date=5 February 2019}}</ref> आणि कांद्याचे प्रमुख निर्यातदार म्हणूनही ओळखले जाते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.thehindubusinessline.com/news/national/Onion-cultivation-on-the-rise-in-some-districts-of-Maharashtra/article20690178.ece|title=Onion cultivation on the rise in some districts of Maharashtra}}</ref>
ओझर येथे [[हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड]] विमान निर्मिती प्रकल्प आणि [[संरक्षण संशोधन आणि विकास संस्था|DRDO]] असलेले नाशिक हे संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादन केंद्र आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://hal-india.com/aircraftdivisionnasik.asp|title=Archived copy|website=hal-india.com|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130323073214/http://hal-india.com/aircraftdivisionnasik.asp|archive-date=23 March 2013|access-date=11 January 2022}}</ref> नाशिकमधील तोफखाना केंद्र हे आशियातील सर्वात मोठे आहे <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.nashikonline.in/city-guide/artillery-centre-in-nashik|title=Archived copy|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190207021447/http://www.nashikonline.in/city-guide/artillery-centre-in-nashik|archive-date=7 February 2019|access-date=5 February 2019}}</ref> संरक्षण नवोपक्रम केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने निवडलेल्या दोन शहरांमध्ये नाशिक देखील आहे <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/innovation-hub-announced-for-nashik/articleshow/67577217.cms|title=Innovation hub announced for Nashik | Nashik News - Times of India|website=[[The Times of India]]|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190416181615/https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/innovation-hub-announced-for-nashik/articleshow/67577217.cms|archive-date=16 April 2019|access-date=5 February 2019}}</ref> अन्य कोईम्बतूर येथे आहे. या शहरात द करन्सी नोट प्रेस <ref>"Currency Note Press, Nashik has Highest Ever Monthly Production of 451.5 Million Pieces (MPCS) of Banknotes during January 2013". Press Information Bureau, Government of India</ref> आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसचे घर आहे, जेथे भारतीय चलन आणि सरकारी मुद्रांकपत्रे अनुक्रमे छापली जातात. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://cnpnashik.spmcil.com/SPMCIL/Interface/Home.aspx|title=Archived copy|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130627223555/http://cnpnashik.spmcil.com/spmcil/Interface/Home.aspx|archive-date=27 June 2013|access-date=5 February 2019}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://pib.nic.in/newsite/erelease.aspx?relid=92109|title=Press Information Bureau|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190207015107/http://pib.nic.in/newsite/erelease.aspx?relid=92109|archive-date=7 February 2019|access-date=5 February 2019}}</ref>
=== मराठवाडा ===
[[चित्र:Aurangabad_Division.png|उजवे|इवलेसे| मराठवाड्याचा नकाशा]]
[[मराठवाडा]] हा शब्द निजामाच्या काळापासून वापरला जात आहे. हा प्रदेश महाराष्ट्राच्या औरंगाबाद विभागाशी एकरूप आहे. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून आणि नंतर MIDCची स्थापना झाल्यापासून, मराठवाड्यात नवीन औद्योगिक विकास झाला असला तरी तो प्रामुख्याने औरंगाबाद जिल्ह्याच्या आसपास केंद्रित आहे. या प्रदेशातील उर्वरित सहा जिल्ह्यांना औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेत फारसा फायदा झालेला नाही. अशा असमान विकासाचे मुख्य कारण म्हणजे औरंगाबाद शहरात इतर जिल्ह्यांच्या व ठिकाणांच्या तुलनेत उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. <ref>{{जर्नल स्रोत|last=Chobe.|first=C.N.|date=November 2015|title=(MIDC and Infrastructure: Role of MIDC in Development of Industrial Infrastructure|url=https://ijmr.net.in/current/ExBBKsg8IZF70P2.pdf|journal=International Journal in Management and Social Science|volume=3|issue=11|pages=527–538|access-date=22 December 2021}}</ref>
7gmvuxk8dso259s9mgzhao8985cq2sh
विकिपीडिया:डेटाबेस अहवाल/विस्मरणातील लेख
4
304113
2141171
2139375
2022-07-29T00:15:17Z
Community Tech bot
109654
अहवाल अद्ययावत केला.
wikitext
text/x-wiki
अत्याधिक काळ संपादने न झालेली ५०० पाने (पुनर्निर्देशन, व निःसंदिग्धीकरण पाने सोडून). -- [[सदस्य:Community Tech bot|Community Tech bot]] ([[सदस्य चर्चा:Community Tech bot|चर्चा]]) <onlyinclude>०५:४५, २९ जुलै २०२२ (IST)</onlyinclude>
{| class="wikitable sortable"
|-
! लेख
! शेवटचे संपादन
! संपादनांची संख्या
|-
| [[बाभळी (बंधारा)]]
| 2008-04-12 07:37:21
| 6
|-
| [[मूत्रवहसंस्था]]
| 2008-05-23 09:19:13
| 3
|-
| [[फुले (आडनाव)]]
| 2008-11-07 09:24:07
| 2
|-
| [[हळबे]]
| 2008-11-20 16:31:10
| 1
|-
| [[सातवळेकर]]
| 2008-11-20 16:33:40
| 1
|-
| [[पिंगे]]
| 2008-11-23 11:22:21
| 1
|-
| [[पाडगावकर]]
| 2008-11-23 11:27:05
| 1
|-
| [[प्रभुणे]]
| 2008-11-23 11:31:07
| 1
|-
| [[आगरकर]]
| 2008-11-23 12:34:06
| 1
|-
| [[धोंड (आडनाव)]]
| 2008-11-24 04:44:20
| 1
|-
| [[वाड]]
| 2008-11-24 04:53:09
| 1
|-
| [[बेलवलकर]]
| 2008-12-10 15:26:44
| 1
|-
| [[गजानन नारायणराव जाधव]]
| 2009-01-23 07:53:24
| 2
|-
| [[चक्की]]
| 2009-01-24 05:01:47
| 2
|-
| [[मथुरा दूध]]
| 2009-02-05 17:25:46
| 3
|-
| [[गोंद्या मारतंय तंगड (चित्रपट)]]
| 2009-03-01 00:00:42
| 2
|-
| [[डावजेकर]]
| 2009-04-06 10:38:59
| 1
|-
| [[ढसाळ]]
| 2009-04-06 10:47:43
| 1
|-
| [[वाटवे]]
| 2009-04-06 11:45:40
| 2
|-
| [[माझा नाटकी संसार]]
| 2009-04-11 09:44:44
| 1
|-
| [[स्टुडिओ (मराठी पुस्तक)]]
| 2009-04-11 10:28:58
| 1
|-
| [[खैरे]]
| 2009-04-13 08:04:28
| 1
|-
| [[वरेरकर]]
| 2009-04-13 08:13:37
| 1
|-
| [[शंकरशेट]]
| 2009-04-13 13:30:58
| 1
|-
| [[कहाते]]
| 2009-04-14 09:37:50
| 1
|-
| [[शेलार]]
| 2009-05-02 11:29:15
| 1
|-
| [[धोत्रे]]
| 2009-05-02 11:47:02
| 1
|-
| [[शिरधनकर]]
| 2009-05-02 15:34:25
| 1
|-
| [[पर्व (मराठी कादंबरी)]]
| 2009-05-07 09:38:33
| 2
|-
| [[शेवाळकर]]
| 2009-05-08 07:06:43
| 1
|-
| [[सुदाम्याचे पोहे]]
| 2009-06-30 05:29:35
| 1
|-
| [[यावल अभयारण्य]]
| 2009-08-03 11:33:05
| 2
|-
| [[नायगाव अभयारण्य]]
| 2009-08-04 10:04:33
| 1
|-
| [[ज्ञानगंगा अभयारण्य]]
| 2009-08-05 08:25:06
| 2
|-
| [[नरनाळा अभयारण्य]]
| 2009-08-05 08:49:06
| 1
|-
| [[भामरागड अभयारण्य]]
| 2009-08-05 08:58:25
| 1
|-
| [[देवडोह]]
| 2009-09-01 16:49:12
| 2
|-
| [[व्रणरोपक]]
| 2009-09-04 07:15:33
| 2
|-
| [[रक्तवर्धक]]
| 2009-09-04 11:05:39
| 1
|-
| [[अग्निवंशी क्षत्रिय]]
| 2009-09-22 15:51:13
| 1
|-
| [[परुळेकर]]
| 2009-10-05 00:37:52
| 1
|-
| [[केचे]]
| 2009-10-05 00:50:43
| 1
|-
| [[ढेरे]]
| 2009-10-05 04:14:22
| 1
|-
| [[शहाणे]]
| 2009-10-05 04:36:22
| 1
|-
| [[काणेकर]]
| 2009-10-05 04:41:00
| 1
|-
| [[महाराष्ट्र राज्य मराठी वृत्तपत्र लेखक संघ]]
| 2009-10-15 06:33:59
| 6
|-
| [[मिठाई]]
| 2009-10-21 15:53:55
| 1
|-
| [[पूर्वज]]
| 2009-10-21 16:36:27
| 2
|-
| [[यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान]]
| 2009-10-22 17:46:35
| 3
|-
| [[जेजुरी (पुस्तक)]]
| 2009-11-15 14:13:11
| 5
|-
| [[नंदू साटम]]
| 2009-11-29 16:05:03
| 1
|-
| [[संचमान लिंबू]]
| 2009-12-01 09:12:49
| 3
|-
| [[चिमुलकर]]
| 2009-12-10 06:55:42
| 1
|-
| [[गोंधळेकर]]
| 2009-12-10 07:06:10
| 1
|-
| [[धोपेश्वरकर]]
| 2009-12-10 07:12:33
| 1
|-
| [[सखाराम गटणे]]
| 2009-12-13 06:34:45
| 6
|-
| [[राजू नायक]]
| 2009-12-22 14:23:07
| 2
|-
| [[विक्रमोर्वशीय]]
| 2010-01-02 16:06:22
| 6
|-
| [[कानिफनाथ गड]]
| 2010-01-17 17:00:15
| 4
|-
| [[सिरियस ब्लॅक]]
| 2010-01-19 01:41:41
| 3
|-
| [[अश्मारोहण]]
| 2010-01-23 16:23:11
| 4
|-
| [[गिरमीट]]
| 2010-01-25 14:00:09
| 1
|-
| [[पानदान]]
| 2010-01-27 09:37:12
| 1
|-
| [[धनैषणा]]
| 2010-02-03 06:26:14
| 1
|-
| [[परलोकैषणा]]
| 2010-02-03 06:27:11
| 1
|-
| [[बळवली]]
| 2010-02-06 02:55:31
| 3
|-
| [[माने]]
| 2010-02-07 21:24:44
| 1
|-
| [[प्रशिक्षण]]
| 2010-02-12 16:51:40
| 2
|-
| [[राज्य सरकारी कर्मचारी]]
| 2010-02-13 03:38:00
| 2
|-
| [[तंतु-काच]]
| 2010-02-22 22:56:20
| 3
|-
| [[थत्ते]]
| 2010-02-24 06:23:31
| 2
|-
| [[आठवले]]
| 2010-02-24 07:24:55
| 1
|-
| [[धूपपात्र]]
| 2010-02-24 08:55:41
| 1
|-
| [[सहाण]]
| 2010-02-24 09:23:03
| 1
|-
| [[जमीनीचे आम्लिकरण]]
| 2010-02-25 09:05:27
| 1
|-
| [[फाळके स्मारक]]
| 2010-03-01 14:57:10
| 5
|-
| [[देवनाळ]]
| 2010-03-21 12:57:42
| 1
|-
| [[म्युचुअल फंडाचे प्रकार]]
| 2010-03-22 03:04:47
| 1
|-
| [[देवनवरी]]
| 2010-04-24 08:02:45
| 1
|-
| [[महाडिक]]
| 2010-05-07 20:32:15
| 4
|-
| [[महाराष्ट्रातील घरगुती शीतपेये]]
| 2010-05-08 09:35:24
| 3
|-
| [[बांधवगढ राष्ट्रीय उद्यान]]
| 2010-05-11 01:52:14
| 4
|-
| [[फाळके]]
| 2010-05-15 16:56:50
| 1
|-
| [[नाट्यछटा]]
| 2010-05-29 15:37:56
| 2
|-
| [[चिंधी]]
| 2010-06-01 09:50:15
| 1
|-
| [[२०१० फिफा विश्वचषक मानांकन]]
| 2010-06-19 20:29:23
| 3
|-
| [[जगशांती प्रकाशन]]
| 2010-06-20 15:57:17
| 4
|-
| [[सौदी रियाल]]
| 2010-06-22 21:53:00
| 4
|-
| [[मराठी भाषेचा इतिहास (पुस्तक)]]
| 2010-06-30 10:54:11
| 2
|-
| [[अडगुलं मडगुलं (पुस्तक)]]
| 2010-06-30 10:54:18
| 3
|-
| [[मराठी भाषेचे मूळ (पुस्तक)]]
| 2010-06-30 10:54:47
| 3
|-
| [[लेखसंग्रह]]
| 2010-07-01 15:16:19
| 3
|-
| [[खडक आणि पाणी]]
| 2010-07-12 15:54:15
| 2
|-
| [[मेणा]]
| 2010-07-18 05:51:57
| 1
|-
| [[लॉरेन्स बर्कली राष्ट्रीय प्रयोगशाळा]]
| 2010-07-31 11:32:56
| 2
|-
| [[निर्माता]]
| 2010-08-02 06:53:18
| 3
|-
| [[कांत]]
| 2010-08-03 18:49:53
| 2
|-
| [[काबुलीवाला (बंगाली चित्रपट)]]
| 2010-08-05 16:52:41
| 6
|-
| [[जोहर]]
| 2010-08-12 13:45:11
| 2
|-
| [[फजर]]
| 2010-08-12 15:13:38
| 3
|-
| [[धापेवाडा]]
| 2010-08-20 08:40:29
| 3
|-
| [[बोरू]]
| 2010-08-26 15:26:37
| 3
|-
| [[परकर]]
| 2010-08-27 15:40:32
| 2
|-
| [[राहुरी खुर्द]]
| 2010-08-27 17:00:05
| 2
|-
| [[सौकारपेट]]
| 2010-09-02 15:46:09
| 4
|-
| [[गहुला]]
| 2010-09-19 21:16:55
| 2
|-
| [[ऑफिस सूटांची यादी]]
| 2010-09-22 08:39:43
| 3
|-
| [[जागतिक वसुंधरा दिन]]
| 2010-09-27 10:45:43
| 4
|-
| [[राजव्यवहारकोष]]
| 2010-09-28 13:50:37
| 6
|-
| [[विलंबित लय]]
| 2010-09-29 09:41:01
| 3
|-
| [[रुमा]]
| 2010-11-07 03:16:23
| 4
|-
| [[सनद (काव्यसंग्रह)]]
| 2010-11-21 08:30:36
| 6
|-
| [[स्पर्शाची पालवी]]
| 2010-12-15 22:16:34
| 3
|-
| [[६४ स्टुडियो]]
| 2010-12-24 07:29:01
| 1
|-
| [[डोळके]]
| 2010-12-30 15:18:11
| 2
|-
| [[पीतांबर]]
| 2011-01-02 08:19:13
| 2
|-
| [[नेल्लै बोलीभाषा]]
| 2011-01-08 04:09:34
| 4
|-
| [[प्रेमा देसम]]
| 2011-01-08 04:14:56
| 4
|-
| [[इलन्कै बोलीभाषा]]
| 2011-01-08 04:44:05
| 3
|-
| [[राणीनं डाव जिंकला (चित्रपट)]]
| 2011-01-08 15:42:05
| 7
|-
| [[इरसाल कार्टी (चित्रपट)]]
| 2011-01-08 15:46:05
| 7
|-
| [[व्हाया दार्जिलिंग (२००८ चित्रपट)]]
| 2011-01-08 15:53:44
| 3
|-
| [[नवरे सगळे गाढव (चित्रपट)]]
| 2011-01-08 16:09:22
| 10
|-
| [[तू सुखकर्ता (चित्रपट)]]
| 2011-01-08 16:09:39
| 6
|-
| [[अण्णा वडगावकर]]
| 2011-01-13 12:07:56
| 5
|-
| [[देवता (चित्रपट)]]
| 2011-01-13 17:13:43
| 8
|-
| [[वैराट पॉइंट, चिखलदरा]]
| 2011-01-19 14:16:46
| 3
|-
| [[तमिळ (नाव)]]
| 2011-01-21 18:35:46
| 6
|-
| [[तो आणि ती]]
| 2011-01-22 11:17:28
| 3
|-
| [[गेलिक फुटबॉल]]
| 2011-01-24 02:51:05
| 6
|-
| [[सहोदर]]
| 2011-01-31 01:50:10
| 4
|-
| [[विमला पाटील]]
| 2011-02-04 16:48:43
| 2
|-
| [[कंबर]]
| 2011-02-07 16:18:46
| 4
|-
| [[आंबेरी-मालवण]]
| 2011-02-09 17:39:57
| 9
|-
| [[पोसरी नदी]]
| 2011-02-14 12:25:09
| 1
|-
| [[मुखपृष्ठकार]]
| 2011-02-25 05:19:47
| 2
|-
| [[दुसरा कुमारगुप्त]]
| 2011-03-11 15:56:01
| 3
|-
| [[राग मधमाद सारंग]]
| 2011-03-14 02:38:40
| 8
|-
| [[राग लंकादहन सारंग]]
| 2011-03-14 03:00:37
| 4
|-
| [[राग बडहंस सारंग]]
| 2011-03-14 03:01:57
| 4
|-
| [[तांबडा]]
| 2011-03-14 13:00:00
| 6
|-
| [[धर्मशाळा]]
| 2011-03-17 18:38:05
| 2
|-
| [[राजीव आगाशे]]
| 2011-03-20 15:02:38
| 5
|-
| [[माणूस नावाचे बेट]]
| 2011-03-21 01:41:59
| 4
|-
| [[बोरगाव खुर्द]]
| 2011-03-21 03:38:01
| 2
|-
| [[शिजविणे]]
| 2011-03-24 08:44:03
| 10
|-
| [[घड्याळजी]]
| 2011-03-25 08:00:01
| 1
|-
| [[श्रावणी शनिवार]]
| 2011-03-25 18:19:16
| 1
|-
| [[तांबोळी]]
| 2011-03-27 12:12:54
| 2
|-
| [[मोहटा देवी]]
| 2011-03-28 17:28:22
| 6
|-
| [[अस्थिशस्त्रक्रिया]]
| 2011-03-29 17:24:55
| 2
|-
| [[इंदूरकर]]
| 2011-04-03 20:19:51
| 2
|-
| [[घाटे]]
| 2011-04-09 09:20:10
| 2
|-
| [[नई तालीम]]
| 2011-04-09 18:26:49
| 3
|-
| [[टूमूकुमाके राष्ट्रीय उद्यान]]
| 2011-04-10 07:02:04
| 2
|-
| [[सांगवी हवेली]]
| 2011-04-12 15:13:31
| 2
|-
| [[केळी सांगवी]]
| 2011-04-12 16:37:02
| 2
|-
| [[गुणवंतराय आचार्य]]
| 2011-04-18 05:13:16
| 2
|-
| [[दबावगट]]
| 2011-04-18 05:19:00
| 4
|-
| [[तारळा नदी]]
| 2011-04-18 05:54:55
| 4
|-
| [[नेस वाडिया महाविद्यालय]]
| 2011-04-18 06:44:47
| 3
|-
| [[फडकर]]
| 2011-04-18 06:48:25
| 3
|-
| [[नरहरीपेटा]]
| 2011-04-18 10:29:19
| 2
|-
| [[वाक्रो]]
| 2011-04-18 10:29:49
| 2
|-
| [[माउंट म्यॉरी चर्च, वांद्रे]]
| 2011-04-18 12:01:51
| 4
|-
| [[पचन]]
| 2011-04-18 12:35:06
| 3
|-
| [[बंदिवान मी या संसारी (चित्रपट)]]
| 2011-04-18 13:48:32
| 15
|-
| [[दक्षिण महाराष्ट्र]]
| 2011-04-18 14:28:51
| 5
|-
| [[पुरचुंडी (पुस्तक)]]
| 2011-04-20 20:59:52
| 4
|-
| [[मराठी वाङमयाचा (गाळीव) इतिहास]]
| 2011-04-20 21:01:06
| 6
|-
| [[सान्त गणित]]
| 2011-04-24 03:35:14
| 6
|-
| [[चौरी]]
| 2011-04-27 15:19:26
| 6
|-
| [[सराफी बाजार]]
| 2011-04-30 04:09:54
| 3
|-
| [[दंताळी]]
| 2011-05-03 12:23:20
| 2
|-
| [[जेम्स पॉटर]]
| 2011-05-05 19:51:10
| 8
|-
| [[मुंबई विभाग]]
| 2011-05-07 14:20:11
| 5
|-
| [[झींगा]]
| 2011-05-12 15:30:43
| 4
|-
| [[राखाडी]]
| 2011-05-15 09:11:41
| 3
|-
| [[सह्याद्री (पुस्तक)]]
| 2011-05-24 18:20:13
| 6
|-
| [[राग सुहा कानडा]]
| 2011-05-26 03:46:59
| 4
|-
| [[इडलीपात्र]]
| 2011-06-01 15:13:02
| 4
|-
| [[इशा]]
| 2011-06-02 01:30:01
| 3
|-
| [[चतुःशृंगी]]
| 2011-06-07 02:45:48
| 7
|-
| [[चिंचखेडे]]
| 2011-06-08 21:55:57
| 4
|-
| [[प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन]]
| 2011-06-12 03:38:03
| 4
|-
| [[सत्यकथा (मासिक)]]
| 2011-06-14 15:23:05
| 6
|-
| [[साप्ताहिक सकाळ]]
| 2011-06-14 15:28:04
| 2
|-
| [[प्राचीन भाषा]]
| 2011-06-16 03:47:02
| 8
|-
| [[विरुद्ध कोन]]
| 2011-06-17 02:02:03
| 1
|-
| [[विशालकोन]]
| 2011-06-17 02:30:33
| 1
|-
| [[प्रविशालकोन]]
| 2011-06-17 03:44:25
| 3
|-
| [[लघुकोन]]
| 2011-06-17 03:45:00
| 6
|-
| [[कोज्या]]
| 2011-06-17 04:12:46
| 6
|-
| [[कोटिकोन]]
| 2011-06-17 05:10:17
| 5
|-
| [[अनुपूरक कोन]]
| 2011-06-17 05:20:21
| 2
|-
| [[चित्र]]
| 2011-06-19 15:31:23
| 4
|-
| [[पं. बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ]]
| 2011-06-19 15:39:37
| 3
|-
| [[पिशीमावशी आणि तिची भुतावळ]]
| 2011-06-21 14:56:01
| 4
|-
| [[शा.श. १७५८]]
| 2011-06-22 16:40:32
| 5
|-
| [[शा.श. १८२२]]
| 2011-06-22 16:43:07
| 2
|-
| [[शा.श. १२१२]]
| 2011-06-22 17:04:33
| 1
|-
| [[तिल्लारी धरण]]
| 2011-06-23 17:09:37
| 5
|-
| [[बोरी धरण]]
| 2011-06-23 17:09:59
| 4
|-
| [[वाघड धरण]]
| 2011-06-23 17:10:27
| 4
|-
| [[राग रायसा कानडा]]
| 2011-06-24 17:08:22
| 4
|-
| [[सुग्रण]]
| 2011-06-30 17:58:01
| 2
|-
| [[मेकेलेन]]
| 2011-07-06 15:44:06
| 3
|-
| [[आंबटी]]
| 2011-07-17 17:04:20
| 4
|-
| [[मार्कंडेय नदी]]
| 2011-07-20 15:36:12
| 3
|-
| [[डवरणी]]
| 2011-07-21 03:59:14
| 2
|-
| [[इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण ॲकॅडमी]]
| 2011-07-22 01:05:21
| 9
|-
| [[गोवित्री नदी]]
| 2011-07-22 14:09:36
| 6
|-
| [[एकलहरे]]
| 2011-07-27 08:31:17
| 2
|-
| [[छपारा]]
| 2011-08-02 18:30:15
| 5
|-
| [[श्रावणी मंगळवार]]
| 2011-08-03 09:27:49
| 2
|-
| [[श्रावणी रविवार]]
| 2011-08-03 09:29:56
| 5
|-
| [[शाकव्रत]]
| 2011-08-03 15:14:44
| 1
|-
| [[चांद्रव्रत]]
| 2011-08-03 15:40:53
| 1
|-
| [[भागाई वाडी]]
| 2011-08-13 12:58:40
| 8
|-
| [[शोभिवंत वनस्पती]]
| 2011-08-13 16:24:20
| 2
|-
| [[पुरंदर]]
| 2011-08-15 13:53:37
| 9
|-
| [[सॅटर्डे क्लब]]
| 2011-08-16 06:48:00
| 7
|-
| [[मराठा (इंग्लिश वृत्तपत्र)]]
| 2011-08-17 15:00:16
| 12
|-
| [[दारुक]]
| 2011-08-21 16:02:31
| 7
|-
| [[विकिसोर्स]]
| 2011-08-27 16:38:51
| 1
|-
| [[मंगेशकर]]
| 2011-08-28 06:21:33
| 2
|-
| [[कुंभार (कीटक)]]
| 2011-08-28 09:43:55
| 1
|-
| [[सौराष्ट्रातील जिल्हे]]
| 2011-09-05 15:18:34
| 6
|-
| [[पाध्ये]]
| 2011-09-11 19:15:07
| 2
|-
| [[अपूर्णांक संख्या]]
| 2011-09-13 07:49:00
| 6
|-
| [[इ.स.पू. ३११४]]
| 2011-09-13 10:39:23
| 6
|-
| [[एकबटना]]
| 2011-09-14 09:45:47
| 3
|-
| [[राग काफी कानडा]]
| 2011-09-15 09:32:44
| 5
|-
| [[कियाड]]
| 2011-09-15 14:53:09
| 2
|-
| [[कुलुआ डोंगर]]
| 2011-09-15 15:20:26
| 4
|-
| [[कॅसाब्लांका (चित्रपट)]]
| 2011-09-15 15:42:36
| 5
|-
| [[गुणवा]]
| 2011-09-17 08:14:55
| 4
|-
| [[प्रक्षेपक स्थान]]
| 2011-09-17 11:26:53
| 1
|-
| [[प्रक्षेपक यान]]
| 2011-09-17 11:27:10
| 2
|-
| [[वार (माप)]]
| 2011-09-17 12:09:34
| 1
|-
| [[घटम]]
| 2011-09-17 12:37:23
| 4
|-
| [[के. अर्जुनन]]
| 2011-09-17 16:20:51
| 3
|-
| [[जगदंबा]]
| 2011-09-18 08:10:17
| 7
|-
| [[जलधि]]
| 2011-09-18 08:42:17
| 4
|-
| [[हुबळीकर]]
| 2011-09-18 15:49:28
| 4
|-
| [[जांभळा]]
| 2011-09-19 21:28:14
| 4
|-
| [[पारवा]]
| 2011-09-19 21:30:33
| 3
|-
| [[तिळाचे तेल]]
| 2011-09-20 07:03:09
| 3
|-
| [[तुळसगांव]]
| 2011-09-20 07:07:54
| 5
|-
| [[धन संख्या]]
| 2011-09-20 09:04:44
| 5
|-
| [[श्रीरामपूर उपविभाग]]
| 2011-09-20 09:20:44
| 3
|-
| [[राग नायकी कानडा]]
| 2011-09-20 13:36:17
| 5
|-
| [[पद्य]]
| 2011-09-20 15:34:58
| 3
|-
| [[परवाना राजवट]]
| 2011-09-20 15:36:54
| 2
|-
| [[पाम्माकुले]]
| 2011-09-21 08:50:45
| 2
|-
| [[पुणे शहराची जैवविविधता]]
| 2011-09-21 14:16:21
| 3
|-
| [[पुरुषोत्तम वालावलकर]]
| 2011-09-21 14:25:01
| 2
|-
| [[पुत्र]]
| 2011-09-21 14:27:56
| 5
|-
| [[शृंगाररस]]
| 2011-09-22 15:05:15
| 3
|-
| [[जहांगीर हॉस्पिटल, पुणे]]
| 2011-09-25 12:18:16
| 3
|-
| [[तुणतुणे]]
| 2011-09-29 14:23:02
| 4
|-
| [[दादामहाराज सातारकर]]
| 2011-10-01 12:19:50
| 2
|-
| [[रानवा]]
| 2011-10-01 14:36:20
| 3
|-
| [[नक्कल (लोककला)]]
| 2011-10-03 15:40:01
| 2
|-
| [[नकलाकार]]
| 2011-10-03 15:43:12
| 4
|-
| [[द लास्ट लीयर (२००८ चित्रपट)]]
| 2011-10-03 16:37:33
| 5
|-
| [[बनस्तारी]]
| 2011-10-04 14:22:01
| 4
|-
| [[क्रिकेट यष्टी]]
| 2011-10-05 03:33:35
| 6
|-
| [[सहअभिनेत्री]]
| 2011-10-05 04:32:33
| 2
|-
| [[प्रयोगशाळा]]
| 2011-10-05 05:01:41
| 3
|-
| [[स्निग्धता]]
| 2011-10-05 06:15:52
| 2
|-
| [[मिलॉर्ड]]
| 2011-10-06 20:26:06
| 4
|-
| [[बेळगांव तालुका]]
| 2011-10-08 02:48:18
| 7
|-
| [[नायिका (चित्रपट पात्र)]]
| 2011-10-10 10:51:04
| 3
|-
| [[शालू]]
| 2011-10-10 13:06:41
| 2
|-
| [[जिनी विजली]]
| 2011-10-11 11:18:22
| 8
|-
| [[पलारुवी धबधबा]]
| 2011-10-16 17:11:40
| 6
|-
| [[सॅमसंग एसजीएच बी२२०]]
| 2011-10-16 20:42:41
| 11
|-
| [[बैलहोंगल तालुका]]
| 2011-10-19 12:38:36
| 5
|-
| [[गोकाक तालुका]]
| 2011-10-21 16:37:08
| 5
|-
| [[नागकेशर]]
| 2011-10-22 01:06:10
| 5
|-
| [[भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने]]
| 2011-10-28 06:51:11
| 5
|-
| [[गडदर्शन (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:04:21
| 1
|-
| [[गड आणि कोट (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:04:37
| 1
|-
| [[राजगड (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:04:46
| 1
|-
| [[इये महाराष्ट्र देशी (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:05:15
| 1
|-
| [[चला जरा भटकायला (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:05:19
| 1
|-
| [[साद सह्याद्रीची, भटकंती किल्ल्यांची (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:05:23
| 1
|-
| [[सोबत दुर्गांची (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:05:51
| 1
|-
| [[मैत्री सागरदुर्गांची (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:05:55
| 1
|-
| [[दुर्गांच्या देशात (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:06:00
| 1
|-
| [[गडांचा राजा - राजगड (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:06:27
| 1
|-
| [[शिवतीर्थाच्या आख्यायिका (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:10:00
| 1
|-
| [[महाराष्ट्र स्थलदर्शन (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:10:05
| 1
|-
| [[महाराष्ट्र निसर्गदर्शन (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:10:08
| 1
|-
| [[कोकणचा मानबिंदू – सिंधुदुर्ग (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:10:17
| 1
|-
| [[एव्हरेस्ट - राजा हिमशिखरांचा (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:12:25
| 1
|-
| [[आडवाटेवरचा महाराष्ट्र (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:14:20
| 1
|-
| [[अथातो दुर्गजिज्ञासा (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:15:23
| 1
|-
| [[लोणार (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:15:35
| 1
|-
| [[हिमाईच्या कुशीत (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:16:27
| 1
|-
| [[किल्ले पाहू या (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:16:51
| 1
|-
| [[पर्वणी सूर्यग्रहणाची (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:17:34
| 1
|-
| [[भटकंतीतून विज्ञान (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:18:02
| 1
|-
| [[लोणार - एक वैज्ञानिक चमत्कार (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:18:38
| 1
|-
| [[सिंहगड (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:20:27
| 1
|-
| [[कोकणातील पर्यटन (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:20:54
| 1
|-
| [[विज्ञानाची नवलतीर्थे (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:24:54
| 1
|-
| [[योद्धा जनरल झोरावरसिंग (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:29:25
| 1
|-
| [[सफर दिवेआगरची.... निसर्गराज श्रीवर्धन परिसराची (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:30:24
| 1
|-
| [[प्रतापगड परिसरातील परिसरदर्शन (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:33:07
| 1
|-
| [[प्रतापसूर्य बाजीराव (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:33:47
| 1
|-
| [[सहली मौजेच्या, पावसाळ्यात भिजायच्या (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:34:32
| 1
|-
| [[भटकंती, रायगड जिल्ह्याची (पुस्तक)]]
| 2011-10-28 07:35:54
| 1
|-
| [[इतिहास घडवणार्या वनस्पती (पुस्तक)]]
| 2011-10-28 12:23:39
| 3
|-
| [[छांदोग्योपनिषद्]]
| 2011-10-29 04:46:11
| 3
|-
| [[बृहदारण्यकोपनिषद]]
| 2011-10-29 05:03:40
| 10
|-
| [[गोष्टी शिवकालाच्या (पुस्तक)]]
| 2011-10-29 05:16:31
| 1
|-
| [[शुक्ल पक्ष]]
| 2011-10-29 06:59:27
| 13
|-
| [[प्रलंबपादासन]]
| 2011-10-30 01:01:10
| 2
|-
| [[विद्युत विसंवाहक]]
| 2011-10-31 16:32:32
| 5
|-
| [[नाथ (गोरक्षनाथ मंदिर)]]
| 2011-11-01 17:28:35
| 2
|-
| [[देव पावला (चित्रपट)]]
| 2011-11-13 03:48:38
| 3
|-
| [[नवरा बायको (चित्रपट)]]
| 2011-11-13 03:48:41
| 3
|-
| [[पुढचे पाऊल (चित्रपट)]]
| 2011-11-13 03:48:47
| 3
|-
| [[वर पाहिजे (चित्रपट)]]
| 2011-11-13 03:48:56
| 3
|-
| [[झंग जिल्हा]]
| 2011-11-15 11:40:11
| 4
|-
| [[कल (मानसिक)]]
| 2011-11-18 13:28:19
| 2
|-
| [[जर्मनीचे राष्ट्रगीत]]
| 2011-11-19 15:21:02
| 5
|-
| [[जावेद अख्तर (क्रिकेट पंच)]]
| 2011-11-23 02:13:39
| 4
|-
| [[कुबेर (बल्गेरियन राज्यकर्ता)]]
| 2011-11-24 05:48:38
| 4
|-
| [[चेकमेट (चित्रपट)]]
| 2011-11-30 07:07:38
| 10
|-
| [[फत्तर आणि फुलें]]
| 2011-12-06 22:14:48
| 5
|-
| [[पूर्णोत्संग]]
| 2011-12-07 18:02:07
| 1
|-
| [[वेदिश्री]]
| 2011-12-07 18:02:27
| 1
|-
| [[स्वाती सातवाहन]]
| 2011-12-07 18:04:39
| 1
|-
| [[पुलुमावी चौथा]]
| 2011-12-07 18:08:51
| 1
|-
| [[स्कंदस्तंभि]]
| 2011-12-07 18:21:59
| 3
|-
| [[स्कंदस्वाती]]
| 2011-12-07 18:26:03
| 2
|-
| [[स्वातिकर्ण]]
| 2011-12-07 18:28:41
| 2
|-
| [[गाठी]]
| 2011-12-14 16:33:04
| 2
|-
| [[मत्स्य]]
| 2011-12-20 17:15:53
| 3
|-
| [[आर्थिक विकासदर]]
| 2011-12-20 19:26:50
| 3
|-
| [[शा.श. १११०]]
| 2011-12-21 14:43:04
| 1
|-
| [[शा.श. १६३७]]
| 2011-12-21 15:14:38
| 1
|-
| [[शा.श. १७१२]]
| 2011-12-21 15:18:18
| 1
|-
| [[तळणी]]
| 2011-12-21 19:21:44
| 2
|-
| [[वसंत गवाणकर]]
| 2011-12-21 22:55:26
| 8
|-
| [[अकोल्मीझ्टली]]
| 2011-12-22 15:08:00
| 3
|-
| [[गोगावले]]
| 2011-12-22 16:05:29
| 3
|-
| [[शा.श. १६६६]]
| 2011-12-22 16:16:33
| 3
|-
| [[शा.श. १७४१]]
| 2011-12-22 16:16:35
| 4
|-
| [[सय्यद बंडा]]
| 2011-12-22 16:54:29
| 6
|-
| [[माल्थस]]
| 2011-12-22 19:15:28
| 2
|-
| [[राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस]]
| 2011-12-23 00:08:41
| 3
|-
| [[गुजरात दिन]]
| 2011-12-23 00:51:25
| 3
|-
| [[सोमरस]]
| 2011-12-23 02:44:50
| 6
|-
| [[अत्रे]]
| 2011-12-23 02:54:36
| 2
|-
| [[राग कौसी कानडा]]
| 2011-12-23 02:55:12
| 7
|-
| [[अविनाश पाटील (तबलावादक)]]
| 2011-12-23 02:57:48
| 5
|-
| [[आदिती कैकिणी उपाध्या]]
| 2011-12-23 03:01:02
| 3
|-
| [[दिल अपना और प्रीत पराई (चित्रपट)]]
| 2011-12-23 03:32:55
| 3
|-
| [[न्याय व्यवहार कोश]]
| 2011-12-24 03:52:58
| 2
|-
| [[शेठ दगडुराम कटारिया प्रशाला]]
| 2011-12-24 15:44:21
| 5
|-
| [[यम (अष्टांगयोग)]]
| 2011-12-25 13:13:26
| 6
|-
| [[पंच द्रविड]]
| 2011-12-25 14:03:21
| 4
|-
| [[गंगाधर वासुदेव चिपळोणकर]]
| 2011-12-25 14:19:36
| 7
|-
| [[बालमोहन नाटक मंडळी]]
| 2011-12-25 14:21:01
| 2
|-
| [[गरवारे]]
| 2011-12-25 14:46:11
| 2
|-
| [[विंडोज सर्व्हर]]
| 2011-12-25 16:26:49
| 3
|-
| [[शा.श. १९९८]]
| 2011-12-25 16:29:31
| 2
|-
| [[महाकवी कालिदास कलामंदिर]]
| 2011-12-25 17:06:07
| 6
|-
| [[ऋषिकेश कामेरकर]]
| 2011-12-25 18:17:00
| 7
|-
| [[प्रीमियर हॉकी लीग २००७, संघ]]
| 2011-12-25 21:14:00
| 5
|-
| [[ग्रामदैवत]]
| 2011-12-25 21:54:17
| 5
|-
| [[पिपरिया]]
| 2011-12-25 23:50:15
| 4
|-
| [[इ.स. २००० मधील चित्रपट]]
| 2011-12-26 10:45:02
| 11
|-
| [[वर्षा]]
| 2011-12-26 12:18:10
| 8
|-
| [[महिला २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९]]
| 2011-12-26 14:07:39
| 3
|-
| [[दशपदी]]
| 2011-12-26 16:24:35
| 3
|-
| [[हेमंत]]
| 2011-12-26 21:11:10
| 7
|-
| [[जगदीश ठाकोर]]
| 2011-12-27 11:16:21
| 5
|-
| [[विक्रमभाई अर्जनभाई मादम आहिर]]
| 2011-12-27 11:16:51
| 5
|-
| [[चार दिवस सासूचे (चित्रपट)]]
| 2011-12-27 11:33:56
| 6
|-
| [[शरीरशास्त्र]]
| 2011-12-27 11:37:00
| 10
|-
| [[बुध (ज्योतिष)]]
| 2011-12-27 12:30:13
| 5
|-
| [[नेपच्यून (ज्योतिष)]]
| 2011-12-27 12:30:16
| 5
|-
| [[प्लुटो (ज्योतिष)]]
| 2011-12-27 12:30:22
| 4
|-
| [[फळझाडे]]
| 2011-12-27 12:31:43
| 7
|-
| [[बटान]]
| 2011-12-27 19:43:11
| 3
|-
| [[लोकसाहित्याची रुपरेषा (पुस्तक)]]
| 2011-12-27 22:09:56
| 5
|-
| [[ओळख किल्ल्यांची - भाग १ (पुस्तक)]]
| 2011-12-27 22:14:25
| 2
|-
| [[ओळख किल्ल्यांची - भाग २ (पुस्तक)]]
| 2011-12-27 22:16:24
| 3
|-
| [[ओळख किल्ल्यांची - भाग ३ (पुस्तक)]]
| 2011-12-27 22:16:56
| 2
|-
| [[शिवनेरी - नाणेघाट- हरिश्चंद्रगड व परिसर (पुस्तक)]]
| 2011-12-27 22:22:19
| 2
|-
| [[पेंढारकर]]
| 2011-12-27 23:03:36
| 4
|-
| [[गडसंच (पुस्तक)]]
| 2011-12-27 23:17:04
| 3
|-
| [[पुरंदरच्या बुरुजावरुन (पुस्तक)]]
| 2011-12-27 23:17:07
| 3
|-
| [[झालाच पाहिजे!]]
