विकिपीडिया
mrwiki
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.39.0-wmf.22
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिपीडिया
विकिपीडिया चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Gadget
Gadget talk
Gadget definition
Gadget definition talk
सोलापूर
0
1884
2141709
2136388
2022-07-30T17:31:12Z
Usernamekiran
29153
/* सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थाने */ + जागृत मारूती मंदिर, शेळगी
wikitext
text/x-wiki
{{संदर्भ कमी}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = [[शहर]]
|स्थानिक_नाव = सोलापूर
|प्राचीन नाव = सोन्नलगी, सोन्नलापूर
|राज्य_नाव = [[महाराष्ट्र]]
|आकाशदेखावा = Laxmibai's_statue_in_Solapur.JPG
|आकाशदेखावा_शीर्षक = राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा, सोलापूर
|अक्षांश = 17.68 |रेखांश= 75.92
|शोधक_स्थान = right
|क्षेत्रफळ_एकूण = १४८८६
|क्षेत्रफळ_आकारमान =
|उंची = ४५७
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|जिल्हा =[[सोलापूर जिल्हा|सोलापूर]]
|लोकसंख्या_एकूण = ४३१७७५६
|लोकसंख्या_वर्ष = २०११
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लोकसंख्या_मेट्रो =
|लोकसंख्या_मेट्रो_वर्ष =
|लोकसंख्या_मेट्रो_संदर्भ =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता =
|नेता_पद_१ = महापौर
|नेता_नाव_१ = सौ.कांचना यन्नम
|नेता_पद_२ = सहकार मंत्री २०१४ ते २०१९
|नेता_नाव_२ = सुभाष देशमुख
|नेता_पद_३ = पालक मंत्री
|नेता_नाव_३ = दत्तात्रय मामा भरणे
|एसटीडी_कोड = ०२१७
|पिन_कोड = 413001
|आरटीओ_कोड = एमएच-१३
|संकेतस्थळ = www.solapurcorporation.gov.in
|संकेतस्थळ_नाव = सोलापूर महानगरपालिका संकेतस्थळ
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = हो
|स्वयंवर्गीत = हो
|इतर_नाव=
|जवळचे_शहर=[[मोहोळ]] आणि [[अक्कलकोट]]
|लोकसंख्या_शहरी=
|लोकसंख्या_क्रमांक=
|अधिकृत_भाषा=[[मराठी भाषा|मराठी]]
|}}
[[चित्र:Siddheshwar Temple.JPG|इवलेसे]]
[[चित्र:Laxmibai's statue in Solapur.JPG|इवलेसे]]
[[चित्र:Solapur district tehsils.svg|इवलेसे]]
'''सोलापूर'''{{audio|Solapur.ogg|उच्चार}} [[शहर]] (इंग्रजीत [[:en:Solapur|Solapur]]/Sholapur) हे महाराष्ट्रातील ५ वे मोठे शहर असून ते [[पश्चिम महाराष्ट्र]] या विभागात येते. सोलापूर हे [[सोलापूर जिल्हा|सोलापूर जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे.
सोलापूरला [[कापड]] गिरण्यांचे शहर म्हटले जाते. या शहराला प्राचीन काळात सोन्नलागी किंवा सोन्नलापूर म्हणूनसुद्धा ओळखले जात असे. हे शहर भारतातील मुख्य अशा [[उत्तर]]-[[दक्षिण]] [[रेल्वे]] मार्गावर असल्याने त्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने ९-११ मे इ.स. १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगले. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान [[मलप्पा धनशेट्टी]], [[जगन्नाथ शिंदे]], [[कुर्बान हुसेन]] व [[किसन सारडा]] यांना १२ जानेवारी १९३१ रोजी ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये फाशी दिली. तेव्हापासून शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. विडी उत्पादनात सोलापूरचा महाराष्ट्रात वरचा क्रमांक आहे तर येथील '[[सोलापूरी चादर|सोलापुरी चादरी]]' प्रसिद्ध आहेत.{{संदर्भ हवा}}
सोलापूराचे प्राचीन म्हणजे १२व्या शतकातील रहिवासी "श्री.शिवयोगी सिद्धेश्वर" यांनी या परिसरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली वीरशैव धर्माच्या ([[शैव पंथ]]) माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले. सोलापूर [[तलाव]] बांधून त्यांनी सोलापूराची [[पाणी]] समस्या सोडवली.
[[पंढरपूर]] हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूर जिल्ह्यातच असून [[अक्कलकोट]]चे प्रसिद्ध [[स्वामी समर्थ]] मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे. [[बार्शी]] येथे भगवंताचे म्हणून ओळखले जाणारे विष्णूचे प्राचीन मंदिर आहे. येथील शिवगंगा मातेच्या मंदिराचा कळस शंभर तोळे सोन्यापासून बनलेला आहे, आणि दरवाजा ऐंशी किलो चांदीपासून बनलेला आहे. सोलापूर येथील [[भुईकोट किल्ला, सोलापूर|भुईकोट किल्ला]], [[सिद्धेश्वर मंदिर, सोलापूर|सिद्धेश्वर मंदिर]], मल्लिकार्जुन मंदिर, [[हुतात्मा बाग, सोलापूर|हुतात्मा बाग]], [[सोलापूर महानगरपालिका|इंद्रभुवन]] (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. [[हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर|हुतात्मा स्मृती मंदिर]] येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. या यात्रेला कर्नाटक परिसरातून लोक येतात.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात सोलापूरचे नाव यादीत समाविष्ट झाले होते.
== इतिहास ==
इ.स.पू. २००] या वर्षापासून [[सातवाहन]], [[चालुक्य]], [[राष्ट्रकूट]], [[यादव]], [[बहामनी]], [[अहमदनगर]]ची [[निजामशाही]], [[आदिलशाही]], मराठे-[[पेशवे]] व [[ब्रिटिश]] या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या.. [[मुघल]] राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. सोलापूरचा [[इतिहास]] रोमांचक आहे. [[मुंबई]]-[[चेन्नई]] रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूमध्ये उमटत असत. पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला. सोलापूरलाही [[जानेवारी]], १९२० मध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संप पुकारला होता.१९३० च्या [[सविनय कायदेभंग चळवळ]]ीत सोलापूरकर हिरिरीने सहभागी झाले होते. या सत्याग्रहात दारुबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. या वेळी शंकर शिवदारे हा तरुण तिरंगा हातात घेऊन पुढे धावला व ब्रिटिशांच्या गोळीबारात बळी पडला. हा [[शंकर शिवदारे]] सोलापूरचा पहिला हुतात्मा. या हौतात्म्यामुळे सोलापूरकर पेटून उठले. पण दि. ८,९ मे, १९३० या दोन दिवसांत तत्कालीन कलेक्टर नाईट याने जमावांवर अमानुष गोळीबार केला. अनेक नागरिक गोळीबारात बळी पडले. भारतातील (काही काळासाठी) ‘स्वतंत्र’ झालेला असा हा पहिला भाग..अश्या प्रेरणादायी क्रांतिपर्वांमुळेच सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हटले जाते. पुतळ्यांच्या माध्यमातून आज या हुतात्म्यांची स्मृती सोलापुरात जतन करण्यात आली आहे. १९३०-३१ मधील या घटनांचे संदर्भ तत्कालीन ‘[[केसरी]]’ मध्ये आढळतात. १२ जानेवारी हा दिवस सोलापूरकर हुतात्मा दिन म्हणून पाळतात.{{संदर्भ हवा}}सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. कर्नाटक परिसरातून लोक येतात.
तसेच पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचे गाव, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे. पर्यटन, फलोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा व कापड उद्योग (हातमाग, यंत्रमाग) या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याचा विकास साधण्याची क्षमता निश्चितच आहे. सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो .<ref name="solapur.gov.in">[http://solapur.gov.in/htmldocs/history.pdf ऐतिहासिक महत्त्व सोलापूर ,www.solapur.gov.in]</ref> हुतात्मा जगन्नाथ शिंदे हे सोलापूर शहरात दक्षिण कसबा येथे शिंदे चौकात राहत होते. सोलापूर शहराचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान असल्याचे दिसून येते. हुतात्मा शिंदे ज्या वास्तूमध्ये राहत होते ती वास्तू आज मोडकळीस आली आहे. तेथे आज कोणी वास्तव्यास नाही. त्यांना मुले नव्हती. त्याच्या भगिनी ताराबाई ह्या शिक्षिका होत्या. १९३७ साली स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रचारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापुरात आले होते. तसेच सोलापूर हे आंबेडकर चळवळीचे केंद्र आहे असे मानले जाते. पंढरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी बांधलेला होळकर वाडा आहे. तसेच चंद्रभागा नदीवरील घाट ही पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी बांधलेला आहे.
सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात असला तरी सोलापूरचे वैभव दिवसेंदिवस उज्ज्वल होत आहे. सोलापूरची सध्या स्मार्ट शहर म्हणून प्रगती होत आहे. सोलापूर हे सिद्धरामेश्वर नगरी म्हणून ओळखले जाते.
== नाव ==
"सोलापूर" ह्या नावाचा उगम 'सोला (सोळा) आणि पूर (गावे)' या दोन शब्दापासून झाला आहे. असे मानले जाते की, सध्याचे सोलापूर शहर हे अहमदपूर, आदिलपूर, काळजापूर, खडारपूर, खान्देरवाडी, चपळदेव, जामदारवाडी, फतेहपूर, मुहम्मदपूर, राणापूर, शेखपूर, सन्दलपूर, सोनापूर सोन्नलगी, सोलापूर आणि वैदकवाडी ह्या सोळा गावांपासून बनले आहे.{{संदर्भ हवा}} पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचे गाव, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे. पर्यटन, फलोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा व कापड उद्योग (हातमाग, यंत्रमाग) या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याचा विकास साधण्याची क्षमता निश्चितच आहे. सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो .<ref name="solapur.gov.in"/> हुतात्मा जगन्नाथ शिंदे हे सोलापूर शहरात दक्षिण कसबा येथे शिंदे चौकात राहत होते. सोलापूर शहराचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान असल्याचे दिसून येते.सोलापूरला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. [[इ.स.पू. २००]] वर्षापासून [[सातवाहन]], [[चालुक्य]], [[राष्ट्रकूट]], [[यादव]], [[बहामनी]], [[अहमदनगर]]ची [[निजामशाही]], [[आदिलशाही]], मराठे-[[पेशवे]] व [[ब्रिटिश]] या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या. यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हटले जात होते. [[मुघल]] राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. सोलापूरला सोन्नलगिरी, गिरणगाव अशा नावानेही ओळखले जाते.
== भूगोल ==
सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १५ हजार चौरस किलोमीटर आहे. सोलापुरातील सरासरी पर्जन्यमान ५४५ मिलिमीटर (महाराष्ट्रातील सर्वात कमी) आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३(इ.स. २००१) आहे. भीमा नदी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. जिल्ह्यात डोंगराळ भाग जवळजवळ नाही.
सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद; पूर्वेला [[उस्मानाबाद]], दक्षिणेस [[सांगली]] व [[विजापूर जिल्हा]] व ([[कर्नाटक]]) तर पश्र्चिमेस पुणे,सांगली,सातारा हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या उत्तर, [[ईशान्य]] व पूर्व भागात [[बालाघाट]]च्या डोंगररांगा आहेत. तसेच पश्चिम व [[नैर्ॠत्य]] या भागांत महादेवाचे डोंगर आहेत. जिल्ह्याचा इतर भाग सपाट, पठारी आहे. या जिल्ह्याचे [[हवामान]] सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे. काही भागांत उन्हाळ्यात कमाल तापमान ४२ ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत जाते.
जिल्ह्यात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहणारी भीमा नदी जिल्ह्याचे दोन भाग करते. भीमेची जिल्ह्यातील लांबी सुमारे २९० कि.मी. आहे. भीमा पंढरपूर येथे चंद्रभागा या नावाने ओळखली जाते. नीरा-भीमा संगम माळशिरस तालुक्यात, तर भीमा-सीना संगम दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग-कुडल येथे होतो. जिल्ह्यातून सीना, नीरा, भोगावती, हरणी, बोटी, माण या छोट्या-मोठ्या नद्या वाहतात.
सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यातील्या पश्र्चिम व मध्य भागांत सुलभतेने पाणीपुरवठा होतो. १९८० मध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हटले जाते. शेतीसाठी सिंचन, पिण्यासाठी पाणी, उद्योगांना पाणी, साखर कारखान्यांना पाणी, विद्युतनिर्मिती असे अनेक उद्देश साध्य करणारा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या धरणाच्या परिसरात फ्लेमिंगो (रोहित) पक्षी आढळतात. भीमा-सीना जोडकालव्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभ होतो. भीमा-सीना बोगदा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा(?) बोगदा आहे. उजनी धरणातून या बोगद्याद्वारे सीना नदीत पाणी सोडले जाते. याचबरोबर जिल्ह्यात सहा (६) मध्यम पाणीप्रकल्प आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात एकरूखे (हिप्परगी) तलाव आहे. याचाही फायदा आसपासच्या भागांतील लोकांना होतो. सोलापूर हा जिल्हा धान्याचे कोठार आहे.{{संदर्भ हवा}}
==सोलापूर जिल्ह्यातील तालुके==
#[[अक्कलकोट]]
#[[बार्शी]]
#[[उत्तर सोलापूर]]
#[[करमाळा]]
#[[दक्षिण सोलापूर]]
#[[पंढरपूर]]
#[[मंगळवेढा]]
#[[माढा]]
#[[माळशिरस]]
#[[मोहोळ]]
#[[सांगोला]]
== हवामान ==
{{Weather box
|location = Solapur
|metric first = Yes
|single line = Yes
|Jan high C = ३०.९
|Feb high C = ३४.४
|Mar high C = ३७.४
|Apr high C = ३९.७
|May high C = ४०.१
|Jun high C = ३५.०
|Jul high C = ३१.७
|Aug high C = ३१.०
|Sep high C = ३१.८
|Oct high C = ३२.५
|Nov high C = ३१.०
|Dec high C = ३०.०
|Year high C = ३३.८
|Jan low C = १६.०
|Feb low C = १८.०
|Mar low C = २१.६
|Apr low C = २४.८
|May low C = २५.३
|Jun low C = २३.४
|Jul low C = २२.४
|Aug low C = २१.९
|Sep low C = २१.६
|Oct low C = २०.९
|Nov low C = १७.९
|Dec low C = १४.९
|Year low C = २०.८
|Jan precipitation mm = २.२
|Feb precipitation mm = ४.६
|Mar precipitation mm = ३.८
|Apr precipitation mm = ११.२
|May precipitation mm = ३६.९
|Jun precipitation mm = १११.५
|Jul precipitation mm = १३८.८
|Aug precipitation mm = १३७.३
|Sep precipitation mm = १७९.८
|Oct precipitation mm = ९७.४
|Nov precipitation mm = २३.२
|Dec precipitation mm = ४.८
|Year precipitation mm = ७५९.८
|source=[http://www.imd.gov.in/section/climate/sholapur2.htm IMD]
|date=December 2010}}
=== जैवविविधता ===
भारतीय डाळिंबे जगाच्या बाजारपेठेत तोरा मिरवत असताना सोलापूरच्या मातीत पिकलेल्या डाळिंबांना 'सोलापूर डाळिंब' असा विशेष भौगोलिक निर्देशांक मिळाल्याने सोलापूरची डाळिंबे आंतरराष्ट्रीय बाजारात आता वेगळा तोरा मिरवणार आहेत. सोलापूरच्या डाळिंबांना एक वेगळी प्रतिष्ठा मिळाली असून त्यामुळे निर्यातीला मोठा मिळाला आहे.
== अर्थकारण ==
=== बाजारपेठ ===
सोलापूरला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.सोलापूराचे प्राचीन म्हणजे १२व्या शतकातील रहिवासी "श्री.शिवयोगी सिद्धेश्वर" यांनी या परिसरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली वीरशैव धर्माच्या (शैव पंथ) माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले. सोलापूर [[तलाव]] बांधून त्यांनी सोलापूराची [[पाणी]] समस्या सोडवली.
सोलापूर शहरात हातमागावर नऊ वारी साडी तयार करण्याची प्रथा आहे. या साडीचा पोत हा इतका सुंदर असतो की प्रत्येक स्त्रीला हवाहवासा वाटतो. इथल्या नऊवारी साडीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे सोलापूरची बाजारपेठ आजही प्रसिद्ध असल्याचे दिसून येते. सोलापूर शहर हे कामगारची वस्ती म्हणून ओळखले जाते.याचे मुख्य कारण म्हणजे पूर्वीपासून चालत आलेला हातमाग व्यवसाय आणि आता सुरू असलेला पाॅवर लूमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून आज त्याबरोबरच महिला बिडी उद्योग यामुळे सोलापूरला ही ओळख प्राप्त झाली.
सोलापूर जिल्हा हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो. बार्शी तालुक्यासह आजूबाजूच्या खेड्यातून मोठ्या प्रमाणातून ज्वारीची आयात केली जाते. यासाठी मंगळवेढा हा तालुका प्रसिद्ध आहे.
सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यामध्ये डाळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.
== प्रशासन ==
मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात एकूण २ लोकसभा मतदारसंघ व ११ विधानसभा मतदारसंघ आहेत. तसेच ६८ जिल्हा परिषद मतदारसंघ व १३६ पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
लोकसभा मतदारसंघ (२) : सोलापूर व [[माढा]]. माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील [[करमाळा]], [[माढा]], [[माळशिरस]], [[सांगोले]] या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून सातारा जिल्ह्यातील [[माण]] व [[फलटण]] या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. [[बार्शी]] हा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ [[उस्मानाबाद]] लोकसभा मतदारसंघात येतो.
विधानसभा मतदारसंघ (११) : [[अक्कलकोट]], उत्तर सोलापूर शहर, [[करमाळा]], दक्षिण सोलापूर शहर, मध्य सोलापूर शहर, [[माढा]], [[माळशिरस]], [[मोहोळ]], [[पंढरपूर]], [[बार्शी]], [[सांगोले]], .
=== नागरी प्रशासन ===
=== जिल्हा प्रशासन ===
=== सोलापूर वाहतूक व्यवस्था ===
सोलापूर शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेची समस्या जटिल आहे. ही समस्या बसस्थानक परिसरात अधिकच दिसून येते. तेथे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. सोलापूर शहरातून ४ प्रमुख महामार्ग जातात. १) सोलापूर - पुणे, २) सोलापूर - विजापूर, ३) सोलापूर - हैद्राबाद, ४) सोलापूर - धुळे. त्याच प्रमाणे सोलापूर हे वाहतूक व्यवस्थेमध्ये खूपच विखुरलेले शहर म्हणून ओळखले जाते.
== लोकजीवन ==
सोलापूर शहरात म्हशी पळवण्याची परंपरा अनेक वर्ष पासून सुरू आहे. कसब्यातील वीरशैव गवळी समाजाच्या वतीने दिवाळीमध्ये याचे आयोजन दरवर्षी केले जाते.भास्कर घराण्याच्या म्हशीला यावेळी पहिला मान असतो. म्हशी पळवण्याचा कार्यक्रम सोलापूर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूज या गावात खूप मोठा घोडा बाजार भरला जातो.
== संस्कृती ==
=== संगीत महोत्सव ===
=== रंगभूमी ===
सोलापूर मध्ये "हुतात्मा स्मृति मंदिर" हे नाट्यगृह आहे. शहराच्या केंद्र स्थानी असलेल्या या नाट्यगृहात वेगवेगळे नाटकाचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात.त्या ठिकाणी विविध नाटकाचे प्रयोग त्या सोबतच विविध हास्य कार्यकार्माचे आयोजन केले जाते. मोठ मोठ्या कलाकारांची नाटक या ठिकाणी होत राहतात. राज्य नाट्य स्प्रधेचे आयोजन देखील केले जाते . त्या साठी लोकांचा प्रतिसाद हा खूप मोठ दिसून येतो. हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर महानगर पालिकेच्या मालकीचे आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन याठिकाणी देखील सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याचे व्यवस्थापन सोलापूर जिल्हा परिषदेकडे आहे. पूर्वी भागवत चित्रमंदिर येथे नाट्यप्रयोग होत असत. सात रस्ता येथे दमाणी सभागृह होते,सध्या त्याठिकाणी दुचाकी वाहनाचे शोरूम आहे.
=== चित्रपट ===
सोलापूर हे [[कर्नाटक]] व [[आंध्र प्रदेश]]च्या सीमेवर असल्यामुळे येथे मराठी बरोबरच तेलगू व कन्नड चित्रपट पण प्रदर्शित होतात. सोलापूर हे बहुभाषिक शहर आहे. 'सैराट' हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला बहुचर्चित चित्रपट ज्याने संपूर्ण महाराष्टाला तसेच संपूर्ण बॉलीवुडला वेड लावले त्याची निर्मिती सोलापुरातच नागराज मंजुळे या दिग्दर्शकाने केलेली आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.
=== धर्म-अध्यात्म-भाषा===
सोलापूर शहर हे कर्नाटक व आताचे तेलंगण व पूर्वीचे संयुक्त आंध्र प्रदेश यांच्या सीमेलगत असल्याने येथे विविध धर्मांचे व भाषां बोलणारे लोक राहतात.
* मुख्य भाषा : मराठी, कन्नड, तेलुगू, .
* इतर भाषा : हिंदी, गुजराती, सिंधी, पंजाबी, तामिळ, मल्याळम,उर्दू
* बोली भाषा : कैकाडी, पारधी, गोरमाटी (बंजारा किंवा लमाण), राजस्थानी, मारवाडी, वडारी .
[[चित्र:Onkar.png|इवलेसे|471x471अंश|सिद्धेश्वर य़ात्रा नंदीध्वज चित्र]]
सोलापुरातील सिद्धेश्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे. दरवर्षी १२ जानेवारी रोजी मल्लिकार्जुन मंदिरापासून यात्रेस सुरुवात होते. सिद्धरामेश्वराच्या योग दंडाचे प्रतीक म्हणून नंदीध्वज उभारले जातात. चार दिवस चालणाऱ्या या यात्रेस महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश येथून लोक येतात. यात्रेत सहभागी होणारे भक्त हे पाढऱ्या बाराबंद्या परिधान केलेले असतात.१२ जानेवारीला सिद्धरामेश्वरानी स्थापन केलेल्या ६८ लिगाना तैलाभिषेक केला जातो.१३ जानेवारीला अक्षता सोहळा पार पडला जातो आणि नंतर पुन्हा ६८ लिंगांना प्रदक्षिणा घातले जाते.१४ जानेवारी रोजी रात्री होम मैदानवरील होमकट्टा येते होमविधी सोहळा होतो.१५ जानेवारी रोजी किंक्रांत असून या दिवशी रात्री शोभेच्या दारूकामाची आतषबाजी होते.१६ जानेवारी रोजी रात्री मल्लिकार्जुन मंदिरात नंदीध्वजाच्या वस्त्रविसर्जनाने (कप्पडकाळी) यात्रेतील धार्मिक कार्यक्रमाची सांगता होते.
सिद्धदरामेश्वर हे १२व्या शतकातले एक युग पुरुष होते. एके दिवशी कुंभार कन्येने सिद्धरामेश्वर यांना तिचा मानस सांगितला की ती सिद्धरामेश्वर याबरोबर विवाह करू इच्छिते. सिद्धरामेश्वर यांनी तिला सागितले की ' माझा विवाह महादेवाशी झाला आहे. तरीही ती कुंभार कन्या ऐकत नव्हती. त्यावर सिद्धरामेश्वर तिला आपल्या योगदंडाशी विवाह करण्यास सांगितले. १३ जानेवारीला विवाह झाला आणि १४ जानेवारीला कुंभार कन्येने देहत्याग केला.{{संदर्भ हवा}}
सोलापूर शहरातील [[विजापूर]] रस्त्यास लागून कंबर तलाव आहे.या तलावाच्या पश्चिमेस समोरील बाजूस हे मंदिर आहे.
==सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थाने==
# [[जागृत मारूती मंदिर, शेळगी]]
# श्री नागनाथ नागनाथ मंदिर वडवळ मोहोळ सोलापूर सोलापूर पुणे महामार्ग रोडवर
# श्री भैरवनाथ भैरवनाथ मंदिर तांबोळे मोहोळ सोलापूर मोहोळ पंढरपूर रोडवर
# श्री मेसाई देवी मंदिर आढेगाव. मोहोळ पंढरपूर रोडवर
# मरीआई देवस्थान चिखली मोहोळ सोलापूर मोहोळ पुणे रोडवर
# श्री विठ्ठल विठ्ठल मंदिर पंढरपूर सोलापूर मोहोळ कोल्हापूर रोडवर
# श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट सोलापूर
# श्री खंडोबा खंडोबा मंदिर बाळे सोलापूर सोलापूर-पुणे रोडवर
# यमाई देवी यमाई देवी मंदिर मार्डी उत्तर सोलापूर सोलापूर मार्डी रोडवर
# श्री भगवंत मंदिर बार्शी सोलापूर (जगातील एकमेव भगवंत मंदिर)
#मल्लिकार्जुन मंदिर - माचनूर
#राम मंदिर - (होळकर वाडा) पंढरपूर
#हरीहरेश्वर मंदिर - कुडल(हत्तरसंग जवळ) शैव व वैष्णव पंथाचे एकत्रीकरण दाखवणारे व मराठी शिलालेख असणारे एकमेव मंदिर
#जुने दत्त मंदीर (सोलापूर नवी वेस पोलीस चौकशी जवळ).
==प्रसारमाध्यमे==
सोलापूर शहरात सर्व प्रसार माध्यमे प्रकाशित होत असून त्यात जनमत, तरुण भारत, दिव्य मराठी, पुढारी, माणदेश नगरी, लोकमत, सकाळ, संचार, सुराज्य, पुण्य नगरी मंथली विजय प्रताप मंथली, आनंद लोखंडे वृत्त नालंदा एक्सप्रेस अशा प्रकारचे अनेक वृत्तपत्रे प्रकाशित होतात. तसेच पुण्याहून येणारे लोकसत्ता,टाईम्स ऑफ इंडिया,द हिंदू,महाराष्ट्र टाईम्स,मुंबई चौफेर,संध्यानंद, डेक्कन क्रोनिकल इत्यादी वृत्तपत्रांनाही पसंती आहे.{{संदर्भ हवा}}
===सोलापुरातील वृत्तपत्राचा इतिहास===
१८७८ साली सोलापूर येथेही सुदर्शन नावाचे एक वृत्तपत्र असल्याचे आढळते मुंबईच्या नेटिव्ह ओपिनियन पत्राने सुदर्शनचे दोन अंक मिळाल्याची पोच त्यांनी आपल्या अंकात १ सप्टेंबर १८७८ च्या अंकात दिली होती ,पंढरपुरातून गोविंद सखाराम बिडकर यांचे पांढरी मित्र नावाचे पत्र निघत असे पुण्याच्या उद्योगवृधी पत्रात तसा उल्लेख आढळतो १८८३ च्या सुमारास माला नावाचे पत्र निघत असे असे दिसते पण त्याच कालखंडातील सध्या चालू असलेले सोलापूर समाचार हे पत्र होय या पत्राचे संस्थापक नरसय्या जक्कल हे नगरहून सोलापूरला आले तेव्हा ते नगर समाचार हे पत्र नगरहून काढीत असे त्याच धर्तीवर त्यांनी सोलापूरला आल्यावर सोलापूर समाचार हे पत्र ३ फेबुर्वारी १८८३ साली सुरू केले .नरसय्या यांना छायाचित्रणाचीही कला अवगत होती तसेच नरसय्या यांना स्वतचा छापखाना व पत्राची स्वताची इमारत होती .
सोलापूर समाचारचे धोरण सर्वाशी मिळते जुळते होते त्यामुळ त्यांना अडचणी आल्या नाहीत पुढे १९१४ साली नरसय्या हे कालवश झाले साधारण पणे २८ वर्षे त्यांनी सांभाळलेली सोलापूर समाचारची धुरा त्यांचे चिरंजीव विठ्ठलराव जक्कल हे सांभाळू लागले ते ही वडिलासारखे स्वभावाचे असल्याने आणि जनमानसात मिसळू लागल्याने आणि त्यांच्या कार्यामुळे त्यांना सरकारने रावसाहेब ही उपाधी देऊन सन्मानित केले विठ्ठल रावच्या कारकिर्दीतच सोलापूर समाचारचे रुपांतर दैनिकात झाले.
मुंबई बाहेरील जिल्ह्याच्या ठिकाणाहून निघणारे आणि रायटर्सच्या बातम्या छापणारे पहिले दैनिक म्हणून सोलापूर सामाचारणे स्वताची ओळख निर्माण केली अन् १९३६ साली वित्थ्ल्रावांचे निधन झाले विठ्ठलरावा नंतर त्यांचे बंधू बाबुराव जक्कल यांनी सोलापूरची धुरा आपल्या खांद्यावर घेतली पूर्वीपासूनचा पत्रकात काम करणारे बाबुराव जक्कल यांनी टेलीप्रिंटर द्वारा बातम्या मिळण्याची सोय करून आणखी एक पूल पुढे टाकले.{{संदर्भ हवा}}
बाबुरावाचा पिंड शांतता प्रिय सर्वाशी मिळता जुळता घेणारा असल्याने आणि ते जिल्हयातील सर्वच गोष्टीत रस घेऊ लागल्याने सोलापूर समाचर पत्राची प्रतिष्ठा आणि प्रसार झपाट्याने वाढत असतानाच बाबूरावांनी सामाचारचा सोलापूर जिल्ह्यावरील माहितीचा जूबली अंक काढला या पत्राला १९१५ साली पन्नास वर्षे पूर्ण झाली होती बाबूरावांनी त्यांच्या वृद्धापकाळात म्हणजे सन १९७६ साली विश्व सामाचारची सुरुवात केली बाबुरावांचे समाचारचे सहकारी प्रभाकर नूलकर हे विश्वसमाचारचे कार्यकारी संपादक होते सोलापूर समाचार हे सोलापुरातील पत्र व्यवसायाची शिक्षण शाळाच होती आणि याच शाळेत रंगा वैद्य (रंगनाथ माधव ) ,वसंत एकबोटे ,डी एस कुलकर्णी ,बुवा इत्यादींनी आपल्या पत्र व्यवसायाचा श्री गणेशा सोलापूर समाचार पत्रातच गिरविला याच वेळी सोलापूर समाचार मध्ये १९४९ ते १९६१ पर्यंत सहसंपादक म्हणून काम करणारे रंगा वैद्य (रंगनाथ माधव ) यांनी आणि अप्पासाहेब काडादी यांच्या पाठींब्याने आणि सहकार्याने तसेच सोलापूर समाचारचे व्यवस्थापक के आय गोगटे ,सोलापुरातील मुद्रण तंत्रज्ञ रमण गांधी यांच्या सहकार्याने संगम पेपर्स कार्पोरेशन ही संस्था रंगा वैद्य (रंगनाथ माधव ) यांनी स्थापन केली आणि १९६१ साली दैनिक संचारची सुरुवात केली पुढे १९६७ साली दैनिक संचार ने हायस्पीड रोटरी मशीन खरेदी केली अन् स्वताची इमारतही उभी केली .
करमाळा येथून सल्ला नावाचे साप्ताहिक शंकरराव येवले यांनी १९६९ साली सुरू केले त्याचा पहिला अंक २० ऑक्टोबर १९६९ रोजी प्रसिद्ध झाला त्या आधी स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर म्हणजे १ ओगस्ट १९४७ रोजी चक्रपाणी मनोहर कांबळे यांनी कर्मयोगी नावाचे साप्ताहिक सोलापूर येथून सुरू केले रामभाऊ राजवाडे यांच्या स्मरणार्थ हे साप्ताहिक सुरू करण्यात आले होते .
सोलापुरातील दीर्घ काल चालणारे आणि श्रीनिवास नारायण काकडे यांचे कल्पतरू आणि मनोविहार १० जानेवारी १८८८ रोजी सुरू झाले याच कालावधीत म्हणजे १९८५ साली बार्शी येथून प्रबोधनरत्न ,पंढरपुरातून १८८७ साली पांढरी भूषण ,सोलापूर शहरातून १८८८ साली सोलापूर वृत्त ,१८९२ साली व्यापारी सोलापूर ,१८९९ साली चिंतामणी ,१९०५ साली सहस्त्रकर ,१९०५ साली विद्या वैभव ,१९०९ साली शिवाजी विजय ,वारकरी ही पत्रके सोलापूर जिल्ह्यातून निघाली याच दरम्यान लोकमत आणि भांडारे यांचे लोकनिर्णय तसेच हरी नारायण रहाटकर यांचे दि ऑडिट हिशोब हे पत्रक निघत असे .
लोकमान्य टिळकांच्या केसरी ,मराठा तसच झहाल मतवादाने प्रेरित झालेले आणि पुण्यातून शिक्षण घेत असताना चाफेकर बंधूचे संपर्कात असलेले बळवंत शंकर लिमये यांनी १९०७ साली स्वराज्य हे पत्रक सुरू केले , पंढरपुरातून १ ऑगस्ट १९२२ पासून दतात्रय त्रिंबक आराध्ये यांनी राष्ट्रीय पक्षाचे साप्ताहिक म्हणून समर्थ हे साप्ताहिक सुरू केले १९२९ च्या सुमारास गजनफर नावाचे एम बी पठाण यांनी पत्रक सुरू केले ,विष्णू विठ्ठल लिमये यांनी वारकरी संप्रदाया करिता वारकरी हे पत्रक १९२९ साली सुरू केले तरच रा वांगी यांनी आंबनप्पा शहजाळे व व्य ग आंदूरकर यांनी विजय नावाचे दैनिक १९३० साली सोलापुरातून सुरू केले .
१९३३ साली कर्मयोगीची सरकारने जप्त केलेली छापखाना कल्याण शेट्टी यांनी विकत घेतला अन् सुदर्शन साप्ताहिक सुरू केले काही वर्षे दैनिक म्हणून ते पत्रक निघाले आणि ते साधरण पणे २१ वर्षे ते चालू होते , १९२९ च्या कायदे मंडळाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाई बेके यांनी धनुर्धारी हे साप्ताहिक सुरू केले .
काँग्रेसच्या ध्येय धोरणाचा पुरस्कार करण्याच्या दृष्टीने ए के भोसले यांनी १९३६ साली जनसत्ता सुरू केले तर प रे कोसंदर यांनी १९३६ साली नमस्कार हे पत्रक सुरू केले , काँग्रेसचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने १९३७ साली तुळशीदास जाधव यांनी लोकसेवा हे पत्रक सुरू केले शंकरराव साळुंखे हे या पत्रकाचे कार्यकारी संपादक होते पुढे जाऊन १९४९ साली हे पत्रक शेकापचे मुखपत्र बनले .
सोलापूरचे कवी [[कवी कुंजविहारी]] यांनी १९२७ साली सांस्कृतिक विचार डोळ्यासमोर ठेवून सारथी आणि राजश्री ही पत्रके सुरू केली , १९३८ च्या सुमारास चंदा वांगी यांनी दिव्यशक्ती हे पत्रक सुरू केले तर कम्युनिस्ट विचांराचे गो द साने , कऱ्हाडकर ,भाई छ्नुसिंह चंदेले यांनी कामगारांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी १९३५ साली एकजूट हे पत्र सुरू केले ,१९३८ साली बार्शी येथून वीरशैव गर्जना तर काझी यांनी सोलापुरातून अनसार व तुफान ही पत्र १९३९ साली सुरू केली तर पंढरपुरातून १९४० साली भागवत धर्म ही धार्मिक पत्रही निघाले .
कर्मयोगी वृत्तपत्र
१९३० सालच्या सोलापुरातील मार्शल लोच्या काळात विशेष कामगिरी धडाडीने बजावणारे पत्र कर्मयोगी या सोलापूरच्या साप्ताहिकाची विशेष दखल घेणे जरूर आहे या पत्राला सतत ब्रिटिश सरकारशी सामना देतच मार्ग काढावा लागला शेवटी हे पत्र सरकारी रोष आलाच बळी पडले स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रांना सरकारी बडग याच्या काळात कसा सतत सहन करावा लागत असे त्याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे सोलापूरचा कर्मयोगी या पत्राचे संपादक रामचंद्र शंकर राजवाडे यांच्यामुळे त्या पत्राची कारकीर्द विशेष गाजली.
' कर्मयोगी' पत्र सुरू करावयाला विशेष चालना मिळाली ती १९२० साली न चि केळकर यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथे झालेल्या विसाव्या प्रांतिक परिषदेमुळे त्या परिषदेला लोकमान्य टिळक उपस्थित होते ब्राह्मणेतर व मवाळ यांनी सहकार्य करून परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता परिषद यशस्वी करण्याकरिता शेठ गुलाबचंद हिराचंद भाऊसाहेब खडकिकर देगावकर वकील गोविंद देव डॉ. गोगटे रामचंद्र शंकर राजवाडे गाडगे वकील इत्यादी मंडळी झटली होती परिषदेच्या संघटनेतूनच राष्ट्रीय विचार प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली स्वातंत्र्य चळवळीचे कार्य करण्याच्या उद्देशाने अस्तित्वात आलेल्या या संस्थेच्या कार्याच्या प्रचारासाठी स्वतःचे ऐक वर्तमानपत्र असावे अशी कल्पना पुढे येऊन वृत्तपत्र काढण्याचा विचार हे निश्चित झाला या उपक्रमाचा एक भाग म्हणून रामभाऊ राजवाडे यांना संपादकीय कामाची माहिती घेण्यासाठी काही दिवस पुण्यात केसरी कार्यालयात पाठविण्यात आले होते पत्र काढण्याचा असा योजनापूर्वक प्रयत्न झाला होता.{{संदर्भ हवा}}
रामभाऊ राजवाडे यांनी संपादकीय कामाची पुण्यात जाऊन माहिती घेतली असली तरी कर्मयोगी पत्राचे पहिले संपादक प्र बा बर्वे वकील हे होते पत्राचा पहिला अंक २६ नोव्हेंबर १९२४ रोजी प्रसिद्ध झाला लोकल बोर्ड नगरपालिका व राजकीय प्रश्न हे त्या वेळचे विशेष महत्त्वाचे चर्चा विषय असत १९२५ झाली कार्तिकी रथ मिरवणुकीच्या वेळी सोलापुरात जातीय दंगल झाली यामुळे कर्मयोगी पत्राला एका बाजूला सरकारी रोप व दुसऱ्या बाजूला जातीय भावना यातून मार्ग काढावा लागला पण हिंदूंच्या संघटनेच्या दृष्टीने कर्मयोगी ने निर्भयतेने कार्य केले कर्मयोगी काढण्यात पुढाकार घेणारी सारी मंडळी राष्ट्रीय वृत्तीची व टिळक केळकर पंतांची होती यामुळे कर्मयोगी पत्राने तोच बाणा कायम राखला पत्राची जबाबदारी पुढे रामभाऊ राजवाडे यांच्याकडे देण्यात आली ज्या ज्या देशाभिमान अन्यायाची चीड व निर्भिड विचार ही कर्मयोगी पत्राची वैशिष्ट्ये होती यामुळे लवकरच त्याचा सर्वत्र प्रसार होऊन सरकार दरबारीही त्याची जरब निर्माण झाली.