| 2011-12-27 23:39:18
| 7
|-
| [[धर्मपुत्र (चित्रपट)]]
| 2011-12-28 00:20:53
| 3
|-
| [[गुलबर्गा विभाग]]
| 2011-12-28 00:30:53
| 2
|-
| [[दिनेश मोंगिया]]
| 2011-12-30 01:03:59
| 16
|-
| [[रितींदरसिंग सोधी]]
| 2011-12-30 01:04:20
| 17
|-
| [[मनिंदरसिंग]]
| 2011-12-30 01:05:09
| 15
|-
| [[फारूख इंजिनीयर]]
| 2011-12-30 01:05:39
| 17
|-
| [[मनोज प्रभाकर]]
| 2011-12-30 01:06:35
| 15
|-
| [[वामन कुमार]]
| 2011-12-30 01:07:57
| 13
|-
| [[रुस्तमजी जमशेदजी]]
| 2011-12-30 01:09:03
| 12
|-
| [[रंगा सोहोनी]]
| 2011-12-30 01:10:39
| 10
|-
| [[निरोद चौधरी]]
| 2011-12-30 01:11:37
| 10
|-
| [[शुटे बॅनर्जी]]
| 2011-12-30 01:11:43
| 10
|-
| [[माधव मंत्री]]
| 2011-12-30 01:12:01
| 11
|-
| [[हिरालाल गायकवाड]]
| 2011-12-30 01:12:12
| 12
|-
| [[न्यालचंद शाह]]
| 2011-12-30 01:12:18
| 10
|-
| [[विजय राजिंदरनाथ]]
| 2011-12-30 01:12:35
| 11
|-
| [[चंद्रशेखर गडकरी]]
| 2011-12-30 01:12:53
| 10
|-
| [[पनानमल पंजाबी]]
| 2011-12-30 01:13:06
| 10
|-
| [[गुंडीबैल सुंदरम]]
| 2011-12-30 01:13:47
| 10
|-
| [[चंद्रकांत पाटणकर]]
| 2011-12-30 01:13:53
| 11
|-
| [[वसंत रांजणे]]
| 2011-12-30 01:14:11
| 11
|-
| [[रामनाथ केणी]]
| 2011-12-30 01:14:17
| 13
|-
| [[अरविंद आपटे]]
| 2011-12-30 01:14:39
| 12
|-
| [[वेनटप्पा मुदियाह]]
| 2011-12-30 01:14:50
| 11
|-
| [[बुधि कुंदरन]]
| 2011-12-30 01:15:12
| 12
|-
| [[ए.जी. मिल्खासिंघ]]
| 2011-12-30 01:15:18
| 10
|-
| [[राजिंदर पाल]]
| 2011-12-30 01:15:36
| 10
|-
| [[उत्पल चटर्जी]]
| 2011-12-30 01:16:36
| 12
|-
| [[जयंतीलाल केणिया]]
| 2011-12-30 01:17:06
| 10
|-
| [[रामनाथ परकार]]
| 2011-12-30 01:17:12
| 10
|-
| [[यजुर्वेन्द्रसिंग]]
| 2011-12-30 01:17:51
| 11
|-
| [[मडिरेड्डी नरसिंहराव]]
| 2011-12-30 01:17:56
| 11
|-
| [[दिलीप दोशी]]
| 2011-12-30 01:18:13
| 14
|-
| [[प्रणब रॉय]]
| 2011-12-30 01:18:36
| 11
|-
| [[राकेश शुक्ल]]
| 2011-12-30 01:18:53
| 11
|-
| [[टी.ए. शेखर]]
| 2011-12-30 01:19:00
| 12
|-
| [[लक्ष्मण शिवरामकृष्णन]]
| 2011-12-30 01:19:06
| 12
|-
| [[रघुराम भट]]
| 2011-12-30 01:19:12
| 10
|-
| [[चंद्रकांत पंडित]]
| 2011-12-30 01:19:36
| 11
|-
| [[एम. वेंकटरामन]]
| 2011-12-30 01:20:10
| 15
|-
| [[डेव्हिड जॉन्सन]]
| 2011-12-30 01:24:37
| 12
|-
| [[सरदिंदू मुखर्जी]]
| 2011-12-30 01:25:24
| 11
|-
| [[मनो]]
| 2012-01-07 15:39:35
| 6
|-
| [[विनय मांडके]]
| 2012-01-07 15:41:31
| 4
|-
| [[शब्बीर कपूर]]
| 2012-01-07 15:41:46
| 3
|-
| [[मोहन सीताराम द्रविड]]
| 2012-01-07 17:49:47
| 14
|-
| [[धैर्यशील शिरोळे]]
| 2012-01-08 15:39:50
| 4
|-
| [[राय (गेर नृत्य)]]
| 2012-01-08 16:58:54
| 4
|-
| [[नस्ती उठाठेव]]
| 2012-01-14 07:11:37
| 6
|-
| [[नंदादेवी राष्ट्रीय उद्यान]]
| 2012-01-14 19:37:42
| 3
|-
| [[भारनियमन]]
| 2012-01-17 16:26:59
| 2
|-
| [[स्वरुप आनंद]]
| 2012-01-22 04:50:45
| 10
|-
| [[सायुज्यता]]
| 2012-01-22 10:56:21
| 5
|-
| [[इ.स. २३६४ (स्टार ट्रेक कथानकातील वर्ष)]]
| 2012-01-22 11:56:34
| 2
|-
| [[इ.स. २२६९ (स्टार ट्रेक कथानकातील वर्ष)]]
| 2012-01-22 11:56:36
| 2
|-
| [[इ.स. २०६४ (स्टार ट्रेक कथानकातील वर्ष)]]
| 2012-01-22 11:56:38
| 2
|-
| [[इ.स. २३५१ (स्टार ट्रेक कथानकातील वर्ष)]]
| 2012-01-22 12:01:50
| 2
|-
| [[इ.स. २३७८ (स्टार ट्रेक कथानकातील वर्ष)]]
| 2012-01-22 12:01:53
| 2
|-
| [[इ.स. २३७२ (स्टार ट्रेक कथानकातील वर्ष)]]
| 2012-01-22 12:01:55
| 2
|-
| [[इ.स. २३७१ (स्टार ट्रेक कथानकातील वर्ष)]]
| 2012-01-22 12:01:57
| 3
|-
| [[इ.स. २३७३ (स्टार ट्रेक कथानकातील वर्ष)]]
| 2012-01-22 12:01:59
| 2
|-
| [[इ.स. २३७४ (स्टार ट्रेक कथानकातील वर्ष)]]
| 2012-01-22 12:02:01
| 2
|-
| [[गोपाळ गोविंद फाटक]]
| 2012-01-22 19:02:34
| 3
|-
| [[साष्टांग नमस्कार (नाटक)]]
| 2012-01-23 15:14:40
| 7
|-
| [[गुराब]]
| 2012-01-24 23:02:49
| 2
|-
| [[कडू]]
| 2012-01-27 15:02:01
| 7
|-
| [[तिठा]]
| 2012-01-28 15:52:40
| 5
|-
| [[मेहफूज (युफोरिया)]]
| 2012-01-28 19:23:50
| 8
|-
| [[जनगणना]]
| 2012-01-30 19:33:46
| 3
|-
| [[अनुवंशशास्त्र]]
| 2012-01-30 19:36:55
| 5
|-
| [[विश्वनाथ नागेशकर]]
| 2012-02-01 14:26:27
| 8
|-
| [[सुदर्शन रंगमंच]]
| 2012-02-01 14:26:37
| 5
|-
| [[विनायक चतुर्थी]]
| 2012-02-02 08:38:54
| 2
|-
| [[बुद्धिप्रामाण्यवाद]]
| 2012-02-02 19:31:40
| 5
|-
| [[विनायक रामचंद्र आठवले]]
| 2012-02-08 10:40:54
| 6
|-
| [[कोटणीस]]
| 2012-02-10 04:46:11
| 2
|-
| [[कार्लोवित्झचा तह]]
| 2012-02-15 15:10:52
| 7
|-
| [[जनाना]]
| 2012-02-18 09:14:09
| 2
|-
| [[संलग्न कोन]]
| 2012-02-21 20:11:24
| 2
|-
| [[सेनादत्त पेठ, पुणे]]
| 2012-03-05 11:08:29
| 5
|-
| [[विलयबिंदू]]
| 2012-03-16 11:20:10
| 2
|-
| [[गोल]]
| 2012-03-17 20:58:34
| 4
|-
| [[तिळे]]
| 2012-03-19 21:25:42
| 5
|-
| [[निर्जीव]]
| 2012-03-23 12:30:15
| 3
|-
| [[षड्दर्शने]]
| 2012-03-25 10:25:02
| 3
|-
| [[कुशाचे राज्य]]
| 2012-03-25 11:13:04
| 5
|-
| [[सिंबायोसिस]]
| 2012-03-26 20:33:05
| 5
|-
| [[कथासंग्रह]]
| 2012-03-27 11:06:34
| 4
|-
| [[पठार नदी]]
| 2012-04-08 09:01:00
| 1
|-
| [[मून नदी]]
| 2012-04-08 09:01:28
| 1
|-
| [[वान नदी]]
| 2012-04-08 09:01:36
| 1
|-
| [[सिपना नदी]]
| 2012-04-08 09:08:03
| 1
|-
| [[शहानूर नदी]]
| 2012-04-08 09:10:03
| 2
|-
| [[सॅप एच.आर.]]
| 2012-04-08 11:40:57
| 7
|-
| [[पुणंद नदी]]
| 2012-04-13 02:07:24
| 5
|-
| [[पिंपलाद नदी]]
| 2012-04-13 02:07:36
| 6
|-
| [[पार नदी]]
| 2012-04-13 02:07:59
| 5
|-
| [[नार नदी]]
| 2012-04-13 02:08:30
| 5
|-
| [[धामण नदी]]
| 2012-04-13 02:08:49
| 5
|-
| [[तांबडी नदी]]
| 2012-04-13 02:09:11
| 5
|-
| [[वोटकी नदी]]
| 2012-04-13 02:12:45
| 2
|}
351amnceheosv9fdltc0ri9u3y8v3k7
कलर्स मराठी महाएपिसोड
0
304165
2141140
2112135
2022-07-28T18:25:31Z
43.242.226.42
/* एक तासांचे विशेष भाग २ */
wikitext
text/x-wiki
== एक तासांचे विशेष भाग १ ==
{| class="wikitable"
! !! सोन्याची पावलं !! [[बाळूमामाच्या नावानं चांगभलं]]
|-
| १२ सप्टेंबर २०२१
| संध्या. ७
|
|-
| १३ मार्च २०२२
|
| संध्या. ७
|}
== एक तासांचे विशेष भाग २ ==
{| class="wikitable"
! !! तुझ्या रूपाचं चांदणं !! [[राजा राणीची गं जोडी]] !! योगयोगेश्वर जय शंकर !! [[बाळूमामाच्या नावानं चांगभलं]] !! जय जय स्वामी समर्थ !! [[जीव माझा गुंतला]] !! सुंदरा मनामध्ये भरली !! भाग्य दिले तू मला !! आई मायेचं कवच !! लेक माझी दुर्गा
|-
| २० मार्च २०२२
|
|
|
|
| दुपारी १२ आणि संध्या. ७
|
| दुपारी १ आणि रात्री ८
|
|
| दुपारी २ आणि रात्री ९
|-
| ३ एप्रिल २०२२
|
|
|
|
| दुपारी १२ आणि संध्या. ७
|
| दुपारी १ आणि रात्री ८
|
|
| दुपारी २ आणि रात्री ९
|-
| १० एप्रिल २०२२
| दुपारी १२ आणि संध्या. ७
|
|
| दुपारी १ आणि रात्री ८
|
| दुपारी २ आणि रात्री ९
|
|
|
|
|-
| १७ एप्रिल २०२२
|
| दुपारी १२ आणि संध्या. ७
|
|
|
|
| दुपारी १ आणि रात्री ८
|
| दुपारी २ आणि रात्री ९
|
|-
| १ मे २०२२
| दुपारी १२ आणि संध्या. ७
|
|
|
| दुपारी १ आणि रात्री ८
| दुपारी २ आणि रात्री ९
|
|
|
|
|-
| ८ मे २०२२
|
| दुपारी १२ आणि संध्या. ७
|
| दुपारी १ आणि रात्री ८
|
|
| दुपारी २ आणि रात्री ९
|
|
|
|-
| १५ मे २०२२
|
|
|
|
| दुपारी १ आणि रात्री ८
|
|
|
| दुपारी २ आणि रात्री ९
| दुपारी ३ आणि रात्री १०
|-
| २२ मे २०२२
| दुपारी १२ आणि संध्या. ७
|
|
|
|
| दुपारी १ आणि रात्री ८
|
| दुपारी २ आणि रात्री ९
|
|
|-
| ३१ जुलै २०२२
|
|
|
|
|
| दुपारी १२.३० आणि संध्या. ७.३०
|
| दुपारी १.३० आणि रात्री ८.३०
|
|
|}
[[वर्ग:कलर्स मराठी]]
i9oquqcthbj45mco2izghu7m475osyi
औंढा नागनाथ मंदिर
0
304353
2141226
2131330
2022-07-29T10:46:06Z
Arjun bansode
142833
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट हिंदू मंदिर|image=Aundha Nagnath Shiva Temple Jyotirlinga Maharashtra India.jpg|name=औंढा नागनाथ मंदिर|district=हिंगोली|architecture=हेमाडपंथी|location=औंढा नागनाथ|primary_deity=शिव|utsava_deity_God=महाशिवरात्री|state=महाराष्ट्र|image_size=200px}}
'''औंढा नागनाथ मंदिर''' हे एक प्राचीन [[शिव|शिवमंदिर]] आहे, एक [[ज्योतिर्लिंग]] आहे, जे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[हिंगोली जिल्हा|हिंगोली जिल्ह्यातील]] [[औंढा नागनाथ]] येथे [[भारत|आहे]] . <ref name="census">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=QLBHAAAAYAAJ&q=CONSTRUCTED|title=Census of India, 1991: A-D. Migration tables. v. 2. Tables D-4, D-5, D-6, D-7, D-8, D-9, D-10, D-11(S), D-11(F), and D-12|publisher=Government Central Press|year=1994}}</ref> <ref name="h">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|title=Aundha Nagnath|publisher=District Collectorate, Hingoli, Government of Maharashtra|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130622185948/http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|archive-date=22 June 2013|access-date=12 March 2013}}</ref>
image=आठवे_ज्योतिर्लिंग_औंढा_नागनाथ.jpg
.
== इतिहास ==
औंढा नागनाथ (नागेश्वरम) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक मंदिर आहे, हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=dD0tAQAAMAAJ&q=AUNDHA+|title=Indo-European Affairs by Naresh K. Pande|year=1981|page=29}}</ref> सध्याचे मंदिर [[देवगिरीचे यादव|सेउना (यादव) घराण्याने]] बांधले होते आणि ते १३व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. <ref name="census">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=QLBHAAAAYAAJ&q=CONSTRUCTED|title=Census of India, 1991: A-D. Migration tables. v. 2. Tables D-4, D-5, D-6, D-7, D-8, D-9, D-10, D-11(S), D-11(F), and D-12|publisher=Government Central Press|year=1994}}</ref> पहिले मंदिर ''[[महाभारत|महाभारताच्या]]'' काळातील असल्याचे म्हटले जाते आणि [[पांडव|पांडवांमधील]] ज्येष्ठ [[युधिष्ठिर]] यांनी ते बांधले होते, जेव्हा त्यांना [[हस्तिनापुर|हस्तिनापूरमधून]] 14 वर्षांसाठी निष्कासित करण्यात आले होते, असे मानले जाते. <ref name="h">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|title=Aundha Nagnath|publisher=District Collectorate, Hingoli, Government of Maharashtra|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130622185948/http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|archive-date=22 June 2013|access-date=12 March 2013}}</ref> मंदिराची इमारत [[औरंगजेब|औरंगजेबाने]] पाडण्यापूर्वी ती सात मजली होती असे नमूद केले आहे. <ref>Imperial Gazetteer of India, Volume 19, Page 417.</ref>
== रचना ==
मंदिराचे क्षेत्रफळ ६६९.६० चौरस मीटर (७२०० चौरस फूट) आणि उंची १८.२९ आहे मी (६० फूट) <ref name="census">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=QLBHAAAAYAAJ&q=CONSTRUCTED|title=Census of India, 1991: A-D. Migration tables. v. 2. Tables D-4, D-5, D-6, D-7, D-8, D-9, D-10, D-11(S), D-11(F), and D-12|publisher=Government Central Press|year=1994}}</ref> <ref name="m">Maharashtra State Gazetteers: Parbhani, 1994 - Page 546</ref> मंदिर परिसरात पसरलेले एकूण क्षेत्रफळ सुमारे ६०,००० चौ. फूट आहे. <ref name="h">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|title=Aundha Nagnath|publisher=District Collectorate, Hingoli, Government of Maharashtra|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130622185948/http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|archive-date=22 June 2013|access-date=12 March 2013}}</ref> धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त, मंदिर स्वतःच त्याच्या सुंदर कोरीव कामासाठी पाहण्यासारखे आहे. <ref name="h">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|title=Aundha Nagnath|publisher=District Collectorate, Hingoli, Government of Maharashtra|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130622185948/http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|archive-date=22 June 2013|access-date=12 March 2013}}<cite class="citation web cs1" data-ve-ignore="true">[https://web.archive.org/web/20130622185948/http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp "Aundha Nagnath"]. District Collectorate, Hingoli, Government of Maharashtra. Archived from [http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp the original] on 22 June 2013<span class="reference-accessdate">. Retrieved <span class="nowrap">12 March</span> 2013</span>.</cite></ref> सध्याच्या मंदिराचा पाया [[हेमाडपंती स्थापत्यशैली|हेमाडपंती स्थापत्यशास्त्रातील]] आहे, जरी त्याच्या वरच्या भागाची नंतरच्या काळात दुरुस्ती करण्यात आली आणि ती पेशव्यांच्या राजवटीत प्रचलित असलेल्या शैलीत आहे.
ज्योतिर्लिंग जमिनीच्या पातळीच्या खाली स्थित आहे ज्यासाठी दोन खोल पायऱ्यांनी प्रवेश करावा लागतो. औंढा नागनाथ परिसरात १२ ज्योतिर्लिंगांची १२ छोटी मंदिरे आहेत. तसेच आवारात १०८ मंदिरे आणि ६८ तीर्थे आहेत, ती सर्व भगवान शिवाची आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mahatourism.in/destination/Aundha/aundha.html|title=Aundha Nagnath|website=mahatourism.in|access-date=2021-04-22}}</ref>
== पुनर्बांधकाम ==
औरंगजेबाच्या विजयात हे मंदिर नष्ट झाले. सध्याचे उभे असलेले मंदिर [[अहिल्याबाई होळकर]] यांनी पुन्हा बांधले.
== आख्यायिका ==
[[नामदेव]], [[विसोबा खेचर|विसोबा खेचरा]] आणि [[ज्ञानेश्वर]] यांच्या जीवनाशीही मंदिराचा निकटचा संबंध आहे, [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] [[आषाढी वारी (पंढरपूर)|वारकरी]] पंथाचे पूजनीय संत .
नामदेव त्यांचे गुरू विसोबा खेचरा यांना औंढा नागनाथ मंदिरात भेटले. त्यांना ज्ञानेश्वरांनी या मंदिरात जाण्याचा सल्ला दिला होता. ''ज्ञानदेव गाथा'' या ग्रंथानुसार, ज्ञानेश्वर आणि मुक्ताई नामदेवांना योग्य गुरूच्या शोधात [[औंढा नागनाथ|औंढा नागनाथाच्या]] मंदिरात जाण्यास सांगतात. मंदिरात, नामदेवांना विसोबा [[शिव|शिवाचे प्रतीक असलेल्या शिवलिंगावर]] पाय ठेवून विसावलेले दिसतात. शिवाचा अपमान केल्याबद्दल नामदेवांनी त्यांची निंदा केली. विसोबांनी नामदेवांना आपले पाय इतरत्र ठेवण्यास सांगितले आणि जेथे नामदेवांनी विसोबाचे पाय ठेवले तेथे एक शिवलिंग उगवले. अशा प्रकारे, विसोबांनी आपल्या योगशक्तीद्वारे संपूर्ण मंदिर शिवलिंगाने भरून टाकले आणि नामदेवांना परमेश्वराच्या सर्वव्यापकतेची शिकवण दिली . <ref>Schomer p. 225-6</ref> <ref>Ranade p. 189</ref>
नामदेव आणि औंढा नागनाथ मंदिराविषयी एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. एकदा ते ज्ञानेश्वर, विसोबा खेचरा आणि आणखी काही वारकऱ्यांसोबत मंदिरासमोर [[भजन|भजन म्हणत]] असताना मंदिराच्या पुजारींनी त्यांना सांगितले की मंदिरासमोरचे त्यांचे गायन , त्यांच्या नित्य [[पूजा]] आणि प्रार्थनामध्ये व्यत्यय आणत आहे आणि त्यांना मंदिरातून निघून जाण्यास सांगितले. मंदिराच्या पुजारीने भगत नामदेव यांना अपमानित केले व तो खालच्या जातीचा असून तो मंदिरात का आला असे सांगितले. मग भगत नामदेव मंदिराच्या मागच्या बाजूला गेले आणि तिथे भजने म्हणू लागले. पण देवाने उदास भक्ताच्या नजरेत राहण्यासाठी आणि भजने ऐकण्यासाठी आणि मंदिर फिरवले . <ref name="n" /> मंदिराच्या मागील बाजूस नंदी का आहे हे त्या चमत्काराची साक्ष आहे. <ref name="n">Travels of Guru Nanak by Surindar Singh Kohli; Publication Bureau, Panjab University, 1969 - Page 98</ref>
[[शीख धर्म|शीख धर्माचे]] संस्थापक [[गुरू नानकदेव|गुरू नानक]] यांनी औंढा नागनाथ मंदिराला भेट दिल्याचे सांगितले जाते आणि त्यांनी या भागात फिरताना आणि नामदेवांचे जन्मस्थान असलेल्या नरसी बामणीलाही भेट दिली होती. शिख धर्मात नामदेवांना भगत नामदेव म्हणून पूजनीय मानले जाते हे येथे नमूद करावे लागेल. <ref name="n">Travels of Guru Nanak by Surindar Singh Kohli; Publication Bureau, Panjab University, 1969 - Page 98</ref> <ref>[http://www.sikhreview.org/pdf/november1999/pdf-files/chronicle.pdf Guru Nanak in Maharashtra]{{मृत दुवा|date=October 2016|fix-attempted=yes}}</ref>
== योग्य ==
दरवर्षी येथे [[हिंदू दिनदर्शिका|हिंदू कालनिर्णयाच्या]] [[माघ]] महिन्यात जत्रा भरते, जी [[फाल्गुन]] महिन्याच्या सुरुवातीपर्यंत चालते. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=IleHyBDWbzEC&q=AUNDHA+NAGNATH+TEMPLE&pg=PA572|title=Land and People of Indian States and Union Territories: In 36 ..., Volume 16 edited by S. C. Bhatt, Gopal K. Bhargava|last=Bhatt|first=S. C.|year=572|isbn=9788178353722}}</ref>
== संदर्भ ==
{{Shiva temples}}{{Shaivism}}{{Hindu temples in Maharashtra}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील हिंदू मंदिरे]]
[[वर्ग:ज्योतिर्लिंगे]]
p83n7rid9eb6ax12euuj0522op8j4r1
2141227
2141226
2022-07-29T10:46:55Z
Arjun bansode
142833
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट हिंदू मंदिर|image=Aundha Nagnath Shiva Temple Jyotirlinga Maharashtra India.jpg|name=औंढा नागनाथ मंदिर|district=हिंगोली|architecture=हेमाडपंथी|location=औंढा नागनाथ|primary_deity=शिव|utsava_deity_God=महाशिवरात्री|state=महाराष्ट्र|image_size=200px}}
'''औंढा नागनाथ मंदिर''' हे एक प्राचीन [[शिव|शिवमंदिर]] आहे, एक [[ज्योतिर्लिंग]] आहे, जे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[हिंगोली जिल्हा|हिंगोली जिल्ह्यातील]] [[औंढा नागनाथ]] येथे [[भारत|आहे]] . <ref name="census">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=QLBHAAAAYAAJ&q=CONSTRUCTED|title=Census of India, 1991: A-D. Migration tables. v. 2. Tables D-4, D-5, D-6, D-7, D-8, D-9, D-10, D-11(S), D-11(F), and D-12|publisher=Government Central Press|year=1994}}</ref> <ref name="h">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|title=Aundha Nagnath|publisher=District Collectorate, Hingoli, Government of Maharashtra|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130622185948/http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|archive-date=22 June 2013|access-date=12 March 2013}}</ref>
{{image=आठवे_ज्योतिर्लिंग_औंढा_नागनाथ.jpg}}
.
== इतिहास ==
औंढा नागनाथ (नागेश्वरम) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक मंदिर आहे, हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=dD0tAQAAMAAJ&q=AUNDHA+|title=Indo-European Affairs by Naresh K. Pande|year=1981|page=29}}</ref> सध्याचे मंदिर [[देवगिरीचे यादव|सेउना (यादव) घराण्याने]] बांधले होते आणि ते १३व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. <ref name="census">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=QLBHAAAAYAAJ&q=CONSTRUCTED|title=Census of India, 1991: A-D. Migration tables. v. 2. Tables D-4, D-5, D-6, D-7, D-8, D-9, D-10, D-11(S), D-11(F), and D-12|publisher=Government Central Press|year=1994}}</ref> पहिले मंदिर ''[[महाभारत|महाभारताच्या]]'' काळातील असल्याचे म्हटले जाते आणि [[पांडव|पांडवांमधील]] ज्येष्ठ [[युधिष्ठिर]] यांनी ते बांधले होते, जेव्हा त्यांना [[हस्तिनापुर|हस्तिनापूरमधून]] 14 वर्षांसाठी निष्कासित करण्यात आले होते, असे मानले जाते. <ref name="h">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|title=Aundha Nagnath|publisher=District Collectorate, Hingoli, Government of Maharashtra|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130622185948/http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|archive-date=22 June 2013|access-date=12 March 2013}}</ref> मंदिराची इमारत [[औरंगजेब|औरंगजेबाने]] पाडण्यापूर्वी ती सात मजली होती असे नमूद केले आहे. <ref>Imperial Gazetteer of India, Volume 19, Page 417.</ref>
== रचना ==
मंदिराचे क्षेत्रफळ ६६९.६० चौरस मीटर (७२०० चौरस फूट) आणि उंची १८.२९ आहे मी (६० फूट) <ref name="census">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=QLBHAAAAYAAJ&q=CONSTRUCTED|title=Census of India, 1991: A-D. Migration tables. v. 2. Tables D-4, D-5, D-6, D-7, D-8, D-9, D-10, D-11(S), D-11(F), and D-12|publisher=Government Central Press|year=1994}}</ref> <ref name="m">Maharashtra State Gazetteers: Parbhani, 1994 - Page 546</ref> मंदिर परिसरात पसरलेले एकूण क्षेत्रफळ सुमारे ६०,००० चौ. फूट आहे. <ref name="h">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|title=Aundha Nagnath|publisher=District Collectorate, Hingoli, Government of Maharashtra|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130622185948/http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|archive-date=22 June 2013|access-date=12 March 2013}}</ref> धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त, मंदिर स्वतःच त्याच्या सुंदर कोरीव कामासाठी पाहण्यासारखे आहे. <ref name="h">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|title=Aundha Nagnath|publisher=District Collectorate, Hingoli, Government of Maharashtra|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130622185948/http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|archive-date=22 June 2013|access-date=12 March 2013}}<cite class="citation web cs1" data-ve-ignore="true">[https://web.archive.org/web/20130622185948/http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp "Aundha Nagnath"]. District Collectorate, Hingoli, Government of Maharashtra. Archived from [http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp the original] on 22 June 2013<span class="reference-accessdate">. Retrieved <span class="nowrap">12 March</span> 2013</span>.</cite></ref> सध्याच्या मंदिराचा पाया [[हेमाडपंती स्थापत्यशैली|हेमाडपंती स्थापत्यशास्त्रातील]] आहे, जरी त्याच्या वरच्या भागाची नंतरच्या काळात दुरुस्ती करण्यात आली आणि ती पेशव्यांच्या राजवटीत प्रचलित असलेल्या शैलीत आहे.
ज्योतिर्लिंग जमिनीच्या पातळीच्या खाली स्थित आहे ज्यासाठी दोन खोल पायऱ्यांनी प्रवेश करावा लागतो. औंढा नागनाथ परिसरात १२ ज्योतिर्लिंगांची १२ छोटी मंदिरे आहेत. तसेच आवारात १०८ मंदिरे आणि ६८ तीर्थे आहेत, ती सर्व भगवान शिवाची आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mahatourism.in/destination/Aundha/aundha.html|title=Aundha Nagnath|website=mahatourism.in|access-date=2021-04-22}}</ref>
== पुनर्बांधकाम ==
औरंगजेबाच्या विजयात हे मंदिर नष्ट झाले. सध्याचे उभे असलेले मंदिर [[अहिल्याबाई होळकर]] यांनी पुन्हा बांधले.
== आख्यायिका ==
[[नामदेव]], [[विसोबा खेचर|विसोबा खेचरा]] आणि [[ज्ञानेश्वर]] यांच्या जीवनाशीही मंदिराचा निकटचा संबंध आहे, [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] [[आषाढी वारी (पंढरपूर)|वारकरी]] पंथाचे पूजनीय संत .
नामदेव त्यांचे गुरू विसोबा खेचरा यांना औंढा नागनाथ मंदिरात भेटले. त्यांना ज्ञानेश्वरांनी या मंदिरात जाण्याचा सल्ला दिला होता. ''ज्ञानदेव गाथा'' या ग्रंथानुसार, ज्ञानेश्वर आणि मुक्ताई नामदेवांना योग्य गुरूच्या शोधात [[औंढा नागनाथ|औंढा नागनाथाच्या]] मंदिरात जाण्यास सांगतात. मंदिरात, नामदेवांना विसोबा [[शिव|शिवाचे प्रतीक असलेल्या शिवलिंगावर]] पाय ठेवून विसावलेले दिसतात. शिवाचा अपमान केल्याबद्दल नामदेवांनी त्यांची निंदा केली. विसोबांनी नामदेवांना आपले पाय इतरत्र ठेवण्यास सांगितले आणि जेथे नामदेवांनी विसोबाचे पाय ठेवले तेथे एक शिवलिंग उगवले. अशा प्रकारे, विसोबांनी आपल्या योगशक्तीद्वारे संपूर्ण मंदिर शिवलिंगाने भरून टाकले आणि नामदेवांना परमेश्वराच्या सर्वव्यापकतेची शिकवण दिली . <ref>Schomer p. 225-6</ref> <ref>Ranade p. 189</ref>
नामदेव आणि औंढा नागनाथ मंदिराविषयी एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. एकदा ते ज्ञानेश्वर, विसोबा खेचरा आणि आणखी काही वारकऱ्यांसोबत मंदिरासमोर [[भजन|भजन म्हणत]] असताना मंदिराच्या पुजारींनी त्यांना सांगितले की मंदिरासमोरचे त्यांचे गायन , त्यांच्या नित्य [[पूजा]] आणि प्रार्थनामध्ये व्यत्यय आणत आहे आणि त्यांना मंदिरातून निघून जाण्यास सांगितले. मंदिराच्या पुजारीने भगत नामदेव यांना अपमानित केले व तो खालच्या जातीचा असून तो मंदिरात का आला असे सांगितले. मग भगत नामदेव मंदिराच्या मागच्या बाजूला गेले आणि तिथे भजने म्हणू लागले. पण देवाने उदास भक्ताच्या नजरेत राहण्यासाठी आणि भजने ऐकण्यासाठी आणि मंदिर फिरवले . <ref name="n" /> मंदिराच्या मागील बाजूस नंदी का आहे हे त्या चमत्काराची साक्ष आहे. <ref name="n">Travels of Guru Nanak by Surindar Singh Kohli; Publication Bureau, Panjab University, 1969 - Page 98</ref>
[[शीख धर्म|शीख धर्माचे]] संस्थापक [[गुरू नानकदेव|गुरू नानक]] यांनी औंढा नागनाथ मंदिराला भेट दिल्याचे सांगितले जाते आणि त्यांनी या भागात फिरताना आणि नामदेवांचे जन्मस्थान असलेल्या नरसी बामणीलाही भेट दिली होती. शिख धर्मात नामदेवांना भगत नामदेव म्हणून पूजनीय मानले जाते हे येथे नमूद करावे लागेल. <ref name="n">Travels of Guru Nanak by Surindar Singh Kohli; Publication Bureau, Panjab University, 1969 - Page 98</ref> <ref>[http://www.sikhreview.org/pdf/november1999/pdf-files/chronicle.pdf Guru Nanak in Maharashtra]{{मृत दुवा|date=October 2016|fix-attempted=yes}}</ref>
== योग्य ==
दरवर्षी येथे [[हिंदू दिनदर्शिका|हिंदू कालनिर्णयाच्या]] [[माघ]] महिन्यात जत्रा भरते, जी [[फाल्गुन]] महिन्याच्या सुरुवातीपर्यंत चालते. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=IleHyBDWbzEC&q=AUNDHA+NAGNATH+TEMPLE&pg=PA572|title=Land and People of Indian States and Union Territories: In 36 ..., Volume 16 edited by S. C. Bhatt, Gopal K. Bhargava|last=Bhatt|first=S. C.|year=572|isbn=9788178353722}}</ref>
== संदर्भ ==
{{Shiva temples}}{{Shaivism}}{{Hindu temples in Maharashtra}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील हिंदू मंदिरे]]
[[वर्ग:ज्योतिर्लिंगे]]
2pyvqnbg8b409bpx844rmp9hx0ht4iu
2141228
2141227
2022-07-29T10:47:25Z
Arjun bansode
142833
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट हिंदू मंदिर|image=Aundha Nagnath Shiva Temple Jyotirlinga Maharashtra India.jpg|name=औंढा नागनाथ मंदिर|district=हिंगोली|architecture=हेमाडपंथी|location=औंढा नागनाथ|primary_deity=शिव|utsava_deity_God=महाशिवरात्री|state=महाराष्ट्र|image_size=200px}}
'''औंढा नागनाथ मंदिर''' हे एक प्राचीन [[शिव|शिवमंदिर]] आहे, एक [[ज्योतिर्लिंग]] आहे, जे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[हिंगोली जिल्हा|हिंगोली जिल्ह्यातील]] [[औंढा नागनाथ]] येथे [[भारत|आहे]] . <ref name="census">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=QLBHAAAAYAAJ&q=CONSTRUCTED|title=Census of India, 1991: A-D. Migration tables. v. 2. Tables D-4, D-5, D-6, D-7, D-8, D-9, D-10, D-11(S), D-11(F), and D-12|publisher=Government Central Press|year=1994}}</ref> <ref name="h">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|title=Aundha Nagnath|publisher=District Collectorate, Hingoli, Government of Maharashtra|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130622185948/http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|archive-date=22 June 2013|access-date=12 March 2013}}</ref>
.
== इतिहास ==
औंढा नागनाथ (नागेश्वरम) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक मंदिर आहे, हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=dD0tAQAAMAAJ&q=AUNDHA+|title=Indo-European Affairs by Naresh K. Pande|year=1981|page=29}}</ref> सध्याचे मंदिर [[देवगिरीचे यादव|सेउना (यादव) घराण्याने]] बांधले होते आणि ते १३व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. <ref name="census">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=QLBHAAAAYAAJ&q=CONSTRUCTED|title=Census of India, 1991: A-D. Migration tables. v. 2. Tables D-4, D-5, D-6, D-7, D-8, D-9, D-10, D-11(S), D-11(F), and D-12|publisher=Government Central Press|year=1994}}</ref> पहिले मंदिर ''[[महाभारत|महाभारताच्या]]'' काळातील असल्याचे म्हटले जाते आणि [[पांडव|पांडवांमधील]] ज्येष्ठ [[युधिष्ठिर]] यांनी ते बांधले होते, जेव्हा त्यांना [[हस्तिनापुर|हस्तिनापूरमधून]] 14 वर्षांसाठी निष्कासित करण्यात आले होते, असे मानले जाते. <ref name="h">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|title=Aundha Nagnath|publisher=District Collectorate, Hingoli, Government of Maharashtra|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130622185948/http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|archive-date=22 June 2013|access-date=12 March 2013}}</ref> मंदिराची इमारत [[औरंगजेब|औरंगजेबाने]] पाडण्यापूर्वी ती सात मजली होती असे नमूद केले आहे. <ref>Imperial Gazetteer of India, Volume 19, Page 417.</ref>
== रचना ==
मंदिराचे क्षेत्रफळ ६६९.६० चौरस मीटर (७२०० चौरस फूट) आणि उंची १८.२९ आहे मी (६० फूट) <ref name="census">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=QLBHAAAAYAAJ&q=CONSTRUCTED|title=Census of India, 1991: A-D. Migration tables. v. 2. Tables D-4, D-5, D-6, D-7, D-8, D-9, D-10, D-11(S), D-11(F), and D-12|publisher=Government Central Press|year=1994}}</ref> <ref name="m">Maharashtra State Gazetteers: Parbhani, 1994 - Page 546</ref> मंदिर परिसरात पसरलेले एकूण क्षेत्रफळ सुमारे ६०,००० चौ. फूट आहे. <ref name="h">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|title=Aundha Nagnath|publisher=District Collectorate, Hingoli, Government of Maharashtra|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130622185948/http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|archive-date=22 June 2013|access-date=12 March 2013}}</ref> धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त, मंदिर स्वतःच त्याच्या सुंदर कोरीव कामासाठी पाहण्यासारखे आहे. <ref name="h">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|title=Aundha Nagnath|publisher=District Collectorate, Hingoli, Government of Maharashtra|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130622185948/http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|archive-date=22 June 2013|access-date=12 March 2013}}<cite class="citation web cs1" data-ve-ignore="true">[https://web.archive.org/web/20130622185948/http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp "Aundha Nagnath"]. District Collectorate, Hingoli, Government of Maharashtra. Archived from [http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp the original] on 22 June 2013<span class="reference-accessdate">. Retrieved <span class="nowrap">12 March</span> 2013</span>.</cite></ref> सध्याच्या मंदिराचा पाया [[हेमाडपंती स्थापत्यशैली|हेमाडपंती स्थापत्यशास्त्रातील]] आहे, जरी त्याच्या वरच्या भागाची नंतरच्या काळात दुरुस्ती करण्यात आली आणि ती पेशव्यांच्या राजवटीत प्रचलित असलेल्या शैलीत आहे.
ज्योतिर्लिंग जमिनीच्या पातळीच्या खाली स्थित आहे ज्यासाठी दोन खोल पायऱ्यांनी प्रवेश करावा लागतो. औंढा नागनाथ परिसरात १२ ज्योतिर्लिंगांची १२ छोटी मंदिरे आहेत. तसेच आवारात १०८ मंदिरे आणि ६८ तीर्थे आहेत, ती सर्व भगवान शिवाची आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mahatourism.in/destination/Aundha/aundha.html|title=Aundha Nagnath|website=mahatourism.in|access-date=2021-04-22}}</ref>
== पुनर्बांधकाम ==
औरंगजेबाच्या विजयात हे मंदिर नष्ट झाले. सध्याचे उभे असलेले मंदिर [[अहिल्याबाई होळकर]] यांनी पुन्हा बांधले.
== आख्यायिका ==
[[नामदेव]], [[विसोबा खेचर|विसोबा खेचरा]] आणि [[ज्ञानेश्वर]] यांच्या जीवनाशीही मंदिराचा निकटचा संबंध आहे, [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] [[आषाढी वारी (पंढरपूर)|वारकरी]] पंथाचे पूजनीय संत .
नामदेव त्यांचे गुरू विसोबा खेचरा यांना औंढा नागनाथ मंदिरात भेटले. त्यांना ज्ञानेश्वरांनी या मंदिरात जाण्याचा सल्ला दिला होता. ''ज्ञानदेव गाथा'' या ग्रंथानुसार, ज्ञानेश्वर आणि मुक्ताई नामदेवांना योग्य गुरूच्या शोधात [[औंढा नागनाथ|औंढा नागनाथाच्या]] मंदिरात जाण्यास सांगतात. मंदिरात, नामदेवांना विसोबा [[शिव|शिवाचे प्रतीक असलेल्या शिवलिंगावर]] पाय ठेवून विसावलेले दिसतात. शिवाचा अपमान केल्याबद्दल नामदेवांनी त्यांची निंदा केली. विसोबांनी नामदेवांना आपले पाय इतरत्र ठेवण्यास सांगितले आणि जेथे नामदेवांनी विसोबाचे पाय ठेवले तेथे एक शिवलिंग उगवले. अशा प्रकारे, विसोबांनी आपल्या योगशक्तीद्वारे संपूर्ण मंदिर शिवलिंगाने भरून टाकले आणि नामदेवांना परमेश्वराच्या सर्वव्यापकतेची शिकवण दिली . <ref>Schomer p. 225-6</ref> <ref>Ranade p. 189</ref>
नामदेव आणि औंढा नागनाथ मंदिराविषयी एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. एकदा ते ज्ञानेश्वर, विसोबा खेचरा आणि आणखी काही वारकऱ्यांसोबत मंदिरासमोर [[भजन|भजन म्हणत]] असताना मंदिराच्या पुजारींनी त्यांना सांगितले की मंदिरासमोरचे त्यांचे गायन , त्यांच्या नित्य [[पूजा]] आणि प्रार्थनामध्ये व्यत्यय आणत आहे आणि त्यांना मंदिरातून निघून जाण्यास सांगितले. मंदिराच्या पुजारीने भगत नामदेव यांना अपमानित केले व तो खालच्या जातीचा असून तो मंदिरात का आला असे सांगितले. मग भगत नामदेव मंदिराच्या मागच्या बाजूला गेले आणि तिथे भजने म्हणू लागले. पण देवाने उदास भक्ताच्या नजरेत राहण्यासाठी आणि भजने ऐकण्यासाठी आणि मंदिर फिरवले . <ref name="n" /> मंदिराच्या मागील बाजूस नंदी का आहे हे त्या चमत्काराची साक्ष आहे. <ref name="n">Travels of Guru Nanak by Surindar Singh Kohli; Publication Bureau, Panjab University, 1969 - Page 98</ref>
[[शीख धर्म|शीख धर्माचे]] संस्थापक [[गुरू नानकदेव|गुरू नानक]] यांनी औंढा नागनाथ मंदिराला भेट दिल्याचे सांगितले जाते आणि त्यांनी या भागात फिरताना आणि नामदेवांचे जन्मस्थान असलेल्या नरसी बामणीलाही भेट दिली होती. शिख धर्मात नामदेवांना भगत नामदेव म्हणून पूजनीय मानले जाते हे येथे नमूद करावे लागेल. <ref name="n">Travels of Guru Nanak by Surindar Singh Kohli; Publication Bureau, Panjab University, 1969 - Page 98</ref> <ref>[http://www.sikhreview.org/pdf/november1999/pdf-files/chronicle.pdf Guru Nanak in Maharashtra]{{मृत दुवा|date=October 2016|fix-attempted=yes}}</ref>
== योग्य ==
दरवर्षी येथे [[हिंदू दिनदर्शिका|हिंदू कालनिर्णयाच्या]] [[माघ]] महिन्यात जत्रा भरते, जी [[फाल्गुन]] महिन्याच्या सुरुवातीपर्यंत चालते. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=IleHyBDWbzEC&q=AUNDHA+NAGNATH+TEMPLE&pg=PA572|title=Land and People of Indian States and Union Territories: In 36 ..., Volume 16 edited by S. C. Bhatt, Gopal K. Bhargava|last=Bhatt|first=S. C.|year=572|isbn=9788178353722}}</ref>
== संदर्भ ==
{{Shiva temples}}{{Shaivism}}{{Hindu temples in Maharashtra}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील हिंदू मंदिरे]]
[[वर्ग:ज्योतिर्लिंगे]]
j7q0ergx9ys1fupb4v9t70nbna3fxxf
2141229
2141228
2022-07-29T10:50:15Z
Arjun bansode
142833
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट हिंदू मंदिर|image=Aundha Nagnath Shiva Temple Jyotirlinga Maharashtra India.jpg|name=औंढा नागनाथ मंदिर|district=हिंगोली|architecture=हेमाडपंथी|location=औंढा नागनाथ|primary_deity=शिव|utsava_deity_God=महाशिवरात्री|state=महाराष्ट्र|image_size=200px}}
'''औंढा नागनाथ मंदिर''' हे एक प्राचीन [[शिव|शिवमंदिर]] आहे, एक [[ज्योतिर्लिंग]] आहे, जे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[हिंगोली जिल्हा|हिंगोली जिल्ह्यातील]] [[औंढा नागनाथ]] येथे [[भारत|आहे]] . <ref name="census">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=QLBHAAAAYAAJ&q=CONSTRUCTED|title=Census of India, 1991: A-D. Migration tables. v. 2. Tables D-4, D-5, D-6, D-7, D-8, D-9, D-10, D-11(S), D-11(F), and D-12|publisher=Government Central Press|year=1994}}</ref> <ref name="h">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|title=Aundha Nagnath|publisher=District Collectorate, Hingoli, Government of Maharashtra|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130622185948/http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|archive-date=22 June 2013|access-date=12 March 2013}}</ref>
[[File:आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ.jpg|thumb|]]
.
== इतिहास ==
औंढा नागनाथ (नागेश्वरम) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक मंदिर आहे, हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=dD0tAQAAMAAJ&q=AUNDHA+|title=Indo-European Affairs by Naresh K. Pande|year=1981|page=29}}</ref> सध्याचे मंदिर [[देवगिरीचे यादव|सेउना (यादव) घराण्याने]] बांधले होते आणि ते १३व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. <ref name="census">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=QLBHAAAAYAAJ&q=CONSTRUCTED|title=Census of India, 1991: A-D. Migration tables. v. 2. Tables D-4, D-5, D-6, D-7, D-8, D-9, D-10, D-11(S), D-11(F), and D-12|publisher=Government Central Press|year=1994}}</ref> पहिले मंदिर ''[[महाभारत|महाभारताच्या]]'' काळातील असल्याचे म्हटले जाते आणि [[पांडव|पांडवांमधील]] ज्येष्ठ [[युधिष्ठिर]] यांनी ते बांधले होते, जेव्हा त्यांना [[हस्तिनापुर|हस्तिनापूरमधून]] 14 वर्षांसाठी निष्कासित करण्यात आले होते, असे मानले जाते. <ref name="h">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|title=Aundha Nagnath|publisher=District Collectorate, Hingoli, Government of Maharashtra|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130622185948/http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|archive-date=22 June 2013|access-date=12 March 2013}}</ref> मंदिराची इमारत [[औरंगजेब|औरंगजेबाने]] पाडण्यापूर्वी ती सात मजली होती असे नमूद केले आहे. <ref>Imperial Gazetteer of India, Volume 19, Page 417.</ref>
== रचना ==
मंदिराचे क्षेत्रफळ ६६९.६० चौरस मीटर (७२०० चौरस फूट) आणि उंची १८.२९ आहे मी (६० फूट) <ref name="census">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=QLBHAAAAYAAJ&q=CONSTRUCTED|title=Census of India, 1991: A-D. Migration tables. v. 2. Tables D-4, D-5, D-6, D-7, D-8, D-9, D-10, D-11(S), D-11(F), and D-12|publisher=Government Central Press|year=1994}}</ref> <ref name="m">Maharashtra State Gazetteers: Parbhani, 1994 - Page 546</ref> मंदिर परिसरात पसरलेले एकूण क्षेत्रफळ सुमारे ६०,००० चौ. फूट आहे. <ref name="h">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|title=Aundha Nagnath|publisher=District Collectorate, Hingoli, Government of Maharashtra|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130622185948/http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|archive-date=22 June 2013|access-date=12 March 2013}}</ref> धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त, मंदिर स्वतःच त्याच्या सुंदर कोरीव कामासाठी पाहण्यासारखे आहे. <ref name="h">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|title=Aundha Nagnath|publisher=District Collectorate, Hingoli, Government of Maharashtra|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20130622185948/http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp|archive-date=22 June 2013|access-date=12 March 2013}}<cite class="citation web cs1" data-ve-ignore="true">[https://web.archive.org/web/20130622185948/http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp "Aundha Nagnath"]. District Collectorate, Hingoli, Government of Maharashtra. Archived from [http://hingoli.gov.in/Tourist/Aundha.asp the original] on 22 June 2013<span class="reference-accessdate">. Retrieved <span class="nowrap">12 March</span> 2013</span>.</cite></ref> सध्याच्या मंदिराचा पाया [[हेमाडपंती स्थापत्यशैली|हेमाडपंती स्थापत्यशास्त्रातील]] आहे, जरी त्याच्या वरच्या भागाची नंतरच्या काळात दुरुस्ती करण्यात आली आणि ती पेशव्यांच्या राजवटीत प्रचलित असलेल्या शैलीत आहे.
ज्योतिर्लिंग जमिनीच्या पातळीच्या खाली स्थित आहे ज्यासाठी दोन खोल पायऱ्यांनी प्रवेश करावा लागतो. औंढा नागनाथ परिसरात १२ ज्योतिर्लिंगांची १२ छोटी मंदिरे आहेत. तसेच आवारात १०८ मंदिरे आणि ६८ तीर्थे आहेत, ती सर्व भगवान शिवाची आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mahatourism.in/destination/Aundha/aundha.html|title=Aundha Nagnath|website=mahatourism.in|access-date=2021-04-22}}</ref>
== पुनर्बांधकाम ==
औरंगजेबाच्या विजयात हे मंदिर नष्ट झाले. सध्याचे उभे असलेले मंदिर [[अहिल्याबाई होळकर]] यांनी पुन्हा बांधले.
== आख्यायिका ==
[[नामदेव]], [[विसोबा खेचर|विसोबा खेचरा]] आणि [[ज्ञानेश्वर]] यांच्या जीवनाशीही मंदिराचा निकटचा संबंध आहे, [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] [[आषाढी वारी (पंढरपूर)|वारकरी]] पंथाचे पूजनीय संत .
नामदेव त्यांचे गुरू विसोबा खेचरा यांना औंढा नागनाथ मंदिरात भेटले. त्यांना ज्ञानेश्वरांनी या मंदिरात जाण्याचा सल्ला दिला होता. ''ज्ञानदेव गाथा'' या ग्रंथानुसार, ज्ञानेश्वर आणि मुक्ताई नामदेवांना योग्य गुरूच्या शोधात [[औंढा नागनाथ|औंढा नागनाथाच्या]] मंदिरात जाण्यास सांगतात. मंदिरात, नामदेवांना विसोबा [[शिव|शिवाचे प्रतीक असलेल्या शिवलिंगावर]] पाय ठेवून विसावलेले दिसतात. शिवाचा अपमान केल्याबद्दल नामदेवांनी त्यांची निंदा केली. विसोबांनी नामदेवांना आपले पाय इतरत्र ठेवण्यास सांगितले आणि जेथे नामदेवांनी विसोबाचे पाय ठेवले तेथे एक शिवलिंग उगवले. अशा प्रकारे, विसोबांनी आपल्या योगशक्तीद्वारे संपूर्ण मंदिर शिवलिंगाने भरून टाकले आणि नामदेवांना परमेश्वराच्या सर्वव्यापकतेची शिकवण दिली . <ref>Schomer p. 225-6</ref> <ref>Ranade p. 189</ref>
नामदेव आणि औंढा नागनाथ मंदिराविषयी एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते. एकदा ते ज्ञानेश्वर, विसोबा खेचरा आणि आणखी काही वारकऱ्यांसोबत मंदिरासमोर [[भजन|भजन म्हणत]] असताना मंदिराच्या पुजारींनी त्यांना सांगितले की मंदिरासमोरचे त्यांचे गायन , त्यांच्या नित्य [[पूजा]] आणि प्रार्थनामध्ये व्यत्यय आणत आहे आणि त्यांना मंदिरातून निघून जाण्यास सांगितले. मंदिराच्या पुजारीने भगत नामदेव यांना अपमानित केले व तो खालच्या जातीचा असून तो मंदिरात का आला असे सांगितले. मग भगत नामदेव मंदिराच्या मागच्या बाजूला गेले आणि तिथे भजने म्हणू लागले. पण देवाने उदास भक्ताच्या नजरेत राहण्यासाठी आणि भजने ऐकण्यासाठी आणि मंदिर फिरवले . <ref name="n" /> मंदिराच्या मागील बाजूस नंदी का आहे हे त्या चमत्काराची साक्ष आहे. <ref name="n">Travels of Guru Nanak by Surindar Singh Kohli; Publication Bureau, Panjab University, 1969 - Page 98</ref>
[[शीख धर्म|शीख धर्माचे]] संस्थापक [[गुरू नानकदेव|गुरू नानक]] यांनी औंढा नागनाथ मंदिराला भेट दिल्याचे सांगितले जाते आणि त्यांनी या भागात फिरताना आणि नामदेवांचे जन्मस्थान असलेल्या नरसी बामणीलाही भेट दिली होती. शिख धर्मात नामदेवांना भगत नामदेव म्हणून पूजनीय मानले जाते हे येथे नमूद करावे लागेल. <ref name="n">Travels of Guru Nanak by Surindar Singh Kohli; Publication Bureau, Panjab University, 1969 - Page 98</ref> <ref>[http://www.sikhreview.org/pdf/november1999/pdf-files/chronicle.pdf Guru Nanak in Maharashtra]{{मृत दुवा|date=October 2016|fix-attempted=yes}}</ref>
== योग्य ==
दरवर्षी येथे [[हिंदू दिनदर्शिका|हिंदू कालनिर्णयाच्या]] [[माघ]] महिन्यात जत्रा भरते, जी [[फाल्गुन]] महिन्याच्या सुरुवातीपर्यंत चालते. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=IleHyBDWbzEC&q=AUNDHA+NAGNATH+TEMPLE&pg=PA572|title=Land and People of Indian States and Union Territories: In 36 ..., Volume 16 edited by S. C. Bhatt, Gopal K. Bhargava|last=Bhatt|first=S. C.|year=572|isbn=9788178353722}}</ref>
== संदर्भ ==
{{Shiva temples}}{{Shaivism}}{{Hindu temples in Maharashtra}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील हिंदू मंदिरे]]
[[वर्ग:ज्योतिर्लिंगे]]
ed7rvttw2skniq903uabeeiijwq7iwt
ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरी फॉक्स
0
308112
2141184
2138997
2022-07-29T02:09:03Z
अमर राऊत
140696
दुरुस्ती
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट कंपनी|नाव=21st सेंच्युरी फॉक्स|लोगो=21st Century Fox logo.svg|लोगो रुंदी=लोगो|लोगो शीर्षक=21st सेंच्युरी फॉक्स|चित्र=1211 Avenue of the Americas.jpg|चित्र_रुंदी=|चित्र_पर्यायी=|चित्र_शीर्षक=कंपनीचे मुख्यालय|स्थानिक नाव=21st सेंच्युरी फॉक्स|trade_name=|traded_as=|प्रकार=उपकंपनी|संक्षेप=फॉक्स|ब्रीदवाक्य=|स्थापना=२००३|विसर्जन=२० मार्च २०१९|संस्थापक=|मुख्यालय शहर=|मुख्यालय देश=|मुख्यालय स्थान=स्टार हाउस, उर्मी इस्टेट, ९५, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेळ (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र|स्थानिक कार्यालय संख्या=|महत्त्वाच्या व्यक्ती=|सेवांतर्गत प्रदेश=|उद्योगक्षेत्र=* मनोरंजन|उत्पादने=|सेवा=|महसूल=|एकूण उत्पन्न=१२० अब्ज रूपये (२०२१)|निव्वळ उत्पन्न=$ ४.४६ अब्ज (२०१८)|मालमत्ता=$ १९.५६ अब्ज (२०१८)|equity=|equity_year=|कर्मचारी संख्या=|पालक कंपनी=[[द वॉल्ट डिझ्नी कंपनी ]]|विभाग=|पोटकंपनी=|मालक=[[द वॉल्ट डिझ्नी कंपनी ]]|संकेतस्थळ=www.21cf.com (archived Mar 19, 2019)|तळटिपा=|आंतरराष्ट्रीय=}}
'''ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी फॉक्स इंक''' ही एक बहुराष्ट्रीय मनोरंजन क्षेत्रातील अमेरिकन कंपनी होती, जी मिडटाउन मॅनहॅटन, [[न्यू यॉर्क]] येथे स्थित होती. ही कंपनी '''21st सेंच्युरी फॉक्स''' (21CF) या नावाने व्यवसाय करत होती. १९८० मध्ये रुपर्ट मर्डोक यांनी स्थापन केलेल्या जुन्या ''न्यूज कॉर्पोरेशन''च्या मालमत्तेचे स्पिन-ऑफ केल्यानंतर २८ जून २०१३ रोजी स्थापन झालेल्या दोन कंपन्यांपैकी ही एक होती.
21st Century Fox कंपनी ही मुख्यत्वे [[चित्रपट]] आणि [[दूरचित्रवाणी]] उद्योगात काम करणाऱ्या न्यूज कॉर्पोरेशनची कायदेशीर उत्तराधिकारी होती. [[वॉल्ट डिझ्नी कंपनी]]<nowiki/>ने २०१९ मध्ये अधिग्रहण करेपर्यंत हा अमेरिकेतील चौथ्या क्रमांकाचा मीडिया समूह होता.
21st Century Fox च्या मालमत्तेमध्ये 20th Century Fox फिल्म स्टुडिओचा मालक असलेला Fox Entertainment Group, फॉक्स टेलिव्हिजन नेटवर्क आणि नॅशनल जिओग्राफिक पार्टनर्समधील बहुसंख्य भागभांडवल यांचा समावेश होता. कंपनीची लक्षणीय विदेशी गुंतवणूक देखील होती, ज्यामध्ये प्रख्यात भारतीय टेलिव्हिजन चॅनेल ऑपरेटर [[स्टार इंडिया]]<nowiki/>चाही समावेश होता. कंपनीने २०१८ च्या फॉर्च्यून 500 या सर्वात मोठ्या [[युनायटेड स्टेट्स]] कॉर्पोरेशनच्या यादीत एकूण कमाईनुसार १०९ व्या क्रमांकावर स्थान मिळविले होते.
27 जुलै, 2018 रोजी 21st Century Fox भागधारकांनी [[वॉल्ट डिझ्नी कंपनी|डिझ्नीला]] ७१.३ अब्ज डॉलर्सला त्याची बहुतांश मालमत्ता विकण्याचे मान्य केले. या विक्रीमध्ये 20th Century Fox, FX नेटवर्क्स आणि नॅशनल जिओग्राफिक पार्टनर्ससह 21CF च्या बहुतांश मनोरंजन मालमत्तांचा समावेश होता. फॉक्ससोबतच्या वाटाघाटीनंतर स्काय पीएलसी ही कंपनी([[ब्रिटिश]] मीडिया ग्रुप ज्यामध्ये फॉक्सचे भाग होते) स्वतंत्रपणे कॉमकास्टने विकत घेतली, तर फॉक्सचे एफएसएन प्रादेशिक क्रीडा नेटवर्क अविश्वास नियमांचे पालन करण्यासाठी सिंक्लेअर ब्रॉडकास्ट ग्रुपला विकले गेले. उर्वरित प्रामुख्याने फॉक्स आणि मायनेटवर्कटीव्ही नेटवर्क आणि फॉक्सचे राष्ट्रीय प्रसारण, टेलिव्हिजन स्टेशन्स, बातम्या आणि क्रीडा ऑपरेशन्स यांचा समावेश असलेल्या फॉक्स कॉर्पोरेशन नावाच्या नवीन कंपनीमध्ये 19 मार्च 2019 रोजी व्यापार सुरू झाला.
डिझ्नी कंपनीचे 21st Century Fox चे अधिग्रहण फॉक्स त्याच वर्षी 20 मार्च रोजी पूर्ण झाले. त्यानंतर फॉक्स कॉर्पोरेशनच्या मालकीच्या सर्व मालमत्ता डिझ्नीच्या विविध विभागांमध्ये विखुरल्या गेल्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.sec.gov/Archives/edgar/data/1744489/000119312518201596/d770960ds4.htm#rom770960_40|title=S-4|website=www.sec.gov|access-date=2022-07-16}}</ref>
== संदर्भ ==
pie9w4ql6w72kx5rbsj4e4ie29lvqav
2141186
2141184
2022-07-29T02:10:56Z
अमर राऊत
140696
दुरुस्ती
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट कंपनी|नाव=21st सेंच्युरी फॉक्स|लोगो=21st Century Fox logo.svg|लोगो रुंदी=लोगो|लोगो शीर्षक=21st सेंच्युरी फॉक्स|चित्र=1211 Avenue of the Americas.jpg|चित्र_रुंदी=|चित्र_पर्यायी=|चित्र_शीर्षक=कंपनीचे मुख्यालय|स्थानिक नाव=21st सेंच्युरी फॉक्स|trade_name=|traded_as=|प्रकार=उपकंपनी|संक्षेप=फॉक्स|ब्रीदवाक्य=|स्थापना=२००३|विसर्जन=२० मार्च २०१९|संस्थापक=|मुख्यालय शहर=|मुख्यालय देश=|मुख्यालय स्थान=स्टार हाउस, उर्मी इस्टेट, ९५, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेळ (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र|स्थानिक कार्यालय संख्या=|महत्त्वाच्या व्यक्ती=|सेवांतर्गत प्रदेश=|उद्योगक्षेत्र=* मनोरंजन|उत्पादने=|सेवा=|महसूल=|एकूण उत्पन्न=१२० अब्ज रूपये (२०२१)|निव्वळ उत्पन्न=$ ४.४६ अब्ज (२०१८)|मालमत्ता=$ १९.५६ अब्ज (२०१८)|equity=|equity_year=|कर्मचारी संख्या=|पालक कंपनी=[[द वॉल्ट डिझ्नी कंपनी ]]|विभाग=|पोटकंपनी=|मालक=[[द वॉल्ट डिझ्नी कंपनी ]]|संकेतस्थळ=www.21cf.com (archived Mar 19, 2019)|तळटिपा=|आंतरराष्ट्रीय=}}
'''ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी फॉक्स इंक''' ही बहुराष्ट्रीय मनोरंजन क्षेत्रातील एक अमेरिकन कंपनी होती, जी मिडटाउन मॅनहॅटन, [[न्यू यॉर्क]] येथे स्थित होती. ही कंपनी '''21st सेंच्युरी फॉक्स''' (21CF) या नावाने व्यवसाय करत होती. १९८० मध्ये रुपर्ट मर्डोक यांनी स्थापन केलेल्या जुन्या ''न्यूज कॉर्पोरेशन''च्या मालमत्तेचे स्पिन-ऑफ केल्यानंतर २८ जून २०१३ रोजी स्थापन झालेल्या दोन कंपन्यांपैकी ही एक होती.