कायदेभंगाची चळवळ १९३० झाली सुरू झाल्यावर पाच मे रोजी गांधीजींना अटक झाल्याचा निषेध म्हणून सोलापुरात सभा मिरवणुका इत्यादी मार्गांनी लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच शिंदेंची झाडे तोडून लोकांनी कायदे भंगही केला त्यातून दंगल उसळून पोलिसांनी गोळीबार केल्या व त्यात शंकर शिवदारे नावाचा इसम मारला गेला अनेक लोक ही जखमी झाले यामुळे लोक प्रक्षुब्ध होऊन त्यांनी चाटी गल्ली पोलीस चौकीवर हल्ला केला व जुने कोर्ट जाळले यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी मोटारीतून शहरभर गोळीबार केला व त्यात अनेक निरपराधी माणसे मारली गेली पोलिसांच्या या अत्याचाराची चीड येऊन कर्मयोगीचे संपादक रामभाऊ राजवाडे यांनी दोन दिवस अहोरात्र परिश्रम करून माहिती मिळवली व ती सर्व नावाने शिवार कर्मयोगीचा ज्यादा अंक काढून त्यात प्रसिद्ध केली सरकारच्या अन्याय आणि अत्याचारी वागणूकचे दर्शन कर्मयोगिनी लोकांना घडविले अंकाच्या अक्षरशा हजारो प्रति खपल्या राजवाडे यांनी ऐनवेळी धैर्य दाखवून सरकारी अन्याय सविस्तर पुराव्यास पुढे मांडला लोकांची बाजूही मांडण्यात आली होती ते एक धाडसच होते राजवाडे व कर्मयोगी या दोघांनाही त्यांची जबरदस्त जव झळ लागण्याचा संभव होता कसोटी पाहणारा तो प्रसंग होता पण लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पत्राला कर्तव्य टाळता येऊ शकत नाही पोलिसी अत्याचाराला वाचा फोडण्याची गरज निसंशय होती कर्मयोगीने आपले कर्तव्य केले अनेक वृत्तपत्रांनी कर्मयोगी वरून पोलिसी अत्याचाराची माहिती प्रसिद्ध करून सरकार पुढे एक आव्हान उभे केले यामुळे चिडून जाऊन सरकारी अधिकाऱ्यांनी मार्शल लो पुकारण्यास वरिष्ठांना भाग पडले राजवाडे यांना अटक होऊन लष्करी कोर्टापुढे त्यांना उभे करण्यात आले सात वर्षे सक्तमजुरी व १०००० रुपये दंड अशी कडक शिक्षा त्यांना ठोठावण्यात आली
राजवाडे यांना पकडल्यानंतर कर्मयोगी पत्र ५-६ महिने बंद राहिले १९३० च्या नोव्हेंबरमध्ये डॉ जगदेवराव देशमुख यांच्या संपादकत्वाखाली पत्रा काही दिवस देण्याचाही प्रयत्न झाला लष्करी कायद्याच्या काळात कर्मयोगी काही दिवस दैनिक स्वरूपातही निघत असे.
पुढे गांधी अर्विन समेट होऊन सर्व राज बंद्यांची सुटका झाली राजवाडे यांचीही बिनशर्त सुटका झाली सुटून आल्यावर राजवाडे यांनी पत्राची सूत्रे पुन्हा आपल्या हाती घेतली पण कर्मयोगी सरकारच्या डोळ्यात सतत खूपच असल्याने काहीतरी कारण काढून पत्राला अडचणीत टाकण्याचा अधिकार यांचा प्रयत्न असे १९३१ च्या जूनमध्ये कर्मयोगी कडे सहा हजारांच्या जामीन मागण्यात आला चालक जा मीना बाबत विचार करीत असतानाच काँग्रेसची तडजोड झाल्याने जामीन कीचे गंडांतर टळले.
कर्मयोगी पत्र संपादन व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टीने सुरळीत चालू लागले होते एक आदर्श जिल्हा साप्ताहिक असे स्वरूप या पत्राला प्राप्त झाले होते संपादक राजवाडे यांच्या जोडीला बाही बिके गो वा पाध्ये इत्यादी मंडळी काम करीत होते व्यवस्थापन पंडित व इतर मंडळींकडे होते छापखाना व पत्रे एकमेकांना पूरक ठरत होती पण पुढे लवकरच पत्रावर प्राणांतिक आपत्ती कोसळली.{{संदर्भ हवा}}पंढरपूर]] हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूरजवळ असून [[अक्कलकोट]]चे प्रसिद्ध [[स्वामी समर्थ]] मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे. बार्शी येथे भगवंताचे म्हणून ओळखले जाणारे विष्णूचे प्राचीन मंदिर आहे
येथील शिवगंगा मातेच्या मंदिराचा कळस शंभर तोळे सोन्यापासून बनलेला आहे, आणि दरवाजा ऐंशी किलो चांदीपासून बनलेला आहे. सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. कर्नाटक परिसरातून लोक येतात. सरकारच्या स्मार्ट सिटींमध्ये सोलापूरचे नाव यादीत समाविष्ट झाल्याने आता सोलापूरही स्मार्ट शहर बनण्याकडे वाटचाल करताना दिसते आहे.
== शिक्षण ==
आज सोलापूर शहर शैक्षणिकदृष्ट्या एक उत्तम केंद्र बनू पाहत आहे. एक जिल्हा-एक विद्यापीठ या योजनेतील विद्यापीठ सोलापूर येथे निर्माण करण्यात आले आहे.[[सोलापूर विद्यापीठ|
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठा]]ची स्थापना ऑगस्ट, २००४ मध्ये झाली. या अंतर्गत आज जिल्ह्यात एकूण ६१ विविध प्रकारची महाविद्यालये आहेत. त्यांपैकी सुमारे ३५ महाविद्यालये सोलापूर शहरात आहेत. शहरात वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला व शास्त्र, व्यवस्थापन, विधी, समाजसेवा, उद्यानविद्या, स्थापत्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, व वस्त्रविद्या - अशा सर्व शाखांमधील शिक्षण उपलब्ध आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून, तसेच मराठवाड्यातील [[बीड]], [[उस्मानाबाद]] या भागांतून आणि कर्नाटकातील बिदर, [[गुलबर्गा]] व [[विजापूर]] या जिल्ह्यांतून शिक्षणासाठी विद्यार्थी सोलापूरला येत असतात.{{संदर्भ हवा}}
दयानंद शिक्षण संस्था, सोलापूर या संस्थेची स्थापना १७ जून १९४० रोजी झाली. दयानंद अँग्लो-वैदिक कॉलेज ट्रस्ट आणि व्यवस्थापन सोसायटी, न्यू दिल्ली हे सदर संस्था चालवितात. दयानंद शिक्षण संस्थेची एकूण 65 एकर जागा असून या जागेमध्ये कला व शास्त्र महाविद्यालय वाणिज्य महाविद्यालय विधी महाविद्यालय आणि शिक्षण शास्त्र महाविद्यालय ही चार महाविद्यालय आहेत.
==हिराचंद नेमचंद वाचनालय ==
सोलापूर शहरात हिराचंद नेमचंद सार्वजनिक वाचनालय आहे. या वाचनालयाने सोलापूर शहराच्या वैभवात भर टाकली आहे. या वाचनालयाचे सभासद असणे प्रतिष्ठेचे मानले जाते. सुरुवातीला ३० सभासद असलेल्या वाचनालयाचे जवळपास ३००० सभासद झाले आहेत. येथील ग्रंथसंपदा १ लाख १२ हजारांवर गेली आहे.१९४८ पासून येथे बालविभाग सुरू करण्यात आला.वाचन संस्कृतीबरोबरच विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी किर्लोस्कर सभागृह, संगीत विभाग, वातानुकूलित ॲम्फी थिएटर असा विकास झाला आहे. वाचनालयाच्या प्रगतीमध्ये प्रा.श्रीराम पुजारी यांचा मोलाचा वाटा आहे.{{संदर्भ हवा}}
< ref>सबकुछ सोलापूर, विलास जळकोटकर ,लोकमत समूह सोलापूर</ ref>
== खेळ ==
दिवंगत क्रिकेटपटू पॉली उम्रीगर यांच्या कारकिर्दीची सुरुवात सोलापुरात झाली पुढे ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले.
नुकतीच (२००८ मध्ये) कु. अनघा देशपांडे हिची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. कु. अनघाने नुकत्याच झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. तसेच येथे आजकल एक नाही अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात.
==प्रसिद्ध व्यक्ती==
* कर्मयोगी अप्पासाहेब काडादी
* सावता माळी - [अरण , ता. माढा]
* शाहिर अमर शेख - [बार्शी]
* डॉक्टर नसीमा पठाण - [ साहित्य शैक्षणिक क्षेत्र ]
* डॉ. [[द्वारकानाथ कोटणीस]]- १९३८ मध्ये सैन्याबरोबर चीनला पाठवलेले डाॅक्टर. (दुसरे सिनो - जपानी युद्ध)
* त्र्यं.वि. सरदेशमुख – साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त लेखक (डांगोरा एका नगरीचा),
* पंडित गुलामदस्तगीर बिराजदार (संस्कृत पंडित)
* बी.एस. कुलकर्णी, निसर्ग तज्ज्ञ, पक्षितज्ज्ञ; -१९७२ मध्ये माळढोक पक्ष्याचा शोध
*सोलापूरच्या इतिहासात नाव मिळवलेले चार हुतात्मे खूप महत्त्वाचे मानले जातात; त्यांची नावे मलप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन. यांच्या स्मृतीप्रित्यर्थसोलापूर शहरामध्ये हुतात्मा चौक असून येथील संगीत बाग प्रशिद्ध आहे.
*आनंद बनसोडे - गिर्यारोहक (एव्हरेस्ट वीर)
* ना.सी.बेन्द्रे - कन्नड कवी
*कवी कुंजविहारी
*कृ.भि. - आंत्रोळीकर
*जब्बार पटेल
*अतुल कुलकर्णी - सिनेअभिनेता
*फैय्याज-नाट्य अभिनेत्री
*बाबूराव ह.जक्कल - ज्येष्ठ पत्रकार
*रंगाआण्णा वैद्य - ज्येष्ठ पत्रकार
*शंकरराव येवले - स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ पत्रकार [करमाळा]
*अच्युत गोडबोले
*अरुण टिकेकर
*य.दि .फडके
*रा.ना. पवार - कवी
*दत्ता हलसगीकर - कवी
*राम जोशी - पेशवेकालीन कवी
*यु.म. पठाण
*प्रा मिलिंद जोशी बार्शी -(वक्ते आणि लेखक )
*माधव पवार-कवी
*प्रभाकर महाराज
*निर्मलकुमार फडकुुुले
*शुभराय महाराज
*प्रा.गजानन भिडेे - इतिहास तज्ज्ञ कुडलसंगम मंदिराचे उत्खनन व विश्वकोष मध्ये लेखन , इतिहास विषयाच्या स्पर्धा परिक्षांसाठी लेखन,दयानंद महाविद्यालयात प्राध्यापक व विभागप्रमुख
*लक्ष्मीनारायण बोल्ली् - तेेेलुुुगु मराठी कवी
*तुळशीदास जाधव - स्वातंत्र्यसैनिक
*सुलभा पिशवीकर - शास्त्रीय संगीत गायीका
*मारुती चित्तमपल्ल्ली्
*यल्ला दासी - चित्रकार
*डॉ. इरेश स्वामी - प्रथम कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
*प्रा.निशिकांत ठकार
*आनंद कुंभार शिलालेख तज्ञ
*वि. रा. पाटील
*भगवान रामपुरे - शिल्पकार
* पन्नालाल सुराणा
* ग.सा. पवार
* शशिकला - अभिनेत्री
* सरला येवलेकर - अभिनेत्री
*श्री आनंद मारुती लोखंडे - एम एस सी (प्राणीशास्त्र ) एम ए (जनसंज्ञापन) एम एड सी सी जे संपादक मालक प्रकाशक मुद्रक मंथली विजय प्रताप मंथली आनंद लोखंडे वृत्त
*श्री धर्मराज काडादी - संपादक दैनिक संचार सोलापूर
*पद्माकर कुलकर्णी (साहित्य,नाट्य व सांस्कृतिक)
*डॉक्टर रविंद्र चिंचोलकर - विभाग प्रमुख जनसंज्ञापन विभाग सामाजिक शास्त्रे संकुल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
*डॉ.विशाल शिंदे - अमेरिकेत जैविक किटक नियत्रण क्षेत्रातील पॅसफिक अँग्रीकलचर रिर्सच कॅलीफोरनीया अमेरीका येथील संशोधक .
* डॉ राजेश शर्मा - बारामतीयेथील विद्याप्रतिष्ठानच्या जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख संशोधक 3 पेटंट स्वतःच्या नावे
*विजयसिंह मोहिते पाटील - माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
*रणजितसिंह मोहिते पाटील - माजी खाजदार सोलापूर लोकसभा
*एच. एन. जगताप - माजी प्राचार्य दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय सोलापूर माजी अध्यक्ष मेस्टा प्रशिद्ध लेखक त्यांची शिक्षणशास्त्र या विभागात खुपसारी पुस्तके प्रशिद्ध आहेत शैक्षणिक मानसशास्त्र या विषयातील पुस्तक प्रशिद्ध आहेत .
*प्रा.नवलेसर सिंहगड इन्स्टिट्यूट यांची सांगोला,सोलापूर,पुणे येथे अभियांत्रिकी व शिक्षणशास्त्र महाविद्यालय आहेत .
*पद्माकर कुलकर्णी - अध्यक्ष - महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा, सदस्य - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, कार्यकारिणी सदस्य -अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर शाखा, संस्थापक अध्यक्ष - बालकुमार साहित्य मंच सोलापूर, वृत्त निवेदक- सोलापूर आकाशवाणी सोलापूर.
डॉ. रणधीर शिंदे - समीक्षक मराठी साहित्य
== पर्यटन स्थळे ==
* भुईकोट किल्ला-,सोलापूर शहर
*सिद्धेश्वर मंदिर,-सोलापूर शहर
* डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे स्मारक
*धर्मवीर संभाजी (कंबर) तलाव-,सोलापूर शहर<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.esakal.com/maharashtra/kalkupi-09-dharmveer-sanbhaji-talav-kambar-talav-240829|title=कालकुपी:कंबर तलाव|last=सोनवणे|first=विजयकुमार|date=४ डिसेंबर २०१९|work=सकाळ|access-date=२० डिसेंबर २१०९|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
* प्रेरणा भुमी-,सोलापूर
* स्मृती वन- सोलापूर
* सिद्धेश्वर वनविहार- सोलापूर
* संत दामाजी मंदिर-,मंगळवेढा
* हत्तरसंग कुडल- ,ता.दक्षिण सोलापूर.
* स्वामी समर्थ मंदिर-,अक्कलकोट
* श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर-,पंढरपूर
*सयाजीराजे पार्क,शिवसृष्टी-(अकलूज )
*अर्धनारी नटेश्वर मंदिर - वेळापूर माळशिरस
*होळकर वाडा - पंढरपूर
*शिंदे वाडा - पंढरपूर
*इंद्र भवन सोलापूर महानगरपालिकेची इमारत
*हत्तरसंग कुडल तालुका दक्षिण सोलापूर
*कैकाडी महाराज मठ पंढरपूर
*नागनाथ मंदिर वडवळ
*संत सावतामाळी समाधी मंदिर अरण तालुका माढा
== हे सुद्धा पहा ==
* [[सोलापूर जिल्हा]]
* [[पंढरपूर]]
* [[तुळजापूर]]
==अवांतर==
सोलापूर जिल्हा वेगवेगळ्या कालखंडात आंध्रभृत्य, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव व बहामनी घराण्यांच्या अधिपत्याखाली होता. सोलापूर हे नाव सोळा म्हणजे सोळा व पूर म्हणजे गाव असे तयार झाले ही धारणा आहे. सध्याचे सोलापूर शहर हे अहमदपूर, चपळदेव, फतेपूर, जामदारवाडी, काळजापूर, खादरपूर, खांडेकरवाडी, महमदपूर, राणापूर, संदलपूर, शेखपूर, सोलापूर, सोन्नलगी, सोनपूर व वैदकवाडी या सोळा गावांच्या एकत्रीकरणाने बनले आहे. से समजले जाते.
पण नवीन संशोधनानुसार सोलापूर हे नाव सोळा गावांच्या एकत्रीकरणाने बनलेले नाही, असे सांगितले जाते. शिवयोगी श्री सिद्धेश्वर लिखित शिलालेखानुसार गावाला सोन्नलगे हे नाव होते. कालांतराने सोन्नलगेचे सोन्नलगी असे रूपांतर झाले. आणि यादव वंशापर्यंत सोलापूरचे लेखन सोन्नलगी असे होते.
मोहोळ तालुक्यातील कामती येथे सापडलेल्या शके १२३८ च्या संस्कृत शिलालेखानुसार सोलापूर नगरीला सोनलपूर असे म्हणत. सोलापूर भुईकोट किल्ल्यात सापडलेल्या एका शिलालेखानुसार सोनलपूर असा उल्लेख होतो. तर त्याच किल्ल्यातील दुसऱ्या भिंतीवर सापडलेल्या शिलालेखानुसार या नगरीचा उल्लेख संदलपूर असे केलेले आहे.
मुस्लिम काळात या शहराला सोनलपूर असे संबोधण्यात येत होते. काळाच्या ओघात सोनलपूर मधील ‘न’ गाळला जाऊन सोलपूर नंतर सोलापूर असे नाव प्रचलित झाले असावे. त्यानंतर ब्रिटिश शासकांनी सोलापूर ऐवजी शोलापूर असे स्पेलिंग केले.
सध्याचा सोलापूर जिल्हा हा पूर्वी अहमदनगर, पुणे व सातारा या जिल्ह्याचा भाग होता. इसवी सन १८३८ला अहमदनगरचा उपजिल्हा बनला. त्यामध्ये बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा, इंडी, हिप्परगी आणि मुद्देबिहाळ हे उपविभाग होते. इसवी सन १८६४ मध्ये हा उपविभाग काढून टाकण्यात आला. इसवी सन १८७१ मध्ये सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा आणि करमाळा हे उपविभाग व सातारा जिल्ह्यातील पंढपूर, सांगोला उपविभाग एकत्र करून सोलापूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली व इसवी सन १८७५ मध्ये माळशिरस हे उपविभाग देखील सोलापूर जिल्ह्याला जोडण्यात आले. १९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेनुसार सोलापूरचा समावेश मुंबई राज्यात करण्यात आला. व इसवी सन १९६०मध्ये महाराष्ट्राचा एक परिपूर्ण जिल्हा म्हणून जाहीर झाला.
स्वातंत्रपूर्व काळापासून स्वातंत्र मिळवण्याआधी सोलापूरचे महत्त्व भारताच्या इतिहासात अद्वितीय आहे. सोलापूरच्या नागरिकांना इ.स. १९३० मधील तारखा ९-१०-११ असे तीन दिवस स्वातंत्र्य मिळाले. मे १९३० रोजी महात्मा गांधींना अटक झाली. संपूर्ण भारतभर लोक ब्रिटिशांवर क्षुब्ध झाले. सोलापूरात मोर्चे व आंदोलने झाली. पोलिसांच्या गोळीबारात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला. यामुळे प्रक्षुब्ध जमावाने चपळ स्टेशनवर हल्ला केला. पोलीस आणि अन्य अधिकारी सोलापूर शहराच्या बाहेर पळत होते. या काळात कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या खांद्यावर होती. त्यानंतर इतर काँग्रेसचे नेते श्री. रामकृष्ण जाजू यांनी १९३० मधील तारखा ९-१०-११ या तीन दिवसांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखली.
स्वातंत्र्यापूर्वीच इस वी सन १९३० मध्ये महापालिकेच्या इमारतीवर सर्वप्रथम राष्ट्रीय ध्वज फडकवणारी भारतातील एकमेव नगरपालिका होती. याचा थोडक्यात इतिहास म्हणजे – महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेची प्रेरणा घेऊन सोलापूरमधील स्वातंत्र सैनिकांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे ६ एप्रिल १९३० रोजी पुण्याचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अण्णासाहेब भोपटकर यांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकावला. संपूर्ण देशभरात ही पहिली व एकमेव घटना होती. या घटनेने संतापून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सोलापूर येथे मार्शल लाँ घोषित केला. अनेक नेत्यांना व निर्दोष नागरिकांना खोट्या आरोपाखाली अटक केली. स्वातंत्र्यसैनिक श्री मल्लप्पा धंनशेट्टी, श्री कुर्बान हुसेन, श्री जगन्नाथ शिंदे व श्री किसन सारडा यांना मंगळवार पोलीस ठाण्यात दोन पोलिसांच्या हत्यांच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. निम्न न्यायालयाने या स्वातंत्र्यसैनिकांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयानेपण वरील शिक्षा कायम ठेवली व या चार स्वातंत्र्यसैनिकांना १२ जानेवारी १९३१ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली. या स्वातंत्र्यसैनिकांचा आदर म्हणून शहराच्या मध्यवर्ती भागात पुतळे बसवण्यात आले व त्या स्थानाला हुतात्मा चौक असे नाव दिले.
== वैद्यकीय सेवा ==
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (शासकीय) असून तसेच सोलापूर महानगरपालिकेचे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूती गृह, जिजामाता प्रसूती गृह असे विविध हॉस्पिटलच्या माध्यमातून सोलापूर मध्ये वैद्यकीय सेवा नागरिकांना मिळते. <br />
'''धरण ;'''-उजनी येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यातील्या पश्र्चिम व मध्य भागांत सुलभतेने पाणीपुरवठा होतो. १९८० मध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हटले जाते.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे ==
*[http://solapur.gov.in/ सोलापूरचे शासकीय संकेतस्थळ]
*[http://zpsolapur.gov.in/ जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील शहरे]]
[[वर्ग:सोलापूर जिल्हा]]
03dmzml83p7nrms7kro2vxgbbkj74v7
2141712
2141709
2022-07-30T17:45:10Z
Usernamekiran
29153
साफ सफाई. उल्लेखनीय नसलेल्या व्यक्ती यादीतून काढल्या
wikitext
text/x-wiki
{{संदर्भ कमी}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = [[शहर]]
|स्थानिक_नाव = सोलापूर
|प्राचीन नाव = सोन्नलगी, सोन्नलापूर
|राज्य_नाव = [[महाराष्ट्र]]
|आकाशदेखावा = Laxmibai's_statue_in_Solapur.JPG
|आकाशदेखावा_शीर्षक = राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा, सोलापूर
|अक्षांश = 17.68 |रेखांश= 75.92
|शोधक_स्थान = right
|क्षेत्रफळ_एकूण = १४८८६
|क्षेत्रफळ_आकारमान =
|उंची = ४५७
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|जिल्हा =[[सोलापूर जिल्हा|सोलापूर]]
|लोकसंख्या_एकूण = ४३१७७५६
|लोकसंख्या_वर्ष = २०११
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लोकसंख्या_मेट्रो =
|लोकसंख्या_मेट्रो_वर्ष =
|लोकसंख्या_मेट्रो_संदर्भ =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता =
|नेता_पद_१ = महापौर
|नेता_नाव_१ = सौ.कांचना यन्नम
|नेता_पद_२ = सहकार मंत्री २०१४ ते २०१९
|नेता_नाव_२ = सुभाष देशमुख
|नेता_पद_३ = पालक मंत्री
|नेता_नाव_३ = दत्तात्रय मामा भरणे
|एसटीडी_कोड = ०२१७
|पिन_कोड = 413001
|आरटीओ_कोड = एमएच-१३
|संकेतस्थळ = www.solapurcorporation.gov.in
|संकेतस्थळ_नाव = सोलापूर महानगरपालिका संकेतस्थळ
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = हो
|स्वयंवर्गीत = हो
|इतर_नाव=
|जवळचे_शहर=[[मोहोळ]] आणि [[अक्कलकोट]]
|लोकसंख्या_शहरी=
|लोकसंख्या_क्रमांक=
|अधिकृत_भाषा=[[मराठी भाषा|मराठी]]
|}}
[[चित्र:Siddheshwar Temple.JPG|इवलेसे]]
[[चित्र:Laxmibai's statue in Solapur.JPG|इवलेसे]]
[[चित्र:Solapur district tehsils.svg|इवलेसे]]
'''सोलापूर'''{{audio|Solapur.ogg|उच्चार}} [[शहर]] (इंग्रजीत [[:en:Solapur|Solapur]]/Sholapur) हे महाराष्ट्रातील ५ वे मोठे शहर असून ते [[पश्चिम महाराष्ट्र]] या विभागात येते. सोलापूर हे [[सोलापूर जिल्हा|सोलापूर जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे.
सोलापूरला [[कापड]] गिरण्यांचे शहर म्हटले जाते. या शहराला प्राचीन काळात सोन्नलागी किंवा सोन्नलापूर म्हणूनसुद्धा ओळखले जात असे. हे शहर भारतातील मुख्य अशा [[उत्तर]]-[[दक्षिण]] [[रेल्वे]] मार्गावर असल्याने त्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने ९-११ मे इ.स. १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगले. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान [[मलप्पा धनशेट्टी]], [[जगन्नाथ शिंदे]], [[कुर्बान हुसेन]] व [[किसन सारडा]] यांना १२ जानेवारी १९३१ रोजी ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये फाशी दिली. तेव्हापासून शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. विडी उत्पादनात सोलापूरचा महाराष्ट्रात वरचा क्रमांक आहे तर येथील '[[सोलापूरी चादर|सोलापुरी चादरी]]' प्रसिद्ध आहेत.{{संदर्भ हवा}}
सोलापूराचे प्राचीन म्हणजे १२व्या शतकातील रहिवासी "श्री.शिवयोगी सिद्धेश्वर" यांनी या परिसरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली वीरशैव धर्माच्या ([[शैव पंथ]]) माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले. सोलापूर [[तलाव]] बांधून त्यांनी सोलापूराची [[पाणी]] समस्या सोडवली.
[[पंढरपूर]] हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूर जिल्ह्यातच असून [[अक्कलकोट]]चे प्रसिद्ध [[स्वामी समर्थ]] मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे. [[बार्शी]] येथे भगवंताचे म्हणून ओळखले जाणारे विष्णूचे प्राचीन मंदिर आहे. येथील शिवगंगा मातेच्या मंदिराचा कळस शंभर तोळे सोन्यापासून बनलेला आहे, आणि दरवाजा ऐंशी किलो चांदीपासून बनलेला आहे. सोलापूर येथील [[भुईकोट किल्ला, सोलापूर|भुईकोट किल्ला]], [[सिद्धेश्वर मंदिर, सोलापूर|सिद्धेश्वर मंदिर]], मल्लिकार्जुन मंदिर, [[हुतात्मा बाग, सोलापूर|हुतात्मा बाग]], [[सोलापूर महानगरपालिका|इंद्रभुवन]] (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. [[हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर|हुतात्मा स्मृती मंदिर]] येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. या यात्रेला कर्नाटक परिसरातून लोक येतात.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात सोलापूरचे नाव यादीत समाविष्ट झाले होते.
== इतिहास ==
इ.स.पू. २००] या वर्षापासून [[सातवाहन]], [[चालुक्य]], [[राष्ट्रकूट]], [[यादव]], [[बहामनी]], [[अहमदनगर]]ची [[निजामशाही]], [[आदिलशाही]], मराठे-[[पेशवे]] व [[ब्रिटिश]] या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या.. [[मुघल]] राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. सोलापूरचा [[इतिहास]] रोमांचक आहे. [[मुंबई]]-[[चेन्नई]] रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूमध्ये उमटत असत. पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला. सोलापूरलाही [[जानेवारी]], १९२० मध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संप पुकारला होता.१९३० च्या [[सविनय कायदेभंग चळवळ]]ीत सोलापूरकर हिरिरीने सहभागी झाले होते. या सत्याग्रहात दारुबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. या वेळी शंकर शिवदारे हा तरुण तिरंगा हातात घेऊन पुढे धावला व ब्रिटिशांच्या गोळीबारात बळी पडला. हा [[शंकर शिवदारे]] सोलापूरचा पहिला हुतात्मा. या हौतात्म्यामुळे सोलापूरकर पेटून उठले. पण दि. ८,९ मे, १९३० या दोन दिवसांत तत्कालीन कलेक्टर नाईट याने जमावांवर अमानुष गोळीबार केला. अनेक नागरिक गोळीबारात बळी पडले. भारतातील (काही काळासाठी) ‘स्वतंत्र’ झालेला असा हा पहिला भाग..अश्या प्रेरणादायी क्रांतिपर्वांमुळेच सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हटले जाते. पुतळ्यांच्या माध्यमातून आज या हुतात्म्यांची स्मृती सोलापुरात जतन करण्यात आली आहे. १९३०-३१ मधील या घटनांचे संदर्भ तत्कालीन ‘[[केसरी]]’ मध्ये आढळतात. १२ जानेवारी हा दिवस सोलापूरकर हुतात्मा दिन म्हणून पाळतात.{{संदर्भ हवा}}सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. कर्नाटक परिसरातून लोक येतात.
तसेच पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचे गाव, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे. पर्यटन, फलोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा व कापड उद्योग (हातमाग, यंत्रमाग) या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याचा विकास साधण्याची क्षमता निश्चितच आहे. सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो .<ref name="solapur.gov.in">[http://solapur.gov.in/htmldocs/history.pdf ऐतिहासिक महत्त्व सोलापूर ,www.solapur.gov.in]</ref> हुतात्मा जगन्नाथ शिंदे हे सोलापूर शहरात दक्षिण कसबा येथे शिंदे चौकात राहत होते. सोलापूर शहराचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान असल्याचे दिसून येते. हुतात्मा शिंदे ज्या वास्तूमध्ये राहत होते ती वास्तू आज मोडकळीस आली आहे. तेथे आज कोणी वास्तव्यास नाही. त्यांना मुले नव्हती. त्याच्या भगिनी ताराबाई ह्या शिक्षिका होत्या. १९३७ साली स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रचारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापुरात आले होते. तसेच सोलापूर हे आंबेडकर चळवळीचे केंद्र आहे असे मानले जाते. पंढरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी बांधलेला होळकर वाडा आहे. तसेच चंद्रभागा नदीवरील घाट ही पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी बांधलेला आहे.
सोलापूर जिल्हा वेगवेगळ्या कालखंडात आंध्रभृत्य, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव व बहामनी घराण्यांच्या अधिपत्याखाली होता. सोलापूर हे नाव सोळा म्हणजे सोळा व पूर म्हणजे गाव असे तयार झाले ही धारणा आहे. सध्याचे सोलापूर शहर हे अहमदपूर, चपळदेव, फतेपूर, जामदारवाडी, काळजापूर, खादरपूर, खांडेकरवाडी, महमदपूर, राणापूर, संदलपूर, शेखपूर, सोलापूर, सोन्नलगी, सोनपूर व वैदकवाडी या सोळा गावांच्या एकत्रीकरणाने बनले आहे. से समजले जाते.
पण नवीन संशोधनानुसार सोलापूर हे नाव सोळा गावांच्या एकत्रीकरणाने बनलेले नाही, असे सांगितले जाते. शिवयोगी श्री सिद्धेश्वर लिखित शिलालेखानुसार गावाला सोन्नलगे हे नाव होते. कालांतराने सोन्नलगेचे सोन्नलगी असे रूपांतर झाले. आणि यादव वंशापर्यंत सोलापूरचे लेखन सोन्नलगी असे होते.
मोहोळ तालुक्यातील कामती येथे सापडलेल्या शके १२३८ च्या संस्कृत शिलालेखानुसार सोलापूर नगरीला सोनलपूर असे म्हणत. सोलापूर भुईकोट किल्ल्यात सापडलेल्या एका शिलालेखानुसार सोनलपूर असा उल्लेख होतो. तर त्याच किल्ल्यातील दुसऱ्या भिंतीवर सापडलेल्या शिलालेखानुसार या नगरीचा उल्लेख संदलपूर असे केलेले आहे.
मुस्लिम काळात या शहराला सोनलपूर असे संबोधण्यात येत होते. काळाच्या ओघात सोनलपूर मधील ‘न’ गाळला जाऊन सोलपूर नंतर सोलापूर असे नाव प्रचलित झाले असावे. त्यानंतर ब्रिटिश शासकांनी सोलापूर ऐवजी शोलापूर असे स्पेलिंग केले.
सध्याचा सोलापूर जिल्हा हा पूर्वी अहमदनगर, पुणे व सातारा या जिल्ह्याचा भाग होता. इसवी सन १८३८ला अहमदनगरचा उपजिल्हा बनला. त्यामध्ये बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा, इंडी, हिप्परगी आणि मुद्देबिहाळ हे उपविभाग होते. इसवी सन १८६४ मध्ये हा उपविभाग काढून टाकण्यात आला. इसवी सन १८७१ मध्ये सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा आणि करमाळा हे उपविभाग व सातारा जिल्ह्यातील पंढपूर, सांगोला उपविभाग एकत्र करून सोलापूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली व इसवी सन १८७५ मध्ये माळशिरस हे उपविभाग देखील सोलापूर जिल्ह्याला जोडण्यात आले. १९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेनुसार सोलापूरचा समावेश मुंबई राज्यात करण्यात आला. व इसवी सन १९६०मध्ये महाराष्ट्राचा एक परिपूर्ण जिल्हा म्हणून जाहीर झाला.
स्वातंत्रपूर्व काळापासून स्वातंत्र मिळवण्याआधी सोलापूरचे महत्त्व भारताच्या इतिहासात अद्वितीय आहे. सोलापूरच्या नागरिकांना इ.स. १९३० मधील तारखा ९-१०-११ असे तीन दिवस स्वातंत्र्य मिळाले. मे १९३० रोजी महात्मा गांधींना अटक झाली. संपूर्ण भारतभर लोक ब्रिटिशांवर क्षुब्ध झाले. सोलापूरात मोर्चे व आंदोलने झाली. पोलिसांच्या गोळीबारात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला. यामुळे प्रक्षुब्ध जमावाने चपळ स्टेशनवर हल्ला केला. पोलीस आणि अन्य अधिकारी सोलापूर शहराच्या बाहेर पळत होते. या काळात कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या खांद्यावर होती. त्यानंतर इतर काँग्रेसचे नेते श्री. रामकृष्ण जाजू यांनी १९३० मधील तारखा ९-१०-११ या तीन दिवसांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखली.
स्वातंत्र्यापूर्वीच इस वी सन १९३० मध्ये महापालिकेच्या इमारतीवर सर्वप्रथम राष्ट्रीय ध्वज फडकवणारी भारतातील एकमेव नगरपालिका होती. याचा थोडक्यात इतिहास म्हणजे – महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेची प्रेरणा घेऊन सोलापूरमधील स्वातंत्र सैनिकांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे ६ एप्रिल १९३० रोजी पुण्याचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अण्णासाहेब भोपटकर यांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकावला. संपूर्ण देशभरात ही पहिली व एकमेव घटना होती. या घटनेने संतापून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सोलापूर येथे मार्शल लाँ घोषित केला. अनेक नेत्यांना व निर्दोष नागरिकांना खोट्या आरोपाखाली अटक केली. स्वातंत्र्यसैनिक श्री मल्लप्पा धंनशेट्टी, श्री कुर्बान हुसेन, श्री जगन्नाथ शिंदे व श्री किसन सारडा यांना मंगळवार पोलीस ठाण्यात दोन पोलिसांच्या हत्यांच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. निम्न न्यायालयाने या स्वातंत्र्यसैनिकांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयानेपण वरील शिक्षा कायम ठेवली व या चार स्वातंत्र्यसैनिकांना १२ जानेवारी १९३१ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली. या स्वातंत्र्यसैनिकांचा आदर म्हणून शहराच्या मध्यवर्ती भागात पुतळे बसवण्यात आले व त्या स्थानाला हुतात्मा चौक असे नाव दिले.
== नाव ==
"सोलापूर" ह्या नावाचा उगम 'सोला (सोळा) आणि पूर (गावे)' या दोन शब्दापासून झाला आहे. असे मानले जाते की, सध्याचे सोलापूर शहर हे अहमदपूर, आदिलपूर, काळजापूर, खडारपूर, खान्देरवाडी, चपळदेव, जामदारवाडी, फतेहपूर, मुहम्मदपूर, राणापूर, शेखपूर, सन्दलपूर, सोनापूर सोन्नलगी, सोलापूर आणि वैदकवाडी ह्या सोळा गावांपासून बनले आहे.{{संदर्भ हवा}} पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचे गाव, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे. पर्यटन, फलोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा व कापड उद्योग (हातमाग, यंत्रमाग) या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याचा विकास साधण्याची क्षमता निश्चितच आहे. सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो .<ref name="solapur.gov.in"/> हुतात्मा जगन्नाथ शिंदे हे सोलापूर शहरात दक्षिण कसबा येथे शिंदे चौकात राहत होते. सोलापूर शहराचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान असल्याचे दिसून येते.सोलापूरला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. [[इ.स.पू. २००]] वर्षापासून [[सातवाहन]], [[चालुक्य]], [[राष्ट्रकूट]], [[यादव]], [[बहामनी]], [[अहमदनगर]]ची [[निजामशाही]], [[आदिलशाही]], मराठे-[[पेशवे]] व [[ब्रिटिश]] या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या. यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हटले जात होते. [[मुघल]] राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. सोलापूरला सोन्नलगिरी, गिरणगाव अशा नावानेही ओळखले जाते.
== भूगोल ==
सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १५ हजार चौरस किलोमीटर आहे. सोलापुरातील सरासरी पर्जन्यमान ५४५ मिलिमीटर (महाराष्ट्रातील सर्वात कमी) आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३(इ.स. २००१) आहे. भीमा नदी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. जिल्ह्यात डोंगराळ भाग जवळजवळ नाही.
सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद; पूर्वेला [[उस्मानाबाद]], दक्षिणेस [[सांगली]] व [[विजापूर जिल्हा]] व ([[कर्नाटक]]) तर पश्र्चिमेस पुणे,सांगली,सातारा हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या उत्तर, [[ईशान्य]] व पूर्व भागात [[बालाघाट]]च्या डोंगररांगा आहेत. तसेच पश्चिम व [[नैर्ॠत्य]] या भागांत महादेवाचे डोंगर आहेत. जिल्ह्याचा इतर भाग सपाट, पठारी आहे. या जिल्ह्याचे [[हवामान]] सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे. काही भागांत उन्हाळ्यात कमाल तापमान ४२ ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत जाते.
जिल्ह्यात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहणारी भीमा नदी जिल्ह्याचे दोन भाग करते. भीमेची जिल्ह्यातील लांबी सुमारे २९० कि.मी. आहे. भीमा पंढरपूर येथे चंद्रभागा या नावाने ओळखली जाते. नीरा-भीमा संगम माळशिरस तालुक्यात, तर भीमा-सीना संगम दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग-कुडल येथे होतो. जिल्ह्यातून सीना, नीरा, भोगावती, हरणी, बोटी, माण या छोट्या-मोठ्या नद्या वाहतात.
सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यातील्या पश्र्चिम व मध्य भागांत सुलभतेने पाणीपुरवठा होतो. १९८० मध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हटले जाते. शेतीसाठी सिंचन, पिण्यासाठी पाणी, उद्योगांना पाणी, साखर कारखान्यांना पाणी, विद्युतनिर्मिती असे अनेक उद्देश साध्य करणारा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या धरणाच्या परिसरात फ्लेमिंगो (रोहित) पक्षी आढळतात. भीमा-सीना जोडकालव्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभ होतो. भीमा-सीना बोगदा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा(?) बोगदा आहे. उजनी धरणातून या बोगद्याद्वारे सीना नदीत पाणी सोडले जाते. याचबरोबर जिल्ह्यात सहा (६) मध्यम पाणीप्रकल्प आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात एकरूखे (हिप्परगी) तलाव आहे. याचाही फायदा आसपासच्या भागांतील लोकांना होतो. सोलापूर हा जिल्हा धान्याचे कोठार आहे.{{संदर्भ हवा}}
==सोलापूर जिल्ह्यातील तालुके==
#[[अक्कलकोट]]
#[[बार्शी]]
#[[उत्तर सोलापूर]]
#[[करमाळा]]
#[[दक्षिण सोलापूर]]
#[[पंढरपूर]]
#[[मंगळवेढा]]
#[[माढा]]
#[[माळशिरस]]
#[[मोहोळ]]
#[[सांगोला]]
== हवामान ==
{{Weather box
|location = Solapur
|metric first = Yes
|single line = Yes
|Jan high C = ३०.९
|Feb high C = ३४.४
|Mar high C = ३७.४
|Apr high C = ३९.७
|May high C = ४०.१
|Jun high C = ३५.०
|Jul high C = ३१.७
|Aug high C = ३१.०
|Sep high C = ३१.८
|Oct high C = ३२.५
|Nov high C = ३१.०
|Dec high C = ३०.०
|Year high C = ३३.८
|Jan low C = १६.०
|Feb low C = १८.०
|Mar low C = २१.६
|Apr low C = २४.८
|May low C = २५.३
|Jun low C = २३.४
|Jul low C = २२.४
|Aug low C = २१.९
|Sep low C = २१.६
|Oct low C = २०.९
|Nov low C = १७.९
|Dec low C = १४.९
|Year low C = २०.८
|Jan precipitation mm = २.२
|Feb precipitation mm = ४.६
|Mar precipitation mm = ३.८
|Apr precipitation mm = ११.२
|May precipitation mm = ३६.९
|Jun precipitation mm = १११.५
|Jul precipitation mm = १३८.८
|Aug precipitation mm = १३७.३
|Sep precipitation mm = १७९.८
|Oct precipitation mm = ९७.४
|Nov precipitation mm = २३.२
|Dec precipitation mm = ४.८
|Year precipitation mm = ७५९.८
|source=[http://www.imd.gov.in/section/climate/sholapur2.htm IMD]
|date=December 2010}}
=== जैवविविधता ===
भारतीय डाळिंबे जगाच्या बाजारपेठेत तोरा मिरवत असताना सोलापूरच्या मातीत पिकलेल्या डाळिंबांना 'सोलापूर डाळिंब' असा विशेष भौगोलिक निर्देशांक मिळाल्याने सोलापूरची डाळिंबे आंतरराष्ट्रीय बाजारात आता वेगळा तोरा मिरवणार आहेत. सोलापूरच्या डाळिंबांना एक वेगळी प्रतिष्ठा मिळाली असून त्यामुळे निर्यातीला मोठा मिळाला आहे.
== अर्थकारण ==
=== बाजारपेठ ===
सोलापूरला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.सोलापूराचे प्राचीन म्हणजे १२व्या शतकातील रहिवासी "श्री.शिवयोगी सिद्धेश्वर" यांनी या परिसरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली वीरशैव धर्माच्या (शैव पंथ) माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले. सोलापूर [[तलाव]] बांधून त्यांनी सोलापूराची [[पाणी]] समस्या सोडवली.
सोलापूर शहरात हातमागावर नऊ वारी साडी तयार करण्याची प्रथा आहे. या साडीचा पोत हा इतका सुंदर असतो की प्रत्येक स्त्रीला हवाहवासा वाटतो. इथल्या नऊवारी साडीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे सोलापूरची बाजारपेठ आजही प्रसिद्ध असल्याचे दिसून येते. सोलापूर शहर हे कामगारची वस्ती म्हणून ओळखले जाते.याचे मुख्य कारण म्हणजे पूर्वीपासून चालत आलेला हातमाग व्यवसाय आणि आता सुरू असलेला पाॅवर लूमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून आज त्याबरोबरच महिला बिडी उद्योग यामुळे सोलापूरला ही ओळख प्राप्त झाली.
सोलापूर जिल्हा हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो. बार्शी तालुक्यासह आजूबाजूच्या खेड्यातून मोठ्या प्रमाणातून ज्वारीची आयात केली जाते. यासाठी मंगळवेढा हा तालुका प्रसिद्ध आहे.
सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यामध्ये डाळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.
== प्रशासन ==
मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात एकूण २ लोकसभा मतदारसंघ व ११ विधानसभा मतदारसंघ आहेत. तसेच ६८ जिल्हा परिषद मतदारसंघ व १३६ पंचायत समिती मतदारसंघ आहेत.
लोकसभा मतदारसंघ (२) : सोलापूर व [[माढा]]. माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील [[करमाळा]], [[माढा]], [[माळशिरस]], [[सांगोले]] या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून सातारा जिल्ह्यातील [[माण]] व [[फलटण]] या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. [[बार्शी]] हा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ [[उस्मानाबाद]] लोकसभा मतदारसंघात येतो.
विधानसभा मतदारसंघ (११) : [[अक्कलकोट]], उत्तर सोलापूर शहर, [[करमाळा]], दक्षिण सोलापूर शहर, मध्य सोलापूर शहर, [[माढा]], [[माळशिरस]], [[मोहोळ]], [[पंढरपूर]], [[बार्शी]], [[सांगोले]], .
=== नागरी प्रशासन ===
=== जिल्हा प्रशासन ===
=== सोलापूर वाहतूक व्यवस्था ===
सोलापूर शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेची समस्या जटिल आहे. ही समस्या बसस्थानक परिसरात अधिकच दिसून येते. तेथे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. सोलापूर शहरातून ४ प्रमुख महामार्ग जातात. १) सोलापूर - पुणे, २) सोलापूर - विजापूर, ३) सोलापूर - हैद्राबाद, ४) सोलापूर - धुळे. त्याच प्रमाणे सोलापूर हे वाहतूक व्यवस्थेमध्ये खूपच विखुरलेले शहर म्हणून ओळखले जाते.
== लोकजीवन ==
सोलापूर शहरात म्हशी पळवण्याची परंपरा अनेक वर्ष पासून सुरू आहे. कसब्यातील वीरशैव गवळी समाजाच्या वतीने दिवाळीमध्ये याचे आयोजन दरवर्षी केले जाते.भास्कर घराण्याच्या म्हशीला यावेळी पहिला मान असतो. म्हशी पळवण्याचा कार्यक्रम सोलापूर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूज या गावात खूप मोठा घोडा बाजार भरला जातो.
== संस्कृती ==
=== संगीत महोत्सव ===
=== रंगभूमी ===
सोलापूर मध्ये "हुतात्मा स्मृति मंदिर" हे नाट्यगृह आहे. शहराच्या केंद्र स्थानी असलेल्या या नाट्यगृहात वेगवेगळे नाटकाचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात.त्या ठिकाणी विविध नाटकाचे प्रयोग त्या सोबतच विविध हास्य कार्यकार्माचे आयोजन केले जाते. मोठ मोठ्या कलाकारांची नाटक या ठिकाणी होत राहतात. राज्य नाट्य स्प्रधेचे आयोजन देखील केले जाते . त्या साठी लोकांचा प्रतिसाद हा खूप मोठ दिसून येतो. हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर महानगर पालिकेच्या मालकीचे आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन याठिकाणी देखील सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याचे व्यवस्थापन सोलापूर जिल्हा परिषदेकडे आहे. पूर्वी भागवत चित्रमंदिर येथे नाट्यप्रयोग होत असत. सात रस्ता येथे दमाणी सभागृह होते,सध्या त्याठिकाणी दुचाकी वाहनाचे शोरूम आहे.
=== चित्रपट ===
सोलापूर हे [[कर्नाटक]] व [[आंध्र प्रदेश]]च्या सीमेवर असल्यामुळे येथे मराठी बरोबरच तेलगू व कन्नड चित्रपट पण प्रदर्शित होतात. सोलापूर हे बहुभाषिक शहर आहे. 'सैराट' हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला बहुचर्चित चित्रपट ज्याने संपूर्ण महाराष्टाला तसेच संपूर्ण बॉलीवुडला वेड लावले त्याची निर्मिती सोलापुरातच नागराज मंजुळे या दिग्दर्शकाने केलेली आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.
=== धर्म-अध्यात्म-भाषा===
सोलापूर शहर हे कर्नाटक व आताचे तेलंगण व पूर्वीचे संयुक्त आंध्र प्रदेश यांच्या सीमेलगत असल्याने येथे विविध धर्मांचे व भाषां बोलणारे लोक राहतात.
* मुख्य भाषा : मराठी, कन्नड, तेलुगू, .
* इतर भाषा : हिंदी, गुजराती, सिंधी, पंजाबी, तामिळ, मल्याळम,उर्दू
* बोली भाषा : कैकाडी, पारधी, गोरमाटी (बंजारा किंवा लमाण), राजस्थानी, मारवाडी, वडारी .
[[चित्र:Onkar.png|इवलेसे|471x471अंश|सिद्धेश्वर य़ात्रा नंदीध्वज चित्र]]
सोलापुरातील सिद्धेश्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे. दरवर्षी १२ जानेवारी रोजी मल्लिकार्जुन मंदिरापासून यात्रेस सुरुवात होते. सिद्धरामेश्वराच्या योग दंडाचे प्रतीक म्हणून नंदीध्वज उभारले जातात. चार दिवस चालणाऱ्या या यात्रेस महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश येथून लोक येतात. यात्रेत सहभागी होणारे भक्त हे पाढऱ्या बाराबंद्या परिधान केलेले असतात.१२ जानेवारीला सिद्धरामेश्वरानी स्थापन केलेल्या ६८ लिगाना तैलाभिषेक केला जातो.१३ जानेवारीला अक्षता सोहळा पार पडला जातो आणि नंतर पुन्हा ६८ लिंगांना प्रदक्षिणा घातले जाते.१४ जानेवारी रोजी रात्री होम मैदानवरील होमकट्टा येते होमविधी सोहळा होतो.१५ जानेवारी रोजी किंक्रांत असून या दिवशी रात्री शोभेच्या दारूकामाची आतषबाजी होते.१६ जानेवारी रोजी रात्री मल्लिकार्जुन मंदिरात नंदीध्वजाच्या वस्त्रविसर्जनाने (कप्पडकाळी) यात्रेतील धार्मिक कार्यक्रमाची सांगता होते.
सिद्धदरामेश्वर हे १२व्या शतकातले एक युग पुरुष होते. एके दिवशी कुंभार कन्येने सिद्धरामेश्वर यांना तिचा मानस सांगितला की ती सिद्धरामेश्वर याबरोबर विवाह करू इच्छिते. सिद्धरामेश्वर यांनी तिला सागितले की ' माझा विवाह महादेवाशी झाला आहे. तरीही ती कुंभार कन्या ऐकत नव्हती. त्यावर सिद्धरामेश्वर तिला आपल्या योगदंडाशी विवाह करण्यास सांगितले. १३ जानेवारीला विवाह झाला आणि १४ जानेवारीला कुंभार कन्येने देहत्याग केला.{{संदर्भ हवा}}
सोलापूर शहरातील [[विजापूर]] रस्त्यास लागून कंबर तलाव आहे.या तलावाच्या पश्चिमेस समोरील बाजूस हे मंदिर आहे.
==सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थाने==
# [[जागृत मारूती मंदिर, शेळगी]]
# श्री नागनाथ नागनाथ मंदिर वडवळ मोहोळ सोलापूर सोलापूर पुणे महामार्ग रोडवर
# श्री भैरवनाथ भैरवनाथ मंदिर तांबोळे मोहोळ सोलापूर मोहोळ पंढरपूर रोडवर
# श्री मेसाई देवी मंदिर आढेगाव. मोहोळ पंढरपूर रोडवर
# मरीआई देवस्थान चिखली मोहोळ सोलापूर मोहोळ पुणे रोडवर
# श्री विठ्ठल विठ्ठल मंदिर पंढरपूर सोलापूर मोहोळ कोल्हापूर रोडवर
# श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट सोलापूर
# श्री खंडोबा खंडोबा मंदिर बाळे सोलापूर सोलापूर-पुणे रोडवर
# यमाई देवी यमाई देवी मंदिर मार्डी उत्तर सोलापूर सोलापूर मार्डी रोडवर
# श्री भगवंत मंदिर बार्शी सोलापूर (जगातील एकमेव भगवंत मंदिर)
#मल्लिकार्जुन मंदिर - माचनूर
#राम मंदिर - (होळकर वाडा) पंढरपूर
#हरीहरेश्वर मंदिर - कुडल(हत्तरसंग जवळ) शैव व वैष्णव पंथाचे एकत्रीकरण दाखवणारे व मराठी शिलालेख असणारे एकमेव मंदिर
#जुने दत्त मंदीर (सोलापूर नवी वेस पोलीस चौकशी जवळ).
==प्रसारमाध्यमे==
सोलापूर शहरात सर्व प्रसार माध्यमे प्रकाशित होत असून त्यात जनमत, तरुण भारत, दिव्य मराठी, पुढारी, माणदेश नगरी, लोकमत, सकाळ, संचार, सुराज्य, पुण्य नगरी मंथली विजय प्रताप मंथली, आनंद लोखंडे वृत्त नालंदा एक्सप्रेस अशा प्रकारचे अनेक वृत्तपत्रे प्रकाशित होतात. तसेच पुण्याहून येणारे लोकसत्ता,टाईम्स ऑफ इंडिया,द हिंदू,महाराष्ट्र टाईम्स,मुंबई चौफेर,संध्यानंद, डेक्कन क्रोनिकल इत्यादी वृत्तपत्रांनाही पसंती आहे.{{संदर्भ हवा}}
===सोलापुरातील वृत्तपत्राचा इतिहास===
१८७८ साली सोलापूर येथेही सुदर्शन नावाचे एक वृत्तपत्र असल्याचे आढळते मुंबईच्या नेटिव्ह ओपिनियन पत्राने सुदर्शनचे दोन अंक मिळाल्याची पोच त्यांनी आपल्या अंकात १ सप्टेंबर १८७८ च्या अंकात दिली होती ,पंढरपुरातून गोविंद सखाराम बिडकर यांचे पांढरी मित्र नावाचे पत्र निघत असे पुण्याच्या उद्योगवृधी पत्रात तसा उल्लेख आढळतो १८८३ च्या सुमारास माला नावाचे पत्र निघत असे असे दिसते पण त्याच कालखंडातील सध्या चालू असलेले सोलापूर समाचार हे पत्र होय या पत्राचे संस्थापक नरसय्या जक्कल हे नगरहून सोलापूरला आले तेव्हा ते नगर समाचार हे पत्र नगरहून काढीत असे त्याच धर्तीवर त्यांनी सोलापूरला आल्यावर सोलापूर समाचार हे पत्र ३ फेबुर्वारी १८८३ साली सुरू केले .नरसय्या यांना छायाचित्रणाचीही कला अवगत होती तसेच नरसय्या यांना स्वतचा छापखाना व पत्राची स्वताची इमारत होती .
सोलापूर समाचारचे धोरण सर्वाशी मिळते जुळते होते त्यामुळ त्यांना अडचणी आल्या नाहीत पुढे १९१४ साली नरसय्या हे कालवश झाले साधारण पणे २८ वर्षे त्यांनी सांभाळलेली सोलापूर समाचारची धुरा त्यांचे चिरंजीव विठ्ठलराव जक्कल हे सांभाळू लागले ते ही वडिलासारखे स्वभावाचे असल्याने आणि जनमानसात मिसळू लागल्याने आणि त्यांच्या कार्यामुळे त्यांना सरकारने रावसाहेब ही उपाधी देऊन सन्मानित केले विठ्ठल रावच्या कारकिर्दीतच सोलापूर समाचारचे रुपांतर दैनिकात झाले.
मुंबई बाहेरील जिल्ह्याच्या ठिकाणाहून निघणारे आणि रायटर्सच्या बातम्या छापणारे पहिले दैनिक म्हणून सोलापूर सामाचारणे स्वताची ओळख निर्माण केली अन् १९३६ साली वित्थ्ल्रावांचे निधन झाले विठ्ठलरावा नंतर त्यांचे बंधू बाबुराव जक्कल यांनी सोलापूरची धुरा आपल्या खांद्यावर घेतली पूर्वीपासूनचा पत्रकात काम करणारे बाबुराव जक्कल यांनी टेलीप्रिंटर द्वारा बातम्या मिळण्याची सोय करून आणखी एक पूल पुढे टाकले.{{संदर्भ हवा}}
बाबुरावाचा पिंड शांतता प्रिय सर्वाशी मिळता जुळता घेणारा असल्याने आणि ते जिल्हयातील सर्वच गोष्टीत रस घेऊ लागल्याने सोलापूर समाचर पत्राची प्रतिष्ठा आणि प्रसार झपाट्याने वाढत असतानाच बाबूरावांनी सामाचारचा सोलापूर जिल्ह्यावरील माहितीचा जूबली अंक काढला या पत्राला १९१५ साली पन्नास वर्षे पूर्ण झाली होती बाबूरावांनी त्यांच्या वृद्धापकाळात म्हणजे सन १९७६ साली विश्व सामाचारची सुरुवात केली बाबुरावांचे समाचारचे सहकारी प्रभाकर नूलकर हे विश्वसमाचारचे कार्यकारी संपादक होते सोलापूर समाचार हे सोलापुरातील पत्र व्यवसायाची शिक्षण शाळाच होती आणि याच शाळेत रंगा वैद्य (रंगनाथ माधव ) ,वसंत एकबोटे ,डी एस कुलकर्णी ,बुवा इत्यादींनी आपल्या पत्र व्यवसायाचा श्री गणेशा सोलापूर समाचार पत्रातच गिरविला याच वेळी सोलापूर समाचार मध्ये १९४९ ते १९६१ पर्यंत सहसंपादक म्हणून काम करणारे रंगा वैद्य (रंगनाथ माधव ) यांनी आणि अप्पासाहेब काडादी यांच्या पाठींब्याने आणि सहकार्याने तसेच सोलापूर समाचारचे व्यवस्थापक के आय गोगटे ,सोलापुरातील मुद्रण तंत्रज्ञ रमण गांधी यांच्या सहकार्याने संगम पेपर्स कार्पोरेशन ही संस्था रंगा वैद्य (रंगनाथ माधव ) यांनी स्थापन केली आणि १९६१ साली दैनिक संचारची सुरुवात केली पुढे १९६७ साली दैनिक संचार ने हायस्पीड रोटरी मशीन खरेदी केली अन् स्वताची इमारतही उभी केली .
करमाळा येथून सल्ला नावाचे साप्ताहिक शंकरराव येवले यांनी १९६९ साली सुरू केले त्याचा पहिला अंक २० ऑक्टोबर १९६९ रोजी प्रसिद्ध झाला त्या आधी स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर म्हणजे १ ओगस्ट १९४७ रोजी चक्रपाणी मनोहर कांबळे यांनी कर्मयोगी नावाचे साप्ताहिक सोलापूर येथून सुरू केले रामभाऊ राजवाडे यांच्या स्मरणार्थ हे साप्ताहिक सुरू करण्यात आले होते .
सोलापुरातील दीर्घ काल चालणारे आणि श्रीनिवास नारायण काकडे यांचे कल्पतरू आणि मनोविहार १० जानेवारी १८८८ रोजी सुरू झाले याच कालावधीत म्हणजे १९८५ साली बार्शी येथून प्रबोधनरत्न ,पंढरपुरातून १८८७ साली पांढरी भूषण ,सोलापूर शहरातून १८८८ साली सोलापूर वृत्त ,१८९२ साली व्यापारी सोलापूर ,१८९९ साली चिंतामणी ,१९०५ साली सहस्त्रकर ,१९०५ साली विद्या वैभव ,१९०९ साली शिवाजी विजय ,वारकरी ही पत्रके सोलापूर जिल्ह्यातून निघाली याच दरम्यान लोकमत आणि भांडारे यांचे लोकनिर्णय तसेच हरी नारायण रहाटकर यांचे दि ऑडिट हिशोब हे पत्रक निघत असे .
लोकमान्य टिळकांच्या केसरी ,मराठा तसच झहाल मतवादाने प्रेरित झालेले आणि पुण्यातून शिक्षण घेत असताना चाफेकर बंधूचे संपर्कात असलेले बळवंत शंकर लिमये यांनी १९०७ साली स्वराज्य हे पत्रक सुरू केले , पंढरपुरातून १ ऑगस्ट १९२२ पासून दतात्रय त्रिंबक आराध्ये यांनी राष्ट्रीय पक्षाचे साप्ताहिक म्हणून समर्थ हे साप्ताहिक सुरू केले १९२९ च्या सुमारास गजनफर नावाचे एम बी पठाण यांनी पत्रक सुरू केले ,विष्णू विठ्ठल लिमये यांनी वारकरी संप्रदाया करिता वारकरी हे पत्रक १९२९ साली सुरू केले तरच रा वांगी यांनी आंबनप्पा शहजाळे व व्य ग आंदूरकर यांनी विजय नावाचे दैनिक १९३० साली सोलापुरातून सुरू केले .
१९३३ साली कर्मयोगीची सरकारने जप्त केलेली छापखाना कल्याण शेट्टी यांनी विकत घेतला अन् सुदर्शन साप्ताहिक सुरू केले काही वर्षे दैनिक म्हणून ते पत्रक निघाले आणि ते साधरण पणे २१ वर्षे ते चालू होते , १९२९ च्या कायदे मंडळाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाई बेके यांनी धनुर्धारी हे साप्ताहिक सुरू केले .
काँग्रेसच्या ध्येय धोरणाचा पुरस्कार करण्याच्या दृष्टीने ए के भोसले यांनी १९३६ साली जनसत्ता सुरू केले तर प रे कोसंदर यांनी १९३६ साली नमस्कार हे पत्रक सुरू केले , काँग्रेसचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने १९३७ साली तुळशीदास जाधव यांनी लोकसेवा हे पत्रक सुरू केले शंकरराव साळुंखे हे या पत्रकाचे कार्यकारी संपादक होते पुढे जाऊन १९४९ साली हे पत्रक शेकापचे मुखपत्र बनले .
सोलापूरचे कवी [[कवी कुंजविहारी]] यांनी १९२७ साली सांस्कृतिक विचार डोळ्यासमोर ठेवून सारथी आणि राजश्री ही पत्रके सुरू केली , १९३८ च्या सुमारास चंदा वांगी यांनी दिव्यशक्ती हे पत्रक सुरू केले तर कम्युनिस्ट विचांराचे गो द साने , कऱ्हाडकर ,भाई छ्नुसिंह चंदेले यांनी कामगारांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी १९३५ साली एकजूट हे पत्र सुरू केले ,१९३८ साली बार्शी येथून वीरशैव गर्जना तर काझी यांनी सोलापुरातून अनसार व तुफान ही पत्र १९३९ साली सुरू केली तर पंढरपुरातून १९४० साली भागवत धर्म ही धार्मिक पत्रही निघाले .
कर्मयोगी वृत्तपत्र
१९३० सालच्या सोलापुरातील मार्शल लोच्या काळात विशेष कामगिरी धडाडीने बजावणारे पत्र कर्मयोगी या सोलापूरच्या साप्ताहिकाची विशेष दखल घेणे जरूर आहे या पत्राला सतत ब्रिटिश सरकारशी सामना देतच मार्ग काढावा लागला शेवटी हे पत्र सरकारी रोष आलाच बळी पडले स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रांना सरकारी बडग याच्या काळात कसा सतत सहन करावा लागत असे त्याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे सोलापूरचा कर्मयोगी या पत्राचे संपादक रामचंद्र शंकर राजवाडे यांच्यामुळे त्या पत्राची कारकीर्द विशेष गाजली.
' कर्मयोगी' पत्र सुरू करावयाला विशेष चालना मिळाली ती १९२० साली न चि केळकर यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथे झालेल्या विसाव्या प्रांतिक परिषदेमुळे त्या परिषदेला लोकमान्य टिळक उपस्थित होते ब्राह्मणेतर व मवाळ यांनी सहकार्य करून परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता परिषद यशस्वी करण्याकरिता शेठ गुलाबचंद हिराचंद भाऊसाहेब खडकिकर देगावकर वकील गोविंद देव डॉ. गोगटे रामचंद्र शंकर राजवाडे गाडगे वकील इत्यादी मंडळी झटली होती परिषदेच्या संघटनेतूनच राष्ट्रीय विचार प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली स्वातंत्र्य चळवळीचे कार्य करण्याच्या उद्देशाने अस्तित्वात आलेल्या या संस्थेच्या कार्याच्या प्रचारासाठी स्वतःचे ऐक वर्तमानपत्र असावे अशी कल्पना पुढे येऊन वृत्तपत्र काढण्याचा विचार हे निश्चित झाला या उपक्रमाचा एक भाग म्हणून रामभाऊ राजवाडे यांना संपादकीय कामाची माहिती घेण्यासाठी काही दिवस पुण्यात केसरी कार्यालयात पाठविण्यात आले होते पत्र काढण्याचा असा योजनापूर्वक प्रयत्न झाला होता.{{संदर्भ हवा}}
रामभाऊ राजवाडे यांनी संपादकीय कामाची पुण्यात जाऊन माहिती घेतली असली तरी कर्मयोगी पत्राचे पहिले संपादक प्र बा बर्वे वकील हे होते पत्राचा पहिला अंक २६ नोव्हेंबर १९२४ रोजी प्रसिद्ध झाला लोकल बोर्ड नगरपालिका व राजकीय प्रश्न हे त्या वेळचे विशेष महत्त्वाचे चर्चा विषय असत १९२५ झाली कार्तिकी रथ मिरवणुकीच्या वेळी सोलापुरात जातीय दंगल झाली यामुळे कर्मयोगी पत्राला एका बाजूला सरकारी रोप व दुसऱ्या बाजूला जातीय भावना यातून मार्ग काढावा लागला पण हिंदूंच्या संघटनेच्या दृष्टीने कर्मयोगी ने निर्भयतेने कार्य केले कर्मयोगी काढण्यात पुढाकार घेणारी सारी मंडळी राष्ट्रीय वृत्तीची व टिळक केळकर पंतांची होती यामुळे कर्मयोगी पत्राने तोच बाणा कायम राखला पत्राची जबाबदारी पुढे रामभाऊ राजवाडे यांच्याकडे देण्यात आली ज्या ज्या देशाभिमान अन्यायाची चीड व निर्भिड विचार ही कर्मयोगी पत्राची वैशिष्ट्ये होती यामुळे लवकरच त्याचा सर्वत्र प्रसार होऊन सरकार दरबारीही त्याची जरब निर्माण झाली.
कायदेभंगाची चळवळ १९३० झाली सुरू झाल्यावर पाच मे रोजी गांधीजींना अटक झाल्याचा निषेध म्हणून सोलापुरात सभा मिरवणुका इत्यादी मार्गांनी लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच शिंदेंची झाडे तोडून लोकांनी कायदे भंगही केला त्यातून दंगल उसळून पोलिसांनी गोळीबार केल्या व त्यात शंकर शिवदारे नावाचा इसम मारला गेला अनेक लोक ही जखमी झाले यामुळे लोक प्रक्षुब्ध होऊन त्यांनी चाटी गल्ली पोलीस चौकीवर हल्ला केला व जुने कोर्ट जाळले यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी मोटारीतून शहरभर गोळीबार केला व त्यात अनेक निरपराधी माणसे मारली गेली पोलिसांच्या या अत्याचाराची चीड येऊन कर्मयोगीचे संपादक रामभाऊ राजवाडे यांनी दोन दिवस अहोरात्र परिश्रम करून माहिती मिळवली व ती सर्व नावाने शिवार कर्मयोगीचा ज्यादा अंक काढून त्यात प्रसिद्ध केली सरकारच्या अन्याय आणि अत्याचारी वागणूकचे दर्शन कर्मयोगिनी लोकांना घडविले अंकाच्या अक्षरशा हजारो प्रति खपल्या राजवाडे यांनी ऐनवेळी धैर्य दाखवून सरकारी अन्याय सविस्तर पुराव्यास पुढे मांडला लोकांची बाजूही मांडण्यात आली होती ते एक धाडसच होते राजवाडे व कर्मयोगी या दोघांनाही त्यांची जबरदस्त जव झळ लागण्याचा संभव होता कसोटी पाहणारा तो प्रसंग होता पण लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पत्राला कर्तव्य टाळता येऊ शकत नाही पोलिसी अत्याचाराला वाचा फोडण्याची गरज निसंशय होती कर्मयोगीने आपले कर्तव्य केले अनेक वृत्तपत्रांनी कर्मयोगी वरून पोलिसी अत्याचाराची माहिती प्रसिद्ध करून सरकार पुढे एक आव्हान उभे केले यामुळे चिडून जाऊन सरकारी अधिकाऱ्यांनी मार्शल लो पुकारण्यास वरिष्ठांना भाग पडले राजवाडे यांना अटक होऊन लष्करी कोर्टापुढे त्यांना उभे करण्यात आले सात वर्षे सक्तमजुरी व १०००० रुपये दंड अशी कडक शिक्षा त्यांना ठोठावण्यात आली
राजवाडे यांना पकडल्यानंतर कर्मयोगी पत्र ५-६ महिने बंद राहिले १९३० च्या नोव्हेंबरमध्ये डॉ जगदेवराव देशमुख यांच्या संपादकत्वाखाली पत्रा काही दिवस देण्याचाही प्रयत्न झाला लष्करी कायद्याच्या काळात कर्मयोगी काही दिवस दैनिक स्वरूपातही निघत असे.
पुढे गांधी अर्विन समेट होऊन सर्व राज बंद्यांची सुटका झाली राजवाडे यांचीही बिनशर्त सुटका झाली सुटून आल्यावर राजवाडे यांनी पत्राची सूत्रे पुन्हा आपल्या हाती घेतली पण कर्मयोगी सरकारच्या डोळ्यात सतत खूपच असल्याने काहीतरी कारण काढून पत्राला अडचणीत टाकण्याचा अधिकार यांचा प्रयत्न असे १९३१ च्या जूनमध्ये कर्मयोगी कडे सहा हजारांच्या जामीन मागण्यात आला चालक जा मीना बाबत विचार करीत असतानाच काँग्रेसची तडजोड झाल्याने जामीन कीचे गंडांतर टळले.
कर्मयोगी पत्र संपादन व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टीने सुरळीत चालू लागले होते एक आदर्श जिल्हा साप्ताहिक असे स्वरूप या पत्राला प्राप्त झाले होते संपादक राजवाडे यांच्या जोडीला बाही बिके गो वा पाध्ये इत्यादी मंडळी काम करीत होते व्यवस्थापन पंडित व इतर मंडळींकडे होते छापखाना व पत्रे एकमेकांना पूरक ठरत होती पण पुढे लवकरच पत्रावर प्राणांतिक आपत्ती कोसळली.{{संदर्भ हवा}}पंढरपूर]] हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूरजवळ असून [[अक्कलकोट]]चे प्रसिद्ध [[स्वामी समर्थ]] मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे. बार्शी येथे भगवंताचे म्हणून ओळखले जाणारे विष्णूचे प्राचीन मंदिर आहे
येथील शिवगंगा मातेच्या मंदिराचा कळस शंभर तोळे सोन्यापासून बनलेला आहे, आणि दरवाजा ऐंशी किलो चांदीपासून बनलेला आहे. सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. कर्नाटक परिसरातून लोक येतात. सरकारच्या स्मार्ट सिटींमध्ये सोलापूरचे नाव यादीत समाविष्ट झाल्याने आता सोलापूरही स्मार्ट शहर बनण्याकडे वाटचाल करताना दिसते आहे.
== शिक्षण ==
आज सोलापूर शहर शैक्षणिकदृष्ट्या एक उत्तम केंद्र बनू पाहत आहे. एक जिल्हा-एक विद्यापीठ या योजनेतील विद्यापीठ सोलापूर येथे निर्माण करण्यात आले आहे.[[सोलापूर विद्यापीठ|
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठा]]ची स्थापना ऑगस्ट, २००४ मध्ये झाली. या अंतर्गत आज जिल्ह्यात एकूण ६१ विविध प्रकारची महाविद्यालये आहेत. त्यांपैकी सुमारे ३५ महाविद्यालये सोलापूर शहरात आहेत. शहरात वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला व शास्त्र, व्यवस्थापन, विधी, समाजसेवा, उद्यानविद्या, स्थापत्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, व वस्त्रविद्या - अशा सर्व शाखांमधील शिक्षण उपलब्ध आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून, तसेच मराठवाड्यातील [[बीड]], [[उस्मानाबाद]] या भागांतून आणि कर्नाटकातील बिदर, [[गुलबर्गा]] व [[विजापूर]] या जिल्ह्यांतून शिक्षणासाठी विद्यार्थी सोलापूरला येत असतात.{{संदर्भ हवा}}
दयानंद शिक्षण संस्था, सोलापूर या संस्थेची स्थापना १७ जून १९४० रोजी झाली. दयानंद अँग्लो-वैदिक कॉलेज ट्रस्ट आणि व्यवस्थापन सोसायटी, न्यू दिल्ली हे सदर संस्था चालवितात. दयानंद शिक्षण संस्थेची एकूण 65 एकर जागा असून या जागेमध्ये कला व शास्त्र महाविद्यालय वाणिज्य महाविद्यालय विधी महाविद्यालय आणि शिक्षण शास्त्र महाविद्यालय ही चार महाविद्यालय आहेत.
== वैद्यकीय सेवा ==
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (शासकीय) असून तसेच सोलापूर महानगरपालिकेचे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूती गृह, जिजामाता प्रसूती गृह असे विविध हॉस्पिटलच्या माध्यमातून सोलापूर मध्ये वैद्यकीय सेवा नागरिकांना मिळते.
== खेळ ==
दिवंगत क्रिकेटपटू पॉली उम्रीगर यांच्या कारकिर्दीची सुरुवात सोलापुरात झाली पुढे ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले.
नुकतीच (२००८ मध्ये) कु. अनघा देशपांडे हिची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. कु. अनघाने नुकत्याच झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. तसेच येथे आजकल एक नाही अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात.
==प्रसिद्ध व्यक्ती==
* डॉ. [[द्वारकानाथ कोटणीस]]- १९३८ मध्ये सैन्याबरोबर चीनला पाठवलेले डाॅक्टर. (दुसरे सिनो - जपानी युद्ध)
== पर्यटन स्थळे ==
* भुईकोट किल्ला-,सोलापूर शहर
*सिद्धेश्वर मंदिर,-सोलापूर शहर
* डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे स्मारक
*धर्मवीर संभाजी (कंबर) तलाव-,सोलापूर शहर<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.esakal.com/maharashtra/kalkupi-09-dharmveer-sanbhaji-talav-kambar-talav-240829|title=कालकुपी:कंबर तलाव|last=सोनवणे|first=विजयकुमार|date=४ डिसेंबर २०१९|work=सकाळ|access-date=२० डिसेंबर २१०९|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
* प्रेरणा भुमी-,सोलापूर
* स्मृती वन- सोलापूर
* सिद्धेश्वर वनविहार- सोलापूर
* संत दामाजी मंदिर-,मंगळवेढा
* हत्तरसंग कुडल- ,ता.दक्षिण सोलापूर.