21st Century Fox कंपनी ही मुख्यत्वे [[चित्रपट]] आणि [[दूरचित्रवाणी]] उद्योगात काम करणाऱ्या न्यूज कॉर्पोरेशनची कायदेशीर उत्तराधिकारी होती. [[वॉल्ट डिझ्नी कंपनी]]<nowiki/>ने २०१९ मध्ये अधिग्रहण करेपर्यंत हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिके]]<nowiki/>तील चौथ्या क्रमांकाचा मीडिया समूह होता.
21st Century Fox च्या मालमत्तेमध्ये 20th Century Fox फिल्म स्टुडिओचा मालक असलेला Fox Entertainment Group, फॉक्स टेलिव्हिजन नेटवर्क आणि नॅशनल जिओग्राफिक पार्टनर्समधील बहुसंख्य भागभांडवल यांचा समावेश होता. कंपनीची लक्षणीय विदेशी गुंतवणूक देखील होती, ज्यामध्ये प्रख्यात भारतीय टेलिव्हिजन चॅनेल ऑपरेटर [[स्टार इंडिया]]<nowiki/>चाही समावेश होता. कंपनीने २०१८ च्या फॉर्च्यून 500 या सर्वात मोठ्या [[युनायटेड स्टेट्स]] कॉर्पोरेशनच्या यादीत एकूण कमाईनुसार १०९ व्या क्रमांकावर स्थान मिळविले होते.
२७ जुलै २०१८ रोजी 21st Century Fox च्या भागधारकांनी [[वॉल्ट डिझ्नी कंपनी|डिझ्नीला]] ७१.३ अब्ज डॉलर्सला त्याची बहुतांश मालमत्ता विकण्याचे मान्य केले. या विक्रीमध्ये 20th Century Fox, FX नेटवर्क्स आणि नॅशनल जिओग्राफिक पार्टनर्ससह 21CF च्या बहुतांश मनोरंजन मालमत्तांचा समावेश होता. फॉक्ससोबतच्या वाटाघाटीनंतर स्काय पीएलसी ही कंपनी([[ब्रिटिश]] मीडिया ग्रुप ज्यामध्ये फॉक्सचे भाग होते) स्वतंत्रपणे कॉमकास्टने विकत घेतली, तर फॉक्सचे एफएसएन प्रादेशिक क्रीडा नेटवर्क अविश्वास नियमांचे पालन करण्यासाठी सिंक्लेअर ब्रॉडकास्ट ग्रुपला विकले गेले. उर्वरित प्रामुख्याने फॉक्स आणि मायनेटवर्कटीव्ही नेटवर्क आणि फॉक्सचे राष्ट्रीय प्रसारण, टेलिव्हिजन स्टेशन्स, बातम्या आणि क्रीडा ऑपरेशन्स यांचा समावेश असलेल्या फॉक्स कॉर्पोरेशन नावाच्या नवीन कंपनीमध्ये १९ मार्च २०१९ रोजी व्यापार सुरू झाला.
डिझ्नी कंपनीचे 21st Century Fox चे अधिग्रहण फॉक्स त्याच वर्षी २० मार्च रोजी पूर्ण झाले. त्यानंतर फॉक्स कॉर्पोरेशनच्या मालकीच्या सर्व मालमत्ता डिझ्नीच्या विविध विभागांमध्ये विखुरल्या गेल्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.sec.gov/Archives/edgar/data/1744489/000119312518201596/d770960ds4.htm#rom770960_40|title=S-4|website=www.sec.gov|access-date=2022-07-16}}</ref>
== संदर्भ ==
qkkoowvg10ekrlea7d4ir9ayqeofk0d
सन मराठी महाएपिसोड
0
308789
2141138
2140331
2022-07-28T18:19:03Z
43.242.226.42
/* मे २०२२ - चालू */
wikitext
text/x-wiki
== ऑक्टोबर २०२१ ते एप्रिल २०२२ ==
{| class="wikitable sortable"
!style="background:#3CB371;"|तारीख
!style="background:#3CB371;"|कार्यक्रम
!style="background:#3CB371;"|वेळ
|-
| rowspan="2"| ५ डिसेंबर २०२१
| ''नंदिनी''
| संध्या. ६.३०
|-
| ''कन्यादान''
| संध्या. ७.३०
|-
| rowspan="2"| १२ डिसेंबर २०२१
| ''जाऊ नको दूर... बाबा''
| संध्या. ६.३०
|-
| ''संत गजानन शेगावीचे''
| संध्या. ७.३०
|-
| rowspan="2"| १९ डिसेंबर २०२१
| ''सुंदरी''
| संध्या. ६.३०
|-
| ''आभाळाची माया''
| संध्या. ७.३०
|-
| rowspan="2"| २६ डिसेंबर २०२१
| ''नंदिनी''
| संध्या. ६.३०
|-
| ''कन्यादान''
| संध्या. ७.३०
|-
| rowspan="2"| ०९ जानेवारी २०२२
| ''नंदिनी''
| संध्या. ६.३०
|-
| ''संत गजानन शेगावीचे''
| संध्या. ७.३०
|-
| rowspan="2"| ०६ मार्च २०२२
| ''कन्यादान''
| संध्या. ६.३०
|-
| ''संत गजानन शेगावीचे''
| संध्या. ७.३०
|-
| rowspan="2"| १३ मार्च २०२२
| ''नंदिनी''
| संध्या. ६.३०
|-
| ''संत गजानन शेगावीचे''
| संध्या. ७.३०
|-
| rowspan="2"| २० मार्च २०२२
| ''आभाळाची माया''
| संध्या. ६.३०
|-
| ''संत गजानन शेगावीचे''
| संध्या. ७.३०
|-
| rowspan="2"| २७ मार्च २०२२
| ''सुंदरी''
| संध्या. ६.३०
|-
| ''जाऊ नको दूर... बाबा''
| संध्या. ७.३०
|-
| rowspan="2"| ०३ एप्रिल २०२२
| ''नंदिनी''
| संध्या. ६.३०
|-
| ''संत गजानन शेगावीचे''
| संध्या. ७.३०
|-
| rowspan="2"| १० एप्रिल २०२२
| ''नंदिनी''
| संध्या. ६.३०
|-
| ''कन्यादान''
| संध्या. ७.३०
|-
| rowspan="2"| १७ एप्रिल २०२२
| ''जय हनुमान''
| संध्या. ६.३०
|-
| ''आभाळाची माया''
| संध्या. ७.३०
|-
| rowspan="2"| २४ एप्रिल २०२२
| ''नंदिनी''
| संध्या. ६.३०
|-
| ''सुंदरी''
| संध्या. ७.३०
|}
== मे २०२२ - चालू ==
{| class="wikitable sortable"
!style="background:#3CB371;"|तारीख
!style="background:#3CB371;"|कार्यक्रम
!style="background:#3CB371;"|वेळ
|-
| rowspan="3"| ०१ मे २०२२
| ''नंदिनी''
| संध्या. ६.३०
|-
| ''जाऊ नको दूर... बाबा''
| संध्या. ७.३०
|-
| ''संत गजानन शेगावीचे''
| रात्री ८.३०
|-
| rowspan="3"| ०८ मे २०२२
| ''नंदिनी''
| संध्या. ६.३०
|-
| ''कन्यादान''
| संध्या. ७.३०
|-
| ''संत गजानन शेगावीचे''
| रात्री ८.३०
|-
| rowspan="3"| १५ मे २०२२
| ''नंदिनी''
| संध्या. ६.३०
|-
| ''आभाळाची माया''
| संध्या. ७.३०
|-
| ''संत गजानन शेगावीचे''
| रात्री ८.३०
|-
| rowspan="3"| २२ मे २०२२
| ''नंदिनी''
| संध्या. ७
|-
| ''सुंदरी''
| रात्री ८
|-
| ''संत गजानन शेगावीचे''
| रात्री ९
|-
| rowspan="3"| २९ मे २०२२
| ''नंदिनी''
| संध्या. ७
|-
| ''जाऊ नको दूर... बाबा''
| रात्री ८
|-
| ''संत गजानन शेगावीचे''
| रात्री ९
|-
| rowspan="3"| ०५ जून २०२२
| ''नंदिनी''
| संध्या. ७
|-
| ''सुंदरी''
| रात्री ८
|-
| ''संत गजानन शेगावीचे''
| रात्री ९
|-
| rowspan="3"| १२ जून २०२२
| ''नंदिनी''
| संध्या. ७
|-
| ''आभाळाची माया''
| रात्री ८
|-
| ''संत गजानन शेगावीचे''
| रात्री ९
|-
| rowspan="3"| १९ जून २०२२
| ''नंदिनी''
| संध्या. ७
|-
| ''जाऊ नको दूर... बाबा''
| रात्री ८
|-
| ''संत गजानन शेगावीचे''
| रात्री ९
|-
| rowspan="3"| २६ जून २०२२
| ''नंदिनी''
| संध्या. ७
|-
| ''कन्यादान''
| रात्री ८
|-
| ''संत गजानन शेगावीचे''
| रात्री ९
|-
| rowspan="3"| ०३ जुलै २०२२
| ''नंदिनी''
| संध्या. ७
|-
| ''जाऊ नको दूर... बाबा''
| रात्री ८
|-
| ''संत गजानन शेगावीचे''
| रात्री ९
|-
| rowspan="3"| १७ जुलै २०२२
| ''नंदिनी''
| संध्या. ७
|-
| ''माझी माणसं''
| रात्री ८
|-
| ''कन्यादान''
| रात्री ९
|-
| rowspan="3"| २४ जुलै २०२२
| ''नंदिनी''
| संध्या. ७
|-
| ''आभाळाची माया''
| रात्री ८
|-
| ''सुंदरी''
| रात्री ९
|-
| rowspan="3"| ३१ जुलै २०२२
| ''नंदिनी''
| संध्या. ७
|-
| ''जाऊ नको दूर... बाबा''
| रात्री ८
|-
| ''संत गजानन शेगावीचे''
| रात्री ९
|}
[[वर्ग:सन मराठी]]
0luqxh43tjqkweb4bp5db1v3b99jnji
टेडी मेडी फॅमिली
0
308807
2141128
2140420
2022-07-28T17:23:51Z
अमर राऊत
140696
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम
| कार्यक्रम = टेडी मेडी फॅमिली
| चित्र =
| लोगो_चित्र_शीर्षक =
| उपशीर्षक =
| प्रकार = सिटकॉम
| निर्माता = मौतिक टिलीप
| निर्मिती संस्था = बोधी ट्री प्रॉडक्शन्स
| दिग्दर्शक = नीलेश आंबेकर
| क्रियेटीव दिग्दर्शक =
| सूत्रधार =
| कलाकार =
| पंच =
| आवाज =
| अभिवाचक =
| थीम संगीत संगीतकार =
| शीर्षकगीत =
| अंतिम संगीत =
| संगीतकार =
| देश = भारत
| भाषा = हिंदी
| वर्ष संख्या =
| एपिसोड संख्या = ५२
| कार्यकारी निर्माता =
| सुपरवायझिंग निर्माता =
| असोसिएट निर्माता =
| सह निर्माता =
| कथा संकलन =
| संकलन =
| स्थळ = मुंबई, महाराष्ट्र
| कॅमेरा = सिंगल-कॅमेरा
| चालण्याचा वेळ = २२ मिनिटे
| वाहिनी = बीग मॅजिक
| चित्र प्रकार =
576i (SDTV)
1080i (HDTV)
| ध्वनी प्रकार =
| पहिला भाग =
| प्रथम प्रसारण =
8 June 2015 –
2015
| शेवटचे प्रसारण =
| सारखे कार्यक्रम =
}}'''टेडी मेडी फॅमिली''' ही एक भारतीय [[सिटकॉम]] मालिका आहे, जी ८ जून २०१५ रोजी प्रीमियर झाली आणि [[बीग मॅजिक]] वाहिनीवर प्रसारित केली गेली. ही मालिका [[वॉर्नर ब्रदर्स]]<nowiki/>च्या "द मिडल"चे रुपांतर होती. <ref>{{स्रोत बातमी|url=http://timesofindia.indiatimes.com/tv/news/hindi/Big-Magics-Hindi-adaptation-of-The-Middle-titled-Tedi-Medi-Family/articleshow/47539841.cms|title=Big Magic's Hindi adaptation of 'The Middle' titled 'Tedi Medi Family|date=4 June 2015|work=[[The Times of India]]|access-date=6 June 2015}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|url=http://www.worldscreen.com/articles/display/50813|title=U.S. Comedy The Middle Set for Hindi Adaptation|date=3 June 2015|work=World Screen|access-date=6 June 2015}}</ref>
[[रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्क]]<nowiki/>ने या मालिकेचे रुपांतर करण्याचे अधिकार घेतले होते. ''बोधी ट्री प्रॉडक्शन''च्या मौतिक ट्युलिपने या मालिकेची निर्मिती केली. ही मालिका एका मध्यवर्गीय कुटुंबाची आहे. मालिका सिंगल-कॅमेरा कॉमेडी म्हणून तयार केली गेली आणि जीवनाच्या मध्यभागी कुटुंब वाढवण्याच्या दैनंदिन गोंधळाचे अनुसरण करते.
== भूमिका ==
* अंजली खुरानाच्या भूमिकेत अमी त्रिवेदी
* इक्बाल आझाद विवेक खुराणा म्हणून <ref>{{स्रोत बातमी|url=https://m.patrika.com/tv-news/wait-is-over-tedi-medi-family-tv-on-air-in-8th-june-1047016/|title=Exclusive: टीवी पर जल्द आ रही है "टेढ़ी मेढ़ी फैमिली"|work=Patrika|language=Hindi|access-date=11 June 2020}}</ref>
* शँकी खुरानाच्या भूमिकेत सुशांत मोहिंद्रू
* सुहानी खुरानाच्या भूमिकेत सलोनी दैनी
* वीर खुराणाच्या भूमिकेत धार्मिक जोईसर
* विक्कीच्या भूमिकेत मानव सोनेजी
* वरुण बडोला विवेकचा मित्र आहे
* बडी मस्सीच्या भूमिकेत शेफाली राणा
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदी दूरचित्रवाहिनी मालिका]]
[[वर्ग:Pages with unreviewed translations]]
ce8zl1y3qn8year1tdevo91sqdzxly8
चर्चा:अर्चना राणाजगजितसिंह पाटील
1
308963
2141082
2140993
2022-07-28T14:32:43Z
Mangesh.trimurti
114584
/* हे पान वगळू नये. */ Reply
wikitext
text/x-wiki
== हे पान वगळू नये. ==
विकिपीडियाच्या सर्वसाधारणपणे पाने वगळण्याच्या कोणत्याच कारणांमध्ये हे पान समाविष्ट होत नाही. कृपया हे पान वगळू नये. कृपया कारण द्यावे. [[सदस्य:Mangesh.trimurti|Mangesh.trimurti]] ([[सदस्य चर्चा:Mangesh.trimurti|चर्चा]]) १२:०१, २८ जुलै २०२२ (IST)
:नमस्कार, कृपया सदरील लेखात उल्लेखनीय काय आहे हे सांगाल का? कृपया कारण द्यावे-[[सदस्य:संतोष गोरे|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे </span>''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १३:२६, २८ जुलै २०२२ (IST)
::धाराशिव जिल्हा परिषद, उपाध्यक्षा
::सर्वाधिक गावांना भेटी देऊन गाव आढावा बैठक घेण्याचा विक्रम
::आमदार श्री.राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी [[सदस्य:Mangesh.trimurti|Mangesh.trimurti]] ([[सदस्य चर्चा:Mangesh.trimurti|चर्चा]]) २०:०२, २८ जुलै २०२२ (IST)
a53jkgiz3x3psdxigtgqmtw4f328284
2141106
2141082
2022-07-28T16:25:45Z
संतोष गोरे
135680
wikitext
text/x-wiki
== हे पान वगळू नये. ==
विकिपीडियाच्या सर्वसाधारणपणे पाने वगळण्याच्या कोणत्याच कारणांमध्ये हे पान समाविष्ट होत नाही. कृपया हे पान वगळू नये. कृपया कारण द्यावे. [[सदस्य:Mangesh.trimurti|Mangesh.trimurti]] ([[सदस्य चर्चा:Mangesh.trimurti|चर्चा]]) १२:०१, २८ जुलै २०२२ (IST)
:नमस्कार, कृपया सदरील लेखात उल्लेखनीय काय आहे हे सांगाल का? कृपया कारण द्यावे-[[सदस्य:संतोष गोरे|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे </span>''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १३:२६, २८ जुलै २०२२ (IST)
::धाराशिव जिल्हा परिषद, उपाध्यक्षा
::सर्वाधिक गावांना भेटी देऊन गाव आढावा बैठक घेण्याचा विक्रम
::आमदार श्री.राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी [[सदस्य:Mangesh.trimurti|Mangesh.trimurti]] ([[सदस्य चर्चा:Mangesh.trimurti|चर्चा]]) २०:०२, २८ जुलै २०२२ (IST)
: उस्मनाबाद (प्रस्तावित धाराशिव) जिल्हा परिषद, उपाध्यक्षा ही एक बाब वगळता इतर दोन गोष्टी स्वतंत्र लेख लिहिण्यास उपयुक्त नाहीत. याऐवजी सदरील लेख [[राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील]] या लेखात नवीन परिच्छेद म्हणून जोडावा. यात अजून उपयुक्त माहितीची भर घातली गेल्या नंतर त्यास आपण वेगळा लेख करू शकतो, तूर्तास तरी नाही. [[सदस्य:संतोष गोरे|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे </span>''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:५५, २८ जुलै २०२२ (IST)
kipurmfb2jsl9ttsimvqhk5308g5ge8
नाझली टोल्गा
0
309010
2141078
2022-07-28T13:03:58Z
Aranciomassimo6194
146891
"[[:en:Special:Redirect/revision/1099797012|Nazlı Tolga]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
wikitext
text/x-wiki
'''नाझली टोल्गा''' (जन्म ८ नोव्हेंबर १९७९) ही तुर्की-डच पत्रकार आणि दूरदर्शन होस्ट आहे. टोल्गा ही ''FOX Ana'' Haber आणि ''Nazlı Tolga ile Haber Masası'' या आघाडीच्या स्थानिक आणि परदेशी घडामोडींच्या कार्यक्रमाची अँकरवुमन होती.
नाझली टोल्गा यांचा जन्म [[अंकारा]], येथे झाला. तिचा जन्म अंकारामधील सॅमसन आणि मालत्या येथील मुस्लिम-तुर्की कुटुंबात झाला. ती तुर्की, डच, ब्राझिलियन पोर्तुगीज आणि इंग्रजीमध्ये अस्खलित आहे. अमेरिकन कॉलेज ऑफ इस्तंबूलमध्ये तिचे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तिने मारमारा युनिव्हर्सिटी, फॅकल्टी ऑफ कम्युनिकेशनमध्ये प्रवेश घेतला – जो तुर्कीमधील संप्रेषण शिक्षण आणि अभ्यासाची अग्रगण्य संस्था आहे. तिने पत्रकारिता विभागात शिक्षण घेतले. टोल्गा यांनी 1998 मध्ये कनाल डी हॅबर येथे पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली. तिने SHOW TV, स्कायटर्क TV आणि FOX TV मध्ये काम केले. तिने सप्टेंबर 2013 मध्ये इस्तंबूलच्या कॅथेड्रल ऑफ द होली स्पिरिट मध्ये डच उद्योगपती <nowiki><i>लॉरेन्स ब्रेनिंकमेयर</i></nowiki> शी लग्न केले. ती [[ब्राझील]], [[लंडन]] आणि [[शांघाय]] येथे राहते . ती २०१३ पासून [[कॅथलिक चर्च|रोमन कॅथलिक]] आहे. गेल्या काही वर्षांत, टोलगा दोन लहान मुलींची आई झाली.
== टीव्ही कार्यक्रम ==
* ''Kanal D Gece Haberleri'' ( कनाल डी, 1998-2002)
* ''Nazlı Tolga ile Haber Masası'' (Skyturk, 2004 – सप्टेंबर 2007)
* ''SHOW HABER'' (2002-2003)
* ''FOX ON ANA HABER'' (2008-2010)
* ''Nazlı Tolga ile Fox Ana Haber'' (3 सप्टेंबर 2007 - 14 जून 2013)
[[वर्ग:हयात व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १९७९ मधील जन्म]]
b893igkpmiqxnbw9vb4jxqszm28u5mv
2141079
2141078
2022-07-28T13:04:49Z
Aranciomassimo6194
146891
wikitext
text/x-wiki
'''नाझली टोल्गा''' (जन्म ८ नोव्हेंबर १९७९) ही तुर्की-डच पत्रकार आणि दूरदर्शन होस्ट आहे. टोल्गा ही ''FOX Ana'' Haber आणि ''Nazlı Tolga ile Haber Masası'' या आघाडीच्या स्थानिक आणि परदेशी घडामोडींच्या कार्यक्रमाची अँकरवुमन होती.
नाझली टोल्गा यांचा जन्म [[अंकारा]], येथे झाला. तिचा जन्म अंकारामधील सॅमसन आणि मालत्या येथील मुस्लिम-तुर्की कुटुंबात झाला. ती तुर्की, डच, ब्राझिलियन पोर्तुगीज आणि इंग्रजीमध्ये अस्खलित आहे. अमेरिकन कॉलेज ऑफ इस्तंबूलमध्ये तिचे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तिने मारमारा युनिव्हर्सिटी, फॅकल्टी ऑफ कम्युनिकेशनमध्ये प्रवेश घेतला – जो तुर्कीमधील संप्रेषण शिक्षण आणि अभ्यासाची अग्रगण्य संस्था आहे. तिने पत्रकारिता विभागात शिक्षण घेतले. टोल्गा यांनी 1998 मध्ये कनाल डी हॅबर येथे पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली. तिने SHOW TV, स्कायटर्क TV आणि FOX TV मध्ये काम केले. तिने सप्टेंबर 2013 मध्ये इस्तंबूलच्या कॅथेड्रल ऑफ द होली स्पिरिट मध्ये डच उद्योगपती लॉरेन्स ब्रेनिंकमेयर शी लग्न केले. ती [[ब्राझील]], [[लंडन]] आणि [[शांघाय]] येथे राहते . ती २०१३ पासून [[कॅथलिक चर्च|रोमन कॅथलिक]] आहे. गेल्या काही वर्षांत, टोलगा दोन लहान मुलींची आई झाली.
== टीव्ही कार्यक्रम ==
* ''Kanal D Gece Haberleri'' ( कनाल डी, 1998-2002)
* ''Nazlı Tolga ile Haber Masası'' (Skyturk, 2004 – सप्टेंबर 2007)
* ''SHOW HABER'' (2002-2003)
* ''FOX ON ANA HABER'' (2008-2010)
* ''Nazlı Tolga ile Fox Ana Haber'' (3 सप्टेंबर 2007 - 14 जून 2013)
[[वर्ग:हयात व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १९७९ मधील जन्म]]
cw30mrbybd9zypcmmgnoykcij2l4460
2141156
2141079
2022-07-28T19:13:35Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
wikitext
text/x-wiki
'''नाझली टोल्गा''' (जन्म ८ नोव्हेंबर १९७९) ही तुर्की-डच पत्रकार आणि दूरदर्शन होस्ट आहे. टोल्गा ही ''FOX Ana'' Haber आणि ''Nazlı Tolga ile Haber Masası'' या आघाडीच्या स्थानिक आणि परदेशी घडामोडींच्या कार्यक्रमाची अँकरवुमन होती.
नाझली टोल्गा यांचा जन्म [[अंकारा]], येथे झाला. तिचा जन्म अंकारामधील सॅमसन आणि मालत्या येथील मुस्लिम-तुर्की कुटुंबात झाला. ती तुर्की, डच, ब्राझिलियन पोर्तुगीज आणि इंग्रजीमध्ये अस्खलित आहे. अमेरिकन कॉलेज ऑफ इस्तंबूलमध्ये तिचे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तिने मारमारा युनिव्हर्सिटी, फॅकल्टी ऑफ कम्युनिकेशनमध्ये प्रवेश घेतला – जो तुर्कीमधील संप्रेषण शिक्षण आणि अभ्यासाची अग्रगण्य संस्था आहे. तिने पत्रकारिता विभागात शिक्षण घेतले. टोल्गा यांनी 1998 मध्ये कनाल डी हॅबर येथे पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली. तिने SHOW TV, स्कायटर्क TV आणि FOX TV मध्ये काम केले. तिने सप्टेंबर 2013 मध्ये इस्तंबूलच्या कॅथेड्रल ऑफ द होली स्पिरिट मध्ये डच उद्योगपती लॉरेन्स ब्रेनिंकमेयर शी लग्न केले. ती [[ब्राझील]], [[लंडन]] आणि [[शांघाय]] येथे राहते . ती २०१३ पासून [[कॅथलिक चर्च|रोमन कॅथलिक]] आहे. गेल्या काही वर्षांत, टोलगा दोन लहान मुलींची आई झाली.
== टीव्ही कार्यक्रम ==
* ''Kanal D Gece Haberleri'' ( कनाल डी, 1998-2002)
* ''Nazlı Tolga ile Haber Masası'' (Skyturk, 2004 – सप्टेंबर 2007)
* ''SHOW HABER'' (2002-2003)
* ''FOX ON ANA HABER'' (2008-2010)
* ''Nazlı Tolga ile Fox Ana Haber'' (3 सप्टेंबर 2007 - 14 जून 2013)
[[वर्ग:हयात व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १९७९ मधील जन्म]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
h66srbys5ricpp6p8n84dxs3g344op1
2141157
2141156
2022-07-28T19:13:50Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
wikitext
text/x-wiki
'''नाझली टोल्गा''' (जन्म ८ नोव्हेंबर १९७९) ही तुर्की-डच पत्रकार आणि दूरदर्शन होस्ट आहे. टोल्गा ही ''FOX Ana'' Haber आणि ''Nazlı Tolga ile Haber Masası'' या आघाडीच्या स्थानिक आणि परदेशी घडामोडींच्या कार्यक्रमाची अँकरवुमन होती.
नाझली टोल्गा यांचा जन्म [[अंकारा]], येथे झाला. तिचा जन्म अंकारामधील सॅमसन आणि मालत्या येथील मुस्लिम-तुर्की कुटुंबात झाला. ती तुर्की, डच, ब्राझिलियन पोर्तुगीज आणि इंग्रजीमध्ये अस्खलित आहे. अमेरिकन कॉलेज ऑफ इस्तंबूलमध्ये तिचे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तिने मारमारा युनिव्हर्सिटी, फॅकल्टी ऑफ कम्युनिकेशनमध्ये प्रवेश घेतला – जो तुर्कीमधील संप्रेषण शिक्षण आणि अभ्यासाची अग्रगण्य संस्था आहे. तिने पत्रकारिता विभागात शिक्षण घेतले. टोल्गा यांनी 1998 मध्ये कनाल डी हॅबर येथे पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली. तिने SHOW TV, स्कायटर्क TV आणि FOX TV मध्ये काम केले. तिने सप्टेंबर 2013 मध्ये इस्तंबूलच्या कॅथेड्रल ऑफ द होली स्पिरिट मध्ये डच उद्योगपती लॉरेन्स ब्रेनिंकमेयर शी लग्न केले. ती [[ब्राझील]], [[लंडन]] आणि [[शांघाय]] येथे राहते . ती २०१३ पासून [[कॅथलिक चर्च|रोमन कॅथलिक]] आहे. गेल्या काही वर्षांत, टोलगा दोन लहान मुलींची आई झाली.
== टीव्ही कार्यक्रम ==
* ''Kanal D Gece Haberleri'' ( कनाल डी, 1998-2002)
* ''Nazlı Tolga ile Haber Masası'' (Skyturk, 2004 – सप्टेंबर 2007)
* ''SHOW HABER'' (2002-2003)
* ''FOX ON ANA HABER'' (2008-2010)
* ''Nazlı Tolga ile Fox Ana Haber'' (3 सप्टेंबर 2007 - 14 जून 2013)
[[वर्ग:हयात व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १९७९ मधील जन्म]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
[[वर्ग:तुर्कस्तानी पत्रकार]]
gsefg0jmds1qidc6ac6ldd0c8xak9yb
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१३-१४
0
309011
2141092
2022-07-28T15:26:08Z
Ganesh591
62733
नवीन पान: इंग्लंड क्रिकेट संघाने 2013-14 हंगामात 31 ऑक्टोबर 2013 ते 2 फेब्रुवारी 2014 दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:इंग्लंड क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे]] वर्ग:इ.स....
wikitext
text/x-wiki
इंग्लंड क्रिकेट संघाने 2013-14 हंगामात 31 ऑक्टोबर 2013 ते 2 फेब्रुवारी 2014 दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:इंग्लंड क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे]]
[[वर्ग:इ.स. २०१३ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]]
8k3jfdtm6ympjyrl1w13tq730zexbvw
2141095
2141092
2022-07-28T15:36:57Z
Ganesh591
62733
wikitext
text/x-wiki
{{Infobox cricket tour
| series_name = इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१३-१४
| team1_image = Flag of England.svg
| team1_name = इंग्लंड
| team2_image = Flag of Australia.svg
| team2_name = ऑस्ट्रेलिया
| from_date = ३१ ऑक्टोबर २०१३
| to_date = २ फेब्रुवारी २०१४
| team1_captain = अॅलिस्टर कुक (कसोटी आणि वनडे)<br />[[स्टुअर्ट ब्रॉड]] (टी२०आ)
| team2_captain = [[मायकेल क्लार्क]] (कसोटी आणि वनडे)<br />[[जॉर्ज बेली]] (टी२०आ)
| no_of_tests = 5
| team1_tests_won = 0
| team2_tests_won = 5
| team1_tests_most_runs = [[केविन पीटरसन]] (२९४)
| team2_tests_most_runs = [[डेव्हिड वॉर्नर]] (५२३)
| team1_tests_most_wickets = [[स्टुअर्ट ब्रॉड]] (२१)
| team2_tests_most_wickets = [[मिचेल जॉन्सन]] (३७)
| player_of_test_series = '''[[कॉम्प्टन-मिलर पदक]]:'''<br />[[मिचेल जॉन्सन]] (ऑस्ट्रेलिया)
| no_of_ODIs = 5
| team1_ODIs_won = 1
| team2_ODIs_won = 4
| team1_ODIs_most_runs = इऑन मॉर्गन (२८२)
| team2_ODIs_most_runs = [[आरोन फिंच]] (२५८)
| team1_ODIs_most_wickets = [[बेन स्टोक्स]] (१०)
| team2_ODIs_most_wickets = [[जेम्स फॉकनर]] (११)
| player_of_ODI_series = [[आरोन फिंच]] (ऑस्ट्रेलिया)
| no_of_twenty20s = 3
| team1_twenty20s_won = 0
| team2_twenty20s_won = 3
| team1_twenty20s_most_runs = [[रवी बोपारा]] (७५)
| team2_twenty20s_most_runs = [[कॅमेरॉन व्हाइट]] (१७४)
| team1_twenty20s_most_wickets = [[स्टुअर्ट ब्रॉड]] (४)
| team2_twenty20s_most_wickets = नॅथन कुल्टर-नाईल (७)
| player_of_twenty20_series =
}}
इंग्लंड क्रिकेट संघाने २०१३-१४ हंगामात ३१ ऑक्टोबर २०१३ ते २ फेब्रुवारी २०१४ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या मालिकेत अॅशेससाठी पारंपारिक पाच कसोटी सामने आणि पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने (वनडे) आणि तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामने (टी२०आ) समाविष्ट होते.
या दौऱ्यात तिन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व होते, चौथ्या वनडेत त्यांचा एकमेव पराभव झाला. या दौऱ्याच्या परिणामी, इंग्लंडचे कसोटी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांना संघातील त्यांच्या कर्तव्यातून मुक्त करण्यात आले, तर फलंदाज केविन पीटरसनला यापुढे राष्ट्रीय संघाच्या निवडीसाठी विचारात घेतले जाणार नाही, अशी माहिती देण्यात आली.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:इंग्लंड क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे]]
[[वर्ग:इ.स. २०१३ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]]
8128eis3z1hvzcoxcqg9ufzt5tdolxw
2141096
2141095
2022-07-28T15:40:15Z
Ganesh591
62733
wikitext
text/x-wiki
{{Infobox cricket tour
| series_name = इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१३-१४
| team1_image = Flag of England.svg
| team1_name = इंग्लंड
| team2_image = Flag of Australia.svg
| team2_name = ऑस्ट्रेलिया
| from_date = ३१ ऑक्टोबर २०१३
| to_date = २ फेब्रुवारी २०१४
| team1_captain = अॅलिस्टर कुक (कसोटी आणि वनडे)<br />[[स्टुअर्ट ब्रॉड]] (टी२०आ)
| team2_captain = [[मायकेल क्लार्क]] (कसोटी आणि वनडे)<br />[[जॉर्ज बेली]] (टी२०आ)
| no_of_tests = 5
| team1_tests_won = 0
| team2_tests_won = 5
| team1_tests_most_runs = [[केविन पीटरसन]] (२९४)
| team2_tests_most_runs = [[डेव्हिड वॉर्नर]] (५२३)
| team1_tests_most_wickets = [[स्टुअर्ट ब्रॉड]] (२१)
| team2_tests_most_wickets = [[मिचेल जॉन्सन]] (३७)
| player_of_test_series = '''[[कॉम्प्टन-मिलर पदक]]:'''<br />[[मिचेल जॉन्सन]] (ऑस्ट्रेलिया)
| no_of_ODIs = 5
| team1_ODIs_won = 1
| team2_ODIs_won = 4
| team1_ODIs_most_runs = इऑन मॉर्गन (२८२)
| team2_ODIs_most_runs = [[आरोन फिंच]] (२५८)
| team1_ODIs_most_wickets = [[बेन स्टोक्स]] (१०)
| team2_ODIs_most_wickets = [[जेम्स फॉकनर]] (११)
| player_of_ODI_series = [[आरोन फिंच]] (ऑस्ट्रेलिया)
| no_of_twenty20s = 3
| team1_twenty20s_won = 0
| team2_twenty20s_won = 3
| team1_twenty20s_most_runs = [[रवी बोपारा]] (७५)
| team2_twenty20s_most_runs = [[कॅमेरॉन व्हाइट]] (१७४)
| team1_twenty20s_most_wickets = [[स्टुअर्ट ब्रॉड]] (४)
| team2_twenty20s_most_wickets = नॅथन कुल्टर-नाईल (७)
| player_of_twenty20_series =
}}
इंग्लंड क्रिकेट संघाने २०१३-१४ हंगामात ३१ ऑक्टोबर २०१३ ते २ फेब्रुवारी २०१४ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या मालिकेत अॅशेससाठी पारंपारिक पाच कसोटी सामने आणि पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने (वनडे) आणि तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामने (टी२०आ) समाविष्ट होते.