* स्वामी समर्थ मंदिर-,अक्कलकोट
* श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर-,पंढरपूर
*सयाजीराजे पार्क,शिवसृष्टी-(अकलूज )
*अर्धनारी नटेश्वर मंदिर - वेळापूर माळशिरस
*होळकर वाडा - पंढरपूर
*शिंदे वाडा - पंढरपूर
*इंद्र भवन सोलापूर महानगरपालिकेची इमारत
*हत्तरसंग कुडल तालुका दक्षिण सोलापूर
*कैकाडी महाराज मठ पंढरपूर
*नागनाथ मंदिर वडवळ
*संत सावतामाळी समाधी मंदिर अरण तालुका माढा
== हे सुद्धा पहा ==
* [[सोलापूर जिल्हा]]
* [[पंढरपूर]]
* [[तुळजापूर]]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे ==
*[http://solapur.gov.in/ सोलापूरचे शासकीय संकेतस्थळ]
*[http://zpsolapur.gov.in/ जिल्हा परिषद संकेतस्थळ]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील शहरे]]
[[वर्ग:सोलापूर जिल्हा]]
44ni9apt7zfv7neafk55ihpqiwai8zo
जयंत विष्णू नारळीकर
0
2964
2141940
2084454
2022-07-31T11:46:51Z
2402:3A80:18C5:FF02:4F32:A7E3:7D4B:6B30
/* साहित्य संमेलन */
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट शास्त्रज्ञ
| नाव = जयंत नारळीकर
| चित्र = Jayant Vishnu Narlikar - Kolkata 2007-03-20 07324.jpg
| चित्र_रुंदी = 160px
| चित्र_शीर्षक = श्री जयंत विष्णू नारळीकर
| पूर्ण_नाव = श्री जयंत विष्णू नारळीकर
| जन्म_दिनांक = [[जुलै १९]], [[इ.स. १९३८|१९३८]]
| जन्म_स्थान = [[कोल्हापूर]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| निवास_स्थान = [[पुणे]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| नागरिकत्व = [[भारत]]ीय [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| वांशिकत्व =
| धर्म =
| कार्यक्षेत्र = [[खगोलभौतिकी]]
| कार्यसंस्था = [[केंब्रिज विद्यापीठ]]</br>[[टाटा मूलभूत संशोधन संस्था]]</br>[[आयुका]]
| प्रशिक्षण_संस्था = [[बनारस हिंदू विद्यापीठ]]</br>[[केंब्रिज विद्यापीठ]]
| डॉक्टरेट_मार्गदर्शक = [[फ्रेड हॉयल|फ्रेड हॉईल]]
| डॉक्टोरल_विद्यार्थी =
| ख्याती =
| संशोधक_लघुरूप_वनस्पतिशास्त्र =
| संशोधक_लघुरूप_प्राणिशास्त्र =
| पुरस्कार =
| वडील_नाव = [[विष्णू वासुदेव नारळीकर]]
| आई_नाव = [[सुमती विष्णू नारळीकर]]
| पत्नी_नाव = [[मंगला जयंत नारळीकर]]
| अपत्ये = गीता (कन्या), गिरिजा (कन्या), लीलावती (कन्या)
| तळटिपा =
}}
'''डॉ. {{लेखनाव}}''' (जन्म : कोल्हापूर, १९ जुलै १९३८) हे भारतीय [[खगोलशास्त्र]]ज्ञ व लेखक आहेत. डॉ. नारळीकर हे अचानक आणि अपघाताने घडलेले पण आपली नाममुद्रा कोरलेले साहित्यिक आहेत. 'नारायण विनायक जगताप' या उलट्या क्रमाने आपल्या नावाची आद्याक्षरे होणाऱ्या टोपण नावाने त्यांनी विज्ञानकथा स्पर्धेत भाग घेतला. मराठी विज्ञान परिषदेच्या या स्पर्धेत या कथेला पहिले पारितोषिक मिळाले आणि नारळीकरांच्या कथा व कादंबऱ्यांचे एक नवे दालन उघडले गेले.
== जीवन ==
नारळीकरांचा जन्म [[कोल्हापूर]] येथे [[जुलै १९]], [[इ.स. १९३८|१९३८]] रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, [[वाराणसी]] येथील [[बनारस हिंदू विद्यापीठ]]ाच्या [[गणित]] शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. [[इ.स. १९५७]] साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते [[ब्रिटन]]मधील [[केंब्रिज]] येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडीच्या पदव्या मिळाल्या. शिवाय, [[रॅंग्लर]] ही पदवी, खगोलशास्त्राचे [[टायसन मेडल]], स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.
[[इ.स. १९६६|१९६६]] साली नारळीकर यांचा विवाह [[मंगला सदाशिव राजवाडे]] (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. [[इ.स. १९७२|१९७२]] साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील [[टाटा मूलभूत संशोधन संस्था|टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या]] (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. [[इ.स. १९८८|१९८८]] साली त्यांची पुणे येथील [[आयुका]] संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.
डॉ. नारळीकर यांच्या पत्नी [[मंगला नारळीकर]] ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.
[[चित्र:वाच.जयंत आणि वाच.मंगला नारळीकर.jpg|इवलेसे|वाच.जयंत आणि वाच.मंगला नारळीकर]]
==साहित्य संमेलन==
दुर्गा भागवत या १९७५ मध्ये कराड साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या, तेव्हा त्यांनी केलेला आणीबाणीचा निषेध सर्वांच्या लक्षात आहे. मात्र, याच भाषणात त्यांनी मराठीतील विज्ञानकथांच्या प्रवाहाचा उल्लेख करून जयंत नारळीकर यांचा विशेष गौरव केला होता. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर झालेला नारळीकरांचा गौरव त्यांना त्याच संमेलनाचे अध्यक्षपद देऊन सार्थ ठरविण्यास मराठी समाज आणि सारस्वताने मात्र ४५ वर्षे लावली.XXX
== संशोधन ==
* [[स्थिर स्थिती सिद्धान्त]]
डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली.
चार दशकाहून अधिक कालावधीपासून त्यांचे [[खगोलभौतिकी]] क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला [[खगोलशास्त्र]] समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
== साहित्यातील भर ==
नारळीकरांनी 'चार नगरांतले माझे विश्व' या विलक्षण ओघवत्या आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या आत्मकथनाचा समारोप करताना 'विज्ञानप्रसार आणि अंधश्रद्धानिर्मूलन यांच्या मागे लागताना पदोपदी जाणवते की, आपल्या सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या समाजावर देखील अंधश्रद्धांचा पगडा आहे,' असे खेदाने म्हटले आहे. मात्र, लगेच संस्कृत सुभाषिताचे उद्धरण देऊन त्यांनी 'कितीही विघ्ने कोसळली तरी शहाणी माणसे आपले नियतकर्तव्य सोडत नाहीत' असाही उतारा त्याला जोडला आहे.
असे कर्तव्य नारळीकर जन्मभर विविध माध्यमांमधून करत आले आहेत. त्यांनी विज्ञानप्रसाराला डौलदार, अर्थवाही मराठी भाषा दिली. भाषणे, लेख, कथा, मुलांची शिबिरे हे सारे मार्ग चोखाळले. 'महाराष्ट्र टाइम्स'मध्येही त्यांनी बरेच लेखन केले आहे. त्यांना आवडणाऱ्या सौम्य इंग्रजी विनोदाप्रमाणे ते गमतीने 'व्याख्यानबाजी' असे आपल्याच भाषणांना म्हणतात खरे; पण त्यांनी हे व्रत अनेक दशके सांभाळले. नारळीकरांचा वैज्ञानिक आणि अंधश्रद्धानिर्मूलनाचा विचार संस्कृती आणि काही विशिष्ट अर्थांनी धर्मही नाकारत नाही. त्यामुळेच, तो संतुलित, उदार आणि समाजाचा साकल्याने विचार करणारा आहे. आजचे महाराष्ट्राचे विचारविश्व कमालीचे गढूळ, कोते आणि ऱ्हस्वदृष्टीचे बनले आहे. त्याला ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या विशाल क्षितिजांचे निदान दर्शन तरी घडविण्याची गरज आहे. ते घडविण्याची क्षमता आणि अधिकार जयंत नारळीकरांकडे आहे. त्यांच्या निवडीने महाराष्ट्रातील एका उज्ज्वल परंपरेला नवी दिशा मिळते आहे. मात्र, हे पाऊल केवळ प्रतीकात्मक राहता कामा नये. मराठी साहित्य आणि संस्कृती व्यवहारांचा पुढचा प्रवास या नव्या दिशेने होत राहिला तरच साहित्य संमेलनाचा हा विज्ञानयोग सार्थकी लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे..
विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर यांचे विज्ञानविषयक माहितीने भरलेले ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.
=== विज्ञानकथा पुस्तके ===
* अंतराळातील भस्मासुर
* अंतराळातील स्फोट
* अभयारण्य
* चला जाऊ अवकाश सफरीला
* टाइम मशीनची किमया
* प्रेषित
* यक्षांची देणगी
* याला जीवन ऐसे नाव
* वामन परत न आला
* व्हायरस
=== इतर विज्ञानविषयक पुस्तके ===
* अंतराळ आणि विज्ञान
* आकाशाशी जडले नाते
* [[S:mr:गणितातल्या गमतीजमती|गणितातील गमतीजमती]] (विकिस्त्रोतवरील आवृत्ती)
* नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर)
* नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान
* Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge)
* युगायुगाची जुगलबंदी गणित अन् विज्ञानाची (आगामी)
* विश्वाची रचना
* विज्ञान आणि वैज्ञानिक
* विज्ञानगंगेची अवखळ वळणे
* विज्ञानाची गरुडझेप
* विज्ञानाचे रचयिते
* समग्र जयंत नारळीकर (प्रेषित, वामन परत न आला, अंतराळातील स्फोट, व्हायरस व अभयारण्य या पाच कादंबऱ्यांचे एकत्रित पुस्तक)
* Seven Wonders Of The Cosmos
* सूर्याचा प्रकोप
=== आत्मचरित्र ===
* चार नगरांतले माझे विश्व
== अन्य ==
* पाहिलेले देश भेटलेली माणसं
* समग्र जयंत नारळीकर
=== पुरस्कार ===
* १९६५मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला.
* २००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला.
* २०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.
* त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम.पी. बिर्ला हे पुरस्कारही मिळाले आहेत.
* २०१४साली मिळालेला तेनाली-हैदराबाद येथील नायुदअम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुदअम्मा स्मृती पुरस्कार-२०१३
* जयंत नारळीकर यांच्या 'चार नगरांतले माझे विश्व'या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे.
* ’यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
* अमेरिकेतील फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२)
* [[फाय फाऊंडेशन]], [[इचलकरंजी]] यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रभूषण पुरस्कार
* नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (सन २०२१)
== चरित्र ==
डॉ. [[विजया वाड]] यांनी डॉ. नारळीकर यांचे 'विज्ञान यात्री डॉ. जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे.
== लघुपट ==
खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या व्यक्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा वेध एका लघुपटाद्वारे घेतला गेला आहे. साहित्य अकादमीची निर्मिती असलेल्या एका तासाच्या या लघुपटाचे दिग्दर्शन अनिल झणकर यांनी केले आहे.
== हेही वाचा ==
* [http://www.currentscience.ac.in/Volumes/107/01/0113.pdf Jayant Vishnu Narlikar : LIVING LEGENDS IN INDIAN SCIENCE]
== बाह्य दुवे ==
* [http://meghnad.iucaa.ernet.in/~jvn/ जयंत नारळीकरांचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)]
{{भारतीय अंतराळ संशोधन}}
{{मराठी साहित्यिक}}
{{शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार विजेते}}
{{DEFAULTSORT:नारळीकर,जयंत विष्णू}}
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:भारतीय भौतिकशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:मराठी भौतिकशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:पद्मविभूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:कलिंग पुरस्कार विजेते]]
[[वर्ग:भारतीय खगोलशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:मराठी खगोलशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:मराठी विज्ञानकथा लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९३८ मधील जन्म]]
[[वर्ग:महाराष्ट्र भूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:शास्त्रज्ञ]]
[[वर्ग:खगोलशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:भौतिकशास्त्रज्ञ]]
ehr04ikiwh0a0jxakcc9ckn5hdw5a2v
पुणे
0
3820
2141670
2134741
2022-07-30T12:37:25Z
2401:4900:1B80:E200:1:2:C49:36D2
हे शिवजी संभाजी महाराजा चा जन्मस्थान आहे हा शहराचा नाव राहावे ( जय महाराष्ट्र )
wikitext
text/x-wiki
{{मुखपृष्ठ सदर टीप
|तारीख=मार्च १
|वर्ष=२००७
}}
'''पुणे''' (अक्षांश/रेखांश : १९उ/७४पू) (इंग्रजी:[[:en:smbhajinagar|sambhajinagar]]) [[उच्चारशास्त्र|उच्चार]] (सहाय्य·माहिती)इंग्रजी उच्चार: [[शब्दकोश|/ˈsmbhajinagar/]]; पूना म्हणूनही ओळखले जाते, १९७८ पर्यंत अधिकृत नाव), हे भारताच्या [[महाराष्ट्र]] राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. भारतातील सातवे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आणि महाराष्ट्र राज्यातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे. शहराची २०२० पर्यंत अंदाजे ७.४ दशलक्ष लोकसंख्या. हे अनेक वेळा "भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर" म्हणून ओळखले गेले आहे. पीसीएमसी, पीएमसी आणि कॅम्प, [[खडकी]] आणि [[देहूरोड|देहू रोड]] या तीन कॅन्टोन्मेंट शहरांसह [[पुणे महानगरपालिका]] क्षेत्रासह, पुणे महानगर प्रदेश(PMR) या नावाचे शहरी क्षेत्र आहेत.
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
| स्थानिक_ नाव =संभाजीनगर (जिजापुर)
| प्रकार = शहर
| आकाशदेखावा = Sambhajinagar Montage.JPG
| अक्षांश =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
| रेखांश =
| जिल्हा = [[Sambhajinagar जिल्हा|संभाजीनगर]]
| नेता_पद = [[महापौर]]
| नेता_नाव = श्री. मुरलीधर मोहोळ
| लोकसंख्या_वर्ष = २००८
| लोकसंख्या_एकूण = ५०,४९,९६८
| लोकसंख्या_घनता = ७,२१४
| क्षेत्रफळ_आकारमान = ८
| क्षेत्रफळ_एकूण = ७००
|उंची = ५६०
| एसटीडी_कोड = ०२०
| पिन_कोड =४११००१
| आरटीओ_कोड = MH-१२ (संभाजीनगर) <br> MH-१४ (पिंपरी चिंचवड) <br> MH-५३ (दक्षिण संभाजीनगर) <br> MH-५४ (उत्तर संभाजीनगर) ''(प्रस्तावित)''
|संकेतस्थळ = www.punecorporation.org
|संकेतस्थळ_नाव = संभाजीनगर महानगरपालिका संकेतस्थळ
| तळटिपा =
}}
पुणे शहर महाराष्ट्राच्या [[पश्चिम महाराष्ट्र|पश्चिम भागात]], [[मुळा]] व [[मुठा नदी|मुठा]] ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून येथे पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोईसुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे. या शहराच्या पूना या नावाचे Poona हे इंग्रजी स्पेलिंग सुमारे १५० वर्षे प्रचलित होते.पूर्वापार चालत असलेल्या अनेक शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखतात. तसेच मिसळ हा पुण्याचा मानाचा पहिला खाद्यपदार्थ आहे.
[[शिवाजी|छत्रपती शिवाजी महाराजांच्या]] आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारताच्या सातवे मोठे शहर असून महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.{संदर्भ हवा}.या शहराचे जुने नाव पुनवडी ऊर्फ पूर्वणी असे होते.समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले हे शहर आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची'सांस्कृतिक राजधानी' म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे शहरात असलेल्या नामांकित शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर [[उद्योग]] आणि [[माहिती तंत्रज्ञान]] क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे. [मराठी भाषा|मराठी] ही शहरातील एकमेव मुख्य भाषा आहे. सांस्कृतिक शहर म्हणून पुणे शहराला एक वेगळी ओळख आहे विद्येचे माहेरघर म्हणून हे शहर प्रसिद्ध आहे
ऐतिहासिक स्थाने :-
[[लाल महाल]], [[तुळशीबाग]], [[शनिवारवाडा]], [[विश्रामबाग वाडा]], चतुशृंगी मंदिर, महादजी शिंद्याची छत्री इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.सर्वांनी भेट द्यावीत अशी ठिकाणे आहेत. ही सर्व ठिकाणे ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत.
==नद्या==
पुणे शहर आणि परिसरात सात नद्या आहेत. त्या अश्या :- [[मुळा]], [[मुठा]], [[इंद्रायणी]], [[पवना नदी|पवना]], [[राम नदी]], [[देव नदी]], [[नाग नदी]]. पैकी मुळा, मुठा, पवना आणि इंद्रायणी याच फक्त वाहत्या नद्या आहेत.
== नाव ==
पुणे हे नाव इ.स.८व्या शतकात ‘पुन्नक’ (किंवा ‘पुण्यक’) नावाने ओळखले जात असल्याचे संदर्भ सापडतात. इ.स. ११व्या शतकात ते ‘कसबे पुणे’ किंवा ‘पुनवडी’ नावाने ओळखले जाऊ लागले.[[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याच्या]] कालखंडात या शहराचे नाव ‘पुणे’, आणि बोलीभाषेत ‘पुणं’ असे वापरले जात होते. त्यामुळे ब्रिटिशांनी ‘पुणं’-चे स्पेलिंग Poona असे केले. त्यावरून परप्रांतीय लोक पुण्याला ‘पूना’ असे संबोधू लागले. पुढे शहराच्या नावाचे स्पेलिंग [[Pune]] असे केले. तरीही पूर्वीपासूनच हे शहर ''पुणे'' याच मराठी अधिकृत नावाने ओळखले जात होते.
काहीजण पुण्याला पुण्यनगरी असे म्हणतात.[[शिवाजी|छत्रपती शिवाजी महाराजांच्या]] आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारताच्या सातवे मोठे शहर असून किंवा महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.{संदर्भ हवा}.समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची'सांस्कृतिक राजधानी' म्हणून ओळखली जाते किंवा ओळखले जाते.
पुणे काबीज केल्यावर औरंगजेबाला ते खूपच आवडले. त्याने या शहराला ’मुहियाबाद’ नाव दिले होते. पण प्रत्यक्ष पत्रव्यवहारात तो या शहराचा उल्लेख ’शहर नमुना’ असा करीत असे. पुणे येथील शनिवार वाडा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. त्यामुळे अनेक शहरातील लोक शनिवारवाड्याला भेट द्यायला येतात.
== इतिहास ==
[[चित्र:Shaniwarwada.jpg|इवलेसे|250px|शनिवारवाडा]]
{{मुख्यलेख|पुण्याचा इतिहास}}
आठव्या शतकात पुणे हे ''पुन्नक'' म्हणून ओळखले जात असे/होते. शहराचा सर्वांत जुना पुरावा [[इ.स. ७५८|इ.स.७५८चा]] आहे. त्यात त्या काळातील [[राष्ट्रकूट]] राजवटीचा उल्लेख आढळतो. मध्ययुगीन काळाचा अजून एक पुरावा म्हणजे [[जंगली महाराज रस्ता|जंगली महाराज रस्त्यावर]] असलेली [[पाताळेश्वर लेणी]] ही लेणी आठव्या शतकातील आहेत.
१७ व्या शतकापर्यंत हे शहर [[निजामशाही]], [[आदिलशाही]], [[मुघल]] अशा वेगवेगळ्या राजवटींच्या अंमलाखाली होते. सतराव्या शतकामध्ये [[शहाजीराजे भोसले]] यांना निजामशहाने पुण्याची जहागिरी दिली होती. या जहागिरीमध्ये [[शहाजी]]च्या पत्नी [[जिजाबाई]] वास्तव्यास असताना [[इ.स. १६३०]] मध्ये [[शिवनेरी]] किल्ल्यावर [[छत्रपती शिवाजीराजे भोसले|शिवाजीराजे भोसले]] यांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह पुणे परिसरातील मुलखापासून सुरुवात करत [[मराठा साम्राज्य|मराठ्यांचे स्वराज्य]] स्थापले. या काळात पुण्यात शिवाजीमहाराजांचे वास्तव्य होते. पुढे [[पेशवे|पेशव्यांच्या]] काळात [[इ.स. १७४९]] साली [[सातारा]] ही छत्रपतींची गादी असलेली राजधानी असून. पुणे [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याची]] प्रशासकीय राजधानी बनली होती. पेशव्यांच्या या काळात पुण्याची मोठी भरभराट झाली होती. [[इ.स. १८१८]] पर्यंत पुण्यावर मराठ्यांचे [[राज्य]] होते. [[लाल महाल]], [[शनिवारवाडा]], [[विश्रामबाग वाडा]] ही पुण्यातील ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाची ठिकाणे मानली आहेत. लालमहाल हे छत्रपती शिवाजी महाराजांचे राहण्याचे ठिकाण होते. [[शनिवार वाडा|शनिवारवाडा]] हे [[थोरले बाजीराव पेशवे]] ते [[सवाई माधवराव]] पेशव्यांचे राहण्याचे ठिकाण होते तर विश्रामबागवाडा हे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे शनवारवाडा बांधण्यापूर्वीचे निवासस्थान होते.
===मध्ययुगीन काळ===
इ.स. ८५८ आणि ८६८. मधील तांबे प्लेट्स दर्शवितात की ९ व्या शतकात पुन्नका नावाची शेती वसाहत आधुनिक पुण्याच्या ठिकाणी अस्तित्वात होती. या प्रदेशांवर राष्टकुट घराण्याचे<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-11-13|title=Rashtrakuta dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Rashtrakuta_dynasty&oldid=925939861|journal=Wikipedia|language=en}}</ref> शासन होते असे या पाट्या सूचित करतात. याच काळात पाषाणातुन कोरलेले पातालेश्वर मंदिर बांधले गेले. ९ व्या शतकापासून ते १७२७ या काळात पुणे हे देवगिरीच्या सौना यादव यांनी राज्य केले होते.<ref name="en.wikipedia.org">{{जर्नल स्रोत|date=2019-12-06|title=Pune|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Pune&oldid=929546628|journal=Wikipedia|language=en}}</ref>
===भोसले जहागीर आणि मराठा साम्राज्य===
====पुनवडी====
शिवपूर्वकाळात कासारी, कुंभारी आणि पुनवडी या वस्त्यांतून कसबे पुणे आकाराला आले. मुळा-मुठा नदीकाठी झांबरे पाटील यांचे वाडे होते आणि पाटलांच्या चावडीवर गावचे न्यायनिवाडे होत असत. गावगाड्याची ही प्रथा अनेक वर्षे रूढ होती. पुण्याचे ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरीच्या उत्सवात झांबरे पाटलांचा मान असे. स्वराज्याचे संकल्पक महाराज शहाजीराजे यांच्या जहागिरीचे पुणे हे गाव होय.
१५९९ मध्ये निजामशाही (अहमदनगर सल्तनत)<ref name="en.wikipedia.org"/> यांच्या सेवेसाठी मालोजी भोसले यांना देण्यात आलेल्या जहागिरीचा एक भाग होता.. १७ व्या शतकात मुघलांच्या ताब्यात येईपर्यंत पुण्यावर अहमदनगरच्या सुलतानाचे राज्य होते. मालोजी भोसले यांचे नातू, शिवाजी<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-11-30|title=Shivaji|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Shivaji&oldid=928602861|journal=Wikipedia|language=en}}</ref>, मराठा साम्राज्याचे संस्थापक, यां जन्म पुण्यापासून फार दूर नसलेल्या शिवनेरी येथे झाला. १६८० ते १७०५ या काळात मुघल आणि मराठे यांच्यात बरेच वेळा राजवट बदल झाला.
१६३०मध्ये आदिलशाही राजवंशांनी छापे टाकून शहराचा नाश केल्यावर आणि १६३६ ते १६४७ च्या दरम्यान पुन्हा धडाफळेचा(???) उत्तराधिकारी दादोजी कोंडदेव याने शहराच्या पुनर्रचना घडवून आणली. हाच शिवाजीचा आद्य गुरू समजला जातो. त्याने पुणे आणि शेजारच्या मावळ क्षेत्राच्या भागातील महसूल संकलन आणि प्रशासकीय व्यवस्था स्थिर केली. त्याने जमिनीसंबंधीचे आणि अन्या वाद यांवर निर्णय देण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था लागू करण्यासाठी प्रभावी पद्धती देखील विकसित केल्या. लालमहालाचे बांधकाम १६३१ मध्ये सुरू करण्यात आले आणि १६४० साली पूर्ण झाले. शिवाजी महाराजांनी आपली तरुण वर्षे लालमहाल येथे घालविली. त्याची आई, जिजाबाई हिने कसबा गणपती मंदिराच्या इमारतीचे काम सुरू केल्याचे सांगितले जाते. या मंदिरात अभिषेक केलेली गणेशमूर्ती शहराचे प्रतिष्ठित देवता (ग्रामदेवता) म्हणून आजही गणली जाते.
१७०३ ते १७०५पर्यंत, २७-वर्षांच्या मुघल-मराठा युद्धाच्या शेवटी, या शहरावर औरंगजेबचा ताबा होता आणि त्याचे नाव बदलून मुहियाबाद करण्यात आले. दोन वर्षांनंतर मराठ्यांनी [[सिंहगड|सिंहगड किल्ला]] आणि नंतर पुणे पुन्हा मोगलांपासून ताब्यात घेतले.
== भूगोल ==
जगाच्या नकाशावरती पुण्याचे अक्षांश १८° ३१' २२.४५" उत्तर, आणि रेखांश ७३° ५२' ३२.६९" पूर्व असे आहेत. पुण्याचा संदर्भ बिंदू (Zero milestone) हा पुण्यातील कॅम्प भागात असलेल्या जनरल पोस्ट ऑफिसच्या इमारतीबाहेर आहे. पुणे शहर हे सह्याद्री डोंगररांगाच्या पूर्वेस, समुद्रसपाटीपासून ५६० मीटर (१,८३७ फूट) उंचीवर आहे. [[भीमा नदी]]च्या उपनद्या मुळा व मुठा यांच्या [[संगमरवर|संगमाव]]<nowiki/>र हे शहर वसले आहे. [[पवना नदी|पवना]] व [[इंद्रायणी नदी|इंद्रायणी]] या नद्यादेखील पुणे शहराच्या वायव्येच्या भागांतून वाहतात. शहराचा सर्वोच्च बिंदु [[वेताळ टेकडी]] समुद्रसपाटीपासून ८०० मीटरवर आहे तर शहराच्या जवळ असलेल्या सिंहगड किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३०० मीटर आहे.
पुणे शहर हे कोयना भूकंपप्रवण क्षेत्रात येते. [[कोयना अभयारण्य|कोयना]] गाव पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटरवर आहे. पुण्याला मध्यम व लहान भूकंप झालेले आहेत. कात्रज येथे [[मे १७]], [[इ.स. २००४|२००४]] रोजी ३.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.
== नद्या ==
पुणे शहराच्या हद्दीतून इंद्रायणी, [[मुळा]], [[मुठा नदी|मुठा]],[[पवना नदी|पवना]], [[राम नदी|राम]] व [[देव नदी|देव]] या नद्या वाहतात. एकेकाळची [[नाग नदी]] ही आता नागझरी झाली आहे.
==पुणे शहराचा विस्तार==
* औंध कॅन्टाॅन्मेन्ट परिसर
* निगडी (हा [[पिंपरी-चिंचवड]] महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणारा परिसर).
* पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण (PENDANT-पिंपरी चिंचवड न्यू टाऊनशिप डेव्हलपमेन्ट ॲथाॅरिटी. हा [[पिंपरी-चिंचवड]] महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणारा परिसर आहे).
* [[पुणे महानगरपालिका]] हद्दीमध्ये येणारा परिसर
* [[पुणे छावणी]] हा पुणे कॅन्टाॅन्मेन्टच्या हद्दीमध्ये येणारा परिसर .
* [[खडकी छावणी]] हा खडकी कॅन्टाॅन्मेन्टच्या हद्दीमध्ये येणारा परिसर .
* हिजवडी हा [[पिंपरी-चिंचवड]] महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणारा परिसर .
==डोंगर आणि टेकड्या==
पुणे शहरात आणि आजूबाजूला बऱ्याच टेकड्या आहेत, त्यांपैकी काही या :-
* अराई टेकडी (ARIA-Automotive Research Association of India) = वेताळ टेकडी
* कात्रजची टेकडी
* कोथरूडची टेकडी
* गुलटेकडी
* चतुःशृंगी
* तळजाई
* तारकेश्वर टेकडी (येरवडा)
* तुकाई टेकडी (बाणेर)
* तुकाई टेकडी (हडपसर)
* दुर्गा टेकडी (निगडी)
* पर्वती
* पाचगाव
* पाषाण टेकडी
* फर्ग्युसन कॉलेजची टेकडी
* बकरी हिल
* बाणेर टेकडी
* बावधनची टेकडी
* बोपदेव घाट-टेकडी
* भंडारा डोंगर (देहू)
* भांबुर्डा टेकडी (वेताळ टेकडी) (भांबुर्डा वनविहार टेकडी)
* महंमदवाडी टेकडी (हडपसर)
* म्हातोबा टेकडी (हिंजवडी)
* येरवड्याची येरंडेश्वर टेकडी
* रामकृष्ण परमहंस नगर टेकडी, पौड रोड
* राम टेकडी
* राम टेकडी (हडपसर)
* रेंज हिल्स
* वनदेवी टेकडी (कर्वे रोड)
* वाघजई
* विधि महाविद्यालयाची टेकडी (एस्एन्डीटीची टेकडी)
* वेताळ टेकडी
* सिंहगड
* सुतारवाडी टेकडी (पाषाण-सूस रोड)
* सूसची टेकडी
* हनुमान टेकडी
[[File:त्रिपुरी पौर्णिमा.jpg|thumb|पाताळेश्वर मंदिरातील त्रिपुरी पौर्णिमा]]
== पुण्याच्या परिसरातील अन्य मंदिरे ==
* अरण्येश्वर मंदिर
* थेऊरचा चिंतामणी मंदिर
* संत तुकाराम महाराज संस्थान,मंदिर (देहू गांव)
* [[पद्मावती]] मंदिर (सातारा रस्ता)
* संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान,मंदिर (आळंदी)
==मठ==
* अक्कलकोट स्वामी महाराज मठ
* ओशो आश्रम(आचार्य रजनीश आश्रम)
* [[गगनगिरी महाराज]] अवतार मठ (धनकवडी)
* गजानन महाराज मठ
* गुळवणी महाराज मठ
* बिडकर महाराज मठ
* रजनीश (ओशो) आश्रम
* राघवेंद्र स्वामी मठ (चिंचवड)
* रामकृष्ण मठ
* वरदेंद्र राघवेंद्र स्वामी मठ (लक्ष्मी रोड)
* शंकर महाराज मठ
* [[शंकराचार्यांचा मठ (पुणे)|शंकराचार्यांचा मठ]] (नारायण पेठेतील मुंजाबाच्या बोळात)
* श्रीशृंगेरी शारदा मठ (कोथरूड)
* सारदा मठ (राजाराम पूल)
== पुण्यातील असलेले नसलेले हौद ==
एकेकाळी पुण्यात बरेच हौद होते/. या हौदांत एकतर पाण्याचे झरे होते किंवा कात्रजहून कालव्याद्वारे या हौदांना पाणीपुरवठा होत असे.अजूनही काही हौद शिल्लक त.अशा काही अस्तित्वात असलेल्या नसलेल्या हौदांची नावे :
* काळा हौद
* खाजगीवाले बागेतील हौद
* गणेशपेठ हौद
* ढमढेरे बोळातील हौद (अजून आहे?)
* तांबट हौद
* तुळशीबाग हौद
* नाना हौद (नाना वाड्यासमोरच्या या हौदाला कात्रजहून आलेल्या नळातून पाण्याचा पुरवठा होत असे.)
* [[पंचहौद]]
* फडके हौद (हा अस्तित्वात नाही).
* फरासखाना हौद
* बदामी हौद
* [[बाहुलीचा हौद]] (दगडूशेठ दत्त मंदिराजवळच्या आता अस्तित्वात नसलेल्या या हौदावर एक बाहुली होती. डॉ. [[विश्राम घोले]] यांच्या ७व्या वर्षी निधन झालेल्या कन्येचे हे स्मारक होते.)
* बुधवार वाड्यातील हौद
* बोहरी जमातखान्यातील हौद
* भाऊ दातार हौद
* भाऊ महाराज हौद
* भुतकर हौद
* रामेश्वराच्या देवळाजवळचा हौद
* लकडखान्यातील हौद
* पुणे विद्यापीठातील पुष्करणी
* शनिवारवाड्यातील दोन हौद. (पुष्करणी आणि हजारी कारंजे)
* सदाशिव पेठ हौद (पूर्वी हे दोन हौद होते)
* साततोटी हौद
== बगीचे ==
पुणे शहरात ८९ बगीचे/उद्याने आहेत. त्यांपैकी काहींची नावे खाली दिली आहेत.
* आघाडा उद्यान (राम नदीजवळ, पाषाण)
* आघारकर संशोधन संस्थेचे उद्यान
* आयुर्वेद महाविद्यालयाचे उद्यान
* इंद्रप्रस्थ उद्यान, येरवडा
* [[एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन]], पुणे कॅंप (स्थापना इ.स. १८३०)
* [[एरंडवणा]] उद्यान
* [[ओकायामा मैत्री उद्यान]] ([[पु.ल. देशपांडे]] उद्यान), सिंहगड रोड
* [[कमला नेहरू]] पार्क, डेक्कन जिमखाना
* [[कात्रज सर्प उद्यान|कात्रज सर्पोद्यान (राजीव गांधी प्राणी संग्रहालय), कात्रज]]
* [[खडकी बोटॅनिकल गार्डन]]
* गजानन महाराज उद्यान, गोखलेनगर
* गलांडे उद्यान, [[कल्याणीनगर]]
* [[घोरपडे उद्यान]], [[घोरपडे पेठ]]
* [[जयंतराव टिळक]] गुलाबपुष्प उद्यान, [[सहकारनगर]]
* [[जवाहरलाल नेहरू]] औषधी वनस्पती केंद्र,
* [[जिजामाता]] उद्यान, [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ,पुणे]]
* प्रदीप ताथवडे उद्यान, [[कर्वेनगर]]
* [[तुकाराम]] उद्यान, निगडी
* तात्यासाहेब थोरात उद्यान
* दापोडी-खडकी गार्डन (आता अस्तित्वात नाही; त्या जागी फलसंशोधन केंद्र आहे)
* धोंडीबा सुतार बालोद्यान, [[कोथरूड]]
* नवसह्याद्री उद्यान
* [[पर्वती]] पाचगाव वनविहार
* पानकुंवरजी फिरोदिया उद्यान
* पुणे विद्यापीठाच्या प्रांगणातील उद्यान
* [[पु.ल. देशपांडे उद्यान]] (ओकायामा मैत्री उद्यान), [[सिंहगड रोड]]
* पेशवे पार्क, पर्वतीजवळ
* प्रताप उद्यान, वानवडी बाजार
* फर्ग्युसन कॉलेजातील बोटॅनिकल उद्यान
* फुलपाखरू उद्यान
* [[बंड गार्डन]] (महात्मा गांधी उद्यान)
* बोटॅनिकल गार्डन (खडकी)
* [[भांबुर्डा]] वनविहार
* पंडित भीमसेन जोशी उद्यान
* वसंतराव बागुल उद्यान, [[सहकारनगर]]
* मुघल गार्डन
* मॉडेल कॉलनी तळे उद्यान, [[मॉडेल कॉलनी]]
* यशवंतराव चव्हाण उद्यान, [[सहकारनगर]]
* रमाबाई भीमराव आंबेडकर उद्यान, वाडिया कॉलेजवळ
* राजा मंत्री उद्यान, [[एरंडवणा]]
* राजीव गांधी प्राणी संग्रहालय ([[कात्रज सर्प उद्यान|कात्रज सर्पोद्यान]]), कात्रज
* [[वर्तक बाग]] (शनिवार पेठ)
* विठाबाई पुजारी उद्यान, महर्षीनगर
* विद्या विकास जलतरण तलाव
* शाहू उद्यान, [[सोमवार पेठ]]
* शेतकी कॉलेजातील उद्यान,
* श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, [[कोथरूड]]
* [[संभाजी उद्यान]], [[जंगली महाराज रस्ता]]
* सारस बाग
* सोमेश्वर उद्यान, [[निगडी]]
* हजरत सिद्दिकी शाहबाबा उद्यान
* ज्ञानेश्वर उद्यान, [[निगडी]]
== पुण्यातील ’प्रवेशद्वारे नसलेली गेटे’ ==
एकेकाळी पुण्यात पोलीस चौकीला पोलीस गेट म्हटले जाई. अशीच काही पुण्यातील गेटे खालील यादीत आहेत. या बहुतेक गेटांच्या ठिकाणी आज पोलीस चौक्या आहेत.
* कोंढवा गेट
* क्वार्टर गेट
* जाईचे गेट (हे सदाशिव पेठेत होते, आता अस्तित्वात नाही)
* पूल गेट
* पेरू गेट
* फड गेट
* मरीआई गेट
* म्हसोबा गेट
* रामोशी गेट
* स्वारगेट
* बॉडी गेट (औंध )
==पुणे शहरातील बगीचे नसलेल्या बागा (Baug's) पुढीलप्रमाणे==
* आदमबाग
* आनंद गार्डन (रेस्टॉरन्ट)
* ओशो झेन बाग
* कबीर बाग
* कौसरबाग (कोंढवा)
* चिमण बाग
* ठुबे पार्क (शिवाजीनगर)
* ढमढेरे बाग
* तुळशीबाग
* त्रिकोणी बाग (माडीवाले कॉलनी)
* नातूबाग
* निर्मल पार्क (पद्मावती)
* पटवर्धन बाग (या बागेच्या परिसरात श्यामाप्रसाद मुखर्जी नावाचे एक उद्यान झाले आहे.)