या दौऱ्यात तिन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व होते, चौथ्या वनडेत त्यांचा एकमेव पराभव झाला. या दौऱ्याच्या परिणामी, इंग्लंडचे कसोटी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांना संघातील त्यांच्या कर्तव्यातून मुक्त करण्यात आले, तर फलंदाज केविन पीटरसनला यापुढे राष्ट्रीय संघाच्या निवडीसाठी विचारात घेतले जाणार नाही, अशी माहिती देण्यात आली.
==T20I series==
===1st T20I===
{{Limited overs matches
| date = 29 January 2014
| daynight = yes
| time = 19:35
| team1 = {{cr-rt|AUS}}
| score1 = 4/213 (20 overs)
| score2 = 9/200 (20 overs)
| team2 = {{cr|ENG}}
| runs1 = [[Cameron White]] 75 (43)
| wickets1 = [[Luke Wright]] 1/18 (1 over)
| runs2 = [[Ravi Bopara]] 65[[Not out|*]] (27)
| wickets2 = [[Nathan Coulter-Nile]] 4/30 (4 overs)
| result = Australia won by 13 runs
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/636164.html Scorecard]
| venue = [[Bellerive Oval]], [[Hobart]]
| umpires = [[Simon Fry]] (Aus) and [[John Ward (umpire)|John Ward]] (Aus)
| motm = [[Cameron White]] (Aus)
| toss = Australia won the toss and elected to bat.
| rain =
| notes = [[Chris Lynn]] and [[James Muirhead (cricketer)|James Muirhead]] (both Aus) made their T20I debuts.
}}
A 106-run partnership set the tone for Australia's dominance as [[Aaron Finch]] made 52 and a returning [[Cameron White]] made 75. Debutant [[Chris Lynn]] smashed 33 as the Australians reached 213 from their 20 overs. England lost wickets frequently and a quick-fire 65 from [[Ravi Bopara]] wasn't enough to prevent Australia from winning the game by 13 runs.<ref>{{cite news |first=Andrew |last=McGlashan |title=Finch and White extend Australia's mastery |url=http://www.espncricinfo.com/the-ashes-2013-14/content/story/713727.html |website=ESPNcricinfo |publisher=ESPN Sports Media |date=29 January 2014 |access-date=19 May 2014 }}</ref>
===2nd T20I===
{{Limited overs matches
| date = 31 January 2014
| daynight = yes
| time = 19:35
| team1 = {{cr-rt|ENG}}
| score1 = 9/130 (20 overs)
| score2 = 2/131 (14.5 overs)
| team2 = {{cr|AUS}}
| runs1 = [[Jos Buttler]] 22 (27)
| wickets1 = [[Josh Hazlewood]] 4/30 (4 overs)
| runs2 = [[George Bailey (cricketer, born 1982)|George Bailey]] 60[[not out|*]] (28)
| wickets2 = [[Tim Bresnan]] 1/11 (3 overs)
| result = Australia won by 8 wickets
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/636165.html Scorecard]
| venue = [[Melbourne Cricket Ground]], [[Melbourne]]
| umpires = [[John Ward (umpire)|John Ward]] (Aus) and [[Paul Wilson (cricketer)|Paul Wilson]] (Aus)
| motm = [[Josh Hazlewood]] (Aus)
| toss = England won the toss and elected to bat.
| rain =
| notes =
}}
Good bowling from [[Josh Hazlewood]] and defensive fielding meant England could only reach 130, thanks in part to [[Jos Buttler]], who top-scored with just 22. [[Cameron White]] again put on a show with 58 and Australia's captain George Bailey hit 60 to ensure the target was reached in less than 15 overs.<ref>{{cite news |first=Brydon |last=Coverdale |title=Australia crush England to take series |url=http://www.espncricinfo.com/the-ashes-2013-14/content/story/714289.html |website=ESPNcricinfo |publisher=ESPN Sports Media |date=31 January 2014 |access-date=19 May 2014 }}</ref>
===3rd T20I===
{{Limited overs matches
| date = 2 February 2014
| daynight = yes
| time = 19:35
| team1 = {{cr-rt|AUS}}
| score1 = 6/195 (20 overs)
| score2 = 111 (17.2 overs)
| team2 = {{cr|ENG}}
| runs1 = [[George Bailey (cricketer, born 1982)|George Bailey]] 49* (20)
| wickets1 = [[Stuart Broad]] 3/30 (4 overs)
| runs2 = [[Eoin Morgan]] 34 (20)
| wickets2 = [[James Muirhead (cricketer)|James Muirhead]] 2/13 (2 overs)
| result = Australia won by 84 runs
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/636166.html Scorecard]
| venue = [[स्टेडियम]], [[सिडनी]]
| umpires = [[सायमन फ्राय]] (ऑस्ट्रेलिया) आणि [[पॉल विल्सन]] (ऑस्ट्रेलिया)
| motm = [[जॉर्ज बेली]] (ऑस्ट्रेलिया)
| toss = ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = ख्रिस जॉर्डन (इंग्लंड) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
}}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:इंग्लंड क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे]]
[[वर्ग:इ.स. २०१३ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]]
7tjm0h219uin9oj92a1rpge251mf7w7
2141098
2141096
2022-07-28T15:45:48Z
Ganesh591
62733
/* T20I series */
wikitext
text/x-wiki
{{Infobox cricket tour
| series_name = इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१३-१४
| team1_image = Flag of England.svg
| team1_name = इंग्लंड
| team2_image = Flag of Australia.svg
| team2_name = ऑस्ट्रेलिया
| from_date = ३१ ऑक्टोबर २०१३
| to_date = २ फेब्रुवारी २०१४
| team1_captain = अॅलिस्टर कुक (कसोटी आणि वनडे)<br />[[स्टुअर्ट ब्रॉड]] (टी२०आ)
| team2_captain = [[मायकेल क्लार्क]] (कसोटी आणि वनडे)<br />[[जॉर्ज बेली]] (टी२०आ)
| no_of_tests = 5
| team1_tests_won = 0
| team2_tests_won = 5
| team1_tests_most_runs = [[केविन पीटरसन]] (२९४)
| team2_tests_most_runs = [[डेव्हिड वॉर्नर]] (५२३)
| team1_tests_most_wickets = [[स्टुअर्ट ब्रॉड]] (२१)
| team2_tests_most_wickets = [[मिचेल जॉन्सन]] (३७)
| player_of_test_series = '''[[कॉम्प्टन-मिलर पदक]]:'''<br />[[मिचेल जॉन्सन]] (ऑस्ट्रेलिया)
| no_of_ODIs = 5
| team1_ODIs_won = 1
| team2_ODIs_won = 4
| team1_ODIs_most_runs = इऑन मॉर्गन (२८२)
| team2_ODIs_most_runs = [[आरोन फिंच]] (२५८)
| team1_ODIs_most_wickets = [[बेन स्टोक्स]] (१०)
| team2_ODIs_most_wickets = [[जेम्स फॉकनर]] (११)
| player_of_ODI_series = [[आरोन फिंच]] (ऑस्ट्रेलिया)
| no_of_twenty20s = 3
| team1_twenty20s_won = 0
| team2_twenty20s_won = 3
| team1_twenty20s_most_runs = [[रवी बोपारा]] (७५)
| team2_twenty20s_most_runs = [[कॅमेरॉन व्हाइट]] (१७४)
| team1_twenty20s_most_wickets = [[स्टुअर्ट ब्रॉड]] (४)
| team2_twenty20s_most_wickets = नॅथन कुल्टर-नाईल (७)
| player_of_twenty20_series =
}}
इंग्लंड क्रिकेट संघाने २०१३-१४ हंगामात ३१ ऑक्टोबर २०१३ ते २ फेब्रुवारी २०१४ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या मालिकेत अॅशेससाठी पारंपारिक पाच कसोटी सामने आणि पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने (वनडे) आणि तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामने (टी२०आ) समाविष्ट होते.
या दौऱ्यात तिन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व होते, चौथ्या वनडेत त्यांचा एकमेव पराभव झाला. या दौऱ्याच्या परिणामी, इंग्लंडचे कसोटी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांना संघातील त्यांच्या कर्तव्यातून मुक्त करण्यात आले, तर फलंदाज केविन पीटरसनला यापुढे राष्ट्रीय संघाच्या निवडीसाठी विचारात घेतले जाणार नाही, अशी माहिती देण्यात आली.
==T20I series==
===1st T20I===
{{Limited overs matches
| date = 29 January 2014
| daynight = yes
| time = 19:35
| team1 = {{cr-rt|AUS}}
| score1 = 4/213 (20 overs)
| score2 = 9/200 (20 overs)
| team2 = {{cr|ENG}}
| runs1 = [[Cameron White]] 75 (43)
| wickets1 = [[Luke Wright]] 1/18 (1 over)
| runs2 = [[Ravi Bopara]] 65[[Not out|*]] (27)
| wickets2 = [[Nathan Coulter-Nile]] 4/30 (4 overs)
| result = Australia won by 13 runs
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/636164.html Scorecard]
| venue = [[Bellerive Oval]], [[Hobart]]
| umpires = [[Simon Fry]] (Aus) and [[John Ward (umpire)|John Ward]] (Aus)
| motm = [[Cameron White]] (Aus)
| toss = Australia won the toss and elected to bat.
| rain =
| notes = [[Chris Lynn]] and [[James Muirhead (cricketer)|James Muirhead]] (both Aus) made their T20I debuts.
}}
A 106-run partnership set the tone for Australia's dominance as [[Aaron Finch]] made 52 and a returning [[Cameron White]] made 75. Debutant [[Chris Lynn]] smashed 33 as the Australians reached 213 from their 20 overs. England lost wickets frequently and a quick-fire 65 from [[Ravi Bopara]] wasn't enough to prevent Australia from winning the game by 13 runs.<ref>{{cite news |first=Andrew |last=McGlashan |title=Finch and White extend Australia's mastery |url=http://www.espncricinfo.com/the-ashes-2013-14/content/story/713727.html |website=ESPNcricinfo |publisher=ESPN Sports Media |date=29 January 2014 |access-date=19 May 2014 }}</ref>
===2nd T20I===
{{Limited overs matches
| date = 31 January 2014
| daynight = yes
| time = 19:35
| team1 = {{cr-rt|ENG}}
| score1 = 9/130 (20 overs)
| score2 = 2/131 (14.5 overs)
| team2 = {{cr|AUS}}
| runs1 = [[Jos Buttler]] 22 (27)
| wickets1 = [[Josh Hazlewood]] 4/30 (4 overs)
| runs2 = [[George Bailey (cricketer, born 1982)|George Bailey]] 60[[not out|*]] (28)
| wickets2 = [[Tim Bresnan]] 1/11 (3 overs)
| result = Australia won by 8 wickets
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/636165.html Scorecard]
| venue = [[Melbourne Cricket Ground]], [[Melbourne]]
| umpires = [[John Ward (umpire)|John Ward]] (Aus) and [[Paul Wilson (cricketer)|Paul Wilson]] (Aus)
| motm = [[Josh Hazlewood]] (Aus)
| toss = England won the toss and elected to bat.
| rain =
| notes =
}}
Good bowling from [[Josh Hazlewood]] and defensive fielding meant England could only reach 130, thanks in part to [[Jos Buttler]], who top-scored with just 22. [[Cameron White]] again put on a show with 58 and Australia's captain George Bailey hit 60 to ensure the target was reached in less than 15 overs.<ref>{{cite news |first=Brydon |last=Coverdale |title=Australia crush England to take series |url=http://www.espncricinfo.com/the-ashes-2013-14/content/story/714289.html |website=ESPNcricinfo |publisher=ESPN Sports Media |date=31 January 2014 |access-date=19 May 2014 }}</ref>
===3rd T20I===
{{Limited overs matches
| date = 2 February 2014
| daynight = yes
| time = 19:35
| team1 = {{cr-rt|AUS}}
| score1 = 6/195 (20 overs)
| score2 = 111 (17.2 overs)
| team2 = {{cr|ENG}}
| runs1 = [[George Bailey (cricketer, born 1982)|George Bailey]] 49* (20)
| wickets1 = [[Stuart Broad]] 3/30 (4 overs)
| runs2 = [[Eoin Morgan]] 34 (20)
| wickets2 = [[James Muirhead (cricketer)|James Muirhead]] 2/13 (2 overs)
| result = ऑस्ट्रेलियाने 84 धावांनी विजय मिळवला
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/636166.html धावफलक]
| venue = [[स्टेडियम ऑस्ट्रेलिया]], [[सिडनी]]
| umpires = [[सायमन फ्राय]] (ऑस्ट्रेलिया) आणि [[पॉल विल्सन]] (ऑस्ट्रेलिया)
| motm = [[जॉर्ज बेली]] (ऑस्ट्रेलिया)
| toss = ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = ख्रिस जॉर्डन (इंग्लंड) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
}}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:इंग्लंड क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे]]
[[वर्ग:इ.स. २०१३ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]]
jkd8pyqd6y910xw0zhydfau32mb5vgw
2141196
2141098
2022-07-29T04:45:15Z
Ganesh591
62733
/* T20I series */
wikitext
text/x-wiki
{{Infobox cricket tour
| series_name = इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१३-१४
| team1_image = Flag of England.svg
| team1_name = इंग्लंड
| team2_image = Flag of Australia.svg
| team2_name = ऑस्ट्रेलिया
| from_date = ३१ ऑक्टोबर २०१३
| to_date = २ फेब्रुवारी २०१४
| team1_captain = अॅलिस्टर कुक (कसोटी आणि वनडे)<br />[[स्टुअर्ट ब्रॉड]] (टी२०आ)
| team2_captain = [[मायकेल क्लार्क]] (कसोटी आणि वनडे)<br />[[जॉर्ज बेली]] (टी२०आ)
| no_of_tests = 5
| team1_tests_won = 0
| team2_tests_won = 5
| team1_tests_most_runs = [[केविन पीटरसन]] (२९४)
| team2_tests_most_runs = [[डेव्हिड वॉर्नर]] (५२३)
| team1_tests_most_wickets = [[स्टुअर्ट ब्रॉड]] (२१)
| team2_tests_most_wickets = [[मिचेल जॉन्सन]] (३७)
| player_of_test_series = '''[[कॉम्प्टन-मिलर पदक]]:'''<br />[[मिचेल जॉन्सन]] (ऑस्ट्रेलिया)
| no_of_ODIs = 5
| team1_ODIs_won = 1
| team2_ODIs_won = 4
| team1_ODIs_most_runs = इऑन मॉर्गन (२८२)
| team2_ODIs_most_runs = [[आरोन फिंच]] (२५८)
| team1_ODIs_most_wickets = [[बेन स्टोक्स]] (१०)
| team2_ODIs_most_wickets = [[जेम्स फॉकनर]] (११)
| player_of_ODI_series = [[आरोन फिंच]] (ऑस्ट्रेलिया)
| no_of_twenty20s = 3
| team1_twenty20s_won = 0
| team2_twenty20s_won = 3
| team1_twenty20s_most_runs = [[रवी बोपारा]] (७५)
| team2_twenty20s_most_runs = [[कॅमेरॉन व्हाइट]] (१७४)
| team1_twenty20s_most_wickets = [[स्टुअर्ट ब्रॉड]] (४)
| team2_twenty20s_most_wickets = नॅथन कुल्टर-नाईल (७)
| player_of_twenty20_series =
}}
इंग्लंड क्रिकेट संघाने २०१३-१४ हंगामात ३१ ऑक्टोबर २०१३ ते २ फेब्रुवारी २०१४ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या मालिकेत अॅशेससाठी पारंपारिक पाच कसोटी सामने आणि पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने (वनडे) आणि तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामने (टी२०आ) समाविष्ट होते.
या दौऱ्यात तिन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व होते, चौथ्या वनडेत त्यांचा एकमेव पराभव झाला. या दौऱ्याच्या परिणामी, इंग्लंडचे कसोटी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांना संघातील त्यांच्या कर्तव्यातून मुक्त करण्यात आले, तर फलंदाज केविन पीटरसनला यापुढे राष्ट्रीय संघाच्या निवडीसाठी विचारात घेतले जाणार नाही, अशी माहिती देण्यात आली.
==टी२०आ मालिका==
===पहिला टी२०आ===
{{Limited overs matches
| date = २९ जानेवारी २०१४
| daynight = yes
| time = १९:३५
| team1 = {{cr-rt|AUS}}
| score1 = ४/२१३ (२० षटके)
| score2 = ९/२०० (२० षटके)
| team2 = {{cr|ENG}}
| runs1 = [[कॅमेरॉन व्हाइट]] ७५ (४३)
| wickets1 = [[ल्यूक राइट]] १/१८ (१ षटक)
| runs2 = [[रवी बोपारा]] ६५[[नाबाद|*]] (२७)
| wickets2 = नॅथन कुल्टर-नाईल ४/३० (४ षटके)
| result = ऑस्ट्रेलियाने १३ धावांनी विजय मिळवला
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/636164.html धावफलक]
| venue = [[बेलेरिव्ह ओव्हल]], [[होबार्ट]]
| umpires = [[सायमन फ्राय]] (ऑस्ट्रेलिया) आणि [[जॉन वॉर्ड]] (ऑस्ट्रेलिया)
| motm = [[कॅमेरॉन व्हाइट]] (ऑस्ट्रेलिया)
| toss = ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = ख्रिस लिन आणि जेम्स मुयरहेड (दोन्ही ऑस्ट्रेलिया) यांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
}}
===दुसरा टी२०आ===
{{Limited overs matches
| date = ३१ जानेवारी २०१४
| daynight = yes
| time = १९:३५
| team1 = {{cr-rt|ENG}}
| score1 = ९/१३० (२० षटके)
| score2 = २/१३१ (१४.५ षटके)
| team2 = {{cr|AUS}}
| runs1 = [[जोस बटलर]] २२ (२७)
| wickets1 = जोश हेझलवुड ४/३० (४ षटके)
| runs2 = [[जॉर्ज बेली]] ६०[[नाबाद|*]] (२८)
| wickets2 = [[टिम ब्रेसनन]] १/११ (३ षटके)
| result = ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून विजय मिळवला
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/636165.html धावफलक]
| venue = [[मेलबर्न क्रिकेट ग्राउंड]], [[मेलबर्न]]
| umpires = [[जॉन वॉर्ड]] (ऑस्ट्रेलिया) आणि [[पॉल विल्सन]] (ऑस्ट्रेलिया)
| motm = जोश हेझलवुड (ऑस्ट्रेलिया)
| toss = इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
===तिसरा टी२०आ===
{{Limited overs matches
| date = २ फेब्रुवारी २०१४
| daynight = yes
| time = १९:३५
| team1 = {{cr-rt|AUS}}
| score1 = ६/१९५ (२० षटके)
| score2 = १११ (१७.२ षटके)
| team2 = {{cr|ENG}}
| runs1 = [[जॉर्ज बेली]] ४९* (२०)
| wickets1 = [[स्टुअर्ट ब्रॉड]] ३/३० (४ षटके)
| runs2 = इऑन मॉर्गन ३४ (२०)
| wickets2 = जेम्स मुयरहेड २/१३ (२ षटके)
| result = ऑस्ट्रेलियाने ८४ धावांनी विजय मिळवला
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/636166.html धावफलक]
| venue = [[स्टेडियम ऑस्ट्रेलिया]], [[सिडनी]]
| umpires = [[सायमन फ्राय]] (ऑस्ट्रेलिया) आणि [[पॉल विल्सन]] (ऑस्ट्रेलिया)
| motm = [[जॉर्ज बेली]] (ऑस्ट्रेलिया)
| toss = ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = ख्रिस जॉर्डन (इंग्लंड) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
}}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:इंग्लंड क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे]]
[[वर्ग:इ.स. २०१३ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]]
1gu0fcsstqx0k24dyknt334bgz43fii
2141197
2141196
2022-07-29T04:46:57Z
Ganesh591
62733
wikitext
text/x-wiki
{{Infobox cricket tour
| series_name = इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१३-१४
| team1_image = Flag of England.svg
| team1_name = इंग्लंड
| team2_image = Flag of Australia.svg
| team2_name = ऑस्ट्रेलिया
| from_date = ३१ ऑक्टोबर २०१३
| to_date = २ फेब्रुवारी २०१४
| team1_captain = अॅलिस्टर कुक (कसोटी आणि वनडे)<br />[[स्टुअर्ट ब्रॉड]] (टी२०आ)
| team2_captain = [[मायकेल क्लार्क]] (कसोटी आणि वनडे)<br />[[जॉर्ज बेली]] (टी२०आ)
| no_of_tests = 5
| team1_tests_won = 0
| team2_tests_won = 5
| team1_tests_most_runs = [[केविन पीटरसन]] (२९४)
| team2_tests_most_runs = [[डेव्हिड वॉर्नर]] (५२३)
| team1_tests_most_wickets = [[स्टुअर्ट ब्रॉड]] (२१)
| team2_tests_most_wickets = [[मिचेल जॉन्सन]] (३७)
| player_of_test_series = '''कॉम्प्टन-मिलर पदक:'''<br />[[मिचेल जॉन्सन]] (ऑस्ट्रेलिया)
| no_of_ODIs = 5
| team1_ODIs_won = 1
| team2_ODIs_won = 4
| team1_ODIs_most_runs = इऑन मॉर्गन (२८२)
| team2_ODIs_most_runs = [[आरोन फिंच]] (२५८)
| team1_ODIs_most_wickets = [[बेन स्टोक्स]] (१०)
| team2_ODIs_most_wickets = [[जेम्स फॉकनर]] (११)
| player_of_ODI_series = [[आरोन फिंच]] (ऑस्ट्रेलिया)
| no_of_twenty20s = 3
| team1_twenty20s_won = 0
| team2_twenty20s_won = 3
| team1_twenty20s_most_runs = [[रवी बोपारा]] (७५)
| team2_twenty20s_most_runs = [[कॅमेरॉन व्हाइट]] (१७४)
| team1_twenty20s_most_wickets = [[स्टुअर्ट ब्रॉड]] (४)
| team2_twenty20s_most_wickets = नॅथन कुल्टर-नाईल (७)
| player_of_twenty20_series =
}}
इंग्लंड क्रिकेट संघाने २०१३-१४ हंगामात ३१ ऑक्टोबर २०१३ ते २ फेब्रुवारी २०१४ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या मालिकेत अॅशेससाठी पारंपारिक पाच कसोटी सामने आणि पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने (वनडे) आणि तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामने (टी२०आ) समाविष्ट होते.
या दौऱ्यात तिन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व होते, चौथ्या वनडेत त्यांचा एकमेव पराभव झाला. या दौऱ्याच्या परिणामी, इंग्लंडचे कसोटी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांना संघातील त्यांच्या कर्तव्यातून मुक्त करण्यात आले, तर फलंदाज केविन पीटरसनला यापुढे राष्ट्रीय संघाच्या निवडीसाठी विचारात घेतले जाणार नाही, अशी माहिती देण्यात आली.
==टी२०आ मालिका==
===पहिला टी२०आ===
{{Limited overs matches
| date = २९ जानेवारी २०१४
| daynight = yes
| time = १९:३५
| team1 = {{cr-rt|AUS}}
| score1 = ४/२१३ (२० षटके)
| score2 = ९/२०० (२० षटके)
| team2 = {{cr|ENG}}
| runs1 = [[कॅमेरॉन व्हाइट]] ७५ (४३)
| wickets1 = [[ल्यूक राइट]] १/१८ (१ षटक)
| runs2 = [[रवी बोपारा]] ६५[[नाबाद|*]] (२७)
| wickets2 = नॅथन कुल्टर-नाईल ४/३० (४ षटके)
| result = ऑस्ट्रेलियाने १३ धावांनी विजय मिळवला
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/636164.html धावफलक]
| venue = [[बेलेरिव्ह ओव्हल]], [[होबार्ट]]
| umpires = [[सायमन फ्राय]] (ऑस्ट्रेलिया) आणि [[जॉन वॉर्ड]] (ऑस्ट्रेलिया)
| motm = [[कॅमेरॉन व्हाइट]] (ऑस्ट्रेलिया)
| toss = ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = ख्रिस लिन आणि जेम्स मुयरहेड (दोन्ही ऑस्ट्रेलिया) यांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
}}
===दुसरा टी२०आ===
{{Limited overs matches
| date = ३१ जानेवारी २०१४
| daynight = yes
| time = १९:३५
| team1 = {{cr-rt|ENG}}
| score1 = ९/१३० (२० षटके)
| score2 = २/१३१ (१४.५ षटके)
| team2 = {{cr|AUS}}
| runs1 = [[जोस बटलर]] २२ (२७)
| wickets1 = जोश हेझलवुड ४/३० (४ षटके)
| runs2 = [[जॉर्ज बेली]] ६०[[नाबाद|*]] (२८)
| wickets2 = [[टिम ब्रेसनन]] १/११ (३ षटके)
| result = ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून विजय मिळवला
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/636165.html धावफलक]
| venue = [[मेलबर्न क्रिकेट ग्राउंड]], [[मेलबर्न]]
| umpires = [[जॉन वॉर्ड]] (ऑस्ट्रेलिया) आणि [[पॉल विल्सन]] (ऑस्ट्रेलिया)
| motm = जोश हेझलवुड (ऑस्ट्रेलिया)
| toss = इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
===तिसरा टी२०आ===
{{Limited overs matches
| date = २ फेब्रुवारी २०१४
| daynight = yes
| time = १९:३५
| team1 = {{cr-rt|AUS}}
| score1 = ६/१९५ (२० षटके)
| score2 = १११ (१७.२ षटके)
| team2 = {{cr|ENG}}
| runs1 = [[जॉर्ज बेली]] ४९* (२०)
| wickets1 = [[स्टुअर्ट ब्रॉड]] ३/३० (४ षटके)
| runs2 = इऑन मॉर्गन ३४ (२०)
| wickets2 = जेम्स मुयरहेड २/१३ (२ षटके)
| result = ऑस्ट्रेलियाने ८४ धावांनी विजय मिळवला
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/636166.html धावफलक]
| venue = [[स्टेडियम ऑस्ट्रेलिया]], [[सिडनी]]
| umpires = [[सायमन फ्राय]] (ऑस्ट्रेलिया) आणि [[पॉल विल्सन]] (ऑस्ट्रेलिया)
| motm = [[जॉर्ज बेली]] (ऑस्ट्रेलिया)
| toss = ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = ख्रिस जॉर्डन (इंग्लंड) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
}}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:इंग्लंड क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे]]
[[वर्ग:इ.स. २०१३ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]]
ed0z6l4dxydrlniu0r03509w97mk5w6
सदस्य चर्चा:Dpksagar5
3
309012
2141097
2022-07-28T15:44:19Z
साहाय्य चमू
25365
नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Dpksagar5}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) २१:१४, २८ जुलै २०२२ (IST)
7ijllpx5gojxgatkihbsqdwyucexwlm
सदस्य चर्चा:Swati4488
3
309013
2141100
2022-07-28T15:55:49Z
साहाय्य चमू
25365
नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Swati4488}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) २१:२५, २८ जुलै २०२२ (IST)
jenhcbpgsd5s7v5tpl16o7m66p4hdjx
मुंबई पुणे मुंबई ३ (चित्रपट)
0
309015
2141109
2022-07-28T16:34:07Z
Khirid Harshad
138639
Khirid Harshad ने लेख [[मुंबई पुणे मुंबई ३ (चित्रपट)]] वरुन [[मुंबई-पुणे-मुंबई ३]] ला हलविला
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[मुंबई-पुणे-मुंबई ३]]
e097e23mo3s1tbr2zzqjkqj6g3x91ug
चर्चा:राफ्लेशिया
1
309016
2141119
2022-07-28T16:53:28Z
2402:8100:309A:4F73:FD67:81FF:66BD:19E5
नवीन पान: He jagatil sarvat mothe flower ahe
wikitext
text/x-wiki
He jagatil sarvat mothe flower ahe
lsqo7hi8mtluliiogdzmoscc3njdq5v
2141120
2141119
2022-07-28T16:55:17Z
43.242.226.42
या पानावरील सगळा मजकूर काढला
wikitext
text/x-wiki
phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1
सिटकॉम
0
309017
2141132
2022-07-28T17:47:22Z
अमर राऊत
140696
नवीन पान: '''सिटकॉम''' म्हणजेच '''सिच्युएशन कॉमेडी''' हा विनोदाचा एक प्रकार आहे जो विशिष्ट पात्रांच्या संचावर केंद्रित असतो, जे मुख्यतः एका एपिसोडपासून एपिसोडपर्यंत पोहोचतात. Sitcoms स्केच कॉमेडीश...
wikitext
text/x-wiki
'''सिटकॉम''' म्हणजेच '''सिच्युएशन कॉमेडी''' हा विनोदाचा एक प्रकार आहे जो विशिष्ट पात्रांच्या संचावर केंद्रित असतो, जे मुख्यतः एका एपिसोडपासून एपिसोडपर्यंत पोहोचतात. Sitcoms स्केच कॉमेडीशी विरोधाभासी असू शकतात, जेथे एक गट प्रत्येक स्केचमध्ये नवीन पात्रांचा वापर करू शकतो आणि स्टँड-अप कॉमेडी, जेथे विनोदकार प्रेक्षकांना विनोद आणि कथा सांगतो. सिटकॉमची उत्पत्ती रेडिओमध्ये झाली, परंतु आज मुख्यतः टेलिव्हिजनवर त्याचे प्रबळ वर्णनात्मक प्रकार म्हणून आढळतात. स्टुडिओ प्रेक्षकांसमोर सिच्युएशन कॉमेडी टेलिव्हिजन प्रोग्राम रेकॉर्ड केला जाऊ शकतो, प्रोग्रामच्या प्रोडक्शन फॉरमॅटवर अवलंबून. लाइव्ह स्टुडिओ प्रेक्षकांचा प्रभाव हसण्याच्या ट्रॅकच्या वापराद्वारे अनुकरण किंवा वाढविला जाऊ शकतो. शतकाच्या सुरुवातीपासून अस्तित्वात आलेल्या शोचे वर्गीकरण करताना "सिटकॉम" या शब्दाच्या उपयुक्ततेबद्दल समीक्षक असहमत आहेत. अनेक समकालीन अमेरिकन सिटकॉम्स सिंगल-कॅमेरा सेटअप वापरतात आणि त्यात हसण्याचा ट्रॅक दिसत नाही, अशा प्रकारे अनेकदा पारंपारिक सिटकॉमपेक्षा 1980 आणि 1990 च्या दशकातील ड्रामाडी शोसारखे दिसतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nyfa.edu/student-resources/evolution-sitcom-part-2/|title=The Evolution Of The Sitcom: The Age of the Single Camera|last=Picone|first=Jack|date=2014-09-24|website=Student Resources|language=en-US|access-date=2022-07-28}}</ref>
इतिहास सुधारणे मुख्य लेख: रेडिओचा इतिहास, रेडिओ कॉमेडी, टेलिव्हिजनचा इतिहास आणि टेलिव्हिजन कॉमेडी 1950 च्या दशकापर्यंत "परिस्थिती कॉमेडी" किंवा "सिटकॉम" हे शब्द सामान्यतः वापरले जात नव्हते.[2] रेडिओवर पूर्वीची उदाहरणे होती, परंतु पहिला टेलिव्हिजन सिटकॉम पिनराईट्स प्रोग्रेस असल्याचे म्हटले जाते, 1946 आणि 1947 दरम्यान युनायटेड किंगडममध्ये बीबीसीवर दहा भाग प्रसारित केले जात होते.[3][4] युनायटेड स्टेट्समध्ये, दिग्दर्शक आणि निर्माता विल्यम आशर यांना "सिटकॉमचा शोध लावणारा माणूस" म्हणून श्रेय दिले जाते,[5] त्यांनी 1950 ते 1970 च्या दशकात आय लव्ह लुसीसह दोन डझनहून अधिक आघाडीच्या सिटकॉमचे दिग्दर्शन केले होते.