* पुरंदरे बाग (आता अस्तित्वात नाही)
* पेरूचा बाग
* पेशवे बाग
* फाटकबाग (म्हात्रे पुलाजवळ)
* बेलबाग
* भिडेबाग
* भुजबळ बाग (बिल्डर्स)
* माणिकबाग
* मिलन गार्डन (हे धनकवडीमधील एक उपाहारगृह आहे.)
* मीनल गार्डन (ही दीनानाथ हॉस्पिटलजवळची एक वसाहत आहे.)
* मोतीबाग
* योगी गार्डन (हॉटेल)
* रमणबाग
* राम बाग
* वर्तक बाग (एरंडवणे)
* वसंतबाग
* सॅलिसबरी पार्क
* सारस बाग
* सिताफळ बाग
* सुपारीबाग
* सोपानबाग
* हिराबाग
==खिंडी==
* अप्पर खिंड
* डुक्कर खिंड
* बावधन खिंड
* गणेश खिंड (औंध परिसर)
== पुण्यातले एकेकाळचे नाले, तलाव, हौद वगैरे ==
पेशव्यांच्या काळात पुण्यात ८५ हौद होते.या सर्व हौदांत कात्रजच्या तलावातून खापराच्या नळांतून पाणी पुरवठा होत होता. कमी उंचीवरून जास्त उंचीवर पाणी चढवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे उसासे बांधले होते. रस्तारुंदीमध्ये सिंहगड रस्त्यावरील सर्व उसासे रातोरात काढून टाकण्यात आले.
पुणे शहरात सध्या १५८ किलोमीटर लांबीचे नाले आहेत. पावसाळी चेंबर्सची संख्या ३८ हजार ८१ असून, पावसाळी गटारांची लांबी १७८ किलोमीटर आहे, तर कल्व्हर्ट्सची संख्या ४२९ आहे.
== पुण्यातले अस्तित्वात असलेले नद्या, तलाव, हौद आणि नाले ==
* अण्णासाहेब मगर स्टेडिअम येथील जलतरण तलाव (नेहरूनगर-निगडी)
* आंबील ओढा
* बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल व जलतरण तलाव, पद्मावती
* ऑलिंपस हेल्थ क्लबचा तरण तलाव, कोथरूड
* इंद्रायणी
* एबीएस फिटनेस ॲकॅडमीचा तरण तलाव, विश्रांतवाडी
* एलारस पूल्स, पूर्व चिंचवड
* एस पी कॉलेजचा तरण तलाव
* औंध तरण तलाव, औंध गांव
* करपे तरण तलाव (हा काँग्रेस हाऊससमोर होता)
* कात्रजचा तलाव
* कामगार कल्याण जलतरण तलाव
* काळा हौद
* कै काळूराम मारुती जगताप तरण तलाव (पिंपळे गुरव)
* किरकिटवाडी ओढा
* कोंढवे-धावडे येथील कुंजाईचा ओढा
* कोंढव्याचे तळे
* क्लब ॲक्वाया, कोरेगांव पार्क
* गणपती विसर्जन तलाव (निगडी-सेक्टर २६)
* [[न.वि. गाडगीळ]] जलतरण तलाव (गाडगीळ प्रशाला)
* गोपाळ हायस्कूलचा तरण तलाव
* कैखिंवसरा पाटील तलाव (थेरगाव)
* घोरपडी गाव तरण तलाव
* चॉईस स्विमिंग पूल, कोथरूड
* विष्णू अप्पा जगताप जलतरण तलाव, धनकवडी
* जेएस स्पोर्ट्स क्लबचा तरण तलाव, पिंपळे सौदागर
* टिळक तरणतलाव, प्रभात रोडच्या डाव्या हाताला
* डेक्कन जिमखाना या संस्थेचा तरण तलाव
* केशवराव ढेरे तरण तलाव, येरवडा
* तळजाई तलाव
* देव नदी
* धनकवडी तरण तलाव
* नाग नदी
*[[नागझरी]]
* नांदे जलतरण तलाव, बालगंधर्व नाट्यगृह (जंगली महाराज रोड)
* नाना हौद
* नांदोशीचा ओढा
* निळू फुले तरण तलाव, स्वार गेटजवळ
* न्यू जॉय्ज स्पोर्ट्स क्लब तरण तलाव, पाषाण
* [[पंचहौद]]
* पद्मावती तळे
* नानासाहेब परुळेकर विद्यालयाच्या आवारातील जल तरण तलाव, विश्रांतवाडी
* पवना नदी
* पाषाण तलाव
* पूना क्लबचा तरण तलाव
* पूना स्पोर्ट्स ॲकॅडमी तरण तलाव, कल्याणीनगर
* पेगॅसस हेल्थ क्लबचा तरण तलाव, हिंगणे बुद्रुक
* पेशवेकालीन कात्रजचा पाट
* फडके हौद
* डॉ बाबासाहेब आंबेडकर तरण तलाव (कासारवाडी)
* कैवस्ताद बाळासाहेब गावडे तरण तलाव (चिंचवड)
* भामा नदी
* भोसरी जलतरण तलाव (भोसरी)
* महाराष्ट्रीय मंडळाचा तरण तलाव
* मानस सरोवर
* मावळ सृष्टी रिझॉर्ट, लोणावळा
* मिनाताई ठाकरे जलतरण तलाव (यमुनानगर)
* मुठा उजवा तीर कालवा
* मुठा डावा तीर कालवा
*[[मुठा नदी]]
* मुळा नदी
* वस्ताद बलभीम मोकाटे जल तरण तलाव, गुजरात कॉलनी (कोथरूड)
* मस्तानी तलाव दिवे घाट
* मोबियस फिटनेस सेंटरचा तरण तलाव, बाणेर रोड
* नथूजी दगडू भेगडे जलतरण तलाव, कर्वेनगर
* भैरोबा नाला
* राज एंटरप्रायझेसचा तरण तलाव, शिवणे (खडकवासला)
* योगगुरू रामदेव महाराज क्रीडा संकुल व जलतरण तलाव, तळजाई टेकडी
* लेखा फार्मचा तरण तलाव, देहू रोड
* वंडर पूल्स, तळेगाव दाभाडे
* वारजे, वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द येथील ओढे
* शाहू कॉलेजचा तरणतलाव, पर्वतीदर्शनजवळ
* शाहू तरणतलाव, सोमवार पेठ
* शिवणे ओढा
* शिवाजी तलाव (हा बुजवून त्यावर संभाजी उद्यान केले)
* श्री छत्रपती शिवाजी महाराज तरण तलाव, आकुर्डी
* शेप्स फिटनेस क्लबचा तरण तलाव, विश्रांतवाडी
* श्री जिमचा तरण तलाव, विमाननगर
* सदाशिव पेठ हौद (पूर्वी हे दोन होते)
* सप कॉलेजचा तरण तलाव, एसपी कॉलेजच्या मागे
* साततोटी हौद
* वीर सावरकर तरण तलाव, कोंढवा खुर्द
* संजय हेल्थ क्लबचा तरण तलाव, पाषाण गाव
* सारसबाग तळे
* सिंफनी क्लबचा तरण तलाव, पाषाण
* सिंबायोसिस कॉलेजचा तरण तलाव
* सिल्व्हर तरण तलाव, हॅपी कॉलनी, कोथरूड
* सोलॅरिस तरण तलाव
* हार्मनी ॲक्वॅटिक क्लबचा तरण तलाव, कोथरूड
==पूल==
पुण्यात खाली दिलेल्या यादीत नसलेले अनेक निनावी नाले आणि पूल आहेत. बांधकामे करून-करून पुण्यातल्या दोन नद्यांना नाले जुळली आहेत. मुठा उजव्या कालव्याच्या प्रवाहाला दुभंगून वाहणारे जुना कालवा आणि नवा कालवा असे दोन एकमेकांना समांतर असणारे कालवे [[हडपसर]]मध्ये आहेत. या प्रत्येक नाल्यावर आणि कालव्यांवर अनेक निनावी कॉजवे किंवा पूलही आहेत. उदाहरणार्थ, आंबील ओढ्यावर शाहू कॉलेज रोडवरच्या स्टेट बँक कॉलनीजवळ, दांडेकर पुलाखालून आणि दत्तवाडीजवळ असे तीन पूल आहेत, त्यांना नावे नाहीत. मुठेच्या उजव्या कालव्यावर सारसबागेजवळच्या सावरकरांच्या पुतळ्याशेजारी, [[स्वारगेट, पुणे|स्वारगेट]]<nowiki/>जवळ, हिंगणे गावठाणाजवळ, कर्वेनगरजवळ आणि गोळीबार मैदानाशेजारी पूल आहेत, मात्र त्यांना नावे नाहीत. आंबील ओढा आणि उजवा कालवा या दोघांवरती समाईक असलेल्या आणि पेशवे पार्कजवळ असलेल्या पुलाला शाहू महाराज पूल असे नाव दिले होते. हल्ली ते नाव वापरात नसावे. भैरोबा नाल्यावरच्या, शिंद्यांच्या छत्रीजवळच्या आणि इतर तीनचार पुलांना नावे दिलेलीच नाहीत.
पिरंगुटला अन् मुळशी तालुक्याला जोडणारा तारेचा पूल, आजमितीला अस्तित्वात नाही
'''मुठा नदीवरील पूल''' एकूण १६ -
* [[एस.एम.जोशी]] पूल .
* ओंकारेश्वर पूल .(नवीन नाव [[विठ्ठल रामजी शिंदे]] पूल)
* [[न.वि. गाडगीळ]] पूल
* [[जयंतराव टिळक]] पूल .(पुणे महापालिका भवनाजवळील पूल)
* काकासाहेब गाडगीळ पूल -झेड पूल .(Z-Bridge) : फक्त दुचाकीसाठी
* दगडी पूल .(=डेंगळे पूल)
* नवा पूल .(=शिवाजी पूल - Lloyd's Bridge)
* (बाबा) [[भिडे पूल]] .
* म्हात्रे पूल .
* यशवंतराव चव्हाण पूल .
* छत्रपती राजाराम महाराज पूल .
* लकडी पूल .(=संभाजी पूल)
या पुलावर दररोज सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुचाकी वाहनास प्रवेशबंदी असते.
* वडगाव पूल .
* वारजे पूल .(देहू रोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर)
* संगम पूल .(रेल्वेचा आणि वाहनांचा) - वेलस्ली पूल
* आणि शिवाय फक्त दुचाकीसाठी असलेले दोन पूल आणि काही साकव आहेत.
'''मुळा नदीवरचे''' एकूण पूल १० आहेत, त्यांबद्दल माहिती पुढीलप्रमाणे :
* औंधचा पूल .(जुना)
* औंधचा पूल .(नवा - याला राजीव गांधी पूल असे नाव दिले .) (औंधगाव ते डांगे चौक मार्ग)
* जुनी सांगवी पूल .(स्पायसर महाविद्यालय ते जुनी सांगवी/ नवी सांगवी मार्ग, औंध) (महादजी शिंदे पूल)
* जुना होळकर पूल .(खडकीबाजार ते साप्रस मार्ग)
* दापोडी कॅन्टॉन्मेन्टमधील होळकर पूल .
* दापोडीचा हॅरिस ब्रिज .(रस्ता व रेल्वे)
* दापोडी-बोपोडी येथील भाऊ पाटील पूल .(भाऊ पाटील रस्ता ते दापोडीगाव मार्ग)
* वाकड पूल .
'''मुळा-मुठा नदीवरचे पूल''' -
* कल्याणी नगर पूल (officially named as Prince His Highness Aga Khan Bridge)
* [[बंडगार्डन पूल]] .(=फिट्झगेराल्ड पूल)
* बाबासाहेब आंबेडकर पूल .
* मुंढवा पूल .
* संगम पूल .(=लॉर्ड Wellesley पूल)
'''ओढ्या-नाल्यांवरील पूल -'''
* उजव्या कालव्यांवरचा शाहू महाराज पूल .
* उजव्या-डाव्या कालव्यांवरचे काही निनावी पूल आहेत.
* घसेटी पूल .
* दांडेकर पूल .
दांडेकर पूल हा पुण्यामधील आंबील ओढ्यावारील एक महत्त्वाचा पूल आहे. या पुलामुळे 'नरवीर तानाजी मालुसरे सिंहगड रस्ता' आणि 'लाल बहादूर शास्त्री रस्ता' हे दोन रस्ते जोडले गेले असल्याने यावर नेहमीच वाहनांची तसेच पादचाऱ्यांची वर्दळ असते. सदैव असलेली अस्वच्छता आणि दुर्गंधी हे या पुलाचे वैशिष्ट्य होय. पुलावर सतत वाहणारी कचराकुंडी, इतस्ततः पडलेला कचरा आणि भटकी रोगट कुत्री हे या पुलावरचे नेहमीचेच दृश्य असते. कचरा, कुत्र्यांची विष्ठा, विक्रीसाठीची मच्छी यामुळे या पुलावर सदैव दुर्गंधी असते.
* (नागझरीवरचा) दारूवाला पूल
* भैरोबा नाला पूल .
* घोरपडीतील अनंत थिएटर परिसरातील भैरोबा नाल्यावरील पूल
* सोनार पूल .(फुरसुंगी येथील कालव्यावरील पूल)
== बोगदे ==
[[File:बोगदा.jpg|thumb|Tunnel in Pune]]
* कात्रजचा बोगदा.
==रेल्वे मार्गाच्या वरचे पूल आणि खालचे सबवे==
* एचसीएमटीआर (High Capacity Mass Transit Route) रेल्वे पूल
* संगम पूल
* संचेती हॉस्पिटल पूल
* खडकी-़औंध सबवे
* पिंपरी स्टेशनजवळचे शेजारशेजारचे दोन पूल (एकाचे नाव स्वर्गीय इंदिरा गांधी उड्डाण पूल)
* चिंचवडचा पूल
* आकुर्डीचा पूल
* बिजलीनगरचा पूल
* आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या (दक्षिणेकडच्या) एका बाजूकडील एक व दुसऱ्या बाजूकडील दोन सबवे
* देहूरोड येथील पूल
==उड्डाणपूल==
* अभियांत्रिकी महाविद्यालय दुमजली उड्डाणपूल (निर्माणाधीन)
* एम्पायर इस्टेट उड्डाणपूल (निर्माणाधीन)
* डांगे चौक उड्डाणपूल
* धनकवडी पूल (सातारा रस्ता)
* नवले पूल (कात्रज)
* नाशिक फाटा-काळेवाडी दुमजली उड्डाणपूल
* धायरी फाटा उड्डाणपूल
* संचेती हॉस्पिटल उड्डाणपूल
* कर्वे रस्ता दुमजली उड्डाणपूल (निर्माणाधीन)
* नगर रस्ता दुमजली उड्डाणपूल (निर्माणाधीन) {येरवड्यात}
==पुतळे==
पुणे शहरात रस्त्यारस्त्यात उभे केलेले शेकडो पुतळे आहेत. त्यांतील किमान ७७ पुतळे पुण्याच्या मध्यभागात आहेत. ३७ पूर्णाकृती व ४०० अर्धपुतळे आहेत. १३ पुतळे तर केवळ स्वारगेट-मार्केटयार्ड परिसरातच आहेत. या पुतळ्यांची देखभालही केली जात नाही.. शहरात वाहतुकीला अडथळा ठरू शकणारेही बरेच पुतळे आहेत. पुण्यात फक्त शिवाजी महाराजांचे कमीतकमी चाळीस पुतळे आहेत. त्यांशिवाय अन्य पुतळेही आहेत. फुले मंडईमध्ये अगदी मध्यभागी असलेला [[विष्णूशास्त्री चिपळूणकर]] यांचा अर्ध पुतळा मंडईतील समाजकंटक दलालांनी काही वर्षांपूर्वी उखडून नष्ट केला, तो परत बसवला गेला नाही. जिजामाता उद्यानातील एक मूर्तिसमूहात असलेला [[दादोजी कोंडदेव|दादोजी कोंडदेवांचा]] पुतळा तोडून काढला, तोही परत बसवला गेला नाही. पुणे विद्यापीठामध्ये एका खासगी संस्थेने बसविलेला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा चांगला नाही या कारणास्तव तो तोडून त्या जागी विद्यापीठ स्व-खर्चाने नवीन पुतळा बसवणार आहेत. मराठी लेखक [[राम गणेश गडकरी]] यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या गुंडांनी उखडून मुठा नदीत टाकला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तो नदीतून बाहेर काढला, पण परत बसवला नाही.
गेल्या काही वर्षांत बरेच पुतळे काढून टाकले किंवा हलवून दुसऱ्या जागी नेले आहेत. उदाहराणार्थ, कोथरूडमधील [[महर्षी कर्वे]] यांचा पुतळा चौकातून हटवून कर्वे रोडच्या एका कोपऱ्यात प्रस्थापित केला आहे. स्वार गेट चौकातला केशवराव जेधे यांचा पुतळा हलवून स्वार गेट काॅर्नरला नेला आहे.
शिवाजी रोडवरील शनिवारवाड्याजवळचा काकासाहेब गाडगिळांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ झालेल्या अपघातात अथर्व डोंगरे या शाळकरी मुलाचा २००८ साली मृत्यू झाला. त्यानंतरही तो पुतळा अजून तेथेच आहे. त्या पुतळ्याची नीट निगाही राखली जात नाही.
पुणे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात पुण्यातील एकूण २३ पुतळे चौकाच्या मध्येच आढळले असून रहदारीला अडथळा करणारे आहेत. जिथे टिळक रोड आणि बाजीराव रोड मिळतात त्या पुरम चौकातील अभिनव शाळेजवळ वसंतराव पाटलांचा पुतळा आहे. तो पुतळा सणस मैदानात वसंतराव पाटलांच्याच स्मरणार्थ बांधलेल्या सभागृहात हलवावा अशी सूचना होऊनही, आणि तो पुतळा आहे तेथेच असून रहदारीला अडथळा करीत उभा आहे. दुरवस्थेत असलेला बाजीराव रोडवरील बाबुराव सणसांचा पुतळा हटवून सणस मैदानावर नेण्याचा ठरावही अजून बासनात आहे.
पुण्यात सध्या (२०१४) असलेल्या काही पुतळ्यांची जंत्री :
;स्वारगेट-मार्केटयार्ड परिसरातील पुतळ्यांची यादी पुढीलप्रमाणे :
* सणस पुतळा - बाबूराव सणस (पुणे महापालिकेचे पहिले महापौर) : हा पुतळा सुस्थितीत नाही
* [[अण्णा भाऊ साठे]] यांचा पुतळा
* [[जमनालाल बजाज]] यांचा पुतळा
* [[अहिल्यादेवी होळकर]] यांचा पुतळा
* [[सावित्रीबाई फुले]] यांचा पुतळा
* [[सावरकर]]ांचा पुतळा
* फाटक गुरुजी यांचा पुतळा
* [[काकासाहेब गाडगीळ]] पुतळा (शनिवारवाड्याजवळ)
* [[वसंतदादा पाटील|वसंतदादा पाटलांचा]] पुतळा (स्वारगेट चौकात)
* जेधे पुतळा (स्वारगेट चौकात)
* [[नेहरू]]ंचा पुतळा
* [[भाऊराव पाटील]] यांचा पुतळा
* [[शिवाजी]] पुतळा (श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल-एस्एस्पीए्म्एसमधील)
;अन्य ठिकाणचे पुतळे पुढीलप्रमाणे :
* कर्वे पुतळा, कोथरूड
* पहिल्या बाजीरावाचा पुतळा, शनिवारवाडा
* झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचा पुतळा, संभाजी उद्यान
* प्रमोद महाले यांचा पुतळा, सुपर मार्केट चौक, पूर्वी दीप बंगला चौक (पुणे)
* [[आचार्य अत्रे]] यांचा पुतळा, [[बालगंधर्व]] नाट्यगृहाजवळील [[सावरकर]] भवनपाशी
* [[महात्मा फुले]] पुतळा, [[पुणे विद्यापीठ]]
* [[शाहू]] पुतळा, एस्एस्पीए्म्एस (पुणे)
* सावरकरांचा पुतळा, सारसबाग (पुणे),
* संभाजीचा अर्ध पुतळा,गरवारे उड्डाण पूल, डेक्कन जिमखाना (पुणे), वगैरे
==पेठा==
पुणे हे पेठांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या पेठांची नावे बहुतकरून आठवड्यातील वारांनुसार, तसेच ज्यांनी या पेठा वसवल्या अशा इतिहासकालीन व्यक्तींच्या नावांवरून- नाना फडणीस, नारायणराव पेशवे, सदाशिवरावभाऊ, सरदार रास्ते- ठेवली गेली आहेत. इ.स. १६२५ मध्ये [[शहाजीराजे भोसले]] यांनी रंगो बापूजी धडफळे यांची पुण्याच्या प्रशासकपदी नियुक्ती केली. रंगो बापूजी धडफळे यांनी कसबा पेठ, सोमवार पेठ, रविवार पेठ आणि शनिवार पेठ या पेठा बांधल्या. इ.स. १६३० मधील आदिलशहाच्या हल्ल्यानंतर दादोजी कोंडदेव यांनी या पेठांची पुन्हा उभारणी केली. पुण्यातील पेठांची नामावली अशी:<br />
[[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]], [[रविवार पेठ, पुणे|रविवार पेठ]] ऊर्फ मलकापूर पेठ, [[सोमवार पेठ, पुणे|सोमवार पेठ]] (हिला शाहापूर पेठ म्हणत), [[मंगळवार पेठ, पुणे|मंगळवार पेठ]] (हिची जुनी नावे अष्टपुरा व शास्तापुरा पेठ), [[बुधवार पेठ, पुणे|बुधवार पेठ]] ऊर्फ मुहियाबाद पेठ, [[गुरुवार पेठ, पुणे|गुरुवार पेठ]] ऊर्फ वेताळ पेठ, [[शुक्रवार पेठ, पुणे|शुक्रवार पेठ]] (जुने नाव विसापूर), [[शनिवार पेठ, पुणे|शनिवार पेठ]], [[गंज पेठ, पुणे|गंज पेठ ऊर्फ मीठगंज (महात्मा फुले पेठ ?)]], [[सदाशिव पेठ, पुणे|सदाशिव पेठ]], [[नवी पेठ, पुणे|नवी पेठ]], [[नारायण पेठ, पुणे|नारायण पेठ]], [[भवानी पेठ, पुणे|भवानी पेठ]], मलकापूर पेठ (म्हणजेच रविवार पेठ), मुहियाबाद पेठ (म्हणजेच बुधवार पेठ), [[नाना पेठ, पुणे|नाना पेठ]], [[रास्ता पेठ, पुणे|रास्ता पेठ]] (जुने नाव शिवपुरी पेठ), [[गणेश पेठ, पुणे|गणेश पेठ]], [[वेताळ पेठ, पुणे|वेताळ पेठ]] (म्हणजेच गुरुवार पेठ), [[सेनादत्त पेठ, पुणे|सेनादत्त पेठ]], नागेश पेठ (म्हणजेच न्याहाल पेठ), भवानी पेठ (टिम्बर मार्केट असलेली), घोरपडे पेठ.
गुरुवार पेठ नवापुरा पेठ, हनमंत पेठ.
==पुण्यातील नगरे==
अजंठा नगर (पिंपरी), कर्वेनगर, कल्याणीनगर (हे नाव उद्योगपती नीळकंठ कल्याणी यांच्या रहिवासामुळे मिळाले), केशवनगर, गंगानगर (निगडी), गणेशनगर, गोखलेनगर, चव्हाणनगर, फातिमानगर, बालाजीनगर, यमुनानगर (निगडी), लिंबोणीनगर, शांतिनगर, शिवाजीनगर, संभाजीनगर, सहकारनगर क्रमांक १, सहकारनगर क्रमांक २, सिंधुनगर (निगडी), सुवर्णयुगनगर, लक्ष्मीनगर, वाळेवकरनगर, विमाननगर, संतनगर, संभाजीनगर,
==पुण्यातल्या रस्ते-चौक-वस्त्या आदींची खास नावे==
* ताडी गुत्ता चौक (कोरेगाव पार्क)
* ताडीवाला रोड (येरवडा)
* दारूवाला पूल (रास्ता पेठ)
* माडीवाले कॉलनी (सदाशिव पेठ)
* सरबतवाला चौक (गणेश पेठ)
==गल्ल्या, बोळ, आळ्या==
जुन्या पुण्यात अनेक गल्ल्या, आळ्या आणि बोळ होते. त्यांतले जवळपास सर्वच अजूनही जुन्याच नावाने टिकून आहेत त्यांतल्या काहींची नावे:
[[चित्र:Ravivar peth.jpg|thumb|रविवार पेठ|दुवा=Special:FilePath/Ravivar_peth.jpg]]
* एन्आयबीएम गल्ली (कोंढवा)
* कडबे आळी
* खडकमाळ आळी
* कवडीचा माळ
* कांचन गल्ली
* कापडआळी (कापडगंज)
* कुंभारवाडा (जवळच कुंभारवेस, कागदीपुरा)
* कोळसा गल्ली
* खाऊ गल्ली (या नावाच्या अनेक गल्ल्या त)
* गाय आळी
* गूळ आळी
* गौरी आळी
* चांभार आळी
* चोळखण आळी
* जुनी तपकीर गल्ली
* जोगेश्वरीचा बोळ
* झांबरे चावडी
* डाळ आळी
* तांबट आळी
* तुळशीबागेचा बोळ
* दाणे आळी
* दिगंबरनगर गल्ली (नं १, २, ३, ४)
* नेने घाट
* पंतसचिवाची पिछाडी
* फणी आळी
* [[बुधवार]] गल्ली
* बुरूड आळी
* बोहरी आळी
* भट आळी
* भाऊ महाराजांचा बोळ
* मुंजाबाचा बोळ
* मुजुमदारांचा बोळ
* मेहुणपुरा
* [[लोणार]] आळी
* लोणीविके दामले आळी
* व्यवहारे आळी
* शालूकर बोळ (=भाऊ रंगारी बोळ)
* शिंदे आळी
* शिंपी आळी
* साडे सतरा नळी (हडपसर)
* सायकल दवाखाना, कसबा पेठ
==पुण्यातील प्रसिद्ध काॅलनी ==
* आयडियल काॅलनी
* गुजराथ काॅलनी
* टांगेवाली काॅलनी
* डहाणूकर काॅलनी
* तावरे काॅलनी
* नृसिंह काॅलनी (ताथवडे-पिंपरी चिंचवड)
* पीएमसी काॅलनी
* पुरंदरे काॅलनी
* बँक ऑफ इंडिया काॅलनी
* बजाज काॅलनी (निगडी)
* मयुर काॅलनी
* माडीवाले काॅलनी
* माॅडेल काॅलनी
* मासूळकर काॅलनी (पिंपरी)
* मित्रमंडळ काॅलनी
* म्युनिसिपल काॅलनी
* रस्टन काॅलनी (निगडी)
* लक्ष्मी काॅलनी
* सारस्वत काॅलनी
* सिंधी काॅलनी
* स्टेट बँक काॅलनी
==प्रसिद्ध वाडे==
* गायकवाड वाडा (केसरी वाडा) : हा [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांनी]] विकत घेऊन तेथे केसरी-मराठा वर्तमानपत्रांचे कार्यालय काढले. टिळक तेथेच राहात.
* नाना वाडा : हा [[नाना फडणवीस|नाना फडणविसांनी]] बांधला. येथे टिळक-आगरकर-चिपळूणकरांनी स्थापन केलेली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची ’न्यू इंग्लिश स्कूल’ होती. आता पुणे महानगरपालिकेचे हायस्कूल आहे.
* पुरंदरे वाडा - हा कसबा पेठेत नव्या पुलाशेजारी आहे.
* भिडे वाडा : हा वाडा भिड्यांनी [[जोतिबा फुले]] यांना मुलींची शाळा काढण्यासाठी दिला.
* मुजुमदार वाडा : हा कसबा पेठेत मुजुमदारांच्या बोळात आहे. या वाड्यात होणाऱ्या गणेशोत्सवात नामवंत संगीतकार हजेरी लावत असत.
* रास्तेवाडा : हा वाडा माधवराव पेशव्यांनी बांधून सरदार रास्त्यांना दिला. हल्ली येथे ‘आगरकर हायस्कूल’ ही मुलींची शाळा आहे. कधीकाळी [[आचार्य अत्रे]] या शाळेचे मुख्याध्यापक होते, आणि अभिनेत्री [[वनमाला]] शिक्षिका.
* विश्रामबाग वाडा : येथे एक संग्रहालय आहे. वाड्याच्या बाजूच्या भागात पोस्ट ऑफिस आहे. पूर्वी या वाड्याच्या दर्शनी भागात म्युनिसिपालिटीचे जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय होते.
* [[शनिवारवाडा]]: बाजीराव पेशव्यांनी बांधला. येथे पेशव्यांचे घर आणि कार्यालय होते.
* शनिवारवाड्याच्या परिसरातले वाडे पुढे दिले आहेत.
* होळकर वाडा : [[शनिवार]] पेठेतील या वाड्यात ‘अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल’ आहे.
==डा, डी, पडी, वड्या आणि वाड्या==
* आकुर्डी
* औताडवाडी
* काळेवाडी
* कुंभारवाडा
* गुजर निंबाळकरवाडी
* घोरपडी
* जनवाडी
* तानाजीवाडी
* दत्तवाडी
* दापोडी
* धनकवडी
* निगडी
* बालेवाडी
* बिबवेवाडी
* बोपोडी
* भय्यावाडी
* मंतर वाडी (उरुळी देवाची)
* माळवाडी
* मोहम्मदवाडी
* पुलाची वाडी
* येवलेवाडी
* राजेवाडी
* वडाची वाडी
* वडारवाडी
* वाकडेवाडी
* वानवडी
* येरवडा
* विठ्ठलवाडी
* विश्रांतवाडी
* वैद्यवाडी
* सुतारवाडी
* हांडेवाडी
* हिंजवडी
* होळकरवाडी
==शनिवारवाडा==
{{मुख्य|शनिवारवाडा}}
शनिवारवाड्याकडे तोंड करून उभे राहिल्यावर नव्या पुलाच्या उजव्या हाताला बारामतीकर-जोशी आणि काळे यांचे जुने ऐतिहासिक वाडे आहेत. बारामतीकर जोशी हे पेशव्यांचे व्याही होते.आणि काळे हे पेशव्यांचे परराष्ट्रीय वकील. खर्ड्यांच्या लढाईत जोशीनी मोठाच पराक्रम गाजवला होता. (बारामतीकर जोश्यांनी बाजीराव पेशव्यांना लुटीत मिळालेला एक हत्ती परवानगी न घेता आपल्या वाड्यात नेऊन ठेवला होता. चिमाजी अप्पांनी लिहून ठेवलेल्या हिशोबात बाजीरावांना ही गोष्ट सापडली. बाजीरावांनी बारामतीकर जोश्यांना तो हत्ती परत करायला भाग पाडले आणि त्यांच्या वाड्यावर चौक्या बसवल्या. बारामतीकरांवर चौक्या बसवण्याची ही पहिली, पण शेवटची नसलेली वेळ!)
या वाड्यांपासून थोडे पुढे गेल्यावर रस्ता वळतो तेथे पेशवाईतले प्रसिद्ध सावकार सरदार ओंकारांचा वाडा आहे. त्याकाळी मोठमोठी कर्जे सरकारला लागत. सरदार ओंकार हे काही प्रमुख सावकारांपैकी एक. चिमाजी अप्पांची मुलगी या ओंकारांकडे दिली होती.
===मेहुणपुरा===
ही शनिवारवाड्याच्या मागची व पश्चिमेची बाजू. पेशव्यांचे बरेच मेव्हणे तिथे राहात असत म्हणुन त्याला मेहुणपुरा म्हणतात. थोरल्या माधवरावांच्या काळातही मेहुणपुरा अस्तित्वात होता. मेहुणपुऱ्यात सकाळ कार्यालगतच्या चौकात अण्णासाहेब पटवर्धनांचा मोठा वाडा होता, आणि जिथे सकाळची कचेरी आहे तिथे पानिपत लढाईत शौर्य गाजविणाऱ्या सरदार विसाजीपंत बिनीवाल्यांचा वाडा होता. तिथेच शेजारी घोरपडेंचा वाडा. दक्षिणमुखी मारुतीच्या जवळच पेशव्यांचे प्रसिद्ध सरदार हसबनीस यांचा वाडा होता.
===सरदार किबे, मोरोबादादा, खासगीवाले यांचे वाडे===
आता जिथे प्रभात चित्रपटगृह (किबे नाट्य-चित्र मंदिर) आहे तिथे पेशवाईतले प्रसिद्ध सावकार किबे राहात. इंदूरकर, होळकर यांचेही किबे हे सावकार होते. नंतरच्या काळात तिथे नूतन मराठी विद्यालय भरत असे. या वाड्यातला आरसे महाल मोठा प्रेक्षणीय होता. त्याच्या समोरच मोरोबादादांचा सहा चौक असलेला मोठाच्या मोठा दोन-तीन मजली वाडा होता.
आनंदाश्रमाच्या शेजारीच नूतन मराठी विद्यालय आहे. ज्यावेळी किबेंच्या वाड्यात शाळा भरत असे, त्यावेळी येथे न्यू पूना कॉलेज होते, आणि त्याही आधी खाजगीवाल्यांचा वाडा होता. हा वाडा पाडून त्याठिकाणी आता नूमविची इमारत उभी आहे.
==उपनगरे==
पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या उपनगरांची नामावली अशी:
[[अप्पर इंदिरा नगर]], [[अरण्येश्वर]], [[आनंदनगर]] ([[सिंहगड रस्ता]]), [[आंबेगाव]], [[एरंडवणे]], [[औंध]], [[कॅंप]], [[कर्वेनगर]], [[कल्याणी नगर|कल्याणीनगर]], [[कात्रज]], कोंढवा बुद्रुक , [[कोथरूड]], [[कोरेगाव पार्क]], [[खडकी]], [[खराडी]], [[गुलटेकडी]], [[गोखलेनगर]], [[घोरपडी]], [[डेक्कन जिमखाना]], [[दत्तवाडी]], [[बोपोडी]], [[धनकवडी]], [[धायरी]], [[पद्मावती]], [[पर्वती]], [[पाषाण]], [[पिसोळी]], [[बाणेर]], [[बालाजी नगर]] ([[सातारा रस्ता]]), [[बावधन]], [[बिबवेवाडी]], [[बोपखेल]], [[भुसारी कॉलनी]], [[मुंढवा]], [[येरवडा]], [[लोहेगाव]], [[वडगांव (बुद्रुक)]], [[वडगांव शेरी]], [[वडारवाडी]], [[वाकडेवाडी]], [[वाघोली]], [[वानवडी]], [[वारजे माळवाडी]], [[विठ्ठलवाडी]], [[विमाननगर]], [[विश्रांतवाडी]], [[शिवाजीनगर]], [[सॅलिसबरी पार्क]], [[सांगवी]], [[सुस]], [[हडपसर]], धानोरी, केशवनगर.
'''पिंपरी चिंचवड'''- [[आकुर्डी]], काळेवाडी, [[चिंचवड]], [[तुकारामनगर]], [[थेरगाव]], [[निगडी]], [[नेहरूनगर]], [[पिंपळे गुरव]], [[पिंपळे निलख]], [[पिंपळे सौदागर]], [[भोसरी]], [[यमुनानगर]], [[रहाटणी]], [[रावेत]], [[रूपीनगर ]],[[चिखली ]],[[मोशी]],[[घरकुल वसाहत]], [[वाकड]], [[संभाजीनगर]], [[सांगवी]] (जुनी आणि नवी), [[हिंजवडी]].
== हवामान ==
[[चित्र:view from Sinhagad Pune Darwaja.jpg|डावे|इवलेसे|180px|सिंहगडचा पुणे दरवाजा]]
पुणे शहरात उन्हाळा, (मॉन्सून) पावसाळा व हिवाळा हे ऋतू अनुभवायाला मिळतात. उन्हाळा- [[मार्च]] ते [[मे]] (तापमान २५°-२९° से.) असतो व [[एप्रिल महिना|एप्रिल]] हा सर्वांत उष्ण महिना आहे. मे महिन्यात पावसाच्या सरी सुरू होतात. या महिन्यात उष्णता असतेच पण काही वेळेस दमटपणा अनुभवायला मिळतो. पुण्याच्या रात्री बऱ्यापैकी थंड असतात.
[[जून]] महिन्यातील [[अरबी समुद्र|अरबी समुद्रातून]] येणाऱ्या मॉन्सूनच्या वाऱ्यांमुळे पावसाळा सुरू होतो. पुण्याचे पर्जन्यमान वार्षिक ७२२ मि.मी. इतके आहे. [[जुलै]] महिन्यात सगळ्यात जास्त पाऊस पडतो. पर्जन्यमान मध्यम असले तरी अनेक वेळा पावसाच्या सरीमुळे पुणे शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत होते. पावसाळ्यात तापमान २०°-२८° सेल्शियस इतके असते.
मॉन्सूननंतर [[ऑक्टोबर महिना|ऑक्टोबर]] महिन्यात दिवसाचे तापमान वाढते व रात्री थंड असतात. [[हिवाळा]] हा [[ऋतू]] [[नोव्हेंबर]] ते [[फेब्रुवारी महिना|फेब्रुवारी]] महिन्यांपर्यंत असतो. पुण्याला भेट देण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. या काळात दिवसाचे तापमान २९°से तर रात्रीचे तापमान १०°सेच्या खाली असते. [[डिसेंबर]] व [[जानेवारी]] महिन्यात तर तापमान ५-६°से पर्यंत उतरते. पुण्यात सर्वांत जास्त तापमान ४३.३°से इतके २० एप्रिल १९८७/७ मे १८८९ रोजी तर (१७८१-१९४० सालातील) सर्वांत कमी तापमान १.७°से १७ जानेवारी १९३५ला नोंदविले गेले. जानेवारी १९९१(?)मध्ये पुण्यात २.८°से इतके किमान तापमान नोंदवले गेले.