Sitcoms 1980 च्या दशकात भारतीय दूरदर्शनवर दिसू लागले, सरकारी दूरदर्शन वाहिनीवर ये जो है जिंदगी (1984) आणि वागले की दुनिया (1988) सारख्या मालिकांसह. हळूहळू, खाजगी चॅनेल्सना परवानगी मिळाल्याने, 1990 च्या दशकात आणखी बरेच सिटकॉम आले, जसे की देख भाई देख (1993), जबान संभालके (1993), श्रीमान श्रीमती (1995), ऑफिस ऑफिस (2001), रमणी विरुद्ध रमणी (2001), अमृतम (तेलुगु - 2001), खिचडी (2002), साराभाई विरुद्ध साराभाई (2005) ते F.I.R. (2006-2015), तारक मेहता का उल्टा चष्मा (2008-सध्याचे), उप्पम मुलाकुम (मल्याळम 2015-सध्याचे), आणि भाबीजी घर पर हैं (2015-सध्याचे).[25] SAB TV हे संपूर्णपणे Sitcoms ला समर्पित भारतातील अग्रगण्य चॅनेल आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा हा भारतीय टेलिव्हिजनचा सर्वात जास्त काळ चालणारा सिटकॉम आहे आणि तो SAB TV चा फ्लॅगशिप शो म्हणून ओळखला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20200622132151/https://www.televisionpost.com/tmkoc-the-journey-of-indias-longest-running-tv-show/|title=TMKOC: The journey of India's longest running TV show - TelevisionPost: Latest News, India’s Television, Cable, DTH, TRAI|date=2020-06-22|website=web.archive.org|access-date=2022-07-28}}</ref>
== संदर्भ ==
1wxo2ihjnj8t2a5e7a1jkeaaqhl8z9f
2141133
2141132
2022-07-28T17:53:38Z
अमर राऊत
140696
दुरुस्ती
wikitext
text/x-wiki
'''सिटकॉम''' म्हणजेच '''सिच्युएशन कॉमेडी'''{{मराठी शब्द सुचवा}} हा विनोदाचा एक प्रकार आहे जो विशिष्ट पात्रांच्या संचावर केंद्रित असतो. सिटकॉम हे स्केच कॉमेडी आणि स्टँड-अप कॉमेडीशी विरोधाभासी असू शकतात. स्केच कॉमेडीत एक गट प्रत्येक स्केचमध्ये नवीन पात्रांचा वापर करू शकतो आणि स्टँड-अप कॉमेडीत विनोदकार प्रेक्षकांना विनोद आणि कथा सांगतो. सिटकॉमची उत्पत्ती रेडिओमध्ये झाली, परंतु ते आज मुख्यतः दूरचित्रवाणीवर त्याच्या प्रबळ वर्णनात्मक प्रकारात आढळतात. स्टुडिओ प्रेक्षकांसमोर सिच्युएशन कॉमेडी टेलिव्हिजन प्रोग्राम रेकॉर्ड केला जाऊ शकतो, प्रोग्रामच्या प्रोडक्शन फॉरमॅटवर अवलंबून. लाइव्ह स्टुडिओ प्रेक्षकांचा प्रभाव हसण्याच्या ट्रॅकच्या वापराद्वारे अनुकरण किंवा वाढविला जाऊ शकतो.
शतकाच्या सुरुवातीपासून अस्तित्वात आलेल्या शोचे वर्गीकरण करताना "सिटकॉम" या शब्दाच्या उपयुक्ततेबद्दल समीक्षक असहमत आहेत. अनेक समकालीन अमेरिकन सिटकॉम्स सिंगल-कॅमेरा सेटअप वापरतात आणि त्यात हसण्याचा ट्रॅक दिसत नाही, अशा प्रकारे अनेकदा पारंपारिक सिटकॉमपेक्षा 1980 आणि 1990 च्या दशकातील ड्रामाडी शोसारखे दिसतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nyfa.edu/student-resources/evolution-sitcom-part-2/|title=The Evolution Of The Sitcom: The Age of the Single Camera|last=Picone|first=Jack|date=2014-09-24|website=Student Resources|language=en-US|access-date=2022-07-28}}</ref>
इतिहास सुधारणे मुख्य लेख: रेडिओचा इतिहास, रेडिओ कॉमेडी, टेलिव्हिजनचा इतिहास आणि टेलिव्हिजन कॉमेडी 1950 च्या दशकापर्यंत "परिस्थिती कॉमेडी" किंवा "सिटकॉम" हे शब्द सामान्यतः वापरले जात नव्हते.[2] रेडिओवर पूर्वीची उदाहरणे होती, परंतु पहिला टेलिव्हिजन सिटकॉम पिनराईट्स प्रोग्रेस असल्याचे म्हटले जाते, 1946 आणि 1947 दरम्यान युनायटेड किंगडममध्ये बीबीसीवर दहा भाग प्रसारित केले जात होते.[3][4] युनायटेड स्टेट्समध्ये, दिग्दर्शक आणि निर्माता विल्यम आशर यांना "सिटकॉमचा शोध लावणारा माणूस" म्हणून श्रेय दिले जाते,[5] त्यांनी 1950 ते 1970 च्या दशकात आय लव्ह लुसीसह दोन डझनहून अधिक आघाडीच्या सिटकॉमचे दिग्दर्शन केले होते.
Sitcoms 1980 च्या दशकात भारतीय दूरदर्शनवर दिसू लागले, सरकारी दूरदर्शन वाहिनीवर ये जो है जिंदगी (1984) आणि वागले की दुनिया (1988) सारख्या मालिकांसह. हळूहळू, खाजगी चॅनेल्सना परवानगी मिळाल्याने, 1990 च्या दशकात आणखी बरेच सिटकॉम आले, जसे की देख भाई देख (1993), जबान संभालके (1993), श्रीमान श्रीमती (1995), ऑफिस ऑफिस (2001), रमणी विरुद्ध रमणी (2001), अमृतम (तेलुगु - 2001), खिचडी (2002), साराभाई विरुद्ध साराभाई (2005) ते F.I.R. (2006-2015), तारक मेहता का उल्टा चष्मा (2008-सध्याचे), उप्पम मुलाकुम (मल्याळम 2015-सध्याचे), आणि भाबीजी घर पर हैं (2015-सध्याचे).[25] SAB TV हे संपूर्णपणे Sitcoms ला समर्पित भारतातील अग्रगण्य चॅनेल आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा हा भारतीय टेलिव्हिजनचा सर्वात जास्त काळ चालणारा सिटकॉम आहे आणि तो SAB TV चा फ्लॅगशिप शो म्हणून ओळखला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20200622132151/https://www.televisionpost.com/tmkoc-the-journey-of-indias-longest-running-tv-show/|title=TMKOC: The journey of India's longest running TV show - TelevisionPost: Latest News, India’s Television, Cable, DTH, TRAI|date=2020-06-22|website=web.archive.org|access-date=2022-07-28}}</ref>
== संदर्भ ==
andt8qxo0se01i254w9nagpf1eg6dee
2141136
2141133
2022-07-28T18:12:47Z
अमर राऊत
140696
दुरुस्ती
wikitext
text/x-wiki
'''सिटकॉम''' म्हणजेच '''सिच्युएशन कॉमेडी'''{{मराठी शब्द सुचवा}} हा विनोदाचा एक प्रकार आहे जो विशिष्ट पात्रांच्या संचावर केंद्रित असतो. सिटकॉम हे स्केच कॉमेडी आणि स्टँड-अप कॉमेडीशी विरोधाभासी असू शकतात. स्केच कॉमेडीत एक गट प्रत्येक स्केचमध्ये नवीन पात्रांचा वापर करू शकतो आणि स्टँड-अप कॉमेडीत विनोदकार प्रेक्षकांना विनोद आणि कथा सांगतो. सिटकॉमची उत्पत्ती रेडिओमध्ये झाली, परंतु ते आज मुख्यतः दूरचित्रवाणीवर त्याच्या प्रबळ वर्णनात्मक प्रकारात आढळतात.
सिच्युएशन कॉमेडीचे कार्यक्रम हे स्टुडिओमध्ये प्रेक्षकांसमोर निर्मिती प्रकारावर अवलंबून रेकॉर्ड केले जाऊ शकतात. तसेच लाइव्ह स्टुडिओचा प्रेक्षकांचा प्रभाव हसण्याच्या ट्रॅकच्या वापराद्वारे वाढविला जाऊ शकतो.
शतकाच्या सुरुवातीपासून अस्तित्वात आलेल्या कार्यक्रमांचे वर्गीकरण करताना "सिटकॉम" या शब्दाच्या वापराबद्दल समीक्षक असहमत आहेत. अनेक समकालीन अमेरिकन सिटकॉम्स हे सिंगल-कॅमेरा सेटअप वापरतात आणि त्यात हसण्याचा ट्रॅक दिसत नाही. त्यामुळे हे कार्यक्रम अनेकदा पारंपारिक सिटकॉमपेक्षा १९८० आणि १९९० च्या दशकातील ड्रामाडी शोसारखे दिसतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nyfa.edu/student-resources/evolution-sitcom-part-2/|title=The Evolution Of The Sitcom: The Age of the Single Camera|last=Picone|first=Jack|date=2014-09-24|website=Student Resources|language=en-US|access-date=2022-07-28}}</ref>
इतिहास सुधारणे मुख्य लेख: रेडिओचा इतिहास, रेडिओ कॉमेडी, टेलिव्हिजनचा इतिहास आणि टेलिव्हिजन कॉमेडी 1950 च्या दशकापर्यंत "परिस्थिती कॉमेडी" किंवा "सिटकॉम" हे शब्द सामान्यतः वापरले जात नव्हते.[2] रेडिओवर पूर्वीची उदाहरणे होती, परंतु पहिला टेलिव्हिजन सिटकॉम पिनराईट्स प्रोग्रेस असल्याचे म्हटले जाते, 1946 आणि 1947 दरम्यान युनायटेड किंगडममध्ये बीबीसीवर दहा भाग प्रसारित केले जात होते.[3][4] युनायटेड स्टेट्समध्ये, दिग्दर्शक आणि निर्माता विल्यम आशर यांना "सिटकॉमचा शोध लावणारा माणूस" म्हणून श्रेय दिले जाते,[5] त्यांनी 1950 ते 1970 च्या दशकात आय लव्ह लुसीसह दोन डझनहून अधिक आघाडीच्या सिटकॉमचे दिग्दर्शन केले होते.
Sitcoms 1980 च्या दशकात भारतीय दूरदर्शनवर दिसू लागले, सरकारी दूरदर्शन वाहिनीवर ये जो है जिंदगी (1984) आणि वागले की दुनिया (1988) सारख्या मालिकांसह. हळूहळू, खाजगी चॅनेल्सना परवानगी मिळाल्याने, 1990 च्या दशकात आणखी बरेच सिटकॉम आले, जसे की देख भाई देख (1993), जबान संभालके (1993), श्रीमान श्रीमती (1995), ऑफिस ऑफिस (2001), रमणी विरुद्ध रमणी (2001), अमृतम (तेलुगु - 2001), खिचडी (2002), साराभाई विरुद्ध साराभाई (2005) ते F.I.R. (2006-2015), तारक मेहता का उल्टा चष्मा (2008-सध्याचे), उप्पम मुलाकुम (मल्याळम 2015-सध्याचे), आणि भाबीजी घर पर हैं (2015-सध्याचे).[25] SAB TV हे संपूर्णपणे Sitcoms ला समर्पित भारतातील अग्रगण्य चॅनेल आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा हा भारतीय टेलिव्हिजनचा सर्वात जास्त काळ चालणारा सिटकॉम आहे आणि तो SAB TV चा फ्लॅगशिप शो म्हणून ओळखला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20200622132151/https://www.televisionpost.com/tmkoc-the-journey-of-indias-longest-running-tv-show/|title=TMKOC: The journey of India's longest running TV show - TelevisionPost: Latest News, India’s Television, Cable, DTH, TRAI|date=2020-06-22|website=web.archive.org|access-date=2022-07-28}}</ref>
== संदर्भ ==
e8av68loxca45exlh8o5p3mtrsixawa
2141137
2141136
2022-07-28T18:14:56Z
अमर राऊत
140696
दुरुस्ती
wikitext
text/x-wiki
'''सिटकॉम''' म्हणजेच '''सिच्युएशन कॉमेडी'''{{मराठी शब्द सुचवा}} हा विनोदाचा एक प्रकार आहे जो विशिष्ट पात्रांच्या संचावर केंद्रित असतो. सिटकॉम हे स्केच कॉमेडी आणि स्टँड-अप कॉमेडीशी विरोधाभासी असू शकतात. स्केच कॉमेडीत एक गट प्रत्येक स्केचमध्ये नवीन पात्रांचा वापर करू शकतो आणि स्टँड-अप कॉमेडीत विनोदकार प्रेक्षकांना विनोद आणि कथा सांगतो. सिटकॉमची उत्पत्ती रेडिओमध्ये झाली, परंतु ते आज मुख्यतः दूरचित्रवाणीवर त्याच्या प्रबळ वर्णनात्मक प्रकारात आढळतात.
सिच्युएशन कॉमेडीचे कार्यक्रम हे स्टुडिओमध्ये प्रेक्षकांसमोर निर्मिती प्रकारावर अवलंबून रेकॉर्ड केले जाऊ शकतात. तसेच लाइव्ह स्टुडिओचा प्रेक्षकांचा प्रभाव हसण्याच्या ट्रॅकच्या वापराद्वारे वाढविला जाऊ शकतो.
या शतकाच्या सुरुवातीपासून अस्तित्वात आलेल्या कार्यक्रमांचे वर्गीकरण करताना "सिटकॉम" या शब्दाच्या वापराबद्दल समीक्षक असहमत आहेत. अनेक समकालीन अमेरिकन सिटकॉम्स हे सिंगल-कॅमेरा सेटअप वापरतात आणि त्यात हसण्याचा ट्रॅक दिसत नाही. त्यामुळे हे कार्यक्रम अनेकदा पारंपारिक सिटकॉमपेक्षा १९८० आणि १९९० च्या दशकातील ड्रामाडी शोसारखे दिसतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nyfa.edu/student-resources/evolution-sitcom-part-2/|title=The Evolution Of The Sitcom: The Age of the Single Camera|last=Picone|first=Jack|date=2014-09-24|website=Student Resources|language=en-US|access-date=2022-07-28}}</ref>
== इतिहास ==
१९५० च्या दशकापर्यंत "परिस्थिती कॉमेडी" किंवा "सिटकॉम" हे शब्द सामान्यतः वापरले जात नव्हते. रेडिओवर पूर्वीची उदाहरणे होती, परंतु पहिला टेलिव्हिजन सिटकॉम पिनराईट्स प्रोग्रेस असल्याचे म्हटले जाते, 1946 आणि 1947 दरम्यान युनायटेड किंगडममध्ये बीबीसीवर दहा भाग प्रसारित केले जात होते. युनायटेड स्टेट्समध्ये, दिग्दर्शक आणि निर्माता विल्यम आशर यांना "सिटकॉमचा शोध लावणारा माणूस" म्हणून श्रेय दिले जाते, त्यांनी 1950 ते 1970 च्या दशकात आय लव्ह लुसीसह दोन डझनहून अधिक आघाडीच्या सिटकॉमचे दिग्दर्शन केले होते.
== भारतात सिटकॉम ==
Sitcoms 1980 च्या दशकात भारतीय दूरदर्शनवर दिसू लागले, सरकारी दूरदर्शन वाहिनीवर ये जो है जिंदगी (1984) आणि वागले की दुनिया (1988) सारख्या मालिकांसह. हळूहळू, खाजगी चॅनेल्सना परवानगी मिळाल्याने, 1990 च्या दशकात आणखी बरेच सिटकॉम आले, जसे की देख भाई देख (1993), जबान संभालके (1993), श्रीमान श्रीमती (1995), ऑफिस ऑफिस (2001), रमणी विरुद्ध रमणी (2001), अमृतम (तेलुगु - 2001), खिचडी (2002), साराभाई विरुद्ध साराभाई (2005) ते F.I.R. (2006-2015), तारक मेहता का उल्टा चष्मा (2008-सध्याचे), उप्पम मुलाकुम (मल्याळम 2015-सध्याचे), आणि भाबीजी घर पर हैं (2015-सध्याचे).[25] SAB TV हे संपूर्णपणे Sitcoms ला समर्पित भारतातील अग्रगण्य चॅनेल आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा हा भारतीय टेलिव्हिजनचा सर्वात जास्त काळ चालणारा सिटकॉम आहे आणि तो SAB TV चा फ्लॅगशिप शो म्हणून ओळखला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20200622132151/https://www.televisionpost.com/tmkoc-the-journey-of-indias-longest-running-tv-show/|title=TMKOC: The journey of India's longest running TV show - TelevisionPost: Latest News, India’s Television, Cable, DTH, TRAI|date=2020-06-22|website=web.archive.org|access-date=2022-07-28}}</ref>
== संदर्भ ==
s9tlvp31m00enfnt44yeqhvurrfvwdm
2141139
2141137
2022-07-28T18:20:02Z
अमर राऊत
140696
दुवे जोडले
wikitext
text/x-wiki
'''सिटकॉम''' म्हणजेच '''सिच्युएशन कॉमेडी'''{{मराठी शब्द सुचवा}} हा [[विनोद|विनोदा]]<nowiki/>चा एक प्रकार आहे जो विशिष्ट पात्रांच्या संचावर केंद्रित असतो. सिटकॉम हे स्केच कॉमेडी आणि [[स्टँड-अप कॉमेडी]]<nowiki/>शी विरोधाभासी असू शकतात. स्केच कॉमेडीत एक गट प्रत्येक स्केचमध्ये नवीन पात्रांचा वापर करू शकतो आणि स्टँड-अप कॉमेडीत [[विनोदकार]] हा प्रेक्षकांना [[विनोद]] आणि [[कथा]] सांगतो. सिटकॉमची उत्पत्ती [[रेडिओ]]<nowiki/>मध्ये झाली, परंतु ते आज मुख्यतः [[दूरचित्रवाणी]]<nowiki/>वर त्याच्या प्रबळ वर्णनात्मक प्रकारात आढळतात.
सिच्युएशन कॉमेडीचे कार्यक्रम हे स्टुडिओमध्ये प्रेक्षकांसमोर निर्मिती प्रकारावर अवलंबून रेकॉर्ड केले जाऊ शकतात. तसेच लाइव्ह स्टुडिओचा प्रेक्षकांचा प्रभाव हसण्याच्या ट्रॅकच्या वापराद्वारे वाढविला जाऊ शकतो.
या शतकाच्या सुरुवातीपासून अस्तित्वात आलेल्या कार्यक्रमांचे वर्गीकरण करताना "सिटकॉम" या शब्दाच्या वापराबद्दल [[समीक्षक]] असहमत आहेत. अनेक समकालीन [[अमेरिकन]] सिटकॉम्स हे सिंगल-[[कॅमेरा]] सेटअप वापरतात आणि त्यात हसण्याचा ट्रॅक दिसत नाही. त्यामुळे हे कार्यक्रम अनेकदा पारंपारिक सिटकॉमपेक्षा १९८० आणि १९९० च्या दशकातील ड्रामाडी शोसारखे दिसतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nyfa.edu/student-resources/evolution-sitcom-part-2/|title=The Evolution Of The Sitcom: The Age of the Single Camera|last=Picone|first=Jack|date=2014-09-24|website=Student Resources|language=en-US|access-date=2022-07-28}}</ref>
== इतिहास ==
१९५० च्या दशकापर्यंत "परिस्थिती कॉमेडी" किंवा "सिटकॉम" हे शब्द सामान्यतः वापरले जात नव्हते. रेडिओवर पूर्वीची उदाहरणे होती, परंतु पहिला टेलिव्हिजन सिटकॉम पिनराईट्स प्रोग्रेस असल्याचे म्हटले जाते, 1946 आणि 1947 दरम्यान युनायटेड किंगडममध्ये बीबीसीवर दहा भाग प्रसारित केले जात होते. युनायटेड स्टेट्समध्ये, दिग्दर्शक आणि निर्माता विल्यम आशर यांना "सिटकॉमचा शोध लावणारा माणूस" म्हणून श्रेय दिले जाते, त्यांनी 1950 ते 1970 च्या दशकात आय लव्ह लुसीसह दोन डझनहून अधिक आघाडीच्या सिटकॉमचे दिग्दर्शन केले होते.
== भारतात सिटकॉम ==
Sitcoms 1980 च्या दशकात भारतीय दूरदर्शनवर दिसू लागले, सरकारी दूरदर्शन वाहिनीवर ये जो है जिंदगी (1984) आणि वागले की दुनिया (1988) सारख्या मालिकांसह. हळूहळू, खाजगी चॅनेल्सना परवानगी मिळाल्याने, 1990 च्या दशकात आणखी बरेच सिटकॉम आले, जसे की देख भाई देख (1993), जबान संभालके (1993), श्रीमान श्रीमती (1995), ऑफिस ऑफिस (2001), रमणी विरुद्ध रमणी (2001), अमृतम (तेलुगु - 2001), खिचडी (2002), साराभाई विरुद्ध साराभाई (2005) ते F.I.R. (2006-2015), तारक मेहता का उल्टा चष्मा (2008-सध्याचे), उप्पम मुलाकुम (मल्याळम 2015-सध्याचे), आणि भाबीजी घर पर हैं (2015-सध्याचे).[25] SAB TV हे संपूर्णपणे Sitcoms ला समर्पित भारतातील अग्रगण्य चॅनेल आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा हा भारतीय टेलिव्हिजनचा सर्वात जास्त काळ चालणारा सिटकॉम आहे आणि तो SAB TV चा फ्लॅगशिप शो म्हणून ओळखला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20200622132151/https://www.televisionpost.com/tmkoc-the-journey-of-indias-longest-running-tv-show/|title=TMKOC: The journey of India's longest running TV show - TelevisionPost: Latest News, India’s Television, Cable, DTH, TRAI|date=2020-06-22|website=web.archive.org|access-date=2022-07-28}}</ref>
== संदर्भ ==
6p0iwrkv2c5q8s3np88e3dxv7v8jfet
स्टँड-अप कॉमेडी
0
309018
2141141
2022-07-28T18:26:03Z
अमर राऊत
140696
नवीन पान: '''स्टँड-अप कॉमेडी''' हा थेट उपस्थित प्रेक्षकांसाठी असलेला विनोदी सादरीकरण असते ज्यामध्ये कलाकार मंचावरून थेट प्रेक्षकांना संबोधित करतो. परफॉर्मरला कॉमेडियन, कॉमिक किंवा स्टँड-अ...
wikitext
text/x-wiki
'''स्टँड-अप कॉमेडी''' हा थेट उपस्थित प्रेक्षकांसाठी असलेला विनोदी सादरीकरण असते ज्यामध्ये कलाकार मंचावरून थेट प्रेक्षकांना संबोधित करतो. परफॉर्मरला कॉमेडियन, कॉमिक किंवा स्टँड-अप म्हणून ओळखले जाते
स्टँड-अप कॉमेडीमध्ये वन-लाइनर, कथा, निरीक्षणे किंवा स्टिकचा समावेश असतो ज्यामध्ये प्रॉप्स, संगीत, जादूच्या युक्त्या किंवा वेंट्रीलोक्विझमचा समावेश असू शकतो. कॉमेडी क्लब, कॉमेडी फेस्टिव्हल, बार, नाइटक्लब, कॉलेज किंवा थिएटर यासह जवळपास कुठेही सादर केले जाऊ शकते. इतिहास सुधारणे मुख्य लेख: स्टँड-अप कॉमेडीचा इतिहास पाश्चात्य कला प्रकार म्हणून स्टँड-अपची मुळे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या परंपरांमध्ये आहेत, जसे की वाउडेविले, बर्लेस्क आणि ब्रिटिश संगीत हॉल. "स्टँड-अप" शब्दाचा पहिला दस्तऐवजीकरण वापर 1911 मध्ये द स्टेजमध्ये झाला होता, ज्यात नेली पेरिअर नावाच्या एका महिलेने 'स्टँड अप कॉमिक डिटीज एक आकर्षक आणि मोहक पद्धतीने' वितरित केल्याचा तपशील दिला होता, जरी याचा वापर कॉमेडीच्या कामगिरीचे वर्णन करण्यासाठी केला गेला होता. स्टँड-अप कॉमेडीपेक्षा गाणी खऱ्या आधुनिक स्वरूपात. द यॉर्कशायर इव्हनिंग पोस्टच्या 10 नोव्हेंबर 1917 च्या आवृत्तीत, "स्टेज गॉसिप" स्तंभामध्ये फिनले डन नावाच्या विनोदकाराच्या कारकिर्दीचे वर्णन केले गेले. लेखात असे म्हटले आहे की 19व्या शतकाच्या उत्तरार्धात डन हा "ज्याला 'स्टँड-अप कॉमेडियन' म्हणतो" होता, जरी हा शब्द पूर्वलक्षीपणे वापरला गेला असावा.
== जागतिक विक्रम ==
फिलिस डिलरने प्रति मिनिट सर्वाधिक हसण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, १२ सह. टेलर गुडविनच्या नावावर एका तासात सर्वाधिक 550 विनोदांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे.[29] ली इव्हान्सने त्याच्या 2011 च्या दौऱ्यासाठी £7 दशलक्ष किमतीची तिकिटे एका दिवसात विकली, ज्याने इतिहासातील ब्रिटिश कॉमेडी टूरच्या पहिल्या दिवसाच्या सर्वात मोठ्या विक्रीचा विक्रम केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.chortle.co.uk/news/2010/10/17/11948/lee_evans_breaks_box_office_records|title=Lee Evans breaks box office records : News 2010 : Chortle : The UK Comedy Guide|last=Bennett|first=Steve|website=www.chortle.co.uk|language=en|access-date=2022-07-28}}</ref>
== संदर्भ ==
4z26whvu2rp2lfjx865206h0dx0j72u
2141143
2141141
2022-07-28T18:33:22Z
अमर राऊत
140696
दुरुस्ती
wikitext
text/x-wiki
'''स्टँड-अप कॉमेडी''' हे उपस्थित प्रेक्षकांसाठी असलेले विनोदी सादरीकरण असते ज्यामध्ये कलाकार हा मंचावरून थेट प्रेक्षकांना संबोधित करतो. सादरकर्त्याला कॉमेडियन, कॉमिक किंवा स्टँड-अप म्हणून ओळखले जाते.
स्टँड-अप कॉमेडीमध्ये वन-लाइनर, कथा, निरीक्षणे किंवा स्टिकचा समावेश असतो ज्यामध्ये प्रॉप्स, संगीत, जादूच्या युक्त्या किंवा वेंट्रीलोक्विझमचा समावेश असू शकतो. हे कार्यक्रम कॉमेडी क्लब, कॉमेडी फेस्टिव्हल, बार, नाइटक्लब, कॉलेज किंवा थिएटर यासह जवळपास कुठेही सादर केले जाऊ शकतात.
== इतिहास ==
पाश्चात्य कला प्रकार म्हणून स्टँड-अपची मुळे १९व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या परंपरांमध्ये आहेत, जसे की वाउडेविले, बर्लेस्क आणि ब्रिटिश संगीत हॉल. "स्टँड-अप" शब्दाचा पहिला दस्तऐवजीकरण वापर 1911 मध्ये द स्टेजमध्ये झाला होता, ज्यात नेली पेरिअर नावाच्या एका महिलेने 'स्टँड अप कॉमिक डिटीज एक आकर्षक आणि मोहक पद्धतीने' वितरित केल्याचा तपशील दिला होता, जरी याचा वापर कॉमेडीच्या कामगिरीचे वर्णन करण्यासाठी केला गेला होता. स्टँड-अप कॉमेडीपेक्षा गाणी खऱ्या आधुनिक स्वरूपात. द यॉर्कशायर इव्हनिंग पोस्टच्या 10 नोव्हेंबर 1917 च्या आवृत्तीत, "स्टेज गॉसिप" स्तंभामध्ये फिनले डन नावाच्या विनोदकाराच्या कारकिर्दीचे वर्णन केले गेले. लेखात असे म्हटले आहे की 19व्या शतकाच्या उत्तरार्धात डन हा "ज्याला 'स्टँड-अप कॉमेडियन' म्हणतो" होता, जरी हा शब्द पूर्वलक्षीपणे वापरला गेला असावा.
== जागतिक विक्रम ==
फिलिस डिलरने प्रति मिनिट सर्वाधिक हसण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, १२ सह. टेलर गुडविनच्या नावावर एका तासात सर्वाधिक 550 विनोदांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे.[29] ली इव्हान्सने त्याच्या 2011 च्या दौऱ्यासाठी £7 दशलक्ष किमतीची तिकिटे एका दिवसात विकली, ज्याने इतिहासातील ब्रिटिश कॉमेडी टूरच्या पहिल्या दिवसाच्या सर्वात मोठ्या विक्रीचा विक्रम केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.chortle.co.uk/news/2010/10/17/11948/lee_evans_breaks_box_office_records|title=Lee Evans breaks box office records : News 2010 : Chortle : The UK Comedy Guide|last=Bennett|first=Steve|website=www.chortle.co.uk|language=en|access-date=2022-07-28}}</ref>
== संदर्भ ==
kjud2mwr41t80cvkyb4t2exjj4mwl55
2141144
2141143
2022-07-28T18:34:53Z
अमर राऊत
140696
wikitext
text/x-wiki
'''स्टँड-अप कॉमेडी''' हे उपस्थित प्रेक्षकांसाठी असलेले [[विनोद|विनोदी]] सादरीकरण असते ज्यामध्ये कलाकार हा मंचावरून थेट प्रेक्षकांना संबोधित करतो. सादरकर्त्याला कॉमेडियन, कॉमिक किंवा स्टँड-अप म्हणून ओळखले जाते.
स्टँड-अप कॉमेडीमध्ये वन-लाइनर, कथा, निरीक्षणे किंवा स्टिकचा समावेश असतो ज्यामध्ये प्रॉप्स, संगीत, [[जादू]]<nowiki/>च्या युक्त्या किंवा वेंट्रीलोक्विझमचा समावेश असू शकतो. हे कार्यक्रम कॉमेडी क्लब, कॉमेडी फेस्टिव्हल, बार, नाइटक्लब, कॉलेज किंवा थिएटर यांसह जवळपास कुठेही सादर केले जाऊ शकतात.
== इतिहास ==
पाश्चात्य कला प्रकार म्हणून स्टँड-अपची मुळे १९व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या परंपरांमध्ये आहेत, जसे की वाउडेविले, बर्लेस्क आणि ब्रिटिश संगीत हॉल. "स्टँड-अप" शब्दाचा पहिला दस्तऐवजीकरण वापर 1911 मध्ये द स्टेजमध्ये झाला होता, ज्यात नेली पेरिअर नावाच्या एका महिलेने 'स्टँड अप कॉमिक डिटीज एक आकर्षक आणि मोहक पद्धतीने' वितरित केल्याचा तपशील दिला होता, जरी याचा वापर कॉमेडीच्या कामगिरीचे वर्णन करण्यासाठी केला गेला होता. स्टँड-अप कॉमेडीपेक्षा गाणी खऱ्या आधुनिक स्वरूपात. द यॉर्कशायर इव्हनिंग पोस्टच्या 10 नोव्हेंबर 1917 च्या आवृत्तीत, "स्टेज गॉसिप" स्तंभामध्ये फिनले डन नावाच्या विनोदकाराच्या कारकिर्दीचे वर्णन केले गेले. लेखात असे म्हटले आहे की 19व्या शतकाच्या उत्तरार्धात डन हा "ज्याला 'स्टँड-अप कॉमेडियन' म्हणतो" होता, जरी हा शब्द पूर्वलक्षीपणे वापरला गेला असावा.
== जागतिक विक्रम ==
फिलिस डिलरने प्रति मिनिट सर्वाधिक हसण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, १२ सह. टेलर गुडविनच्या नावावर एका तासात सर्वाधिक 550 विनोदांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे.[29] ली इव्हान्सने त्याच्या 2011 च्या दौऱ्यासाठी £7 दशलक्ष किमतीची तिकिटे एका दिवसात विकली, ज्याने इतिहासातील ब्रिटिश कॉमेडी टूरच्या पहिल्या दिवसाच्या सर्वात मोठ्या विक्रीचा विक्रम केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.chortle.co.uk/news/2010/10/17/11948/lee_evans_breaks_box_office_records|title=Lee Evans breaks box office records : News 2010 : Chortle : The UK Comedy Guide|last=Bennett|first=Steve|website=www.chortle.co.uk|language=en|access-date=2022-07-28}}</ref>
== संदर्भ ==
8phpnwjqvi6jjiy3n30gleovoig0419
2141145
2141144
2022-07-28T18:37:22Z
अमर राऊत
140696
चित्र जोडले
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Kapil_sharma.jpg|इवलेसे|कपील शर्मा]]
'''स्टँड-अप कॉमेडी''' हे उपस्थित प्रेक्षकांसाठी असलेले [[विनोद|विनोदी]] सादरीकरण असते ज्यामध्ये कलाकार हा मंचावरून थेट प्रेक्षकांना संबोधित करतो. सादरकर्त्याला कॉमेडियन, कॉमिक किंवा स्टँड-अप म्हणून ओळखले जाते.
स्टँड-अप कॉमेडीमध्ये वन-लाइनर, कथा, निरीक्षणे किंवा स्टिकचा समावेश असतो ज्यामध्ये प्रॉप्स, संगीत, [[जादू]]<nowiki/>च्या युक्त्या किंवा वेंट्रीलोक्विझमचा समावेश असू शकतो. हे कार्यक्रम कॉमेडी क्लब, कॉमेडी फेस्टिव्हल, बार, नाइटक्लब, कॉलेज किंवा थिएटर यांसह जवळपास कुठेही सादर केले जाऊ शकतात.
== इतिहास ==
पाश्चात्य कला प्रकार म्हणून स्टँड-अपची मुळे १९व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या परंपरांमध्ये आहेत, जसे की वाउडेविले, बर्लेस्क आणि ब्रिटिश संगीत हॉल. "स्टँड-अप" शब्दाचा पहिला दस्तऐवजीकरण वापर 1911 मध्ये द स्टेजमध्ये झाला होता, ज्यात नेली पेरिअर नावाच्या एका महिलेने 'स्टँड अप कॉमिक डिटीज एक आकर्षक आणि मोहक पद्धतीने' वितरित केल्याचा तपशील दिला होता, जरी याचा वापर कॉमेडीच्या कामगिरीचे वर्णन करण्यासाठी केला गेला होता. स्टँड-अप कॉमेडीपेक्षा गाणी खऱ्या आधुनिक स्वरूपात. द यॉर्कशायर इव्हनिंग पोस्टच्या 10 नोव्हेंबर 1917 च्या आवृत्तीत, "स्टेज गॉसिप" स्तंभामध्ये फिनले डन नावाच्या विनोदकाराच्या कारकिर्दीचे वर्णन केले गेले. लेखात असे म्हटले आहे की 19व्या शतकाच्या उत्तरार्धात डन हा "ज्याला 'स्टँड-अप कॉमेडियन' म्हणतो" होता, जरी हा शब्द पूर्वलक्षीपणे वापरला गेला असावा.
== जागतिक विक्रम ==
फिलिस डिलरने प्रति मिनिट सर्वाधिक हसण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, १२ सह. टेलर गुडविनच्या नावावर एका तासात सर्वाधिक 550 विनोदांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे.[29] ली इव्हान्सने त्याच्या 2011 च्या दौऱ्यासाठी £7 दशलक्ष किमतीची तिकिटे एका दिवसात विकली, ज्याने इतिहासातील ब्रिटिश कॉमेडी टूरच्या पहिल्या दिवसाच्या सर्वात मोठ्या विक्रीचा विक्रम केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.chortle.co.uk/news/2010/10/17/11948/lee_evans_breaks_box_office_records|title=Lee Evans breaks box office records : News 2010 : Chortle : The UK Comedy Guide|last=Bennett|first=Steve|website=www.chortle.co.uk|language=en|access-date=2022-07-28}}</ref>
== संदर्भ ==
861w45f1pjr9l54bf77jwgm6zvoo59x
2141146
2141145
2022-07-28T18:39:14Z
अमर राऊत
140696
भर घातली
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Kapil_sharma.jpg|इवलेसे|[[कपिल शर्मा]] हा भारतातील लोकप्रिय विनोदी कलाकार आहे. हा त्याच्या "[[द कपिल शर्मा शो]]"साठी ओळखला जातो.]]
'''स्टँड-अप कॉमेडी''' हे उपस्थित प्रेक्षकांसाठी असलेले [[विनोद|विनोदी]] सादरीकरण असते ज्यामध्ये कलाकार हा मंचावरून थेट प्रेक्षकांना संबोधित करतो. सादरकर्त्याला कॉमेडियन, कॉमिक किंवा स्टँड-अप म्हणून ओळखले जाते.
स्टँड-अप कॉमेडीमध्ये वन-लाइनर, कथा, निरीक्षणे किंवा स्टिकचा समावेश असतो ज्यामध्ये प्रॉप्स, संगीत, [[जादू]]<nowiki/>च्या युक्त्या किंवा वेंट्रीलोक्विझमचा समावेश असू शकतो. हे कार्यक्रम कॉमेडी क्लब, कॉमेडी फेस्टिव्हल, बार, नाइटक्लब, कॉलेज किंवा थिएटर यांसह जवळपास कुठेही सादर केले जाऊ शकतात.
== इतिहास ==
पाश्चात्य कला प्रकार म्हणून स्टँड-अपची मुळे १९व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या परंपरांमध्ये आहेत, जसे की वाउडेविले, बर्लेस्क आणि ब्रिटिश संगीत हॉल. "स्टँड-अप" शब्दाचा पहिला दस्तऐवजीकरण वापर 1911 मध्ये द स्टेजमध्ये झाला होता, ज्यात नेली पेरिअर नावाच्या एका महिलेने 'स्टँड अप कॉमिक डिटीज एक आकर्षक आणि मोहक पद्धतीने' वितरित केल्याचा तपशील दिला होता, जरी याचा वापर कॉमेडीच्या कामगिरीचे वर्णन करण्यासाठी केला गेला होता. स्टँड-अप कॉमेडीपेक्षा गाणी खऱ्या आधुनिक स्वरूपात. द यॉर्कशायर इव्हनिंग पोस्टच्या 10 नोव्हेंबर 1917 च्या आवृत्तीत, "स्टेज गॉसिप" स्तंभामध्ये फिनले डन नावाच्या विनोदकाराच्या कारकिर्दीचे वर्णन केले गेले. लेखात असे म्हटले आहे की 19व्या शतकाच्या उत्तरार्धात डन हा "ज्याला 'स्टँड-अप कॉमेडियन' म्हणतो" होता, जरी हा शब्द पूर्वलक्षीपणे वापरला गेला असावा.
== जागतिक विक्रम ==
फिलिस डिलरने प्रति मिनिट सर्वाधिक हसण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, १२ सह. टेलर गुडविनच्या नावावर एका तासात सर्वाधिक 550 विनोदांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे.[29] ली इव्हान्सने त्याच्या 2011 च्या दौऱ्यासाठी £7 दशलक्ष किमतीची तिकिटे एका दिवसात विकली, ज्याने इतिहासातील ब्रिटिश कॉमेडी टूरच्या पहिल्या दिवसाच्या सर्वात मोठ्या विक्रीचा विक्रम केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.chortle.co.uk/news/2010/10/17/11948/lee_evans_breaks_box_office_records|title=Lee Evans breaks box office records : News 2010 : Chortle : The UK Comedy Guide|last=Bennett|first=Steve|website=www.chortle.co.uk|language=en|access-date=2022-07-28}}</ref>
== संदर्भ ==
houv57dudy5bbkehkats62o7rodnaor
स्टँड-अप कॉमेडियन
0
309019
2141158
2022-07-28T19:14:13Z
अमर राऊत
140696
[[स्टँड-अप कॉमेडी]] कडे पुनर्निर्देशित
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[स्टँड-अप कॉमेडी]]
__अनुक्रमणिकाहवीच__
d7d28f66o91ltckckwrudv3gnxd32ib
वार्मुल
0
309020
2141168
2022-07-29T00:06:18Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[बारामुल्ला]]
sgqo8v6cleu10ad8bbmfas5ejl1ssjn
मार्क्सचा परकीयीकरणाचा सिद्धांत
0
309021
2141170
2022-07-29T00:13:21Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[मार्क्सचा परकीयीकरणाचा सिद्धान्त]]
esk3gsvfqnrf7s0366ewptmgmkwspgk
बीग मॅजिक
0
309022
2141174
2022-07-29T01:36:53Z
अमर राऊत
140696
[[बिग मॅजिक]] कडे पुनर्निर्देशित
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[बिग मॅजिक]]
__अनुक्रमणिकाहवीच__
d8j8gqynsqgmqem5kbuwi7qp67iuhio
बिग मॅजिक
0
309023
2141175
2022-07-29T01:42:26Z
अमर राऊत
140696
नवीन पान: '''बिग मॅजिक''' हे झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसच्या मालकीचे एक [[निःशुल्क दूरचित्रवाणी सेवा|विनामूल्य दूरदर्शन चॅनेल]] आहे. हे चॅनेल [[रिलायन्स ब्रॉडकास्टिंग नेटवर्क]]<nowiki/>द्वारे ४ एप्...
wikitext
text/x-wiki
'''बिग मॅजिक''' हे झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसच्या मालकीचे एक [[निःशुल्क दूरचित्रवाणी सेवा|विनामूल्य दूरदर्शन चॅनेल]] आहे. हे चॅनेल [[रिलायन्स ब्रॉडकास्टिंग नेटवर्क]]<nowiki/>द्वारे ४ एप्रिल २०११ रोजी ''बिग मॅजिक'' म्हणून चॅनेल सुरू करण्यात आले. २०१६ मध्ये ते झी ने विकत घेतले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://bigmagic.zee5.com/|title=Big Magic - BIG MAGIC - Marathi Entertainment Online {{!}} Updates & More {{!}} ZEE5|website=Big Magic|access-date=2022-07-29}}</ref>
४ एप्रिल २०११ रोजी रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्कद्वारे "''हर पल चटपटा''" या टॅगलाइनसह हे चॅनेल बिग मॅजिक म्हणून सुरू करण्यात आले. त्याच्या प्रोग्रामिंगमध्ये [[सिटकॉम]], पौराणिक कार्यक्रम, अॅनिमेशन मालिका, वीकेंड आणि सणाच्या विशेष कार्यक्रमांचा समावेश होता. हे नोव्हेंबर २०१६ मध्ये Zee Entertainment Enterprises Limited ने विकत घेतले
== संदर्भ ==
04pxocbrlblvn5gbxg5msloa337b5l0
2141176
2141175
2022-07-29T01:44:29Z
अमर राऊत
140696
चित्र जोडले
wikitext
text/x-wiki
[[चित्र:BIG_Magic_Logo.jpg|इवलेसे|लोगो]]
'''बिग मॅजिक''' हे झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसच्या मालकीचे एक [[निःशुल्क दूरचित्रवाणी सेवा|विनामूल्य दूरदर्शन चॅनेल]] आहे. हे चॅनेल [[रिलायन्स ब्रॉडकास्टिंग नेटवर्क]]<nowiki/>द्वारे ४ एप्रिल २०११ रोजी ''बिग मॅजिक'' म्हणून चॅनेल सुरू करण्यात आले. २०१६ मध्ये ते झी ने विकत घेतले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://bigmagic.zee5.com/|title=Big Magic - BIG MAGIC - Marathi Entertainment Online {{!}} Updates & More {{!}} ZEE5|website=Big Magic|access-date=2022-07-29}}</ref>
४ एप्रिल २०११ रोजी रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्कद्वारे "''हर पल चटपटा''" या टॅगलाइनसह हे चॅनेल बिग मॅजिक म्हणून सुरू करण्यात आले. त्याच्या प्रोग्रामिंगमध्ये [[सिटकॉम]], पौराणिक कार्यक्रम, अॅनिमेशन मालिका, वीकेंड आणि सणाच्या विशेष कार्यक्रमांचा समावेश होता. हे नोव्हेंबर २०१६ मध्ये Zee Entertainment Enterprises Limited ने विकत घेतले
== संदर्भ ==
feh8bwy327mls7224l3rd62f44x6ug7
2141187
2141176
2022-07-29T03:35:26Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
wikitext
text/x-wiki
[[चित्र:BIG_Magic_Logo.jpg|इवलेसे|लोगो]]
'''बिग मॅजिक''' हे झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसच्या मालकीचे एक [[निःशुल्क दूरचित्रवाणी सेवा|विनामूल्य दूरदर्शन चॅनेल]] आहे. हे चॅनेल [[रिलायन्स ब्रॉडकास्टिंग नेटवर्क]]<nowiki/>द्वारे ४ एप्रिल २०११ रोजी ''बिग मॅजिक'' म्हणून चॅनेल सुरू करण्यात आले. २०१६ मध्ये ते झी ने विकत घेतले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://bigmagic.zee5.com/|title=Big Magic - BIG MAGIC - Marathi Entertainment Online {{!}} Updates & More {{!}} ZEE5|website=Big Magic|access-date=2022-07-29}}</ref>
४ एप्रिल २०११ रोजी रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्कद्वारे "''हर पल चटपटा''" या टॅगलाइनसह हे चॅनेल बिग मॅजिक म्हणून सुरू करण्यात आले. त्याच्या प्रोग्रामिंगमध्ये [[सिटकॉम]], पौराणिक कार्यक्रम, अॅनिमेशन मालिका, वीकेंड आणि सणाच्या विशेष कार्यक्रमांचा समावेश होता. हे नोव्हेंबर २०१६ मध्ये Zee Entertainment Enterprises Limited ने विकत घेतले
== संदर्भ ==
[[वर्ग:झी नेटवर्क]]
g0oxbvnhwkc19hoae8wgn5nh1cczft3
2141215
2141187
2022-07-29T09:11:02Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन ([[सदस्य:KiranBOT II/typos#गट १|अधिक माहिती]])
wikitext
text/x-wiki
[[चित्र:BIG_Magic_Logo.jpg|इवलेसे|लोगो]]
'''बिग मॅजिक''' हे झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसच्या मालकीचे एक [[निःशुल्क दूरचित्रवाणी सेवा|विनामूल्य दूरदर्शन चॅनेल]] आहे. हे चॅनेल [[रिलायन्स ब्रॉडकास्टिंग नेटवर्क]]<nowiki/>द्वारे ४ एप्रिल २०११ रोजी ''बिग मॅजिक'' म्हणून चॅनेल सुरू करण्यात आले. २०१६ मध्ये ते झी ने विकत घेतले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://bigmagic.zee5.com/|title=Big Magic - BIG MAGIC - Marathi Entertainment Online {{!}} Updates & More {{!}} ZEE5|website=Big Magic|access-date=2022-07-29}}</ref>
४ एप्रिल २०११ रोजी रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्कद्वारे "''हर पल चटपटा''" या टॅगलाइनसह हे चॅनेल बिग मॅजिक म्हणून सुरू करण्यात आले. त्याच्या प्रोग्रामिंगमध्ये [[सिटकॉम]], पौराणिक कार्यक्रम, अॅनिमेशन मालिका, वीकेंड आणि सणाच्या विशेष कार्यक्रमांचा समावेश होता. हे नोव्हेंबर २०१६ मध्ये Zee Entertainment Enterprises Limited ने विकत घेतले
== संदर्भ ==
[[वर्ग:झी नेटवर्क]]
hr4v7apywk15j6jbd0qhtohdjpw4czp
रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्क
0
309024
2141177
2022-07-29T01:48:29Z
अमर राऊत
140696
नवीन पान: '''रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्क लिमिटेड''' (RBNL) ही भारतातील रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समुहाची उपकंपनी आहे. रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्क भारतात [[९२.७ बिग एफ.एम.|बिग एफएम]] रेडिओ स्टेश...
wikitext
text/x-wiki
'''रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्क लिमिटेड''' (RBNL) ही भारतातील रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समुहाची उपकंपनी आहे. रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्क भारतात [[९२.७ बिग एफ.एम.|बिग एफएम]] रेडिओ स्टेशन्स आणि [[बिग मॅजिक]] टेलिव्हिजन स्टेशन्स चालवते.
म्युझिक ब्रॉडकास्टने जून 2019 मध्ये रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्कच्या अधिग्रहणासाठी करार केला, RBNL च्या इक्विटी शेअर भांडवलाच्या 24% आणि RBNL मधील प्रवर्तकांचा संपूर्ण इक्विटी हिस्सा ताब्यात घेतला.<ref>{{स्रोत बातमी|last=Market|first=Capital|url=https://www.business-standard.com/article/news-cm/music-broadcast-signs-definitive-agreement-to-acquire-reliance-broadcast-network-119061200945_1.html|title=Music Broadcast signs definitive agreement to acquire Reliance Broadcast Network|date=2019-06-12}}</ref> नेटवर्कने जून 2011 मध्ये BIG टेलिव्हिजन पुरस्काराची निर्मिती केली. एका ज्युरीने हिंदी रिअॅलिटी आणि फिक्शन प्रोग्राममधील लोकांना पुरस्कारांसाठी निवडले, त्यानंतर प्रेक्षक सदस्यांनी त्यांना सर्वात जास्त आवडलेल्या कलाकारांसाठी मतदान केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20210831075415/https://zeenews.india.com/entertainment/idiotbox/zeenat-smriti-to-shortlist-big-television-awards-nominees_89162.html|title=Zeenat, Smriti to shortlist BIG Television Awards` nominees {{!}} Television News {{!}} Zee News|date=2021-08-31|website=web.archive.org|access-date=2022-07-29}}</ref>
== संदर्भ ==
hvo24o1kluuxqajbpjqhewnijlx2pmi
2141178
2141177
2022-07-29T01:50:31Z
अमर राऊत
140696
अमर राऊत ने लेख [[रिलायन्स ब्रॉडकास्टिंग नेटवर्क]] वरुन [[रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्क]] ला हलविला
wikitext
text/x-wiki
'''रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्क लिमिटेड''' (RBNL) ही भारतातील रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समुहाची उपकंपनी आहे. रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्क भारतात [[९२.७ बिग एफ.एम.|बिग एफएम]] रेडिओ स्टेशन्स आणि [[बिग मॅजिक]] टेलिव्हिजन स्टेशन्स चालवते.
म्युझिक ब्रॉडकास्टने जून 2019 मध्ये रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्कच्या अधिग्रहणासाठी करार केला, RBNL च्या इक्विटी शेअर भांडवलाच्या 24% आणि RBNL मधील प्रवर्तकांचा संपूर्ण इक्विटी हिस्सा ताब्यात घेतला.<ref>{{स्रोत बातमी|last=Market|first=Capital|url=https://www.business-standard.com/article/news-cm/music-broadcast-signs-definitive-agreement-to-acquire-reliance-broadcast-network-119061200945_1.html|title=Music Broadcast signs definitive agreement to acquire Reliance Broadcast Network|date=2019-06-12}}</ref> नेटवर्कने जून 2011 मध्ये BIG टेलिव्हिजन पुरस्काराची निर्मिती केली. एका ज्युरीने हिंदी रिअॅलिटी आणि फिक्शन प्रोग्राममधील लोकांना पुरस्कारांसाठी निवडले, त्यानंतर प्रेक्षक सदस्यांनी त्यांना सर्वात जास्त आवडलेल्या कलाकारांसाठी मतदान केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20210831075415/https://zeenews.india.com/entertainment/idiotbox/zeenat-smriti-to-shortlist-big-television-awards-nominees_89162.html|title=Zeenat, Smriti to shortlist BIG Television Awards` nominees {{!}} Television News {{!}} Zee News|date=2021-08-31|website=web.archive.org|access-date=2022-07-29}}</ref>
== संदर्भ ==
hvo24o1kluuxqajbpjqhewnijlx2pmi
रिलायन्स ब्रॉडकास्टिंग नेटवर्क
0
309025
2141179
2022-07-29T01:50:31Z
अमर राऊत
140696
अमर राऊत ने लेख [[रिलायन्स ब्रॉडकास्टिंग नेटवर्क]] वरुन [[रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्क]] ला हलविला
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्क]]
iil6qgwqwmwrtvlza8pcpz3168ho4th
वॉर्नर ब्रोझ
0
309026
2141180
2022-07-29T01:59:45Z
अमर राऊत
140696
नवीन पान: '''वॉर्नर ब्रदर्स एंटरटेनमेंट इंक'''. (सामान्यतः '''वॉर्नर ब्रदर्स''' किंवा '''WB''' म्हणून संक्षेपात ओळखले जाते) ही एक अमेरिकन चित्रपट आणि मनोरंजन कंपनी आहे, जिचे मुख्यालय बर्बंक, कॅलिफोर्...
wikitext
text/x-wiki
'''वॉर्नर ब्रदर्स एंटरटेनमेंट इंक'''. (सामान्यतः '''वॉर्नर ब्रदर्स''' किंवा '''WB''' म्हणून संक्षेपात ओळखले जाते) ही एक अमेरिकन चित्रपट आणि मनोरंजन कंपनी आहे, जिचे मुख्यालय बर्बंक, [[कॅलिफोर्निया]] येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये आहे. [[वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी]]<nowiki/>ची ही उपकंपनी आहे. हॅरी, अल्बर्ट, सॅम आणि जॅक वॉर्नर या चार भावांनी १९२३ मध्ये स्थापन केलेल्या या कंपनीने अॅनिमेशन, टेलिव्हिजन आणि व्हिडिओ गेम्समध्ये विविधता आणण्यापूर्वी अमेरिकन चित्रपट उद्योगात एक नेता म्हणून स्वतःची स्थापना केली आणि ही "बिग फाइव्ह" या प्रमुख अमेरिकन कंपन्यांपैकी एक आहे. तसेच ही कंपनी [[मोशन पिक्चर असोसिएशन]] (एमपीए) ची सदस्य देखील आहे.
कंपनी वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप या फिल्म स्टुडिओ विभागासाठी ओळखली जाते, ज्यामध्ये वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स, न्यू लाइन सिनेमा, वॉर्नर अॅनिमेशन ग्रुप, कॅसल रॉक एंटरटेनमेंट आणि डीसी फिल्म्स यांचा समावेश आहे. त्याच्या इतर मालमत्तेमध्ये वॉर्नर ब्रदर्स टेलिव्हिजन स्टुडिओज ही टेलिव्हिजन निर्मिती कंपनी आहे; व्हिडिओ गेम विकास आणि प्रकाशन शाखा वॉर्नर ब्रदर्स इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट; आणि ब्रॉडकास्ट टेलिव्हिजन नेटवर्क द CW मध्ये 50% स्वारस्य आहे, जे पॅरामाउंट ग्लोबल सह-मालकीचे आहे. वॉर्नर ब्रदर्स प्रकाशन, व्यापार, संगीत, थिएटर आणि थीम पार्कमध्ये विशेष असलेले विविध विभाग देखील चालवते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20200226174824/https://www.warnerbros.com/experiences|title=WarnerBros.com {{!}} Experiences|date=2020-02-26|website=web.archive.org|access-date=2022-07-29}}</ref> लूनी ट्यून्स मालिकेचा भाग म्हणून टेक्स एव्हरी, बेन हार्डवे, चक जोन्स, बॉब गिव्हन्स आणि रॉबर्ट मॅककिम्सन यांनी तयार केलेले बग्स बनी हे कार्टून पात्र आहे, हे कंपनीचे अधिकृत शुभंकर आहे.
3ketp5batetyugl0ix7pk6ctjsl6d6k
2141181
2141180
2022-07-29T02:01:52Z
अमर राऊत
140696
चित्र जोडले
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Warner_studios_office_building_burbank.jpg|इवलेसे|बर्बंक, कॅलिफोर्निया येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समधील कंपनीचे मुख्यालय]]
'''वॉर्नर ब्रदर्स एंटरटेनमेंट इंक'''. (सामान्यतः '''वॉर्नर ब्रदर्स''' किंवा '''WB''' म्हणून संक्षेपात ओळखले जाते) ही एक अमेरिकन चित्रपट आणि मनोरंजन कंपनी आहे, जिचे मुख्यालय बर्बंक, [[कॅलिफोर्निया]] येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये आहे. [[वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी]]<nowiki/>ची ही उपकंपनी आहे. हॅरी, अल्बर्ट, सॅम आणि जॅक वॉर्नर या चार भावांनी १९२३ मध्ये स्थापन केलेल्या या कंपनीने अॅनिमेशन, टेलिव्हिजन आणि व्हिडिओ गेम्समध्ये विविधता आणण्यापूर्वी अमेरिकन चित्रपट उद्योगात एक नेता म्हणून स्वतःची स्थापना केली आणि ही "बिग फाइव्ह" या प्रमुख अमेरिकन कंपन्यांपैकी एक आहे. तसेच ही कंपनी [[मोशन पिक्चर असोसिएशन]] (एमपीए) ची सदस्य देखील आहे.
कंपनी वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप या फिल्म स्टुडिओ विभागासाठी ओळखली जाते, ज्यामध्ये वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स, न्यू लाइन सिनेमा, वॉर्नर अॅनिमेशन ग्रुप, कॅसल रॉक एंटरटेनमेंट आणि डीसी फिल्म्स यांचा समावेश आहे. त्याच्या इतर मालमत्तेमध्ये वॉर्नर ब्रदर्स टेलिव्हिजन स्टुडिओज ही टेलिव्हिजन निर्मिती कंपनी आहे; व्हिडिओ गेम विकास आणि प्रकाशन शाखा वॉर्नर ब्रदर्स इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट; आणि ब्रॉडकास्ट टेलिव्हिजन नेटवर्क द CW मध्ये 50% स्वारस्य आहे, जे पॅरामाउंट ग्लोबल सह-मालकीचे आहे. वॉर्नर ब्रदर्स प्रकाशन, व्यापार, संगीत, थिएटर आणि थीम पार्कमध्ये विशेष असलेले विविध विभाग देखील चालवते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20200226174824/https://www.warnerbros.com/experiences|title=WarnerBros.com {{!}} Experiences|date=2020-02-26|website=web.archive.org|access-date=2022-07-29}}</ref> लूनी ट्यून्स मालिकेचा भाग म्हणून टेक्स एव्हरी, बेन हार्डवे, चक जोन्स, बॉब गिव्हन्स आणि रॉबर्ट मॅककिम्सन यांनी तयार केलेले बग्स बनी हे कार्टून पात्र आहे, हे कंपनीचे अधिकृत शुभंकर आहे.
t7a345n254n4c3w7lemlku80a07v6zw
2141182
2141181
2022-07-29T02:03:03Z
अमर राऊत
140696
चित्र जोडले
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Warner_Bros._(2019)_logo.svg|इवलेसे|२०१९ पासून वापरला जाणारा कंपनीचा लोगो]]
[[चित्र:Warner_studios_office_building_burbank.jpg|इवलेसे|बर्बंक, कॅलिफोर्निया येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समधील कंपनीचे मुख्यालय]]
'''वॉर्नर ब्रदर्स एंटरटेनमेंट इंक'''. (सामान्यतः '''वॉर्नर ब्रदर्स''' किंवा '''WB''' म्हणून संक्षेपात ओळखले जाते) ही एक अमेरिकन चित्रपट आणि मनोरंजन कंपनी आहे, जिचे मुख्यालय बर्बंक, [[कॅलिफोर्निया]] येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये आहे. [[वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी]]<nowiki/>ची ही उपकंपनी आहे. हॅरी, अल्बर्ट, सॅम आणि जॅक वॉर्नर या चार भावांनी १९२३ मध्ये स्थापन केलेल्या या कंपनीने अॅनिमेशन, टेलिव्हिजन आणि व्हिडिओ गेम्समध्ये विविधता आणण्यापूर्वी अमेरिकन चित्रपट उद्योगात एक नेता म्हणून स्वतःची स्थापना केली आणि ही "बिग फाइव्ह" या प्रमुख अमेरिकन कंपन्यांपैकी एक आहे. तसेच ही कंपनी [[मोशन पिक्चर असोसिएशन]] (एमपीए) ची सदस्य देखील आहे.
कंपनी वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप या फिल्म स्टुडिओ विभागासाठी ओळखली जाते, ज्यामध्ये वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स, न्यू लाइन सिनेमा, वॉर्नर अॅनिमेशन ग्रुप, कॅसल रॉक एंटरटेनमेंट आणि डीसी फिल्म्स यांचा समावेश आहे. त्याच्या इतर मालमत्तेमध्ये वॉर्नर ब्रदर्स टेलिव्हिजन स्टुडिओज ही टेलिव्हिजन निर्मिती कंपनी आहे; व्हिडिओ गेम विकास आणि प्रकाशन शाखा वॉर्नर ब्रदर्स इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट; आणि ब्रॉडकास्ट टेलिव्हिजन नेटवर्क द CW मध्ये 50% स्वारस्य आहे, जे पॅरामाउंट ग्लोबल सह-मालकीचे आहे. वॉर्नर ब्रदर्स प्रकाशन, व्यापार, संगीत, थिएटर आणि थीम पार्कमध्ये विशेष असलेले विविध विभाग देखील चालवते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20200226174824/https://www.warnerbros.com/experiences|title=WarnerBros.com {{!}} Experiences|date=2020-02-26|website=web.archive.org|access-date=2022-07-29}}</ref> लूनी ट्यून्स मालिकेचा भाग म्हणून टेक्स एव्हरी, बेन हार्डवे, चक जोन्स, बॉब गिव्हन्स आणि रॉबर्ट मॅककिम्सन यांनी तयार केलेले बग्स बनी हे कार्टून पात्र आहे, हे कंपनीचे अधिकृत शुभंकर आहे.
7fb5rnp5524dur95gqo9rggenqoyeo8
2141183
2141182
2022-07-29T02:03:29Z
अमर राऊत
140696
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Warner_Bros._(2019)_logo.svg|इवलेसे|२०१९ पासून वापरला जाणारा कंपनीचा लोगो]]
[[चित्र:Warner_studios_office_building_burbank.jpg|इवलेसे|बर्बंक, कॅलिफोर्निया येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समधील कंपनीचे मुख्यालय]]
'''वॉर्नर ब्रदर्स एंटरटेनमेंट इंक'''. (सामान्यतः '''वॉर्नर ब्रदर्स''' किंवा '''WB''' म्हणून संक्षेपात ओळखले जाते) ही एक अमेरिकन चित्रपट आणि मनोरंजन कंपनी आहे, जिचे मुख्यालय बर्बंक, [[कॅलिफोर्निया]] येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये आहे. [[वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी]]<nowiki/>ची ही उपकंपनी आहे. हॅरी, अल्बर्ट, सॅम आणि जॅक वॉर्नर या चार भावांनी १९२३ मध्ये स्थापन केलेल्या या कंपनीने अॅनिमेशन, टेलिव्हिजन आणि व्हिडिओ गेम्समध्ये विविधता आणण्यापूर्वी अमेरिकन चित्रपट उद्योगात एक नेता म्हणून स्वतःची स्थापना केली आणि ही "बिग फाइव्ह" या प्रमुख अमेरिकन कंपन्यांपैकी एक आहे. तसेच ही कंपनी [[मोशन पिक्चर असोसिएशन]] (एमपीए) ची सदस्य देखील आहे.
कंपनी वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप या फिल्म स्टुडिओ विभागासाठी ओळखली जाते, ज्यामध्ये वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स, न्यू लाइन सिनेमा, वॉर्नर अॅनिमेशन ग्रुप, कॅसल रॉक एंटरटेनमेंट आणि डीसी फिल्म्स यांचा समावेश आहे. त्याच्या इतर मालमत्तेमध्ये वॉर्नर ब्रदर्स टेलिव्हिजन स्टुडिओज ही टेलिव्हिजन निर्मिती कंपनी आहे; व्हिडिओ गेम विकास आणि प्रकाशन शाखा वॉर्नर ब्रदर्स इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट; आणि ब्रॉडकास्ट टेलिव्हिजन नेटवर्क द CW मध्ये 50% स्वारस्य आहे, जे पॅरामाउंट ग्लोबल सह-मालकीचे आहे. वॉर्नर ब्रदर्स प्रकाशन, व्यापार, संगीत, थिएटर आणि थीम पार्कमध्ये विशेष असलेले विविध विभाग देखील चालवते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20200226174824/https://www.warnerbros.com/experiences|title=WarnerBros.com {{!}} Experiences|date=2020-02-26|website=web.archive.org|access-date=2022-07-29}}</ref> लूनी ट्यून्स मालिकेचा भाग म्हणून टेक्स एव्हरी, बेन हार्डवे, चक जोन्स, बॉब गिव्हन्स आणि रॉबर्ट मॅककिम्सन यांनी तयार केलेले बग्स बनी हे कार्टून पात्र आहे, हे कंपनीचे अधिकृत शुभंकर आहे.
== संदर्भ ==
cq9eab8ejgs0vnhlg5kch4uskz0coph
2141218
2141183
2022-07-29T09:15:44Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन ([[सदस्य:KiranBOT II/typos#गट १|अधिक माहिती]])
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Warner_Bros._(2019)_logo.svg|इवलेसे|२०१९ पासून वापरला जाणारा कंपनीचा लोगो]]
[[चित्र:Warner_studios_office_building_burbank.jpg|इवलेसे|बर्बंक, कॅलिफोर्निया येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समधील कंपनीचे मुख्यालय]]
'''वॉर्नर ब्रदर्स एंटरटेनमेंट इंक'''. (सामान्यतः '''वॉर्नर ब्रदर्स''' किंवा '''WB''' म्हणून संक्षेपात ओळखले जाते) ही एक अमेरिकन चित्रपट आणि मनोरंजन कंपनी आहे, जिचे मुख्यालय बर्बंक, [[कॅलिफोर्निया]] येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये आहे. [[वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी]]<nowiki/>ची ही उपकंपनी आहे. हॅरी, अल्बर्ट, सॅम आणि जॅक वॉर्नर या चार भावांनी १९२३ मध्ये स्थापन केलेल्या या कंपनीने अॅनिमेशन, टेलिव्हिजन आणि व्हिडिओ गेम्समध्ये विविधता आणण्यापूर्वी अमेरिकन चित्रपट उद्योगात एक नेता म्हणून स्वतःची स्थापना केली आणि ही "बिग फाइव्ह" या प्रमुख अमेरिकन कंपन्यांपैकी एक आहे. तसेच ही कंपनी [[मोशन पिक्चर असोसिएशन]] (एमपीए) ची सदस्य देखील आहे.
कंपनी वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप या फिल्म स्टुडिओ विभागासाठी ओळखली जाते, ज्यामध्ये वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स, न्यू लाइन सिनेमा, वॉर्नर अॅनिमेशन ग्रुप, कॅसल रॉक एंटरटेनमेंट आणि डीसी फिल्म्स यांचा समावेश आहे. त्याच्या इतर मालमत्तेमध्ये वॉर्नर ब्रदर्स टेलिव्हिजन स्टुडिओज ही टेलिव्हिजन निर्मिती कंपनी आहे; व्हिडिओ गेम विकास आणि प्रकाशन शाखा वॉर्नर ब्रदर्स इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट; आणि ब्रॉडकास्ट टेलिव्हिजन नेटवर्क द CW मध्ये 50% स्वारस्य आहे, जे पॅरामाउंट ग्लोबल सह-मालकीचे आहे. वॉर्नर ब्रदर्स प्रकाशन, व्यापार, संगीत, थिएटर आणि थीम पार्कमध्ये विशेष असलेले विविध विभाग देखील चालवते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20200226174824/https://www.warnerbros.com/experiences|title=WarnerBros.com {{!}} Experiences|date=2020-02-26|website=web.archive.org|access-date=2022-07-29}}</ref> लूनी ट्यून्स मालिकेचा भाग म्हणून टेक्स एव्हरी, बेन हार्डवे, चक जोन्स, बॉब गिव्हन्स आणि रॉबर्ट मॅककिम्सन यांनी तयार केलेले बग्स बनी हे कार्टून पात्र आहे, हे कंपनीचे अधिकृत शुभंकर आहे.
== संदर्भ ==
a7860igiy263tof7sxal2wrfrsav4gr
स्वामी घनानंद सरस्वती
0
309027
2141188
2022-07-29T03:37:48Z
Katyare
1186
नवीन पान: '''घनानंद सरस्वती''' (१२ सप्टेंबर १९३७ - १८ जानेवारी २०१६), सामान्यतः '''स्वामी घनानंद''' म्हणून ओळखले जाते, हे [[घाना]]मधील स्थानिक हिंदू समुदायातील प्रमुख स्वामी ( ''संन्यासी'' ) आणि आफ्रिकन...
wikitext
text/x-wiki
'''घनानंद सरस्वती''' (१२ सप्टेंबर १९३७ - १८ जानेवारी २०१६), सामान्यतः '''स्वामी घनानंद''' म्हणून ओळखले जाते, हे [[घाना]]मधील स्थानिक हिंदू समुदायातील प्रमुख स्वामी ( ''संन्यासी'' ) आणि आफ्रिकन वंशाचे पहिले हिंदू स्वामी होते. त्यांना १९७५ मध्ये भारतातले त्यांचे गुरू दिवंगत स्वामी कृष्णानंद यांनी स्वामी म्हणून दीक्षा दिली होती आणि अक्रा, घाना येथील आफ्रिकेच्या हिंदू मठाचे प्रमुख केले.चरित्र
==प्रारंभिक जीवन==
स्वामी घनानंद यांचा जन्म १२ सप्टेंबर १९३७ रोजी घानाच्या मध्य प्रदेशातील सेन्या बेराकू या गावात झाला . त्याचे कुटुंब मूळ घानायन धर्माचे पालन करत होते, परंतु त्याच्या पालकांनी नंतर [[ख्रिश्चन धर्म]] स्वीकारला. अगदी लहानपणापासूनच स्वामी घनानंद यांना विश्वाच्या रहस्यांमध्ये रस होता आणि त्यांनी विविध धार्मिक ग्रंथांचे वाचन केले.