;
;पुण्याच्या किमान तापमानाच्या काही नोंदी
* २.८°से (२-१-१९९१)
* ४.०°से (३-१-१९९१)
* ४.४°से (१६-१-१९९४)
* ४.५°से (२१-२-१९९३)
* ४.७°से (२७-१-२००६)
* ४.८°से (२१-१-१९९७)
;इसवी सन २००३ सालापासूनचे पुण्याच्या तापमानाचे नीचांक
* २००३ : ६.९°से
* २००४ : ८.२°से
* २००५ : ५.९°से
* २००६ : ४.७°से
* २००७ : ८.३°से
* २००८ : ५.८°से
* २००९ : ८.५°से
* २०१० : ६.५°से
* २०११ : ५.३°से
* २०१२ : ६.६°से
* २०१३ (१४डिसेंबरपर्यंत) : ६.८°से
=== जैवविविधता ===
पुणे शहर टपाल कार्यालयापासून २५ कि.मी. त्रिज्येच्या परिसरात साधारणपणे, सपुष्प वनस्पतींच्या १०००, फुलपाखरांच्या १०४, पक्षांच्या ३५० आणि सस्तन प्राण्यांच्या ६४ प्रजाती आढळतात.
;वृक्षसंपदा
दिल्ली हे भारताच्या सर्वाधिक वृक्षसंख्या असलेले महानगर आहे. त्याखालोखाल बंगलोर, कलकत्ता, नागपूर आणि पुणे यांचे क्रमांक लागतात. असे असले तरी, पुणे शहर हे भारताच्या सर्वाधिक वृक्षविविधता असलेले महानगर आहे असे वृक्षअभ्यासक [[श्री.द. महाजन]] यांचे मत त्यांनी २००५ साली एका राष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या निबंधात म्हटले होते. या वृक्षांपैकी ५० टक्के वृक्ष देशी आहेत.
पुणे महानगरात १९९८ साली केलेल्या वृक्षगणनेनुसार सुमारे ३३ लाख वृक्ष होते. त्यांची जातिनिहाय नावे अशी :-
;वृक्षसंपदा
दिल्ली हे भारताच्या सर्वाधिक वृक्षसंख्या असलेले महानगर आहे. त्याखालोखाल बंगलोर, कलकत्ता, नागपूर आणि पुणे यांचे क्रमांक लागतात. असे असले तरी, पुणे शहर हे भारताच्या सर्वाधिक वृक्षविविधता असलेले महानगर आहे असे वृक्षअभ्यासक [[श्री.द. महाजन]] यांचे मत त्यांनी २००५ साली एका राष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या निबंधात म्हटले होते. या वृक्षांपैकी ५० टक्के वृक्ष देशी आहेत.
- पुणे परिसर आणि जंगलात ५०हून अधिक प्रकारच्या वेली आहेत.
- पुण्यात दिसणाऱ्या बहुतांश वेली या दक्षिण अमेरिकेतून आणि आफ्रिकेतून आल्या आहेत.
;देशी वृक्ष
अंकोळ, अंजन, अंजनी, अजानवृक्ष, अर्जुन, अशोक, आईन (ऐन), आपटा, आंबा, आवळा, एरिओलिना, उंडी (कॅलोफिलम इनोफिल्युम), औदुंबर, धेड उंबर, कडुनिंब (नीम-लिंबोणी), कढीलिंब, बकान नीम (बकाणा), महानीम, [[कदंब]], कनकचंपा, करंज, मोठा करमळ, कवठ, कहांडळ, कळम (कळंब), काकड, कांचन, पिवळा कांचन, रक्तकांचन, श्वेतकांचन, काजरा, [[काटेसावर]] किनई, काळा कुडा, पांढरा कुडा, कुंती, कुंभा, कुसुम (कुसुंब) किंवा कोशिंब, कोकम, खडशिंगी, खरवत, खिरणी, खेजडी म्हणजेच शमी (प्रोसोपिस सिनेरारिया), खैर, गणेर ऊर्फ सोनसावर, गरुडवेल, गुंज, रतनगुंज, गेळा, गोळ, घटबोर, चंदन, चंदनचारोळी, चारोळी, चाफा, नागचाफा, सोनचाफा, चिंच, चिचवा, चीड (सरल किंवा पाईन - पायनस एक्सेलसा), जांभूळ, जायफळ, टेटू, टेमरू, टोकफळ, डलमारा, ताड, तांबट, तामण, दहीवण, दालचिनी, देवदार, धामण, धावडा, महाधावडा, रेशीम धावडा, नाणा, नांद्रुक (नांदुरकी), निरगुडी, नेपती, पळस, काळा पळस (तिवस किंवा रथद्रुम), पांगारा, बूच पांगारा, रानपांगारा, पाचुंदा, पाडळ, पायर, पारिजातक, पिंपळ, परस पिंपळ, पुत्रंजीव, पेटरा, पेटारी, पोलकी, फणस, फणशी, फालसा, [[बकुळ]], जंगली बदाम, बहावा, बाभूळ, दुरंगी बाभूळ, बारतोंडी, बिब्बा, बीजा, बुरगुंड, बुरास, बूच, बेल, बेहडा, बोर, भुत्या, भूर्जपत्र, भेरा, भोकर, भोमा, माड, भेरली माड, मारवा, मुचकुंद, मेडशिंगी, मोई, मोखा, मोह, दक्षिण मोह, रबराचे झाड, रिठा, रुद्राक्ष, रोजवुड (शीशम-शिसवीचे झाड), रोहितक, लकूच, वड, वानवृक्ष, वायवर्ण, वारंग, पिवळा वारस, वावळ, वाळुंज (सावरकर स्मारकाजवळ असलेले हे झाड एकमेव आहे), शिवण, शिरीष, काळा शिरीष, संदन, साग, सात्विणी, सालई, [[सुकाणू (वृक्ष)|सुकाणू]], सुपारी, सुरंगी, सोनसावर ऊर्फ गणेर (कोच्लोस्पेरम रेलिजियोसम), हिंगणबेट, हिरडा, हिवर, हुंब, वगैरे.
;परदेशी वृक्ष
अगस्ता (हादगा), अनंत (केप जॅस्मिन), ट्री ॲंटिगोनान, रोज ॲपल (जाम), स्टार ॲपल, अंब्रेला ट्री, खोटा अशोक (पानाचा अशोक, मास्ट ट्री), आकाशनीम, ऑंकोबा, ऑर्किड ट्री (बटरफ्लाय फ्लॉवर), हॉंगकॉंग ऑर्किड ट्री, ब्राझिलियन आयर्नवुड, ऑलिव्ह, ऑस्ट्रेलियन चेस्टनट (न्यू इंग्लिश स्कूल समोर पंताच्या गोटात हे दुर्मीळ झाड आहे), मोगली एरंड (जट्रोफा), सिल्व्हर ओक, ऊर्वशी (ॲमहर्स्टिया नोबिलिस), कॅंडल ट्री, कण्हेर, पिवळा कण्हेर (बिट्टी), कॅंपेची ट्री (लॉगवुड), कमरक (करंबोला), कॅशियाच्या अनेक जाती, गुलाबी कॅशिया, रेड कॅशिया, कॅश्युरिना, खडसावर ऊर्फ सुरू, कांचनराज, काशीद (सयामी कॅशिया), कॉपर पॉड ट्री, इंडियन कॉर्क ट्री, स्कार्लेट कॉर्डिया, कॉलव्हिल्स ग्लोरी, काशीद (सयामी कॅशिया), किलबिली, कैलासपती (कॅननबॉल ट्री), कनांगा (यांग यांग), क्रेप मिर्टल, क्लुसिया (फॅट पोर्क ट्री), ख्रिसमस ट्री (ऑराकरिया), गमग्वायकम (लिग्नम व्हिटी), गिरिपुष्प (ग्लिरिसिडिया), गुजबेरी ट्री, गुलमोहर, गोल्डन बेल (पिवळा टॅबुबिया), पांढरा चाफा (डेडमॅन्स प्लॉवर, टेंपल ट्री), कवठी चाफा, खुरचाफा (अनंत प्रकार), तांबडा चाफा (रेड फ्लॅंगिपनी), गोरखचिंच (बाओबाब), विलायती चिंच (इमली), चेंडूफळ (पार्किया), सिंगापूर चेरी, ऑस्ट्रेलियन चेस्टनट, चौरीसिया, जॅक्विनिया, जाम, टॅबुबियाच्या अनेक जाती, टॅबुबिया ॲव्हेलेनेडी, पिवळा टॅबुबिया (गोल्डन बेल), टिकोमा, आफ्रिकन ट्युलिप ट्री (स्पॅथोडिया), रोझी ट्रंपेट ट्री, ट्रॅव्हेलर्स ट्री, डॉंबेया (वेडिंग प्लॅंट), डेडमॅन्स फ्लॉवर (टेंपल ट्री, पांढरा चाफा), ड्रासिना, ताम्रवृक्ष (पीतमोहर, पेल्ट्रोफोरम), तुती (मलबेरी), तुमा (मिलेशिया), जेरुसलेम थॉर्न, दिवी दिवी, निलगिरी (युकॅलिप्टस), नीरफणस (ब्रेड फ्रूट ट्री), नीलमोहर, पर्जन्य वृक्ष (रेन ट्री), ब्लॅक पर्ल, पामच्या अनेक जाती, अरेका पाम, चायनीज फॅन पाम, रॉयल पाम (बॉटल पाम), पावडरपफ, फिडल लीफ फ़िग, फिडल वुड ट्री, फ्लॉस सिल्क ट्री, बूच, तेल्पा माड (ऑइल पाम), गुलमोहर (फ्लॅंबॉयंट ट्री), [[नीलमोहर]] (जॅकारंडा), पीतमोहर (पेल्ट्रोफोरम), बटर फ्रूट ट्री (ॲव्होकॅडो), खोटा बदाम, बरसेरा (अत्तराचे झाड-लव्हेंडर ट्री), बिलिंबी, बिट्टी (पिवळा कण्हेर), बेगर्स बाऊल, बॉटल ब्रश, ऑस्ट्रेलियन बाभूळ, ब्रह्मदंड (सॉसेज ट्री), ब्लडवुड ट्री, ब्राउनिया, [[भद्राक्ष]] (गाउझुमा), मलबेरी (तुती), पेपर मलबेरी, महोगनी, आफ्रिकन महोगनी, मारखामिया, मोरपंखी (थूजा), रायआवळा, चेंजेबल रोज ट्री, लक्ष्मीतरू (सायमारुबा), वांगीवृक्ष, शंबुकोश (सांबुकस), शेर (मिल्क बुश), संकासुर (शंखासुर, पीकॉक फ्लॉवर ट्री), मोठी सातवीण, गुलाबी सावर (शेविंग ब्रश ट्री), दिल्ली सावर, पांढरी सावर (कपोक), सॉसेज ट्री (ब्रह्मदंड), सुरू (कॅश्युरिना, खडसावर), सुबाभूळ (हॉर्स टॅमेरिंड, लुकेना), हुरा (सॅंडबॉक्स ट्री), हुरा क्रेपितान्स, पॅथोडिया (आफ्रिकन ट्युलिप ट्री), वगैरे.
* हेही पहा : [[पुणे परिसरातील वृक्ष]]
===पुण्यातील पक्षी===
पुण्यात सुमारे ४०० जातींचे [[पक्षी]] आढळतात. त्यापैकी १५० जातींच्या पक्ष्यांची प्रभाकर कुकडोलकर यांनी काढलेली छायाचित्रे या ‘पुण्याचे पक्षी वैभव’ या पुस्तकात आहेत. या १५० जातींपैकी ४०हून अधिक जाती सहसा आढळून न येण्याऱ्या आहेत.
== अर्थकारण ==
<!--[[चित्र:pune infy.jpg|200px|इवलेसे|इन्फोसिस, हिंजवडी, पुणे]]-->
पुणे हे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. महाराष्ट्र राज्यात [[मुंबई]] महानगरानंतर पुणे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. अजूनही पुणे शहराचा विकास वेगाने होत आहे. हे भारताच्या बहुधा सर्वांत वेगाने विकसित होणारे शहर असावे. जगातील सर्वाधिक दुचाक्या बनावणारा [[बजाज ऑटो]] उद्योग पुण्यात आहे. टाटा मोटर्स (भारताच्या सर्वाधिक प्रवासी वाहतूक आणि औद्योगिक वाहने बनावणारा उद्योग), कायनेटिक, डाइमलर-क्रायस्लर (मर्सिडिझ-बेंझ), फोर्स मोटर्स (बजाज टेंपो) हे उद्योग पुण्याच्या परिसरात स्थिरावले आहेत.
पुण्यातील अभियांत्रिकी उद्योग - [[भारत फोर्ज]] (जगातील दुसरी सर्वांत मोठी फोर्जिंग कंपनी), कमिन्स, अल्फा लावल, सॅंडविक एशिया, थायसन क्रुप (बकाव वुल्फ), केएसबी पंप, फिनोलेक्स, ग्रीव्ह्ज इंडिया, फोर्ब्स मार्शल, थरमॅक्स इत्यादी.
विद्युत व गृहोपयोगी वस्तूनिर्माते व्हर्लपूल आणि एल.जी. यांचे उत्पादन करणारे कारखाने, फ्रिटो-लेज, [[कोका-कोला]] यांचे अन्न प्रक्रिया उद्योग पुण्यात आहेतच, शिवाय अनेक मध्यम व लहान उद्योगही पुण्यात आहेत. आंतरराष्ट्रीय हवाईमार्गाने पुणे जोडले गेले आहे. त्यामुळे जवळच्या जिल्ह्यांतील अनेक उद्योग निर्यात करू लागले आहेत.
पुण्यात माहिती-तंत्रज्ञान उद्योग विस्तारत आहे. [[हिंजवडी]]तील राजीव गांधी आय.टी पार्क, मगरपट्टा सायबरसिटी, तळवडे एम.आय.डी.सी. सॉफ्टवेअर पार्क, मॅरिसॉफ्ट आय.टी.पार्क (कल्याणीनगर), आय.सी.सी., इत्यादी आय.टी पार्क्समुळे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी उद्योगाची भरभराट चालू आहे.
महत्त्वाच्या भारतीय सॉफ्टवेअर कंपन्या- [[इन्फोसिस]], टाटा, फ्ल्युएंट, क्सांसा, [[टी.सी.एस.]], [[टेक महिंद्रा]], [[विप्रो]], [[पटनी]], [[सत्यम]], [[कॉग्निझंट]], आयफ्लेक्स,सायबेज, [[के.पी.आय.टी. कमिन्स]], दिशा, पर्सिस्टंट सिस्टम्स, जॉमेट्रिक सॉफ्टवेअर, नीलसॉफ्ट व कॅनबे पुण्यात आहेत.
महत्त्वाच्या बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपन्या- बी.एम.सी. सॉफ्टवेअर, [[अॅमेझॉन.कॉम|अमेझॉन]], [[मायक्रोसॉफ्ट]], एनव्हिडिया ग्राफिक्स, एच.एस.बी.सी. ग्लोबल टेक्नोलॉजीज, आय.बी.एम., रेड हॅट, सिमेन्स, ई.डी.एस., यूजीएस, कॉग्निझंट, सिमॅंटेक, सनगार्ड, व्हर्संट, झेन्सार टेक्नॉलॉजीज, टी-सिस्टिम आणि एसएएस, आयपीड्रम वगैरे.
पुणे हे कॉल सेंटर किंवा बी.पी.ओ. उद्योगात देखील अग्रेसर आहे. कन्व्हरजिस, डब्ल्यू.एन.एस., इन्फोसिस, विप्रो, इएक्सएल, एमफेसिस या मोठ्या आऊटसोर्सिंग कंपन्या पुण्यात आहेत.
पुण्यातील काही मोठ्या कंपन्यांची मुख्यालये -
* [[कमिन्स इंडिया लिमिटेड]]
* नीलसॉफ्ट
* पर्सिस्टंट सिस्टम्स
* [[बँक ऑफ महाराष्ट्र]]
* [[बजाज ऑटो|बजाज ऑटो लिमिटेड]]
[[कमिन्स इंडिया लिमिटेड]], [[टेल्को/टाटा मोटर्स लिमिटेड]], [[बजाज ऑटो|बजाज ऑटो लिमिटेड]],[[फोर्स मोटर्स लिमिटेड]], [[भारत फोर्ज लिमिटेड]] यासारखे उत्पादनक्षेत्रातील अनेक मोठे उद्योग येथे आहेत. [[इ.स. १९९०|१९९०]]च्या दशकात [[केपीआयटी कमिन्स]], [[इन्फोसिस]],[[टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस]],[[विप्रो]],[[सिमॅंटेक]],[[आय.बी.एम.]],[[कॉग्निझंट]] सिंटेल सारख्या प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपन्यांनी पुण्यात आपली केंद्रे उघडल्यापासून पुणे हे भारताच्या एक प्रमुख माहितीतंत्रज्ञान उद्योगकेंद्र म्हणून नावारूपास आले आहे.
=== बाजारपेठ ===
[[चित्र:Pune Laxmi Road Shopping Main.jpg|150px|इवलेसे|डावे|पुण्यातील पारंपरिक बाजारपेठ: लक्ष्मी रस्ता]]
मार्केट यार्ड व [[महात्मा फुले मंडई|महात्मा फुले भाजी मंडई]] (जुने नाव रे मार्केट) या ठिकाणे कृषी उत्पादनांचा तर रविवार पेठ हा भाग ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या घाऊक व्यापार चालतो. बुधवार पेठ ही विद्युत आणि संगणकीय उपकरणे, गरम कपडे, बॅगा, पुस्तके इत्यादी उत्पादनांच्या घाऊक आणि किरकोळ व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. तुळशीबाग हा बुधवार पेठेतील भाग तसेच डेक्कनवरील हॉंगकॉंग-लेन महिलांवर्गात लोकप्रिय नित्योपयोगी उत्पादनांच्या किरकोळ खरेदीसाठी लोकप्रिय आहे. अप्पा बळवंत चौक येथे शालेय व इतर पुस्तकांची बाजारपेठ आहे. लक्ष्मी रस्ता हा कपडा, तयार कपडे आणि सुवर्णालंकारांच्या खरेदीकरिता प्रसिद्ध आहे. कॅंप विभागातील महात्मा गांधी रस्ता व ईस्ट स्ट्रीट येथे पाश्चात्त्य शैलीची उत्पादने मिळतात. त्याप्रमाणेच जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता या भागांतसुद्धा किरकोळ व्यापाराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झालेला आहे.
पुण्यातल्या महात्मा फुले मंडईतून अनेक राजकीय कार्यकर्ते उदयास आल्याने या मंडईला लोक कौतुकाने मंडई विद्यापीठ म्हणतात. मंडईत महात्मा फुले मंडई प्रतिष्ठान या नावाच्या संस्थेचे कार्यालय आहे. प्रतिष्ठानच्या खटपटीमुळे मंडईचा ३०० मीटर त्रिज्येचा परिसर ‘वाय-फाय’ झाला आहे. ५०,००० गिगाबाईट्स एवढी या वाय-फाय सेवेची क्षमता असून त्या परिसरात एकाच वेळी कितीही लोक मोफत इंटरनेट वापरू शकतात.
===खाद्य पदार्थ विकणारे फेरीवाले===
पुण्यामध्ये असंख्य चहाच्या टपऱ्या आहेत. मनपसंत चवीचा चहा ह्या टपऱ्यांवर स्वस्त दरात मिळत असल्याने या टपऱ्यांचा धंदा जोरात चालतो. अशा चहाच्या दुकानांना अमृततुल्य (मुंबईत शंकर विलास) चहाची दुकाने म्हणतात. [[खाद्यपदार्थ]] विकणारे गाडीवालेही आहेत.
पुण्यात गाडीवर मिळणारी भेळ आणि वडापाव अन्या कोणत्याही शहरांत मिळत नाही. एकेकाळी गाडीवर भजी मिळायची, आता मिळत नाहीत. उसाच्या रसाची गुऱ्हाळे विशिष्ट मोसमात असतात.
;२०१३ सालच्या डिसेंबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे पुणे शहरात रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांची आकडेवारी:
{| class="wikitable "
|-
! व्यवसायाचा प्रकार
! नोंदणीधारक
! परवानाधारक
|-
|चहा, कॉफी, वडापाव, ऑम्लेट, स्नॅक्स
|३६२८
|३४५
|-
|भेळ, पाणीपुरी, चॅट
|७६९
|२०
|-
|चिनी खाद्यपदार्थ
|३१२
|१३
|-
|उसाची गुऱ्हाळे
|१९७
|
|-
|}
== प्रशासन ==
=== नागरी प्रशासन ===
[[चित्र:PMC Building.jpg|250px|इवलेसे|उजवे|महानगरपालिका इमारत]]
पुणे शहराची व्यवस्था पुणे [[महानगरपालिका]] पाहते. महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय.ए.एस. अधिकारी दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. महानगरपालिका मतदारांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांनी बनते. नगरसेवकांचे नेतृत्व [[महापौर]] या पदावरील व्यक्तीकडे असते. महापौर हे केवळ नाममात्र पद असून या पदाकडे अधिकार कमी असतात. पुणे महापालिकेचे क्षेत्र हे ४८ प्रभागात विभागले गेले असून प्रत्येक विभागाचे कामकाज साहाय्यक आयुक्त पहात असतात. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार महापालिकेच्या नगरसभेवर निवडून येण्यासाठी उभे करतात.
=== जिल्हा प्रशासन ===
''अधिक माहितीसाठी पहा '''[[पुणे जिल्हा]]'''''
पुणे शहर महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा, जमीनजुमल्याच्या नोंदी ठेवणे, राज्य सरकाराकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकीचे व्यवस्थापन करणे हे असते.
=== महानगर पोलीस यंत्रणा ===
पोलीस आयुक्त हा पुणे पोलिसांचा प्रमुख असतो. यो राज्याच्या गृह मंत्रालयाने नेमलेला एक आय. पी. एस्. अधिकारी असतो. पुणे पोलीस व्यवस्था ही [[महाराष्ट्र]] राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते.
== वाहतूक व्यवस्था ==
[[चित्र:Pune India.jpg|200px|डावे|इवलेसे|पुण्यातील रस्त्यावरील एक दृष्य]]
[[चित्र:Pune Mumbai Bangalore Bypass highway.jpg|175px|इवलेसे|उजवे|पुणे शहराबाहेरून जाणाऱ्या मुंबई-बंगलोर महामार्गाचे चित्र]]
पुणे शहर [[भारत|भारताच्या]] इतर महत्त्वाच्या शहरांशी रस्ता, रेल्वे व हवाईमार्गाने चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. पुणे विमानतळावरून एक मिलिटरी विमानतळ आहे. पूर्वी फक्त देशांतर्गत वाहतूक चालत असे पण आता [[सिंगापूर]] व [[दुबई]]ला जाणाऱ्या उड्डाणांमुळे, विमानतळ आंतरराष्ट्रीय झाला आहे.
[[चित्र:Pune University square traffic.jpg|250px|डावे|इवलेसे|पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक]]
[[चित्र:Sinhagad Road Pune at Night.jpg|225px|इवलेसे|उजवे| रात्री दिसणारा सिंहगड रस्ता]]
नवा ग्रीनफिल्ड पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प [[महाराष्ट्र]] सरकार सुरू करणार असून तो [[चाकण]] व [[राजगुरुनगर]] या गावांमधील चांदूस व शिरोळी यांच्या जवळ (पुण्यापासून ४० कि.मी. अंतरावर) होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाची जबाबदारी [[महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ|महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे]] सोपवली गेली आहे.
[[चित्र:punelocal.jpg|इवलेसे|150px|[[पुणे उपनगरी रेल्वे]]]]
शहरात पुणे व [[शिवाजीनगर]] ही दोन महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. [[पुणे रेल्वे स्थानक|पुणे स्थानकावर]] सर्व रेल्वेगाड्या थांबतात. पुणे व [[लोणावळा]]दरम्यान [[पुणे उपनगरी रेल्वे|उपनगरी रेल्वे वाहतूक]] चालते. त्यामुळे [[पिंपरी]], [[खडकी]] व [[चिंचवड]] ही उपनगरे शहराशी जोडली गेली आहेत. पुण्याच्या उपनगरी गाड्या [[लोणावळा|लोणावळ्यापर्यंत]] जातात तर मुंबईच्या [[कर्जत]] पर्यंत येतात. मध्ये फक्त घाटमार्ग आहे. रेल्वे प्रशासन लोणावळा व कर्जत/खोपोली ह्या गावांदरम्यानही स्थानिक उपनगरी गाड्या चालू करण्य़ाचा विचार करीत आहे. असे होऊ शकले तर, पुणे-मुंबईच्या दरम्यान असलेल्या कुठल्याही स्थानकावरून दुसऱ्या कुठल्याही स्थानकाला गाडी न बदलता जाता येईल. कर्जत-[[पनवेल]] लोहमार्ग तयार झाला असून त्यामुळे पुणे-मुंबई शहरातील अंतर २९ कि.मी.ने कमी झाले आहे. मात्र या मार्गावरून अजून फार गाड्या धावत नाहीत.
पुणे व मुंबई दरम्यानची रस्तावाहतूक [[मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग|मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गामुळे]] वेगवान झाली आहे. यामुळे दोन्ही शहरांदरम्यान केवळ तीन तासांचे अंतर राहिले आहे. शासकीय व खाजगी बससेवा पुण्याला [[मुंबई]], [[हैदराबाद]] व [[बंगळूर]] या शहरांशी जोडतात. [[महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ|महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे]] (एस.टी) बससेवा पुण्याला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाशी जोडते.
पुणे शहर हे महत्त्वाचे आय.टी. (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) केंद्र आहे. पुण्यात चाकरमानी वाढत आहेत त्याचबरोबर गाड्या(कार)/दुचाक्यांची संख्या वाढत आहे. २००५ मध्ये पुण्याच्या १४६ चौ.कि.मी क्षेत्रफळात २०,००,०० कार (मोटारगाड्या) व १०,००,००० दुचाक्या होत्या असे एका अभ्यासात नमूद केले आहे.
तीन माणसे बसू शकतील अशा [[रिक्षा]] हे शहरांतर्गत वाहतुकीचे मुख्य साधन आहे. डिसेंबर २०१४ मध्ये पुण्यात सुमारे ५० हजार ऑटोरिक्षा होत्या. त्यांपैकी पेट्रोलवर चालणाऱ्या ११,३१२, डिझेलवरच्या १,९८४, सीएनजी (कॉंप्रेस्ड नॅचरल गॅस)वरच्या २७,०९४ तर एलपीजी (लिक्विड पेट्रोलियम गॅस)वर चालणाऱ्या ३,९५१ रिक्षा होत्या. हे आकडे पिंपरी-चिंचवडसाठी अनुक्रमे, १,५६८, ८०६, २,८२१ आणि ३६ होते.
पुण्यातील उपनगरे कल्याणीनगर, विमाननगर, मगरपट्टा, पिंपरी, चिंववड, बाणेर, वाकड, औंध, हिंजवडी, बिबवेवाडी, वानवडी, निगडी-प्राधिकरण झपाट्याने वाढत आहेत पण अरुंद रस्ते वाढत्या वाहनांना कमी पडत आहेत. रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल वगैरे प्रकल्प अनेक वर्षे प्रलंबित आहेत. काही पूल बांधून तयार झाले आहेत. तरीही, महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे योजना अंमलात यायला खूप वेळ लागतो.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी अपुरी ठरत आहे. [[पी.एम.टी.]] (पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट) व [[पी.सी.एम.टी.]] (पिंपरी-चिंचवड म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट) या अनुक्रमे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाहतूक व्यवस्थांचे एकत्रीकरण होऊन आता [[पी.एम.पी.एम.एल.]] (पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड) ही संस्था पुण्याची सार्वजनिक बस वाहतूक सांभाळते. वाहतूक-कोंडीमुळे मोटारगाडीचालक व दुचाकीचालक त्रस्त असतात, तर पार्किंगची अपुरी व्यवस्था त्यांना आणखी जेरीस आणते.
==पुणे रेल्वे स्थानक==
पुणे रेल्वे स्टेशनच्या ऐतिहासिक इमारतीचे उद्घाटन मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या उपस्थितीत २७ जुलै १९२५ रोजी करण्यात आले. इमारतीचा आराखडा १९१५ मध्ये तयार करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष कामास प्रारंभ १९२२ मध्ये झाला आणि तीन वर्षात काम पूर्ण झाले. इमारतीच्या उद्घाटनाच्या दिवशी मुंबईहून एक विशेष रेल्वेगाडी पुण्यात आणण्यात आली होती. पुणे स्थानकाच्या इमारतीचा मूळ आराखडा ब्रिटिशकालीन आहे. पुणे स्टेशन आणि [[लाहोर जंक्शन रेल्वे स्थानक|लाहोर जंक्शनचे]] डिझाइन एकसारखे आहे. पुण्याच्या स्टेशनची इमारत बांधण्यासाठी त्या वेळी पाच लाख ७९ हजार ६६५ रुपये खर्च आला होता.
[[इ.स. १९२९]] मध्ये पुणे स्थानकात पहिली विजेवरची गाडी धावली. १९३० मध्ये जागतिक कीर्तीची [[डेक्कन क्वीन]] ही गाडी सुरू झाली. आशियातील पहिली दोन मजली आगगाडी- [[सिंहगड एक्सप्रेस]] (जुने नाव जनता एक्सप्रेस)- ही पुण्यातूनच निघाली होती.
पुणे रेल्वे स्थानकाला २००२ साली रेल्वे बोर्डाने मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणून गौरविले होते. सुपर फास्ट, [[गरीब रथ एक्सप्रेस|गरीब रथ]], एक्स्प्रेस, मेल, पॅसेंजर, लोकल यांसारख्या २३० गाड्या दररोज पुणे स्थानकावरून धावत असून दरोरज चार ते पाच लाख प्रवासी प्रवास करतात. २०१५ च्या सुमारास स्थानकात सात साधारण आणि दोन व्हीआयपी असे एकूण नऊ फलाट होते.
== लोकजीवन ==
पुणे शहराच्या लोकसंख्येत गेल्या २० वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. १९९१ च्या जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या ११ लाख होती. २००१ साली ती २५ लाख झाली. २०११ साली ती ५० लाखाच्या वर जाण्याची शक्यता आहे, ज्यात [[पिंपरी चिंचवड]] ह्या जुळ्या शहराची लोकसंख्याही समाविष्ट आहे. पुणे हे भारताच्या सातवे मोठे शहर आहे परंतु पुण्याच्या शहरी अर्थव्यवस्थेचा क्रमांक सहावा आहे. पुण्याचा दरडोई उत्पन्नाबाबत (per capita income) पहिला क्रमांक लागतो.
पुण्यात राहणाऱ्यांना ''पुणेकर'' असे संबोधतात. शहराची मुख्य भाषा [[मराठी]] असून इंग्रजी व हिंदी भाषादेखील बोलल्या जातात. पुणे शहरात सॉफ्टवेअर व वाहननिर्मिती व्यवसायात झपाट्याने गुंतवणूक होत आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात परप्रांतीय शहरात दाखल होत आहेत व लोकसंख्येत भर पडत आहे. पुणे शहराच्या विकासाबरोबर पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. शांत समजले जाणारे पुणे शहर १४/०२/२०१० रोजी झालेल्या बॉम्बस्फोटामुळे हादरले.
काही अपवाद वगळता पुणे हे भारताच्या एक कायदा आणि सुव्यवस्था असलेले प्रगतीशील शहर समजले जाते.
== पुण्याची भगिनी शहरे ==
ही शहरे पुण्याची भगिनी शहरे आहेत -
* [[ट्रोम्सो]], [[नॉर्वे]]
* [[ब्रेमेन]], [[जर्मनी]]
* [[सान होजे]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
* [[फेअरबँक्स]], [[अलास्का]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
== संस्कृती ==
पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी समजली जाते.
=== गणेशोत्सव ===
{{मुख्य|पुण्यातील गणेशोत्सव}}
[[चित्र:Dagdushet Halwai Ganpati 2005.jpg|150px|इवलेसे|श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती]]
[[File:Ganesh Festival in Pune.jpg|thumb|पुण्यातील सार्वजनिक गणेश उत्सव]]
इ.स.१८९४ मध्ये [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांनी]] पुण्यात [[सार्वजनिक गणेशोत्सव]] सुरू केला. भाद्रपद (ऑगस्ट किंवा सप्टेंबर) महिन्यात येणाऱ्या या सणाच्या दहा दिवसांत अवघे पुणे शहर चैतन्यमय असते. देशपरदेशांतून लोक हा उत्सव पाहण्यासाठी पुण्यात येतात. जागोजागी लहान-मोठी गणेश मंडळे मंडप उभारून देखावे सजवतात. या पुण्याचा प्रसिद्ध गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ''पुणे फेस्टिव्हल'' नामक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजते. या कार्यक्रमात संगीत, नृत्य, मैफिली, नाटक आणि क्रीडा हे प्रकार समाविष्ट असतात. दहा दिवस चालणारा हा सण गणेशविसर्जनाने समाप्त होतो. अनंत चतुर्दशीला सकाळी सुरू होणारी विसर्जन मिरवणूक पुढच्या दिवसाच्या पहाटेपर्यंत चालते. मिरवणुकीसाठी पहिल्या पाच गणपती मंडळांचे अग्रक्रम ठरलेले आहेत.
[[चित्र:Kasba Ganpati.JPG|इवलेसे|डावे|150px|कसबा गणपती-पुण्याचे ग्रामदैवत]]
#१.[[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] (हे पुण्याचे ग्रामदैवत आहे)
#[[तांबडी जोगेश्वरी गणपती]]
#[[गुरुजी तालीम गणपती]]
#[[तुळशीबाग गणपती]]
#[[केसरीवाडा गणपती]] (हे मंडळ टिळक पंचांगाप्रमाणे गणेशोत्सव साजरा करते.)
पुण्यातील गणेशोत्सव मंडळे प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती विसर्जित करून उत्सवमूर्ती परत नेतात. विसर्जन मिरवणुकीत ढोल, लेझीम अशी अनेक पथके असतात. अनेक शाळाही आपली पथके पाठवतात.
==पुण्यातली देवळे==
पुण्यात अनेक देवांची मंदिरे आहेत. ते देव आणि ती देवळे त्या खास नावानेच ओळखली जातात. त्यांतली काही अशी :-
* अकरा मारुती
* अवचित मारुती
* [[अष्टभुजा देवी (पुणे)|अष्टभुजा देवी]]
* इस्काॅन कृष्ण मंदिर
* उंटाडे मारुती
* उंबऱ्या गणपती
* उपाशी विठोबा
* [[ओंकारेश्वर, पुणे|ओंकारेश्वराचे देऊळ]]
* औंधचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर
* [[कसबा गणपती]]
* [[कागदीपुऱ्यातला गणपती]]
* काळा दत्त
* खरकट्या मारुती (तुळशीबाग)
* खुन्या मुरलीधर
* गंज्या मारुती
* गवत्या मारुती
* गावकोस मारुती
* [[गुंडाचा गणपती]]
* [[गुपचूप गणपती]] .([[वरद गणपती]])
* [[चिमण्या गणपती]]
* जिलब्या मारुती
* डुल्या मारुती
* [[तळ्यातला गणपती]]
* [[तांबडी जोगेश्वरी]]
* [[त्रिशुंड गणपती मंदिर]] (सोमवार पेठ). हे पुण्यातले सर्वात देखणे देऊळ आहे..
* [[श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती|दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर]] .
* [[दशभुज चिंतामणी]]
* [[दशभुजा गणपती]]
* दक्षिणमुखी मारुती
* दाढीवाला दत्त
* [[दशभुज चिंतामणी|नर्मदेश्वर गणपती मंदिर]]
* नवश्या मारुती (सिंहगड रस्ता चौक)
* नवा विष्णू मंदिर
* [[नागेश्वर मंदिर]]
* निवडुंग्या विठोबा
* पंचमुखी मारुती
* पत्र्या मारुती
* [[पर्वती|पर्वती देवस्थान मंदिर]]
* पाताळेश्वर
* पानमोड्या म्हसोबा
* गणेशखिंडीतील [[पार्वतीनंदन गणपती|पार्वतीनंदन गणपती मंदिर]]
* पावट्या मारुती
* पालखी विठोबा मंदिर
* पावन मारुती
* पासोड्या विठोबा
* पिवळी जोगेश्वरी
* [[पेशवे गणेश मंदिर]] : शनिवारवाड्याच्या गणेश दरवाज्याजवळचे देऊळ
* पोटशुळ्या मारुती आणि शनीचे देऊळ
* प्रेमळ विठोबा
* बटाट्या मारुती
* बंदिवान मारुती
* बायक्या विष्णू
* बोंबल्या गणपती
* भांग्या मारुती
* भिकारदास मारुती
* मद्राशी गणपती
* [[माती गणपती]]
* मृत्युंजयेश्वराचे देऊळ, कोथरूड
* मोदी गणपती
* लकेऱ्या मारुती.(रास्ता पेठ)
* [[वरद गणपती|वरद गणपती मंदिर]]
* वाकेश्वर मंदिर, पाषाणगांव
* वीराचा मारुती
* शकुनी मारुती
* शेषशायी विष्णूचे मंदिर (कन्याशाळेजवळ)
* सदरेतला गणपती
* सपिंड्या मारुती
* साखळीपीर मारुती
* [[तळ्यातला गणपती]]
* सोट्या म्हसोबा
* सोन्या मारुती
* स्थापन गणपती (तुळशीबाग)
* [[हत्ती गणपती]]
* [[वाघेश्वर मंदिर]], (वाघोली)
* स्वामी नारायण मंदिर (कात्रज)
=== नवरात्र ===
फार पूर्वीपासून, पुणे शहरात असलेल्या तांबडी जोगेश्वरी, पिवळी जोगेश्वरी आणि चतुःशृंगी या तीनच देवींच्या देवळात नवरात्राची खास पूजा होत आली आहे. या देवींना नवरात्राच्या प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाची साडी नेसून वेगळ्या वाहनावर बसविले जाते. देवीची सजावट पाहण्यासाठी पुणेकर या देवळांना भेट देत आले आहेत. या नऊ दिवसांत [[चतुःशृंगी]]ची यात्राही असते. दसऱ्याच्या दिवशी त्या यात्रेची समाप्ती होते.