==भारताचा प्रवास==
हिंदू धर्मावरील काही पुस्तके वाचल्यानंतर त्यांना रस निर्माण झाला. स्वामी घनानंद उत्तर भारतातील [[उत्तराखंड]] राज्यातील [[ऋषिकेश]]ला गेले . त्यांनी तिथे काही वेळ एका अध्यात्मिक गुरूसोबत घालवला ज्यांनी त्यांना अक्रामध्ये मठ उघडण्याची सूचना केली.
==स्वामी कृष्णानंद यांची पहिली भेट==
१९६२ मध्ये स्वामी घनानंद अक्रा येथे गेले आणि २४ नोव्हेंबर रोजी त्यांनी डिव्हाईन मिस्टिक पाथ सोसायटीची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी उत्तर भारतातील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या ऋषिकेशच्या डिव्हाईन लाइफ सोसायटीसोबत हिंदू जीवन सनातन धर्म पद्धतीवर पत्रव्यवहार अभ्यासक्रम सुरू केला, जिथे ते प्रथम भारतातील स्वामी कृष्णानंद यांना भेटले आणि त्यांचे शिष्य (शिष्य) बनले. आणि नंतर १९७५ मध्ये स्वामी कृष्णानंद यांनी स्वामी घनानंद यांना स्वामी म्हणून दीक्षा दिली.
==बाह्य दुवे==
[[वर्ग:]]
9myp5yi5wg0vkdbn04goxltgaer2mii
2141189
2141188
2022-07-29T03:39:42Z
Katyare
1186
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
wikitext
text/x-wiki
'''घनानंद सरस्वती''' (१२ सप्टेंबर १९३७ - १८ जानेवारी २०१६), सामान्यतः '''स्वामी घनानंद''' म्हणून ओळखले जाते, हे [[घाना]]मधील स्थानिक हिंदू समुदायातील प्रमुख स्वामी ( ''संन्यासी'' ) आणि आफ्रिकन वंशाचे पहिले हिंदू स्वामी होते. त्यांना १९७५ मध्ये भारतातले त्यांचे गुरू दिवंगत स्वामी कृष्णानंद यांनी स्वामी म्हणून दीक्षा दिली होती आणि अक्रा, घाना येथील आफ्रिकेच्या हिंदू मठाचे प्रमुख केले.चरित्र
==प्रारंभिक जीवन==
स्वामी घनानंद यांचा जन्म १२ सप्टेंबर १९३७ रोजी घानाच्या मध्य प्रदेशातील सेन्या बेराकू या गावात झाला . त्याचे कुटुंब मूळ घानायन धर्माचे पालन करत होते, परंतु त्याच्या पालकांनी नंतर [[ख्रिश्चन धर्म]] स्वीकारला. अगदी लहानपणापासूनच स्वामी घनानंद यांना विश्वाच्या रहस्यांमध्ये रस होता आणि त्यांनी विविध धार्मिक ग्रंथांचे वाचन केले.
==भारताचा प्रवास==
हिंदू धर्मावरील काही पुस्तके वाचल्यानंतर त्यांना रस निर्माण झाला. स्वामी घनानंद उत्तर भारतातील [[उत्तराखंड]] राज्यातील [[ऋषिकेश]]ला गेले . त्यांनी तिथे काही वेळ एका अध्यात्मिक गुरूसोबत घालवला ज्यांनी त्यांना अक्रामध्ये मठ उघडण्याची सूचना केली.
==स्वामी कृष्णानंद यांची पहिली भेट==
१९६२ मध्ये स्वामी घनानंद अक्रा येथे गेले आणि २४ नोव्हेंबर रोजी त्यांनी डिव्हाईन मिस्टिक पाथ सोसायटीची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी उत्तर भारतातील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या ऋषिकेशच्या डिव्हाईन लाइफ सोसायटीसोबत हिंदू जीवन सनातन धर्म पद्धतीवर पत्रव्यवहार अभ्यासक्रम सुरू केला, जिथे ते प्रथम भारतातील स्वामी कृष्णानंद यांना भेटले आणि त्यांचे शिष्य (शिष्य) बनले. आणि नंतर १९७५ मध्ये स्वामी कृष्णानंद यांनी स्वामी घनानंद यांना स्वामी म्हणून दीक्षा दिली.
==बाह्य दुवे==
[[वर्ग:]]
[[वर्ग:हिंदू भिक्षू]]
p00fb4u4mczpofenh2m3t6evfc50sou
2141190
2141189
2022-07-29T03:40:10Z
Katyare
1186
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
wikitext
text/x-wiki
'''घनानंद सरस्वती''' (१२ सप्टेंबर १९३७ - १८ जानेवारी २०१६), सामान्यतः '''स्वामी घनानंद''' म्हणून ओळखले जाते, हे [[घाना]]मधील स्थानिक हिंदू समुदायातील प्रमुख स्वामी ( ''संन्यासी'' ) आणि आफ्रिकन वंशाचे पहिले हिंदू स्वामी होते. त्यांना १९७५ मध्ये भारतातले त्यांचे गुरू दिवंगत स्वामी कृष्णानंद यांनी स्वामी म्हणून दीक्षा दिली होती आणि अक्रा, घाना येथील आफ्रिकेच्या हिंदू मठाचे प्रमुख केले.चरित्र
==प्रारंभिक जीवन==
स्वामी घनानंद यांचा जन्म १२ सप्टेंबर १९३७ रोजी घानाच्या मध्य प्रदेशातील सेन्या बेराकू या गावात झाला . त्याचे कुटुंब मूळ घानायन धर्माचे पालन करत होते, परंतु त्याच्या पालकांनी नंतर [[ख्रिश्चन धर्म]] स्वीकारला. अगदी लहानपणापासूनच स्वामी घनानंद यांना विश्वाच्या रहस्यांमध्ये रस होता आणि त्यांनी विविध धार्मिक ग्रंथांचे वाचन केले.
==भारताचा प्रवास==
हिंदू धर्मावरील काही पुस्तके वाचल्यानंतर त्यांना रस निर्माण झाला. स्वामी घनानंद उत्तर भारतातील [[उत्तराखंड]] राज्यातील [[ऋषिकेश]]ला गेले . त्यांनी तिथे काही वेळ एका अध्यात्मिक गुरूसोबत घालवला ज्यांनी त्यांना अक्रामध्ये मठ उघडण्याची सूचना केली.
==स्वामी कृष्णानंद यांची पहिली भेट==
१९६२ मध्ये स्वामी घनानंद अक्रा येथे गेले आणि २४ नोव्हेंबर रोजी त्यांनी डिव्हाईन मिस्टिक पाथ सोसायटीची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी उत्तर भारतातील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या ऋषिकेशच्या डिव्हाईन लाइफ सोसायटीसोबत हिंदू जीवन सनातन धर्म पद्धतीवर पत्रव्यवहार अभ्यासक्रम सुरू केला, जिथे ते प्रथम भारतातील स्वामी कृष्णानंद यांना भेटले आणि त्यांचे शिष्य (शिष्य) बनले. आणि नंतर १९७५ मध्ये स्वामी कृष्णानंद यांनी स्वामी घनानंद यांना स्वामी म्हणून दीक्षा दिली.
==बाह्य दुवे==
[[वर्ग:]]
[[वर्ग:हिंदू भिक्षू]]
[[वर्ग:मठाधिकारी]]
gm5bcj7rktvuxpccxvfc6ef9g17e1lh
2141191
2141190
2022-07-29T03:40:27Z
Katyare
1186
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
wikitext
text/x-wiki
'''घनानंद सरस्वती''' (१२ सप्टेंबर १९३७ - १८ जानेवारी २०१६), सामान्यतः '''स्वामी घनानंद''' म्हणून ओळखले जाते, हे [[घाना]]मधील स्थानिक हिंदू समुदायातील प्रमुख स्वामी ( ''संन्यासी'' ) आणि आफ्रिकन वंशाचे पहिले हिंदू स्वामी होते. त्यांना १९७५ मध्ये भारतातले त्यांचे गुरू दिवंगत स्वामी कृष्णानंद यांनी स्वामी म्हणून दीक्षा दिली होती आणि अक्रा, घाना येथील आफ्रिकेच्या हिंदू मठाचे प्रमुख केले.चरित्र
==प्रारंभिक जीवन==
स्वामी घनानंद यांचा जन्म १२ सप्टेंबर १९३७ रोजी घानाच्या मध्य प्रदेशातील सेन्या बेराकू या गावात झाला . त्याचे कुटुंब मूळ घानायन धर्माचे पालन करत होते, परंतु त्याच्या पालकांनी नंतर [[ख्रिश्चन धर्म]] स्वीकारला. अगदी लहानपणापासूनच स्वामी घनानंद यांना विश्वाच्या रहस्यांमध्ये रस होता आणि त्यांनी विविध धार्मिक ग्रंथांचे वाचन केले.
==भारताचा प्रवास==
हिंदू धर्मावरील काही पुस्तके वाचल्यानंतर त्यांना रस निर्माण झाला. स्वामी घनानंद उत्तर भारतातील [[उत्तराखंड]] राज्यातील [[ऋषिकेश]]ला गेले . त्यांनी तिथे काही वेळ एका अध्यात्मिक गुरूसोबत घालवला ज्यांनी त्यांना अक्रामध्ये मठ उघडण्याची सूचना केली.
==स्वामी कृष्णानंद यांची पहिली भेट==
१९६२ मध्ये स्वामी घनानंद अक्रा येथे गेले आणि २४ नोव्हेंबर रोजी त्यांनी डिव्हाईन मिस्टिक पाथ सोसायटीची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी उत्तर भारतातील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या ऋषिकेशच्या डिव्हाईन लाइफ सोसायटीसोबत हिंदू जीवन सनातन धर्म पद्धतीवर पत्रव्यवहार अभ्यासक्रम सुरू केला, जिथे ते प्रथम भारतातील स्वामी कृष्णानंद यांना भेटले आणि त्यांचे शिष्य (शिष्य) बनले. आणि नंतर १९७५ मध्ये स्वामी कृष्णानंद यांनी स्वामी घनानंद यांना स्वामी म्हणून दीक्षा दिली.
==बाह्य दुवे==
[[वर्ग:]]
[[वर्ग:हिंदू भिक्षू]]
[[वर्ग:मठाधिकारी]]
[[वर्ग:घाना येथिल हिंदू]]
l8vvrh8pu4flwikdepyc3kthte079fs
2141193
2141191
2022-07-29T03:43:37Z
Katyare
1186
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
wikitext
text/x-wiki
'''घनानंद सरस्वती''' (१२ सप्टेंबर १९३७ - १८ जानेवारी २०१६), सामान्यतः '''स्वामी घनानंद''' म्हणून ओळखले जाते, हे [[घाना]]मधील स्थानिक हिंदू समुदायातील प्रमुख स्वामी ( ''संन्यासी'' ) आणि आफ्रिकन वंशाचे पहिले हिंदू स्वामी होते. त्यांना १९७५ मध्ये भारतातले त्यांचे गुरू दिवंगत स्वामी कृष्णानंद यांनी स्वामी म्हणून दीक्षा दिली होती आणि अक्रा, घाना येथील आफ्रिकेच्या हिंदू मठाचे प्रमुख केले.चरित्र
==प्रारंभिक जीवन==
स्वामी घनानंद यांचा जन्म १२ सप्टेंबर १९३७ रोजी घानाच्या मध्य प्रदेशातील सेन्या बेराकू या गावात झाला . त्याचे कुटुंब मूळ घानायन धर्माचे पालन करत होते, परंतु त्याच्या पालकांनी नंतर [[ख्रिश्चन धर्म]] स्वीकारला. अगदी लहानपणापासूनच स्वामी घनानंद यांना विश्वाच्या रहस्यांमध्ये रस होता आणि त्यांनी विविध धार्मिक ग्रंथांचे वाचन केले.
==भारताचा प्रवास==
हिंदू धर्मावरील काही पुस्तके वाचल्यानंतर त्यांना रस निर्माण झाला. स्वामी घनानंद उत्तर भारतातील [[उत्तराखंड]] राज्यातील [[ऋषिकेश]]ला गेले . त्यांनी तिथे काही वेळ एका अध्यात्मिक गुरूसोबत घालवला ज्यांनी त्यांना अक्रामध्ये मठ उघडण्याची सूचना केली.
==स्वामी कृष्णानंद यांची पहिली भेट==
१९६२ मध्ये स्वामी घनानंद अक्रा येथे गेले आणि २४ नोव्हेंबर रोजी त्यांनी डिव्हाईन मिस्टिक पाथ सोसायटीची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी उत्तर भारतातील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या ऋषिकेशच्या डिव्हाईन लाइफ सोसायटीसोबत हिंदू जीवन सनातन धर्म पद्धतीवर पत्रव्यवहार अभ्यासक्रम सुरू केला, जिथे ते प्रथम भारतातील स्वामी कृष्णानंद यांना भेटले आणि त्यांचे शिष्य (शिष्य) बनले. आणि नंतर १९७५ मध्ये स्वामी कृष्णानंद यांनी स्वामी घनानंद यांना स्वामी म्हणून दीक्षा दिली.
==बाह्य दुवे==
[[वर्ग:]]
[[वर्ग:हिंदू भिक्षू]]
[[वर्ग:मठाधिकारी]]
[[वर्ग:घाना येथिल हिंदू]]
[[वर्ग:हिंदू धर्मप्रचारक]]
3jxswj5piatrtqtosf2skiccmtt5v5m
2141194
2141193
2022-07-29T03:45:20Z
Katyare
1186
/* प्रारंभिक जीवन */
wikitext
text/x-wiki
'''घनानंद सरस्वती''' (१२ सप्टेंबर १९३७ - १८ जानेवारी २०१६), सामान्यतः '''स्वामी घनानंद''' म्हणून ओळखले जाते, हे [[घाना]]मधील स्थानिक हिंदू समुदायातील प्रमुख स्वामी ( ''संन्यासी'' ) आणि आफ्रिकन वंशाचे पहिले हिंदू स्वामी होते. त्यांना १९७५ मध्ये भारतातले त्यांचे गुरू दिवंगत स्वामी कृष्णानंद यांनी स्वामी म्हणून दीक्षा दिली होती आणि अक्रा, घाना येथील आफ्रिकेच्या हिंदू मठाचे प्रमुख केले.चरित्र
==प्रारंभिक जीवन==
स्वामी घनानंद यांचा जन्म १२ सप्टेंबर १९३७ रोजी घानाच्या मध्य प्रदेशातील सेन्या बेराकू या गावात झाला . त्याचे कुटुंब मूळ घानायन धर्माचे पालन करत होते, परंतु त्याच्या पालकांनी नंतर [[ख्रिश्चन धर्म]] स्वीकारला. अगदी लहानपणापासूनच स्वामी घनानंद यांना विश्वाच्या रहस्यांमध्ये रस होता आणि त्यांनी विविध धार्मिक ग्रंथांचे वाचन केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://swarajyamag.com/insta/know-about-swami-ghananand-saraswati-an-ethnic-african-who-established-hindu-monastery-of-africa|title=Know About Swami Ghananand Saraswati, An Ethnic African Who Established Hindu Monastery Of Africa|last=Staff|first=Swarajya|website=Swarajyamag|language=en|access-date=2022-07-29}}</ref>
==भारताचा प्रवास==
हिंदू धर्मावरील काही पुस्तके वाचल्यानंतर त्यांना रस निर्माण झाला. स्वामी घनानंद उत्तर भारतातील [[उत्तराखंड]] राज्यातील [[ऋषिकेश]]ला गेले . त्यांनी तिथे काही वेळ एका अध्यात्मिक गुरूसोबत घालवला ज्यांनी त्यांना अक्रामध्ये मठ उघडण्याची सूचना केली.
==स्वामी कृष्णानंद यांची पहिली भेट==
१९६२ मध्ये स्वामी घनानंद अक्रा येथे गेले आणि २४ नोव्हेंबर रोजी त्यांनी डिव्हाईन मिस्टिक पाथ सोसायटीची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी उत्तर भारतातील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या ऋषिकेशच्या डिव्हाईन लाइफ सोसायटीसोबत हिंदू जीवन सनातन धर्म पद्धतीवर पत्रव्यवहार अभ्यासक्रम सुरू केला, जिथे ते प्रथम भारतातील स्वामी कृष्णानंद यांना भेटले आणि त्यांचे शिष्य (शिष्य) बनले. आणि नंतर १९७५ मध्ये स्वामी कृष्णानंद यांनी स्वामी घनानंद यांना स्वामी म्हणून दीक्षा दिली.
==बाह्य दुवे==
[[वर्ग:]]
[[वर्ग:हिंदू भिक्षू]]
[[वर्ग:मठाधिकारी]]
[[वर्ग:घाना येथिल हिंदू]]
[[वर्ग:हिंदू धर्मप्रचारक]]
ln7aqtyeicw211hzl6opqrwqmagnew5
2141195
2141194
2022-07-29T04:42:09Z
Katyare
1186
wikitext
text/x-wiki
[[चित्र:स्वामी घनानंद सरस्वती.jpg|अल्ट=स्वामी घनानंद सरस्वती|इवलेसे|स्वामी घनानंद सरस्वती]]'''घनानंद सरस्वती''' (१२ सप्टेंबर १९३७ - १८ जानेवारी २०१६), सामान्यतः '''स्वामी घनानंद''' म्हणून ओळखले जाते, हे [[घाना]]मधील स्थानिक हिंदू समुदायातील प्रमुख स्वामी ( ''संन्यासी'' ) आणि आफ्रिकन वंशाचे पहिले हिंदू स्वामी होते. त्यांना १९७५ मध्ये भारतातले त्यांचे गुरू दिवंगत स्वामी कृष्णानंद यांनी स्वामी म्हणून दीक्षा दिली होती आणि अक्रा, घाना येथील आफ्रिकेच्या हिंदू मठाचे प्रमुख केले.चरित्र
==प्रारंभिक जीवन==
स्वामी घनानंद यांचा जन्म १२ सप्टेंबर १९३७ रोजी घानाच्या मध्य प्रदेशातील सेन्या बेराकू या गावात झाला . त्याचे कुटुंब मूळ घानायन धर्माचे पालन करत होते, परंतु त्याच्या पालकांनी नंतर [[ख्रिश्चन धर्म]] स्वीकारला. अगदी लहानपणापासूनच स्वामी घनानंद यांना विश्वाच्या रहस्यांमध्ये रस होता आणि त्यांनी विविध धार्मिक ग्रंथांचे वाचन केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://swarajyamag.com/insta/know-about-swami-ghananand-saraswati-an-ethnic-african-who-established-hindu-monastery-of-africa|title=Know About Swami Ghananand Saraswati, An Ethnic African Who Established Hindu Monastery Of Africa|last=Staff|first=Swarajya|website=Swarajyamag|language=en|access-date=2022-07-29}}</ref>
==भारताचा प्रवास==
हिंदू धर्मावरील काही पुस्तके वाचल्यानंतर त्यांना रस निर्माण झाला. स्वामी घनानंद उत्तर भारतातील [[उत्तराखंड]] राज्यातील [[ऋषिकेश]]ला गेले . त्यांनी तिथे काही वेळ एका अध्यात्मिक गुरूसोबत घालवला ज्यांनी त्यांना अक्रामध्ये मठ उघडण्याची सूचना केली.
==स्वामी कृष्णानंद यांची पहिली भेट==
१९६२ मध्ये स्वामी घनानंद अक्रा येथे गेले आणि २४ नोव्हेंबर रोजी त्यांनी डिव्हाईन मिस्टिक पाथ सोसायटीची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी उत्तर भारतातील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या ऋषिकेशच्या डिव्हाईन लाइफ सोसायटीसोबत हिंदू जीवन सनातन धर्म पद्धतीवर पत्रव्यवहार अभ्यासक्रम सुरू केला, जिथे ते प्रथम भारतातील स्वामी कृष्णानंद यांना भेटले आणि त्यांचे शिष्य (शिष्य) बनले. आणि नंतर १९७५ मध्ये स्वामी कृष्णानंद यांनी स्वामी घनानंद यांना स्वामी म्हणून दीक्षा दिली.
==बाह्य दुवे==
[[वर्ग:]]
[[वर्ग:हिंदू भिक्षू]]
[[वर्ग:मठाधिकारी]]
[[वर्ग:घाना येथिल हिंदू]]
[[वर्ग:हिंदू धर्मप्रचारक]]
em37w93w0q47dx6uk5sf6b0w9gkkvvu
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस
0
309028
2141202
2022-07-29T06:04:08Z
संतोष गोरे
135680
"[[:en:Special:Redirect/revision/1090266943|International Tiger Day]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
wikitext
text/x-wiki
{| class="infobox vevent"
! colspan="2" class="infobox-above hd" style="background-color:
#ddccff" |आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन
|- data-file-height="828" data-file-type="bitmap" data-file-width="1141" decoding="async" height="174" resource="./File:Male_Tiger_Ranthambhore.jpg" src="//upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/99/Male_Tiger_Ranthambhore.jpg/240px-Male_Tiger_Ranthambhore.jpg" srcset="//upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/99/Male_Tiger_Ranthambhore.jpg/360px-Male_Tiger_Ranthambhore.jpg 1.5x, //upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/99/Male_Tiger_Ranthambhore.jpg/480px-Male_Tiger_Ranthambhore.jpg 2x" width="240"
| colspan="2" class="infobox-image" |[[File:Male_Tiger_Ranthambhore.jpg|विनाचौकट]]</img>
|-
! class="infobox-label" scope="row" | तारीख
| class="infobox-data" | [[29 July|29 जुलै]]
|- class="infobox-label" scope="row"
! class="infobox-label" scope="row" | पुढे वेळ
| class="infobox-data" | 29 जुलै 2022<span style="display:none"> ( <span class="dtstart">२०२२-०७-२९</span> )</span>
|-
! class="infobox-label" scope="row" | वारंवारता
| class="infobox-data" | वार्षिक
|}
[[Category:Infobox holiday with missing field]]
[[Category:Infobox holiday fixed day (2)]]
'''जागतिक व्याघ्र दिन''', किंवा '''आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस''', हा [[वाघ|व्याघ्र]] संवर्धनासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २९ जुलै रोजी आयोजित केलेला वार्षिक प्रतिपालन दिन आहे. <ref>{{स्रोत बातमी|last=Watts|first=Jonathan|url=https://www.theguardian.com/environment/2010/nov/24/tiger-summit-vladimir-putin|title=World's first tiger summit ends with £330m pledged amid lingering doubts|date=24 November 2010|work=The ..Guardian|location=London|access-date=1 September 2011}}</ref> इ.स. २०१० मध्ये [[रशिया|रशियातील]] [[सेंट पीटर्सबर्ग]] टायगर समिटमध्ये या दिवसाच्या प्रतिपालनाची नोंद करण्यात आली. <ref>{{स्रोत बातमी|url=http://www.thanhniennews.com/2010/Pages/20110730132953.aspx|title=Vietnam observes International Tiger Day|access-date=1 September 2011}}</ref> वाघांच्या नैसर्गिक अधिवासाच्या संरक्षणासाठी जागतिक प्रणालीला प्रोत्साहन देणे आणि व्याघ्र संवर्धनाच्या मुद्द्यांसाठी जनजागृती आणि समर्थन करणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे. माहितीच्या शोधातून वाघांबद्दल ऑनलाइन जागरूकता वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. <ref>{{जर्नल स्रोत|last=Chua|first=Marcus A.H.|last2=Tan|first2=Audrey|last3=Carrasco|first3=Luis Roman|date=2021|title=Species awareness days: Do people care or are we preaching to the choir?|journal=Biological Conservation|volume=255|pages=109002|doi=10.1016/j.biocon.2021.109002}}</ref>
== वर्षानुसार ==
=== २०१७ ===
सातवा वार्षिक जागतिक व्याघ्र दिन जगभरात विविध प्रकारे साजरा करण्यात आला. बांगलादेश, नेपाळ आणि भारत याशिवाय इंग्लंड आणि युनायटेड स्टेट्स यांसारख्या व्याघ्र श्रेणी नसलेल्या देशांमध्ये स्थानिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. <ref>{{स्रोत बातमी|last=Independent|first=The|url=http://www.theindependentbd.com/printversion/details/106312|title=Saving Our Tigers|work=Saving Our Tigers {{!}} theindependentbd.com|access-date=2017-07-29}}</ref> <ref>[http://www.manoramaonline.com/environment/environment-news/2017/07/29/international-tiger-day.html International Tiger Day]</ref> <ref>{{स्रोत बातमी|url=https://thehimalayantimes.com/nepal/7th-world-tiger-day-to-be-marked-on-saturday/|title=7th World Tiger Day to be marked on Saturday|date=2017-07-27|work=The Himalayan Times|access-date=2017-07-29}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.thehansindia.com/posts/index/Andhra-Pradesh/2017-07-29/Tiger-Day-to-be-held--at--Indira-Gandhi-Zoological-Park--today/315381|title=Tiger Day to be held at Indira Gandhi Zoological Park today|date=29 July 2017|website=The Hans India|access-date=2017-07-29}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|url=http://www.itv.com/news/calendar/2017-07-26/yorkshire-wildlife-park-prepares-for-tiger-day/|title=Yorkshire Wildlife Park prepares for Tiger Day|work=ITV News|access-date=2017-07-29}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|url=http://www.oregonzoo.org/events/international-tiger-day|title=International Tiger Day|work=Oregon Zoo|access-date=2017-07-29}}</ref> काही उचभ्रू आणि गणमान्य व्यक्तींनी त्यांचे सोशल मीडिया प्रोफाइल फोटो काढून यात सहभाग घेतला. <ref>{{स्रोत बातमी|url=https://www.good.is/articles/zachary-quinto-wants-to-save-the-tigers|title='Star Trek' Actor Says Earth's 4,000 Tigers Are Worth Saving|date=2017-07-17|work=GOOD Magazine|access-date=2017-07-29}}</ref> जागतिक वन्यजीव निधी (WWF) ने रेंजर्समध्ये गुंतवणूक करून "डबल टायगर्स" मोहिमेचा प्रचार सुरू ठेवला. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://tigerday.panda.org/|title=WWF - Tiger Day|website=tigerday.panda.org|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20180801062241/http://tigerday.panda.org/|archive-date=2018-08-01|access-date=2017-07-29}}</ref> या दिवसाची जागरुकता वाढवण्यासाठी अनेक कंपन्यांनी WWF सोबत सहभाग घेतला. <ref>{{स्रोत बातमी|url=https://news.home.eco/the-world-needs-more-tigers-13eb6e5eb394|title=The world needs more tigers – News {{!}} .eco|date=2017-07-28|work=News {{!}} .eco|access-date=2017-07-29}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://3890.tigerbeer.com|title=Age gate|website=3890.tigerbeer.com|language=|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20170512063953/http://3890.tigerbeer.com/|archive-date=2017-05-12|access-date=2017-07-29}}</ref>
=== २०१८ ===
वाघांची संख्या आणि त्यांच्या संरक्षकांपुढील आव्हानांबाबत संपूर्ण जगात अधिक जागरूकता निर्माण झाल्याची नोंद करण्यात आली. [[भारत|भारतात]] दर चार वर्षांनी जंगली वाघांची संख्या मोजली जाते. इ.स. २००६ मध्ये १४११ वरून २०१४ मध्ये २२२६ पर्यंत आशाजनक वाढ दर्शवली गेली. <ref>[https://www.ndtv.com/world-news/international-tiger-day-2018-on-international-tiger-day-hopes-pinned-for-tiger-population-to-increas-1891554 On International Tiger Day, Hopes Pinned For Tiger Population To Increase] Anuj Pant on NDTV, 29 July 2018</ref> भारतातील वाघांच्या वाढत्या संख्येचा कल खालीलप्रमाणे आहे.
# सन २००६ - १४११ वाघ
# सन २०१० - १७०६ वाघ
# सन २०१४ - २२२६ वाघ
# सन २०१९ - २९६७ वाघ
भारतात पृथ्वीवरील एकूण वाघांपैकी सुमारे ७०% वाघांची वस्ती आहे. <ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/news/world-asia-india-49148174|title=India tiger census shows rapid population growth|date=2019-07-29|work=BBC News|language=en-GB|access-date=2022-02-26}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
# [https://web.archive.org/web/20120331131358/http://www.tigersummit.ru/files/Deklaraciq_anglijskaq.pdf व्याघ्र संवर्धनावर सेंट पीटर्सबर्ग घोषणा]
# [https://web.archive.org/web/20120331131353/http://www.tigersummit.ru/eng/forum_documents%7CGlobal वाघ पुनर्प्राप्ती कार्यक्रम]
# [https://web.archive.org/web/20130726071213/http://tigerday.org/ अधिकृत आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन वेबसाइट, 2013]
# [https://www.wwf.org.uk/get-involved/schools/calendar/international-tiger-day आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन वेबसाइट], WWF
[[वर्ग:जागतिक दिन]]
[[वर्ग:वाघ]]
2doeg5s8pevnjrce8ojqgqdsje30m75
2141205
2141202
2022-07-29T06:13:00Z
संतोष गोरे
135680
असलेला लेख
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[जागतिक व्याघ्र दिन]]
4kf8hfyvb5c9ru72nsh4ce82wx0nehf
श्रीलंका क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१३-१४
0
309030
2141232
2022-07-29T11:09:34Z
Ganesh591
62733
नवीन पान: 27 जानेवारी ते 22 फेब्रुवारी 2014 या कालावधीत श्रीलंका क्रिकेट संघाने बांगलादेशचा दौरा केला, दोन कसोटी सामने, दोन सामन्यांची आंतरराष्ट्रीय ट्वेंटी20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवस...
wikitext
text/x-wiki
27 जानेवारी ते 22 फेब्रुवारी 2014 या कालावधीत श्रीलंका क्रिकेट संघाने बांगलादेशचा दौरा केला, दोन कसोटी सामने, दोन सामन्यांची आंतरराष्ट्रीय ट्वेंटी20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका खेळली.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:इंग्लंड क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे]]
[[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]]
k3ovbrlqtov2zyinzvtnc3tsvgdapj7
वळणी (हिंगणा)
0
309031
2141234
2022-07-29T11:51:13Z
नरेश सावे
88037
नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''वळणी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_...
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''वळणी'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=हिंगणा
| जिल्हा = [[नागपूर जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''वळणी''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्यातील]] [[हिंगणा|हिंगणा तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
[[वर्ग:हिंगणा तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:नागपूर जिल्ह्यातील गावे]]
49x0jv1xcmwdhswpvwtpzpxp76yk9d2
मांगळी (हिंगणा)
0
309032
2141235
2022-07-29T11:52:04Z
नरेश सावे
88037
नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''मांगळी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळ...
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''मांगळी'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=हिंगणा
| जिल्हा = [[नागपूर जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''मांगळी''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्यातील]] [[हिंगणा|हिंगणा तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
[[वर्ग:हिंगणा तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:नागपूर जिल्ह्यातील गावे]]
ilnsc7qvttx7oq9u5x6qtoej7e3d4zp
मंगरूळ (हिंगणा)
0
309033
2141236
2022-07-29T11:52:48Z
नरेश सावे
88037
नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''मंगरूळ''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळ...
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''मंगरूळ'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=हिंगणा
| जिल्हा = [[नागपूर जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''मंगरूळ''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्यातील]] [[हिंगणा|हिंगणा तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
[[वर्ग:हिंगणा तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:नागपूर जिल्ह्यातील गावे]]
pnpri1pm4ecf4klisfu1s2tj2ktakez
मेटाउमरी
0
309034
2141237
2022-07-29T11:53:46Z
नरेश सावे
88037
नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''मेटाउमरी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |ज...
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''मेटाउमरी'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=हिंगणा
| जिल्हा = [[नागपूर जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''मेटाउमरी''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्यातील]] [[हिंगणा|हिंगणा तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
[[वर्ग:हिंगणा तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:नागपूर जिल्ह्यातील गावे]]
fcdro8uix7ttxs2ndvhhilbe9th2hzo
नांदेरा
0
309035
2141238
2022-07-29T11:54:33Z
नरेश सावे
88037
नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''नांदेरा''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जव...
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''नांदेरा'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=हिंगणा
| जिल्हा = [[नागपूर जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''नांदेरा''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्यातील]] [[हिंगणा|हिंगणा तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
[[वर्ग:हिंगणा तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:नागपूर जिल्ह्यातील गावे]]
bb3767uv2hznmmazmtwd4sbe94a9sog
सळईधाबा
0
309036
2141239
2022-07-29T11:55:12Z
नरेश सावे
88037
नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''सळईधाबा''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जव...
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''सळईधाबा'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=हिंगणा
| जिल्हा = [[नागपूर जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''सळईधाबा''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्यातील]] [[हिंगणा|हिंगणा तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
[[वर्ग:हिंगणा तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:नागपूर जिल्ह्यातील गावे]]
ay6pbf97igsktt8mc6smupp18lxtswp
नंदाखुर्द
0
309037
2141240
2022-07-29T11:56:25Z
नरेश सावे
88037
नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''नंदाखुर्द''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |...
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''नंदाखुर्द'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=हिंगणा
| जिल्हा = [[नागपूर जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''नंदाखुर्द''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्यातील]] [[हिंगणा|हिंगणा तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
[[वर्ग:हिंगणा तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:नागपूर जिल्ह्यातील गावे]]
1tf8f3t5xgrby2xugif2ysko4p4f7gg
निलडोह
0
309038
2141241
2022-07-29T11:57:09Z
नरेश सावे
88037
नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''निलडोह''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळ...
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''निलडोह'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=हिंगणा
| जिल्हा = [[नागपूर जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''निलडोह''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्यातील]] [[हिंगणा|हिंगणा तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
[[वर्ग:हिंगणा तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:नागपूर जिल्ह्यातील गावे]]
ipbj2hd4mywtbzq85xd71ez3bnam22z
पांजरी
0
309039
2141242
2022-07-29T11:57:52Z
नरेश सावे
88037
नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''पांजरी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळ...
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''पांजरी'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=हिंगणा
| जिल्हा = [[नागपूर जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''पांजरी''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्यातील]] [[हिंगणा|हिंगणा तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
[[वर्ग:हिंगणा तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:नागपूर जिल्ह्यातील गावे]]
5xpofbe3plukrb9b34mz1yhsrrk7gcj
पिटेसूर
0
309040
2141243
2022-07-29T11:58:44Z
नरेश सावे
88037
नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''पिटेसूर''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जव...
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''पिटेसूर'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=हिंगणा
| जिल्हा = [[नागपूर जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''पिटेसूर''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्यातील]] [[हिंगणा|हिंगणा तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
[[वर्ग:हिंगणा तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:नागपूर जिल्ह्यातील गावे]]
qeczfvpu3qxtc6kb4xn7744oqgo4wbk