पुण्यातल्या आणखीही काही देवळांमध्ये अशाच प्रकारे नऊ दिवस वेगवेगळी आरास करून देवीला नटवण्याची प्रथा काही वर्षांपासून सुरू आहे. कसबा पेठेतील त्वष्टा कासार समाजाची कासारदेवी त्यांपैकी एक आहे. नवरात्र जिथे साजरा होतो अशी आणखी काही देवळे :-<br />
सप्तशृंगी महालक्ष्मी मंदिर, शिवदर्शन-सहकारनगरमधील महालक्ष्मी मंदिर, भवानी पेठेतील भवानी माता मंदिर, मुक्तांगण शाळेजवळील लक्ष्मीमाता मंदिर, वगैरे.
या दिवसात मुलींचे भोंडले होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्याची जागा आता [[गरबा|गरब्याने]] घेतली आहे.
एके काळी पुण्यातील काही विशिष्ट देवळांमध्येच साजरे होणारे नवरात्र आता (२०१३ साली) २६८ देवळांत होऊ लागले आहे. असा नवरात्राचा उत्सव साजरा करणारी एकूण १२९२ मंडळे पुण्यात आहेत. त्यांपैकी १०२४ ठिकाणी सार्वजनिक उत्सव होतो. ३३१ मंडळे दुर्गापूजेच्या दिवशी मिरवणूक काढतात, तर २७२ मंडळे दसऱ्याच्या दिवशी आणि ३६४ मंडळे कोजागिरी पौर्णिमेला मिरवणूक काढतात.
पुणे शहरात २०१३सालच्या विजयादशमीला २९ ठिकाणी रावणदहनाचा कार्यक्रम ठेवला होता.
==संगीत विद्यालये==
* अरुण म्युझिक क्लास
* गांधर्व महाविद्यालय
* गोपाल गायन समाज
* भारत गायन समाज
* मनोहर संगीत विद्यालय
==संगीत विषयक कार्यक्रम करणाऱ्या संस्था आणि त्यांचे कार्यक्रम ==
* आर्य संगीत प्रसारक मंडळ ([[सवाई गंधर्व संगीत महोत्सव]])
* कलाश्री संगीत महोत्सव (कलाश्री संगीत भजनी मंडळ; १९९८ सालापासून)
* गानवर्धिनी
* गानसरस्वती महोत्सव
* जादू सिनेसंगीताची (राहुल देशपांडे + चंद्रशेखर महामुनी)
* मटा कल्चर क्लब
* मित्र फाउंडेशन
* रवींद्र संगीताचे कार्यक्रम (ICCR)
* रोहिणी भाटे (संवेदन मैफल)
* वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान (वसंतोत्सव)
* सप्तसूर कलामंच (संगीत सभा)
* संवादिनी .
* साहित्य संगीत कला मंच
* सुमन कल्याणपूर संगीत रजनी
* सुराविष्कार (गानवर्धन आणि नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्ट्‌स
* स्नेह गीत (नेहा चिपळूणकर यांचा जुन्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम)
* स्वरझंकार (कार्यक्रम - संगीत महोत्सव)
* सृजन फाऊंडेशन (सृजन महोत्सव)
===वाद्य विक्रेते===
* अजित मिरजकर
* हरिभाऊ मेहेंदळे (H.V. Mehendale)
* युसुफ मिरजकर
===वाद्य कारागीर===
* यशवंतराव नाईक (यांना गानसंवर्धन संस्थेतर्फे वाद्य कारागीर पुरस्कार मिळाला आहे.)
* [[पुरुषोत्तम जोग]] (यांना गानसंवर्धन संस्थेतर्फे वाद्य कारागीर पुरस्कार मिळाला आहे.)
* [[साबण्णा बुरूड]] (यांना गानसंवर्धन संस्थेतर्फे वाद्य कारागीर पुरस्कार मिळाला आहे.)
=== [[सवाई गंधर्व संगीत महोत्सव]] ===
पंडित भीमसेन जोशी ह्यांनी पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला. दरवर्षी हिवाळ्यामध्ये हा अभिजात संगीताचा सोहळा पुण्यात होतो. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात सुप्रसिद्ध कलावंत [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी]] व [[कर्नाटक संगीत|कर्नाटकी]] गायन, वादन व नृत्याचे संगीत प्रकार सादर करतात. संगीतप्रेमींना हा उत्सव म्हणजे एक पर्वणीच असते. हा महोत्सव आर्य संगीत प्रसारक मंडळ भरवते.
=== [[वसंतोत्सव]] ===
दरवर्षी हिवाळ्यामध्ये वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान तर्फे "वसंतोत्सव" हा संगीत महोत्सव साजरा केला जातो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात अनेक कलावंत आपली कला सादर करतात. अभिजात संगीताबरोबरच नवीन प्रकारचे संगीतही येथे सादर केले जाते.
=== रंगभूमी ===
पुणे हे मराठी बुद्धिजीवींचे शहर आहे. मराठी रंगभूमी ही मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मराठी नाटके मग ती प्रायोगिक असो वा व्यावसायिक, पुण्यातील मराठी रसिक आवडीने पाहतात. [[टिळक स्मारक मंदिर]], [[बालगंधर्व रंगमंदिर, पुणे|बालगंधर्व रंगमंदिर]], [[भरत नाट्य मंदिर]], [[यशवंतराव चव्हाण नाट्यगृह]], [[सुदर्शन रंगमंच]], गणेश कला क्रीडा मंच, नेहरू मेमोरियल हॉल, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, विजय तेंडुलकर नाट्यगृह व रामकृष्ण मोरे - [[पिंपरी चिंचवड नाट्यगृह]] ही पुण्यातील व आसपासची महत्त्वाची नाट्यगृहे आहेत. [[महाराष्ट्र कल्चरल सेंटर]]चे सुदर्शन रंगमंच हौशी कलावंतांना चांगले व्यासपीठ पुरवते. या यतिरिक्त बऱ्याच महाविद्यालयांची वर्तुळाकार प्रेक्षागृहे (amphitheatres) आहेत.
===नाट्योत्सव आणि ते भरवणाऱ्या संस्था===
पुण्यात होणारे नाट्योत्सव :-
* रंगमहोत्सव (महाराष्ट्र कल्चररल सेंटर)
* नाट्यसत्ताक रजनी (वाईड विंग्ज मीडिया)
=== चित्रपट ===
{{मुख्य|पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव}}
पुण्यात २३ मल्टिप्लेक्स आहेत. त्यांत एकूण ११६ पडदे आहेत. या पडद्यांवर [[मराठी]], [[हिंदी भाषा]] व इंग्रजी चित्रपट दाखविले जातात. अजून १० मल्टिप्लेक्स (५४ पडदे) सुरू होणार आहेत (५-१०-२०१७ची स्थिती). पुणे स्थानकाजवळील [[आयनॉक्स]], नगर रस्त्यावरील [[पी.व्ही.आर]] व [[सिनेमॅक्स]] ,विद्यापीठ रस्त्यावरील [[ई-स्क्वेअर]], सातारा रस्ता, कोथरूड, डेक्कन, सिंहगड रोड येथील [[सिटीप्राइड]], कल्याणीनगर येथील [[गोल्ड लॅब्स]] आणि आकुर्डी येथील [[फेम गणेश व्हिजन]] ही पुण्यातील मल्टिप्लेक्स आहेत. मराठी चित्रपट प्रामुख्याने प्रभात आणि सिटीप्राइड या चित्रपटगृहांत पहायला मिळतात. (प्रभात टॉकीज डिसेंबर २०१४मध्ये बंद होऊन २०१७मध्ये परत चालू झाले.).
पुण्यात बंद झालेली एकपडदा चित्रपटगृहे :-
अनंत, अल्पना (शिरीन), आर्यन, एक्सेलसिअर, न्यू एम्पायर, जय हिंद, डीलक्स, नटराज (हिंदविजय), निशांत, भानुविलास, भारत, मिनर्व्हा, लिबर्टी, विजयानंद, वेस्टएंड, श्रीनाथ (ग्लोब), सोनमर्ग,
पुण्यात चालू असलेली एकपडदा चित्रपटगृहे :- अपोलो, अप्सरा, अरुण, अलका, अलंकार, अशोक, गुंजन, जयश्री, नीलायम, फन स्क्वेअर (दोन पडदा), रतन (पॅरेमाऊंट), राहुल (दोन पडदा), लक्ष्मी किबे (प्रभात), लक्ष्मीनारायण, वसंत, विजय, वैभव (दोन पडदा), व्हिक्टरी, श्रीकृष्ण.
==व्याख्यानमाला==
पुण्यात वक्तृत्वोत्तेजक सभा नावाची एक खूप जुनी संस्था आहे. तिच्यातर्फे पुण्यात अनेक वर्षे वसंत व्याख्यानमाला चालू आहे. त्यात भर पडत पडत आज २०१८ साली पुण्याच्या पिंपरी-चिंचवड भागात सुमारे ३२ व्याख्यानमाला चालतात. यांच्याद्वारे वर्षातील १००हून अधिक दिवस विविध व्याख्याने होत असतात. या चळवळीत पिंपरी-चिंचवड शहर व्याख्यानमाला समन्वय समितीचे मोठे योगदान आहे.
काही व्याख्यानमाला आणि वक्तृत्वस्पर्धा:-
* आचार्य अत्रे स्मृती व्याख्यानमाला (विनोद विद्यापीठ, लकाकि रोड, शिवाजीनगर)
* अविनाश धर्मामधिकारी व्याख्यानमाला
* आर. डब्ल्यू. नेने प्रबोधनमाला
* आरोग्य व्याख्यानमाला
* इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स आयोजित व्याख्याने
* महर्षी कर्वे व्याख्यानमाला
* कृष्णराव भेगडे व्याख्यानमाला (तळेगांव दाभाडे)
* जनवित्त अभियान
* जय भवानी तरुण मंडळाची व्याख्यानमाला (मोहननगर-चिंचवड)
* जयहिंद लोकजागर व्याख्यानमाला (संभाजी चौक, निगडी)
* जानकीबाई आणि कृष्णाजी नूलकर व्याख्यानमाला
* जिजाऊ व्याख्यानमाला (गांधीपेठ तालीम; भोजापूर, वगैरे वगैरे)
* संत तुकाराम व्याख्यानमाला (तळेगाव)
* पसंत व्याख्यानमाला (ही व्याख्यानमाला [[प्र.बा. जोग]] यांनी चालवली होती, आता बंद झाली)
* पिंपरी चिंचवड महापालिका व्याख्यानमाला
* फुले-शाहू-आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला
* भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर (वर्षभर व्याख्याने चालू असतात)
* मधुश्री कलाविष्कार संस्थेची मधुश्री व्याख्यानमाला (निगडी प्राधिकरण)
* मसाप गप्पा
* माधव मदाने स्मृती व्याख्याने
* रामभाऊ गोडबोले स्मृती व्याख्यानमाला
* रोटरी क्लब निगडीच्या व्याख्यानमाला (शिशिर व्याख्यानमाला, वगैरे)
* एस.जी.रानडे ट्रस्टतर्फे घेतली जाणारी राज्यस्तरीय [[स्व.लक्ष्मीबाई रानडे वक्तृत्व स्पर्धा]].ही पुण्यातील सर्वात दर्जेदार स्पर्धा म्हणून ओळखली जाते. (सुरुवात-इ.स.१९३४)
* लोकसत्ता प्रणीत वक्ता दशसहस्रेषु वक्तृत्व स्पर्धा (मुंबई, पुणे व अन्य शहरे)
* वसंत व्याख्यानमाला (निगडी)
* वसंत व्याख्यानमाला (पुणे)
* [[विजय तेंडुलकर]] स्मृती व्याख्यानमाला
* स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला (तळेगाव)
* शारदीय ज्ञानसत्र
* छत्रपती शिवाजी व्याख्यानमाला (निगडी)
* शिशिर व्याख्यानमाला (चिंचवड)
* साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर वसंत व्याख्यानमाला
* सिद्धिविनायक वार्षिक व्याख्यानमाला (संभाजीनगर-चिंचवड)
* स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
* स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमाला (निगडी)
* स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानची व्याख्यानमाला (संभाजीनगर-चिंचवड)
* मराठी ग्रंथोत्तेजक संस्थेची सिंहावलोकन व्याख्यानमाला
* प्रा. सुखात्मे व्याख्यानमाला
* क्षितिजाच्या पलीकडे व्याख्यानमाला (दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि संशोधन केंद्र)
==पुणे शहरातली सभागृहे==
* अण्णा भाऊ साठे सभागृह
* अत्रे सभागृह
* एस.एम. जोशी सभागृह (गांजवे चौक)
* मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक, कोरेगाव पार्क
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मंगळवार पेठ
* सिंबॉयोसिस संस्थेचे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक खुले सभागृह
* एस.एन.डी.टी. कॉलेजचे सभागृह
* आबासाहेब गरवारे कॉलेज सभागृह
* ग.ल. आपटे सभागृह
* एस.एम. जोशी सभागृह
* गणेश कला क्रीडा मंच
* गणेश सभागृह
* मधुसंचय गणेश मंदिर सभागृह
* गोखले सभागृह
* चव्हाण केंद्रातील मुख्य सभागृह, रंगस्वर सभागृह व सांस्कृतिक सभागृह
* ज्योत्त्स्ना भोळे सभागृह (टिळक रोड)
* टिळक स्मारक मंदिर सभागृह
* तारापोर सभागृह
* दरोडे सभागृह
* नामदेव सभागृह
* नीतू मांडके आयएमए सभागृह
* नेहरू मेमोरियल हॉल
* जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन (घोले रोड)
* पत्रकार भवन सभागृह (गांजवे चौक)
* पारिजात सोसायटीचे सभागृह (बिबवेवाडी)
* फादर बार्को सभागृह
* बालगंधर्व सभागृह
* बालशिक्षण मंदिर सभागृह (कोथरूड)
* बाळासाहेब ठाकरे कलादालन, सारसबाग
* ॐकार बेडेकर गणपती सभागृह
* भीमसेन जोशी कलादालन, सहकारनगर (?)
* मधुसंचय गणेश मंदिर सभागृह
* महात्मा फुले सभागृह, वानवडी
* महापालिका सभागृह
* माधवराव पटवर्धन सभागृह (मराठी साहित्य परिषद)
* मुनोत सभागृह
* देवी रमाबाई सभागृह (स.प. महाविद्यालय)
* लोकमान्य सभागृह
* वराहमिहीर सभागृह
* विजय तेंडुलकर नाट्यगृह (अरण्येश्वर)
* विणकर सभागृह (पद्मावती)
* विष्णूप्रसाद सभागृह
* शकुंतला शेट्टी सभागृह, (कर्नाटक हायस्कूल)
* सह्याद्री सदन सभागृह
* सावित्रीबाई फुले सभागृह, भवानी पेठ
* सिद्धार्थ हॉल
* सोनल हॉल
* स्नेहसदन सभागृह
* स्वप्नपूर्ती सभागृह
* क्षिप्रा सभागृह
* ज्ञानेश्वर नरहरे सभागृह
== धर्म-अध्यात्म ==
चतुःशृंगी हे देऊळ शहराच्या वायव्य डोंगर-उतारांवर आहे. या मंदिराची उंची ९० फूट व रुंदी १२५ फूट आहे. याची व्यवस्था चतुःशृंगी देवस्थान पाहते. दर वर्षी आश्विन महिन्यातल्या नवरात्रीच्या दिवसांत मंदिरात जत्रेनिमित्त विशेष गर्दी असते.
शहरातील टेकडीवर पर्वती हे देवस्थान आहे.
पुण्याजवळील [[आळंदी]] व [[देहू]] येथे विठ्ठलाची मंदिरे आहेत. आळंदीत [[संत ज्ञानेश्वर]] यांची समाधी तर देहू येथे [[संत तुकाराम|संत तुकारामांचे]] वास्तव्य होते. दरवर्षी वारकरी संप्रदायाचे लोक या संताच्या पालख्या घेऊन पंढरपुरास पायी जातात. [[आषाढी एकादशी|आषाढी एकादशीच्या]] मुहूर्तावर [[पंढरपूर|पंढरपुरात]] वारी पोहोचते.
पुण्यात भारतीय ज्यू लोकांची (बेने इस्रायल) मोठी वस्ती आहे. पुण्यात ओहेल डेव्हिड हे इस्रायल देशाबाहेरचे [[आशिया|आशियातील]] सर्वांत मोठे, लाल चर्च म्हणून ओळखजे जाणारे सिनेगॉग (ज्यूंचे प्रार्थनास्थळ) आहे.
पुणे हे [[मेहेरबाबा]] यांचे जन्मस्थान तर [[रजनीश]] यांचे वसतीस्थान होते. कै.रजनीश यांच्या आश्रमात देशी-परदेशी पर्यटक भेट देतात. आश्रमात ओशो व झेन या बागा व एक मोठे ध्यानगृह आहे.
'''कबरी, मशिदी, दर्गे '''
* [[धाकटा शेखसल्ला]] (हजरत ख्वाजा शेख सलाउद्दीन चिश्ती) दर्गा
* मोठा शेखसल्ला दर्गा
* गारपीर (शमशाद हुसेन खान)
* साचापीर (अब्दुल रझाक)
* सुभानशा दर्गा, बोहरी आळी
* अल्लाउद्दीनसाहेब पीर (सर्किट हाउसच्या समोर)
* कुतुबुद्दीन पीर (दारूवाला पुलाजवळ)
* पेन्शनवाला मशीद (क्वार्टर गेटजवळ]]
* मस्तानीची कबर (शनिवारवाड्याशेजारी)
=== खवय्येगिरी ===
[[चित्र:AY Sujata pune.JPG|thumb|250px|सुजाता मस्तानी]]
काका हलवाई यांचे गोड पदार्थ, चितळे बंधूंची [[बाकरवडी]], बुधाणींचे बटाटा वेफर्स, लक्ष्मीनारायण चिवडा हे सर्व पदार्थ म्हणजे पुण्याची खासियत. [[जंगली महाराज रस्ता]], कॅंप मधील महात्मा गांधी रस्ता व ईस्ट स्ट्रीट, फर्ग्युसन रस्ता ही पुण्यातील खवय्यांची आवडती ठिकाणे आहेत. पुन्यातील बेडेकर मिसळ प्रसिद्ध आहे. अमृततुल्य नावाची चहाची दुकाने शहराच्या संस्कृतीचा भाग आहे. इतर महाराष्ट्रीय शहरांप्रमाणे [[मिसळ]], [[वडा-पाव]] हे खाद्यपदार्थ पुण्यात जागोजागी मिळतात.
पुण्यातील डायनिंग हॉल्स हे अजून एक वैशिष्ट्य. स्वस्त असणारे हे हॉल आरामदायक तर असतातच पण 'अमर्यादित खा!' हा भाग विशेष उल्लेखनीय. रस्त्यांवरील गाड्यांवर मिळणारे कच्छी दाबेली, [[भेळ]], [[पाणीपुरी]] इत्यादी गोष्टी इतर शहरांप्रमाणेच पुण्यातही प्रसिद्ध आहेत. जुन्या शहरातील कोल्हापुरी जेवण पुणेकरांना आवडते.
शुद्ध देशी गीर गायीच्या दुधापासुन बनवलेले कणीदार साजुक तुप घालुन उकडीचे मोदक आणि पुरणपोळी म्हणजे पुणेकरांचा वीक पॉईंट.
पुण्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली बहुतांशी उपाहारगृहे शाकाहारी आहेत. जंगली महाराज ह्या सुप्रसिद्ध रस्त्यावर अशी जवळ जवळ २५ हॉटेले आहेत. (महाराष्ट्रात उपाहारगृहाला हॉटेल म्हणतात.)
=== मद्यप्रेम ===
३१ मार्च २०१२ अखेरच्या वर्षभरात ५१२ कोटी रूपयांची दारू पुण्यात रिचविली गेली.<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12486270.cms तळीरामांनी रिचविली ५१२ कोटींची दारू]</ref>
== प्रसारमाध्यमे ==
[[सकाळ]], [[लोकसत्ता]], [[लोकमत]], [[पुढारी]] ,[[महाराष्ट्र टाइम्स]], [[केसरी]], [[प्रभात]], [[आपलं महानगर]] ही मराठी वृत्तपत्रे तर [[इंडियन एक्सप्रेस]], [[टाइम्स ऑफ इंडिया]], [[सकाळ टाइम्स]], व [[महाराष्ट्र हेराल्ड]] ही इंग्लिश वृत्तपत्रे लोकप्रिय आहेत. आकाशवाणी, [[ज्ञानवाणी]],[[रेडियो मिर्ची]], [[रेडियो सिटी]], [[विविध भारती]], [[रेडियो वन]] व पुणे विद्यापीठाची विद्यावाणी ही रेडियोकेंद्रे पुण्यात ऐकता येतात. कलर मराठी, [[झी मराठी]], [[ई टीव्ही मराठी]], [[सह्याद्री दूरदर्शन]] या मराठी दूरचित्रवाहिन्या पुण्यात विशेष लोकप्रिय आहेत. पुणेकर अनेक हिंदी व इंग्रजी वाहिन्या देखील पाहतात. बीएसएनएल, टाटा व रिलायन्स या प्रमुख कंपन्या आंतरजाल ([[महाजाल|इंटरनेट]]) सेवा पुरवतात.
== शिक्षण ==
[[चित्र:Pune University Campus.JPG|इवलेसे|250px|पुणे विद्यापीठ]]
भारताच्या स्वातंत्र्यानंतर पुणे हे शिक्षण व संशोधन क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवू लागले. [[पुणे विद्यापीठ]], [[राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा]], [[राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी]] (एनडीए) या संस्था स्थापन झाल्यामुळे पुण्याला हे शक्य झाले. फर्ग्युसन महाविद्यालय, स.प. महाविद्यालय, [[शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे|शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय]] या संस्थांमुळे पुणे हे इ.स. १९०० पासुन नामांकित होतेच.
पुण्याला [[जवाहरलाल नेहरू]] यांनी ''पूर्वेकडचे ऑक्सफर्ड'' असे संबोधले होते. पुण्यात अनेक नामांकित शिक्षण संस्था आहेत. येथे शिकायला देशातून व परदेशातूनही विद्यार्थी येत असतात. पुणेकरदेखील उच्च शिक्षण-संशोधनाबद्दल जागृत आहेत.
* शहरात सर्व विषयातील उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध आहेत. [[पुणे विद्यापीठ]], [[राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा]] (NCL), [[आयुका]] (IUCAA), [[आघारकर संशोधन संस्था]] (ARI), [[सी-डॅक]] (C-DAC), [[राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था]] (NIV), [[राष्ट्रीय कोषिका विज्ञान संस्था]] (NCCS), [[यशदा]], [[भांडारकर संशोधन संस्था]], [[द्राक्षे- राष्ट्रीय संशोधन केंद्र]] (NRC-Grapes), [[कांदा आणि लसूण- राष्ट्रीय संशोधन केंद्र]] (NRC- Onion and Garlic), [[राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था]] (NARI), [[भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे|भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था]] (IISER), [[ईर्षा]] (IRSHA), [[वनस्पती सर्वेक्षण संस्था]] (BSI), [[सैन्यदलांचे मेडिकल कॉलेज]] (AFMC), [[राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र]] (NCRA) [[महाराष्ट्र ज्ञान महामंडळ]]<ref>{{जर्नल स्रोत|date=2020-05-18|title=Maharashtra Knowledge Corporation|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Maharashtra_Knowledge_Corporation&oldid=957297129|journal=Wikipedia|language=en}}</ref> सारख्या अनेक संस्था आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करत आहेत.
== शालेय व विशेष शिक्षण ==
पुणे महानगरपालिका अनेक शाळा चालवते. परंतु पालकांचा कल मुलांना खाजगी शाळेत घालण्याकडे असतो.
यातील सर्व शाळा या [[महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ]] (SSC Board) किंवा केंद्रीय बोर्ड (सीबीएसई) या संस्थांशी संलग्न असतात. काही शाळा सीनियर केंब्रिज पुरस्कृत ICSE अभ्यासक्रम चालवतात. पुणे हे [[जपानी भाषा|जपानी]] भाषेच्या शिक्षणाचे भारताच्या सर्वांत मोठे केंद्र आहे. पुणे विद्यापीठासह इतरही अनेक संस्था जपानी भा़षेचे शिक्षण देतात. [[जर्मन भाषा|जर्मन]] ([[मॅक्स म्युलर भवन]]), [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]] (आलियॉंस फ्रॉंसे द पूना) या भाषादेखील (कंसात दिलेल्या संस्थांमध्ये) शिकविल्या जातात. काही शाळा इयत्ता आठवीपासून [[रशियन भाषा|रशियन]], [[जर्मन भाषा|जर्मन]] व [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]] या भाषा पर्यायी विषय म्हणून शिकवतात. रमण बाग प्रशाला,न्यू इंग्लिश स्कूल, [[ज्ञान प्रबोधिनी प्रशाला]], [[अक्षरनंदन]], [[नू.म.वि.]], [[साधना विद्यालय हडपसर]] या काही शाळा पुण्यात प्रसिद्ध आहेत.
[[File:ज्ञान प्रबोधिनी पुणे वास्तू कळस.jpg|thumb|ज्ञान प्रबोधिनी पुणे वास्तू कळस]]
== उच्च शिक्षण ==
== पुणे परिसरातील विद्यापीठे ==
{| class="wikitable"
|'''विद्यापीठाचे नाव'''
|'''विद्यापीठाचा प्रकार'''
|'''व्यवस्थापन'''
|-
|अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ
|खाजगी विद्यापीठ
|खाजगी
|-
|इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) - अभ्यास केंद्र
|वैधानिक, मुक्त विद्यापीठ
|केंद्र शासन
|-
|एमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ
|खाजगी विद्यापीठ
|खाजगी
|-
|गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था
|अभिमत विद्यापीठ
|खाजगी
|-
|टिळक महाराष्ट्र विद्यापीठ
|अभिमत विद्यापीठ
|खाजगी
|-
|डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था
|अभिमत विद्यापीठ
|राज्य शासन
|-
|डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डीआयएटी)
|अभिमत विद्यापीठ
|केंद्र शासन
|-
|डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ
|अभिमत विद्यापीठ
|खाजगी
|-
|श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (जुनी नावे - भारतवर्षीय महिला विद्यापीठ; इंडियन विमेन्स युनिव्हर्सिटी)
|वैधानिक विद्यापीठ
|राज्य शासन
|-
|सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
|वैधानिक विद्यापीठ
|राज्य शासन
|-
|फ्लेम विद्यापीठ
|खाजगी विद्यापीठ
|खाजगी
|-
|भारती विद्यापीठ
|अभिमत विद्यापीठ
|खाजगी
|-
|यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (वायसीएमओयू) - अभ्यास केंद्र
|वैधानिक, मुक्त विद्यापीठ
|राज्य शासन
|-
|विश्वकर्मा विद्यापीठ
|खाजगी विद्यापीठ
|खाजगी
|-
|डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ
|खाजगी विद्यापीठ
|खाजगी
|-
|सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ
|अभिमत विद्यापीठ
|खाजगी
|-
|सिंबायोसिस कौशल्य व मुक्त विद्यापीठ
|खाजगी विद्यापीठ
|खाजगी
|-
|फर्गसन महाविद्यालय (डेक्कन एज्युकेशन सोसायटी) विद्यापीठ
|खाजगी विद्यापीठ
|खाजगी
|-
|स्पायसर ॲडवेंटिस्ट विद्यापीठ
|खाजगी विद्यापीठ
|खाजगी
|}
== पुणे परिसरातील स्वायत्त महाविद्यालये / संस्था ==
{| class="wikitable"
|'''महाविद्यालय (कॉलेज) / संस्था (इन्स्टिट्यूट)'''
|'''प्रकार'''
|'''व्यवस्थापन'''
|-
|[[अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे]]
|संस्था
|राज्य शासन
|-
|इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट ॲण्ड मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च (इंडसर्च)
|संस्था
|खाजगी
|-
|एमआयटी ॲकॅडमी ऑफ इंजिनियरिंग
|संस्था
|खाजगी
|-
|कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय
|महाविद्यालय
|खाजगी
|-
|जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय
|संस्था
|खाजगी
|-
|[[फर्ग्युसन महाविद्यालय]]
|महाविद्यालय
|खाजगी
|-
|विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन ॲन्ड टेक्नॉलॉजी
|महाविद्यालय
|खाजगी
|-
|सिंबायोसिस संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय
|महाविद्यालय
|खाजगी
|-
|सेंट मीरा महिला महाविद्यालय
|महाविद्यालय
|खाजगी
|-
| आदर्श बहुव्यापी शिक्षण व संशोधन महाविद्यालय
|महाविद्यालय
|अशासकीय अनुदानित
|-
|डेक्कन एजूकेशन सोसायटी
| महाविद्यालय
|
|}
== पुणे परिसरातील इतर महत्त्वाची महाविद्यालये / अभ्यास केंद्रे ==
पुण्यातील बव्हंशी महाविद्यालये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. काही महाविद्यालये अभिमत विद्यापीठांशी संलग्न आहेत.
{| class="wikitable"
|-
! '''कला/विज्ञान/वाणिज्य महाविद्यालये''' !! '''अभियांत्रिकी महाविद्यालये''' !! '''वैद्यकीय महाविद्यालये''' !! '''व्यवस्थापन महाविद्यालये''' !! '''इतर'''
|-
| [[नेस वाडिया महाविद्यालय]] || [[एम.आय.टी.]] ||[[बी.जे. मेडिकल कॉलेज]] || [[सिंबायोसिस]] || [[राष्ट्रीय विमा अकादमी]] (नॅशनल इन्शुअरन्स अकॅडमी)
|-
| [[बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स]] ||[[पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी]] || लष्कराचे [[ए.एफ.एम.सी.]](आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज) || [[इंदिरा इन्स्टिट्यूट वाकड]] || [[आय.एल.एस. विधि महाविद्यालय]]
|-
| [[आबासाहेब गरवारे महाविद्यालय]] || [[भारती विद्यापीठाचे अभियांत्रिकी महाविद्यालय]] || [[भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय]] || [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाचा]] व्यवस्थापनशास्त्र विभाग ([[पुम्बा|पुम्बा)]] ||भारतीय विद्याभ्यास (आयुर्वेद व सामाजिक शास्त्रे)
|-
| [[नौरोसजी वाडिया महाविद्यालय]] |||| || [[आय.एम.डी.आर.]] ||
|-
| [[स.प. महाविद्यालय]] |||| || ||
|-
| [[पुणे विद्यापीठ]] || || || ||
|}
पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून दरवर्षी १०,००० इंजिनियर यशस्वी होऊन बाहेर पडतात.{{संदर्भ}}
== संशोधन संस्था ==
पुणे विद्यापीठाव्यतिरिक्त पुण्यात अनेक सुप्रसिद्ध व महत्त्वाच्या संशोधन संस्था आहेत. विद्यापीठाजवळ [[राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा]] आहे तर विद्यापीठाच्या आवारात [[आयुका]], [[नॅशनल सेंटर फॉर रेडिओ स्ट्रोफिजिक्स]] व [[नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स]], राष्ट्रीय विमा अकादमी, [[केंद्रीय जल शक्ती संशोधन संस्था]] (Central Water and Power Research Station), [[उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था]], [[आघारकर संशोधन संस्था]], [[ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया]] व [[राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था]] या संस्थाही पुण्यात आहेत.
[[File:BORI, Pune.jpg|thumb|भांडारकर प्राच्य विद्या संस्था]]
== लष्करच्या शिक्षण व संशोधन संस्था- ==
लष्करी शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था पुण्यात आहेत. श्री शिवाजी मराठा प्रिपरेटरी स्कूल (एस् एस् पी एम् एस), [[राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी]] (एन डी ए), [[कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग]] (सी एम् ई), [[आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग]] वगैरे. लष्कराच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजचे (ए.एफ.एम.सी. वैद्यकीय महाविद्यालयाचे) विद्यार्थी भारतीय लष्कराच्या सेवेसाठी रूजू होतात. [[आर्मामेंट रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट]], डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (जुने नाव - [[डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी]]), [[एक्सप्लोझिव्ह रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी]], [[डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन]] व [[आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी]] या लष्कराशी संबंधित संशोधन करणाऱ्या संस्था देखील पुण्यात आहेत.
== खेळ ==
[[क्रिकेट]] हा पुण्यातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. [[हॉकी]], [[फुटबॉल]], [[टेनिस]], [[कबड्डी]] व [[खोखो|खो-खो]] हे खेळ देखील खेळले जातात. पुण्यात दरवर्षी [[पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन]] आयोजित केली जाते. पुण्यातील [[नेहरू स्टेडियम, पुणे|नेहरू स्टेडियमवर]] [[महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन]]चे मुख्यालय आहे. येथे क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात. [[डेक्कन जिमखाना|डेक्कन जिमखान्यात]] अनेक खेळ खेळण्याची सुविधा उपलब्ध आहे. [[बालेवाडी]] येथील [[शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स]]मध्ये [[इ.स. १९९४]]चे राष्ट्रीय खेळ व [[इ.स. २००८]] मध्ये दुसरे यूथ कॉमनवेल्थ खेळ भरले गेले होते.
मूळ पुण्यातील असलेले प्रसिद्ध खेळाडू - [[हेमंत कानेटकर|हेमंत]] व [[हृषीकेश कानेटकर]], [[राधिका तुळपुळे]] व [[नितीन कीर्तने]] (टेनिस) हे आहेत. ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष [[अनिल शिरोळे]] हे पुण्याचे माजी खासदार आहेत.
पुण्याजवळील [[गहुंजे]] येथे क्रिकेटचे एक अप्रतिम स्टेडियम आहेत. त्याचे नाव सुब्रतो रॉय स्टेडियम असे ठेवण्यात आले आहे.
== पर्यटन स्थळे==
==संग्रहालये (एकूण ३० पैकी १७)==
* सिंबायोसिस सोसायटीचे ॲफ्रो एशियन कल्चरल म्युझियम
* आगाखान पॅलेस संग्रहालय
* पुणे रेल्वे स्टेशनजवळचे आदिवासी [[संग्रहालय]]
* सिंबायोसिसमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियम
* आर्य नागार्जुन संग्रहालय
* जोशी म्युझियम ऑफ मिनिएचर रेल्वेज
* डेक्कन कॉलेज पुरातत्त्व संग्रहालय
* दर्शन संग्रहालय
* बाहुली संग्रहालय (निर्माणाधीन)
* ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियम (पर्वती पायथा)
* भारत इतिहास संशोधन मंडळ संग्रहालय
* भूमी अभिलेख संग्रहालय
* [[राजा दिनकर केळकर संग्रहालय]]
* सदर्न कमांडचे राष्ट्रीय लष्करी संग्रहालय
* राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी संग्रहालय
* रे संग्रहालय (नवीन नाव महात्मा फुले संग्रहालय)
* सुभेदार धर्माजी खांबे वस्तुसंग्रहालय
==पुण्यातील भेट देण्यासारखी अन्य स्थळे==
ओशो आश्रम (आचार्य रजनीश आश्रम), [[कात्रज सर्प उद्यान]], [[खडकवासला धरण]], चतुःशृंगीचे मंदिर, डायमंड वाटर पार्क, [[पर्वती]], [[पाताळेश्वर लेणी]], पु.ल.देशपांडे गार्डन, [[फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट]], [[बंड गार्डन]], [[महात्मा फुले वाडा]], मुळशी धरण, लवासा सिटी, लक्ष्मी रोड, [[लाल महाल]], [[विश्रामबाग वाडा]], वेताळ टेकडी, [[शनिवार वाडा]], [[शिंद्यांची छत्री]], [[सारसबाग]]
==पुण्याची प्रसिद्धी==
* पुणेरी खवचटपणा
* पुण्याची खाद्यसंस्कृती
* पुणेरी जोडा
* [[पुणेरी पगडी]]
* पूना साडी (धारवाडी खणाचे कापड असलेली)
* पुणेरी पाट्या
* पुणेरी मिसळ
* पुण्याची आंबा बर्फी
* पुण्याची बाकरवडी
* पुण्याची भेळ
* पुणेरी मराठी
* पुणेरी विनोद
==पुण्याची वैशिष्ट्ये==
* आशियामध्ये सर्वात जास्त पब्स पुण्यात आहेत.
* पुण्यात सर्वात जास्त सॉफ्टवेअर कंपन्या आहेत - (पुणे-२१२)(बंगलोर-२०८)(हैद्राबाद-९७) म्हणून या शहरास महाराष्ट्राची सिलिकॉन व्हॅली म्हणतात.
* एखाद्या शहरात असणाऱ्या सर्वात जास्त अभियांत्रिकी कॉलेजेसच्या संख्येत, ३५ या आकड्यासह, पुणे जगात आघाडीवर आहे. सुमारे ५७ अभियांत्रिकी कॉलेजे पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत.
* संरक्षण व वाणिज्यिक दोन्ही संस्था विमानोड्डाणासाठी एकाच धावपट्टीचा वापर करीत असणारे पुणे हे एकमेव शहर आहे.
* पुण्यात सर्वात जास्त सहकारी व पब्लिक सेक्टर संस्था आहेत.
* पुण्यात ३८% लोकसंख्या मराठी बोलणारी आहे. उरलेल्यांपैकी २०% उत्तर प्रदेशचे, १०% तमिळ बोलणारे, १४% तेलुगू बोलणारे, १०% केरळी, ८% युरोपियन, ५% आफ्रिकन, २% बंगाली, ६% इतर अशी आकडेवारी आहे.
* पुण्यात वाहतुकीची घनता भारतात सर्वात जास्त आहे.
* जगात सर्वात जास्त दुचाकी फक्त पुण्यात आहेत.
* १५ विद्यापीठे एकाच शहरात असणाऱ्या भारताच्या शहरांपैकी, पुणे एकमेव आहे.
* पुणे जिल्ह्याला शिक्षणाचे माहेरघर असे म्हणतात.
==पुण्यभूषण पुरस्कार==
पुण्यातील एका निष्कलंक आणि ख्यातनाम नागरिकाला दरवर्षी पुण्यभूषण हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :
* २०२१ - 'भारत फोर्ज’चे बाबा कल्याणी
* २०१९ - [[गो.बं. देगलूरकर]]
* २०१८ - डाॅ. [[प्रभा अत्रे]]
* २०१७ - डाॅ. के.एच. संचेती
* २०१६ - [[भाई वैद्य]]
* २०१५ - प्रतापराव पवार
* २०१४ - [[सायरस पूनावाला]]
* २०१३ - [[सुधीर गाडगीळ]]
* २०१२ - [[निर्मला पुरंदरे]]
* २०११ - डाॅ.[[ह.वि. सरदेसाई]]
* २०१० - डाॅ.[[रा.चिं. ढेरे]]
* २००९ - [[शां.ब. मुजुमदार]]
==पुणे शहरासंबंधी पुस्तके==
* असे होते पुणे ([[म.श्री. दीक्षित]])
* आम्ही करतो तोच कायदा : आम्ही राजे पुण्याचे (विनोदी लेखसंग्रह; लेखक : [[सुधाकर जोशी]])
* नामवंत पुणेकर, संस्था - वास्तू (लेखक: शां.ग. महाजन)
* मर्चंट्स ऑफ पुना : कथा जिगरबाज व्यावसायिकांच्या (इंग्रजीत आणि मराठीत) - सकाळ प्रकाशन
* पुणे शहराचा ज्ञानकोश - खंड १ (लेखक : शां.ग. महाजन)
* मुठेकाठचे पुणे (लेखक :प्रा. [[प्र.के. घाणेकर]]). पुस्तक प्रकाशन तारीख २८-३-२०१५.
* पुणेरी ([[श्री.ज. जोशी]])
* पुणे शहरचे वर्णन (नवीन नाव - पुणे वर्णन) (ना.वि. जोशी, १८६८)
* पुणे शहराचे वर्णन (लेखक - [[गंगाधर देवराव खानोलकर]]) (१९७१)
* पुण्यनगरीच्या तेजस्वी हिरण्यकन्या (२५ प्रसिद्ध स्रियांचा परिचय, लेखिका : सुरेखा शहा))
* पुण्याचा शनिवारवाडा : लेखक [[रमेश नेवसे|रमेश जि. नेवसे]]
* पुण्याची पर्वती ([[प्र.के. घाणेकर]])
* पुण्याची स्मरणचित्रे (दादा फाटक यांनी १८९९ ते १९४० या काळात घेतलेली पुण्याची ११४ छायाचित्रे - संपादक - अजित फाटक, [[मंदार लवाटे]])
* पुण्याचे पक्षी वैभव (प्रभाकर कुकडोलकर)
* पुण्याचे पेशवे (डॉ. अ.रा. कुलकर्णी)
* पुण्यातील जुन्या अवशेषांवरची टिपणे ([[चिं. ग. कर्वे]])
* पेशवाई ([[कौस्तुभ कस्तुरे]])
* पौर्णिमा (कादंबरी) : लेखक [[साधुदास]]
* मुळा-मुठेच्या तीरावरून ([[म.श्री. दीक्षित]])
* वैभव पेशवेकालीन वाड्यांचे (मंदा खांडगे)
* शनिवारवाडा : लेखक [[प्र.के. घाणेकर]]
* शनिवारवाडा : लेखक डॉ. गणेश हरी खरे
* शनिवारवाडा (ललित कादंबरी) : लेखक वा.ना. शहा
* संध्याकाळचे पुणे (लेखक [[दि.बा. मोकाशी]])
* हरवलेले पुणे (लेखक : डॉ. अविनाश सोवनी)
==हे सुद्धा पहा==
* [[पुणे शहर तालुका]]
* [[पुणे (लोकसभा मतदारसंघ)]]
* [[पुणे महानगर क्षेत्र]]
* [[पुणे जिल्हा]]
* [[पुणे विभाग|पुणे (प्रशासकीय) विभाग]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
* [http://www.puneprime.com पुणे शहराचेसंकेतस्थळ]
* [http://www.punecorporation.org पुणे महानगरपालिकेचे संकेतस्थळ]
* [http://www.punefestival.com/ पुणे फेस्टिव्हलचे संकेतस्थळ]
* [http://wikitravel.org/en/Pune विकिट्रॅव्हेल- पुणे पर्यटन]
* [http://www.ftiindia.com]
* [http://www.unipune.ac.in]
* [http://www.pune.gov.in/ पुणे ]
* [http://maps.google.com/maps?f=q&hl=en&q=pune&layer=&ie=UTF8&om=1&z=12&ll=18.531049,73.840141&spn=0.153972,0.346069&iwloc=addr गूगल अर्थ]
*पुणे जिल्हा संकेत स्थळ https://pune.gov.in
{{पुणे}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील शहरे]]
[[वर्ग:पुणे|*]]
[[वर्ग:मुखपृष्ठ सदर लेख]]
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]
[[वर्ग:भारतातील शहरे]]
[[वर्ग:भारतीय महानगर क्षेत्र]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील नदीकाठावरील गावे व शहरे]]
j3pab8wm25p9e9pe77qldg9rhjikzte
2141672
2141670
2022-07-30T14:56:03Z
Khirid Harshad
138639
[[Special:Contributions/2401:4900:1B80:E200:1:2:C49:36D2|2401:4900:1B80:E200:1:2:C49:36D2]] ([[User talk:2401:4900:1B80:E200:1:2:C49:36D2|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:V.P.knocker|V.P.knocker]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
wikitext
text/x-wiki
{{मुखपृष्ठ सदर टीप
|तारीख=मार्च १
|वर्ष=२००७
}}
'''पुणे''' (अक्षांश/रेखांश : १९उ/७४पू) (इंग्रजी:[[:en:Pune|Pune]]) [[उच्चारशास्त्र|उच्चार]] (सहाय्य·माहिती)इंग्रजी उच्चार: [[शब्दकोश|/ˈpuːnə/]]; पूना म्हणूनही ओळखले जाते, १९७८ पर्यंत अधिकृत नाव), हे भारताच्या [[महाराष्ट्र]] राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. भारतातील सातवे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आणि महाराष्ट्र राज्यातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे. शहराची २०२० पर्यंत अंदाजे ७.४ दशलक्ष लोकसंख्या. हे अनेक वेळा "भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर" म्हणून ओळखले गेले आहे. पीसीएमसी, पीएमसी आणि कॅम्प, [[खडकी]] आणि [[देहूरोड|देहू रोड]] या तीन कॅन्टोन्मेंट शहरांसह [[पुणे महानगरपालिका]] क्षेत्रासह, पुणे महानगर प्रदेश(PMR) या नावाचे शहरी क्षेत्र आहेत.
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
| स्थानिक_ नाव =पुणे (जिजापुर)
| प्रकार = शहर
| आकाशदेखावा = Pune Montage.JPG
| अक्षांश =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
| रेखांश =
| जिल्हा = [[पुणे जिल्हा|पुणे]]
| नेता_पद = [[महापौर]]
| नेता_नाव = श्री. मुरलीधर मोहोळ
| लोकसंख्या_वर्ष = २००८
| लोकसंख्या_एकूण = ५०,४९,९६८
| लोकसंख्या_घनता = ७,२१४
| क्षेत्रफळ_आकारमान = ८
| क्षेत्रफळ_एकूण = ७००
|उंची = ५६०
| एसटीडी_कोड = ०२०
| पिन_कोड =४११००१
| आरटीओ_कोड = MH-१२ (पुणे) <br> MH-१४ (पिंपरी चिंचवड) <br> MH-५३ (दक्षिण पुणे) <br> MH-५४ (उत्तर पुणे) ''(प्रस्तावित)''
|संकेतस्थळ = www.punecorporation.org
|संकेतस्थळ_नाव = पुणे महानगरपालिका संकेतस्थळ
| तळटिपा =
}}
पुणे शहर महाराष्ट्राच्या [[पश्चिम महाराष्ट्र|पश्चिम भागात]], [[मुळा]] व [[मुठा नदी|मुठा]] ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून येथे पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोईसुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे. या शहराच्या पूना या नावाचे Poona हे इंग्रजी स्पेलिंग सुमारे १५० वर्षे प्रचलित होते.पूर्वापार चालत असलेल्या अनेक शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखतात. तसेच मिसळ हा पुण्याचा मानाचा पहिला खाद्यपदार्थ आहे.
[[शिवाजी|छत्रपती शिवाजी महाराजांच्या]] आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारताच्या सातवे मोठे शहर असून महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.{संदर्भ हवा}.या शहराचे जुने नाव पुनवडी ऊर्फ पूर्वणी असे होते.समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले हे शहर आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची'सांस्कृतिक राजधानी' म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे शहरात असलेल्या नामांकित शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर [[उद्योग]] आणि [[माहिती तंत्रज्ञान]] क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे. [मराठी भाषा|मराठी] ही शहरातील एकमेव मुख्य भाषा आहे. सांस्कृतिक शहर म्हणून पुणे शहराला एक वेगळी ओळख आहे विद्येचे माहेरघर म्हणून हे शहर प्रसिद्ध आहे
ऐतिहासिक स्थाने :-
[[लाल महाल]], [[तुळशीबाग]], [[शनिवारवाडा]], [[विश्रामबाग वाडा]], चतुशृंगी मंदिर, महादजी शिंद्याची छत्री इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.सर्वांनी भेट द्यावीत अशी ठिकाणे आहेत. ही सर्व ठिकाणे ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत.
==नद्या==
पुणे शहर आणि परिसरात सात नद्या आहेत. त्या अश्या :- [[मुळा]], [[मुठा]], [[इंद्रायणी]], [[पवना नदी|पवना]], [[राम नदी]], [[देव नदी]], [[नाग नदी]]. पैकी मुळा, मुठा, पवना आणि इंद्रायणी याच फक्त वाहत्या नद्या आहेत.
== नाव ==
पुणे हे नाव इ.स.८व्या शतकात ‘पुन्नक’ (किंवा ‘पुण्यक’) नावाने ओळखले जात असल्याचे संदर्भ सापडतात. इ.स. ११व्या शतकात ते ‘कसबे पुणे’ किंवा ‘पुनवडी’ नावाने ओळखले जाऊ लागले.[[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याच्या]] कालखंडात या शहराचे नाव ‘पुणे’, आणि बोलीभाषेत ‘पुणं’ असे वापरले जात होते. त्यामुळे ब्रिटिशांनी ‘पुणं’-चे स्पेलिंग Poona असे केले. त्यावरून परप्रांतीय लोक पुण्याला ‘पूना’ असे संबोधू लागले. पुढे शहराच्या नावाचे स्पेलिंग [[Pune]] असे केले. तरीही पूर्वीपासूनच हे शहर ''पुणे'' याच मराठी अधिकृत नावाने ओळखले जात होते.
काहीजण पुण्याला पुण्यनगरी असे म्हणतात.[[शिवाजी|छत्रपती शिवाजी महाराजांच्या]] आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारताच्या सातवे मोठे शहर असून किंवा महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.{संदर्भ हवा}.समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची'सांस्कृतिक राजधानी' म्हणून ओळखली जाते किंवा ओळखले जाते.
पुणे काबीज केल्यावर औरंगजेबाला ते खूपच आवडले. त्याने या शहराला ’मुहियाबाद’ नाव दिले होते. पण प्रत्यक्ष पत्रव्यवहारात तो या शहराचा उल्लेख ’शहर नमुना’ असा करीत असे. पुणे येथील शनिवार वाडा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. त्यामुळे अनेक शहरातील लोक शनिवारवाड्याला भेट द्यायला येतात.
== इतिहास ==
[[चित्र:Shaniwarwada.jpg|इवलेसे|250px|शनिवारवाडा]]
{{मुख्यलेख|पुण्याचा इतिहास}}
आठव्या शतकात पुणे हे ''पुन्नक'' म्हणून ओळखले जात असे/होते. शहराचा सर्वांत जुना पुरावा [[इ.स. ७५८|इ.स.७५८चा]] आहे. त्यात त्या काळातील [[राष्ट्रकूट]] राजवटीचा उल्लेख आढळतो. मध्ययुगीन काळाचा अजून एक पुरावा म्हणजे [[जंगली महाराज रस्ता|जंगली महाराज रस्त्यावर]] असलेली [[पाताळेश्वर लेणी]] ही लेणी आठव्या शतकातील आहेत.
१७ व्या शतकापर्यंत हे शहर [[निजामशाही]], [[आदिलशाही]], [[मुघल]] अशा वेगवेगळ्या राजवटींच्या अंमलाखाली होते. सतराव्या शतकामध्ये [[शहाजीराजे भोसले]] यांना निजामशहाने पुण्याची जहागिरी दिली होती. या जहागिरीमध्ये [[शहाजी]]च्या पत्नी [[जिजाबाई]] वास्तव्यास असताना [[इ.स. १६३०]] मध्ये [[शिवनेरी]] किल्ल्यावर [[छत्रपती शिवाजीराजे भोसले|शिवाजीराजे भोसले]] यांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह पुणे परिसरातील मुलखापासून सुरुवात करत [[मराठा साम्राज्य|मराठ्यांचे स्वराज्य]] स्थापले. या काळात पुण्यात शिवाजीमहाराजांचे वास्तव्य होते. पुढे [[पेशवे|पेशव्यांच्या]] काळात [[इ.स. १७४९]] साली [[सातारा]] ही छत्रपतींची गादी असलेली राजधानी असून. पुणे [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याची]] प्रशासकीय राजधानी बनली होती. पेशव्यांच्या या काळात पुण्याची मोठी भरभराट झाली होती. [[इ.स. १८१८]] पर्यंत पुण्यावर मराठ्यांचे [[राज्य]] होते. [[लाल महाल]], [[शनिवारवाडा]], [[विश्रामबाग वाडा]] ही पुण्यातील ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाची ठिकाणे मानली आहेत. लालमहाल हे छत्रपती शिवाजी महाराजांचे राहण्याचे ठिकाण होते. [[शनिवार वाडा|शनिवारवाडा]] हे [[थोरले बाजीराव पेशवे]] ते [[सवाई माधवराव]] पेशव्यांचे राहण्याचे ठिकाण होते तर विश्रामबागवाडा हे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे शनवारवाडा बांधण्यापूर्वीचे निवासस्थान होते.
===मध्ययुगीन काळ===
इ.स. ८५८ आणि ८६८. मधील तांबे प्लेट्स दर्शवितात की ९ व्या शतकात पुन्नका नावाची शेती वसाहत आधुनिक पुण्याच्या ठिकाणी अस्तित्वात होती. या प्रदेशांवर राष्टकुट घराण्याचे<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-11-13|title=Rashtrakuta dynasty|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Rashtrakuta_dynasty&oldid=925939861|journal=Wikipedia|language=en}}</ref> शासन होते असे या पाट्या सूचित करतात. याच काळात पाषाणातुन कोरलेले पातालेश्वर मंदिर बांधले गेले. ९ व्या शतकापासून ते १७२७ या काळात पुणे हे देवगिरीच्या सौना यादव यांनी राज्य केले होते.<ref name="en.wikipedia.org">{{जर्नल स्रोत|date=2019-12-06|title=Pune|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Pune&oldid=929546628|journal=Wikipedia|language=en}}</ref>
===भोसले जहागीर आणि मराठा साम्राज्य===
====पुनवडी====
शिवपूर्वकाळात कासारी, कुंभारी आणि पुनवडी या वस्त्यांतून कसबे पुणे आकाराला आले. मुळा-मुठा नदीकाठी झांबरे पाटील यांचे वाडे होते आणि पाटलांच्या चावडीवर गावचे न्यायनिवाडे होत असत. गावगाड्याची ही प्रथा अनेक वर्षे रूढ होती. पुण्याचे ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरीच्या उत्सवात झांबरे पाटलांचा मान असे. स्वराज्याचे संकल्पक महाराज शहाजीराजे यांच्या जहागिरीचे पुणे हे गाव होय.
१५९९ मध्ये निजामशाही (अहमदनगर सल्तनत)<ref name="en.wikipedia.org"/> यांच्या सेवेसाठी मालोजी भोसले यांना देण्यात आलेल्या जहागिरीचा एक भाग होता.. १७ व्या शतकात मुघलांच्या ताब्यात येईपर्यंत पुण्यावर अहमदनगरच्या सुलतानाचे राज्य होते. मालोजी भोसले यांचे नातू, शिवाजी<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-11-30|title=Shivaji|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Shivaji&oldid=928602861|journal=Wikipedia|language=en}}</ref>, मराठा साम्राज्याचे संस्थापक, यां जन्म पुण्यापासून फार दूर नसलेल्या शिवनेरी येथे झाला. १६८० ते १७०५ या काळात मुघल आणि मराठे यांच्यात बरेच वेळा राजवट बदल झाला.
१६३०मध्ये आदिलशाही राजवंशांनी छापे टाकून शहराचा नाश केल्यावर आणि १६३६ ते १६४७ च्या दरम्यान पुन्हा धडाफळेचा(???) उत्तराधिकारी दादोजी कोंडदेव याने शहराच्या पुनर्रचना घडवून आणली. हाच शिवाजीचा आद्य गुरू समजला जातो. त्याने पुणे आणि शेजारच्या मावळ क्षेत्राच्या भागातील महसूल संकलन आणि प्रशासकीय व्यवस्था स्थिर केली. त्याने जमिनीसंबंधीचे आणि अन्या वाद यांवर निर्णय देण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था लागू करण्यासाठी प्रभावी पद्धती देखील विकसित केल्या. लालमहालाचे बांधकाम १६३१ मध्ये सुरू करण्यात आले आणि १६४० साली पूर्ण झाले. शिवाजी महाराजांनी आपली तरुण वर्षे लालमहाल येथे घालविली. त्याची आई, जिजाबाई हिने कसबा गणपती मंदिराच्या इमारतीचे काम सुरू केल्याचे सांगितले जाते. या मंदिरात अभिषेक केलेली गणेशमूर्ती शहराचे प्रतिष्ठित देवता (ग्रामदेवता) म्हणून आजही गणली जाते.
१७०३ ते १७०५पर्यंत, २७-वर्षांच्या मुघल-मराठा युद्धाच्या शेवटी, या शहरावर औरंगजेबचा ताबा होता आणि त्याचे नाव बदलून मुहियाबाद करण्यात आले. दोन वर्षांनंतर मराठ्यांनी [[सिंहगड|सिंहगड किल्ला]] आणि नंतर पुणे पुन्हा मोगलांपासून ताब्यात घेतले.
== भूगोल ==
जगाच्या नकाशावरती पुण्याचे अक्षांश १८° ३१' २२.४५" उत्तर, आणि रेखांश ७३° ५२' ३२.६९" पूर्व असे आहेत. पुण्याचा संदर्भ बिंदू (Zero milestone) हा पुण्यातील कॅम्प भागात असलेल्या जनरल पोस्ट ऑफिसच्या इमारतीबाहेर आहे. पुणे शहर हे सह्याद्री डोंगररांगाच्या पूर्वेस, समुद्रसपाटीपासून ५६० मीटर (१,८३७ फूट) उंचीवर आहे. [[भीमा नदी]]च्या उपनद्या मुळा व मुठा यांच्या [[संगमरवर|संगमाव]]<nowiki/>र हे शहर वसले आहे. [[पवना नदी|पवना]] व [[इंद्रायणी नदी|इंद्रायणी]] या नद्यादेखील पुणे शहराच्या वायव्येच्या भागांतून वाहतात. शहराचा सर्वोच्च बिंदु [[वेताळ टेकडी]] समुद्रसपाटीपासून ८०० मीटरवर आहे तर शहराच्या जवळ असलेल्या सिंहगड किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३०० मीटर आहे.
पुणे शहर हे कोयना भूकंपप्रवण क्षेत्रात येते. [[कोयना अभयारण्य|कोयना]] गाव पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटरवर आहे. पुण्याला मध्यम व लहान भूकंप झालेले आहेत. कात्रज येथे [[मे १७]], [[इ.स. २००४|२००४]] रोजी ३.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.
== नद्या ==
पुणे शहराच्या हद्दीतून इंद्रायणी, [[मुळा]], [[मुठा नदी|मुठा]],[[पवना नदी|पवना]], [[राम नदी|राम]] व [[देव नदी|देव]] या नद्या वाहतात. एकेकाळची [[नाग नदी]] ही आता नागझरी झाली आहे.
==पुणे शहराचा विस्तार==
* औंध कॅन्टाॅन्मेन्ट परिसर
* निगडी (हा [[पिंपरी-चिंचवड]] महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणारा परिसर).
* पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण (PENDANT-पिंपरी चिंचवड न्यू टाऊनशिप डेव्हलपमेन्ट ॲथाॅरिटी. हा [[पिंपरी-चिंचवड]] महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणारा परिसर आहे).
* [[पुणे महानगरपालिका]] हद्दीमध्ये येणारा परिसर
* [[पुणे छावणी]] हा पुणे कॅन्टाॅन्मेन्टच्या हद्दीमध्ये येणारा परिसर .
* [[खडकी छावणी]] हा खडकी कॅन्टाॅन्मेन्टच्या हद्दीमध्ये येणारा परिसर .
* हिजवडी हा [[पिंपरी-चिंचवड]] महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणारा परिसर .
==डोंगर आणि टेकड्या==
पुणे शहरात आणि आजूबाजूला बऱ्याच टेकड्या आहेत, त्यांपैकी काही या :-
* अराई टेकडी (ARIA-Automotive Research Association of India) = वेताळ टेकडी
* कात्रजची टेकडी
* कोथरूडची टेकडी
* गुलटेकडी
* चतुःशृंगी
* तळजाई
* तारकेश्वर टेकडी (येरवडा)
* तुकाई टेकडी (बाणेर)
* तुकाई टेकडी (हडपसर)
* दुर्गा टेकडी (निगडी)
* पर्वती
* पाचगाव
* पाषाण टेकडी
* फर्ग्युसन कॉलेजची टेकडी
* बकरी हिल
* बाणेर टेकडी
* बावधनची टेकडी
* बोपदेव घाट-टेकडी
* भंडारा डोंगर (देहू)
* भांबुर्डा टेकडी (वेताळ टेकडी) (भांबुर्डा वनविहार टेकडी)
* महंमदवाडी टेकडी (हडपसर)
* म्हातोबा टेकडी (हिंजवडी)
* येरवड्याची येरंडेश्वर टेकडी
* रामकृष्ण परमहंस नगर टेकडी, पौड रोड
* राम टेकडी
* राम टेकडी (हडपसर)
* रेंज हिल्स
* वनदेवी टेकडी (कर्वे रोड)
* वाघजई
* विधि महाविद्यालयाची टेकडी (एस्एन्डीटीची टेकडी)
* वेताळ टेकडी
* सिंहगड
* सुतारवाडी टेकडी (पाषाण-सूस रोड)
* सूसची टेकडी
* हनुमान टेकडी
[[File:त्रिपुरी पौर्णिमा.jpg|thumb|पाताळेश्वर मंदिरातील त्रिपुरी पौर्णिमा]]
== पुण्याच्या परिसरातील अन्य मंदिरे ==
* अरण्येश्वर मंदिर
* थेऊरचा चिंतामणी मंदिर
* संत तुकाराम महाराज संस्थान,मंदिर (देहू गांव)
* [[पद्मावती]] मंदिर (सातारा रस्ता)
* संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान,मंदिर (आळंदी)
==मठ==
* अक्कलकोट स्वामी महाराज मठ
* ओशो आश्रम(आचार्य रजनीश आश्रम)
* [[गगनगिरी महाराज]] अवतार मठ (धनकवडी)
* गजानन महाराज मठ
* गुळवणी महाराज मठ
* बिडकर महाराज मठ
* रजनीश (ओशो) आश्रम
* राघवेंद्र स्वामी मठ (चिंचवड)
* रामकृष्ण मठ
* वरदेंद्र राघवेंद्र स्वामी मठ (लक्ष्मी रोड)
* शंकर महाराज मठ
* [[शंकराचार्यांचा मठ (पुणे)|शंकराचार्यांचा मठ]] (नारायण पेठेतील मुंजाबाच्या बोळात)
* श्रीशृंगेरी शारदा मठ (कोथरूड)
* सारदा मठ (राजाराम पूल)
== पुण्यातील असलेले नसलेले हौद ==
एकेकाळी पुण्यात बरेच हौद होते/. या हौदांत एकतर पाण्याचे झरे होते किंवा कात्रजहून कालव्याद्वारे या हौदांना पाणीपुरवठा होत असे.अजूनही काही हौद शिल्लक त.अशा काही अस्तित्वात असलेल्या नसलेल्या हौदांची नावे :
* काळा हौद
* खाजगीवाले बागेतील हौद
* गणेशपेठ हौद
* ढमढेरे बोळातील हौद (अजून आहे?)
* तांबट हौद
* तुळशीबाग हौद
* नाना हौद (नाना वाड्यासमोरच्या या हौदाला कात्रजहून आलेल्या नळातून पाण्याचा पुरवठा होत असे.)
* [[पंचहौद]]
* फडके हौद (हा अस्तित्वात नाही).
* फरासखाना हौद
* बदामी हौद
* [[बाहुलीचा हौद]] (दगडूशेठ दत्त मंदिराजवळच्या आता अस्तित्वात नसलेल्या या हौदावर एक बाहुली होती. डॉ. [[विश्राम घोले]] यांच्या ७व्या वर्षी निधन झालेल्या कन्येचे हे स्मारक होते.)
* बुधवार वाड्यातील हौद
* बोहरी जमातखान्यातील हौद
* भाऊ दातार हौद
* भाऊ महाराज हौद
* भुतकर हौद
* रामेश्वराच्या देवळाजवळचा हौद
* लकडखान्यातील हौद
* पुणे विद्यापीठातील पुष्करणी
* शनिवारवाड्यातील दोन हौद. (पुष्करणी आणि हजारी कारंजे)
* सदाशिव पेठ हौद (पूर्वी हे दोन हौद होते)
* साततोटी हौद
== बगीचे ==
पुणे शहरात ८९ बगीचे/उद्याने आहेत. त्यांपैकी काहींची नावे खाली दिली आहेत.
* आघाडा उद्यान (राम नदीजवळ, पाषाण)
* आघारकर संशोधन संस्थेचे उद्यान
* आयुर्वेद महाविद्यालयाचे उद्यान
* इंद्रप्रस्थ उद्यान, येरवडा
* [[एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन]], पुणे कॅंप (स्थापना इ.स. १८३०)
* [[एरंडवणा]] उद्यान
* [[ओकायामा मैत्री उद्यान]] ([[पु.ल. देशपांडे]] उद्यान), सिंहगड रोड
* [[कमला नेहरू]] पार्क, डेक्कन जिमखाना
* [[कात्रज सर्प उद्यान|कात्रज सर्पोद्यान (राजीव गांधी प्राणी संग्रहालय), कात्रज]]
* [[खडकी बोटॅनिकल गार्डन]]
* गजानन महाराज उद्यान, गोखलेनगर
* गलांडे उद्यान, [[कल्याणीनगर]]
* [[घोरपडे उद्यान]], [[घोरपडे पेठ]]
* [[जयंतराव टिळक]] गुलाबपुष्प उद्यान, [[सहकारनगर]]
* [[जवाहरलाल नेहरू]] औषधी वनस्पती केंद्र,
* [[जिजामाता]] उद्यान, [[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ,पुणे]]
* प्रदीप ताथवडे उद्यान, [[कर्वेनगर]]
* [[तुकाराम]] उद्यान, निगडी
* तात्यासाहेब थोरात उद्यान
* दापोडी-खडकी गार्डन (आता अस्तित्वात नाही; त्या जागी फलसंशोधन केंद्र आहे)
* धोंडीबा सुतार बालोद्यान, [[कोथरूड]]
* नवसह्याद्री उद्यान
* [[पर्वती]] पाचगाव वनविहार
* पानकुंवरजी फिरोदिया उद्यान
* पुणे विद्यापीठाच्या प्रांगणातील उद्यान
* [[पु.ल. देशपांडे उद्यान]] (ओकायामा मैत्री उद्यान), [[सिंहगड रोड]]
* पेशवे पार्क, पर्वतीजवळ
* प्रताप उद्यान, वानवडी बाजार
* फर्ग्युसन कॉलेजातील बोटॅनिकल उद्यान
* फुलपाखरू उद्यान
* [[बंड गार्डन]] (महात्मा गांधी उद्यान)
* बोटॅनिकल गार्डन (खडकी)
* [[भांबुर्डा]] वनविहार
* पंडित भीमसेन जोशी उद्यान
* वसंतराव बागुल उद्यान, [[सहकारनगर]]
* मुघल गार्डन
* मॉडेल कॉलनी तळे उद्यान, [[मॉडेल कॉलनी]]
* यशवंतराव चव्हाण उद्यान, [[सहकारनगर]]
* रमाबाई भीमराव आंबेडकर उद्यान, वाडिया कॉलेजवळ
* राजा मंत्री उद्यान, [[एरंडवणा]]
* राजीव गांधी प्राणी संग्रहालय ([[कात्रज सर्प उद्यान|कात्रज सर्पोद्यान]]), कात्रज
* [[वर्तक बाग]] (शनिवार पेठ)
* विठाबाई पुजारी उद्यान, महर्षीनगर
* विद्या विकास जलतरण तलाव
* शाहू उद्यान, [[सोमवार पेठ]]
* शेतकी कॉलेजातील उद्यान,
* श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, [[कोथरूड]]
* [[संभाजी उद्यान]], [[जंगली महाराज रस्ता]]
* सारस बाग
* सोमेश्वर उद्यान, [[निगडी]]
* हजरत सिद्दिकी शाहबाबा उद्यान
* ज्ञानेश्वर उद्यान, [[निगडी]]
== पुण्यातील ’प्रवेशद्वारे नसलेली गेटे’ ==
एकेकाळी पुण्यात पोलीस चौकीला पोलीस गेट म्हटले जाई. अशीच काही पुण्यातील गेटे खालील यादीत आहेत. या बहुतेक गेटांच्या ठिकाणी आज पोलीस चौक्या आहेत.
* कोंढवा गेट
* क्वार्टर गेट
* जाईचे गेट (हे सदाशिव पेठेत होते, आता अस्तित्वात नाही)
* पूल गेट
* पेरू गेट
* फड गेट
* मरीआई गेट
* म्हसोबा गेट
* रामोशी गेट
* स्वारगेट
* बॉडी गेट (औंध )
==पुणे शहरातील बगीचे नसलेल्या बागा (Baug's) पुढीलप्रमाणे==
* आदमबाग
* आनंद गार्डन (रेस्टॉरन्ट)
* ओशो झेन बाग
* कबीर बाग
* कौसरबाग (कोंढवा)
* चिमण बाग
* ठुबे पार्क (शिवाजीनगर)
* ढमढेरे बाग
* तुळशीबाग
* त्रिकोणी बाग (माडीवाले कॉलनी)
* नातूबाग
* निर्मल पार्क (पद्मावती)
* पटवर्धन बाग (या बागेच्या परिसरात श्यामाप्रसाद मुखर्जी नावाचे एक उद्यान झाले आहे.)
* पुरंदरे बाग (आता अस्तित्वात नाही)
* पेरूचा बाग
* पेशवे बाग
* फाटकबाग (म्हात्रे पुलाजवळ)
* बेलबाग
* भिडेबाग
* भुजबळ बाग (बिल्डर्स)
* माणिकबाग
* मिलन गार्डन (हे धनकवडीमधील एक उपाहारगृह आहे.)
* मीनल गार्डन (ही दीनानाथ हॉस्पिटलजवळची एक वसाहत आहे.)
* मोतीबाग
* योगी गार्डन (हॉटेल)
* रमणबाग
* राम बाग
* वर्तक बाग (एरंडवणे)
* वसंतबाग
* सॅलिसबरी पार्क
* सारस बाग
* सिताफळ बाग
* सुपारीबाग
* सोपानबाग
* हिराबाग
==खिंडी==
* अप्पर खिंड
* डुक्कर खिंड
* बावधन खिंड
* गणेश खिंड (औंध परिसर)
== पुण्यातले एकेकाळचे नाले, तलाव, हौद वगैरे ==
पेशव्यांच्या काळात पुण्यात ८५ हौद होते.या सर्व हौदांत कात्रजच्या तलावातून खापराच्या नळांतून पाणी पुरवठा होत होता. कमी उंचीवरून जास्त उंचीवर पाणी चढवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे उसासे बांधले होते. रस्तारुंदीमध्ये सिंहगड रस्त्यावरील सर्व उसासे रातोरात काढून टाकण्यात आले.
पुणे शहरात सध्या १५८ किलोमीटर लांबीचे नाले आहेत. पावसाळी चेंबर्सची संख्या ३८ हजार ८१ असून, पावसाळी गटारांची लांबी १७८ किलोमीटर आहे, तर कल्व्हर्ट्सची संख्या ४२९ आहे.
== पुण्यातले अस्तित्वात असलेले नद्या, तलाव, हौद आणि नाले ==
* अण्णासाहेब मगर स्टेडिअम येथील जलतरण तलाव (नेहरूनगर-निगडी)
* आंबील ओढा
* बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल व जलतरण तलाव, पद्मावती
* ऑलिंपस हेल्थ क्लबचा तरण तलाव, कोथरूड
* इंद्रायणी
* एबीएस फिटनेस ॲकॅडमीचा तरण तलाव, विश्रांतवाडी
* एलारस पूल्स, पूर्व चिंचवड
* एस पी कॉलेजचा तरण तलाव
* औंध तरण तलाव, औंध गांव
* करपे तरण तलाव (हा काँग्रेस हाऊससमोर होता)
* कात्रजचा तलाव
* कामगार कल्याण जलतरण तलाव
* काळा हौद
* कै काळूराम मारुती जगताप तरण तलाव (पिंपळे गुरव)
* किरकिटवाडी ओढा
* कोंढवे-धावडे येथील कुंजाईचा ओढा
* कोंढव्याचे तळे
* क्लब ॲक्वाया, कोरेगांव पार्क
* गणपती विसर्जन तलाव (निगडी-सेक्टर २६)
* [[न.वि. गाडगीळ]] जलतरण तलाव (गाडगीळ प्रशाला)
* गोपाळ हायस्कूलचा तरण तलाव
* कैखिंवसरा पाटील तलाव (थेरगाव)
* घोरपडी गाव तरण तलाव
* चॉईस स्विमिंग पूल, कोथरूड
* विष्णू अप्पा जगताप जलतरण तलाव, धनकवडी
* जेएस स्पोर्ट्स क्लबचा तरण तलाव, पिंपळे सौदागर
* टिळक तरणतलाव, प्रभात रोडच्या डाव्या हाताला
* डेक्कन जिमखाना या संस्थेचा तरण तलाव
* केशवराव ढेरे तरण तलाव, येरवडा
* तळजाई तलाव
* देव नदी
* धनकवडी तरण तलाव
* नाग नदी
*[[नागझरी]]
* नांदे जलतरण तलाव, बालगंधर्व नाट्यगृह (जंगली महाराज रोड)
* नाना हौद
* नांदोशीचा ओढा
* निळू फुले तरण तलाव, स्वार गेटजवळ
* न्यू जॉय्ज स्पोर्ट्स क्लब तरण तलाव, पाषाण
* [[पंचहौद]]
* पद्मावती तळे
* नानासाहेब परुळेकर विद्यालयाच्या आवारातील जल तरण तलाव, विश्रांतवाडी
* पवना नदी
* पाषाण तलाव
* पूना क्लबचा तरण तलाव
* पूना स्पोर्ट्स ॲकॅडमी तरण तलाव, कल्याणीनगर
* पेगॅसस हेल्थ क्लबचा तरण तलाव, हिंगणे बुद्रुक
* पेशवेकालीन कात्रजचा पाट
* फडके हौद
* डॉ बाबासाहेब आंबेडकर तरण तलाव (कासारवाडी)
* कैवस्ताद बाळासाहेब गावडे तरण तलाव (चिंचवड)
* भामा नदी
* भोसरी जलतरण तलाव (भोसरी)
* महाराष्ट्रीय मंडळाचा तरण तलाव
* मानस सरोवर
* मावळ सृष्टी रिझॉर्ट, लोणावळा
* मिनाताई ठाकरे जलतरण तलाव (यमुनानगर)
* मुठा उजवा तीर कालवा
* मुठा डावा तीर कालवा
*[[मुठा नदी]]
* मुळा नदी
* वस्ताद बलभीम मोकाटे जल तरण तलाव, गुजरात कॉलनी (कोथरूड)
* मस्तानी तलाव दिवे घाट
* मोबियस फिटनेस सेंटरचा तरण तलाव, बाणेर रोड
* नथूजी दगडू भेगडे जलतरण तलाव, कर्वेनगर
* भैरोबा नाला
* राज एंटरप्रायझेसचा तरण तलाव, शिवणे (खडकवासला)
* योगगुरू रामदेव महाराज क्रीडा संकुल व जलतरण तलाव, तळजाई टेकडी
* लेखा फार्मचा तरण तलाव, देहू रोड
* वंडर पूल्स, तळेगाव दाभाडे
* वारजे, वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द येथील ओढे
* शाहू कॉलेजचा तरणतलाव, पर्वतीदर्शनजवळ
* शाहू तरणतलाव, सोमवार पेठ
* शिवणे ओढा
* शिवाजी तलाव (हा बुजवून त्यावर संभाजी उद्यान केले)
* श्री छत्रपती शिवाजी महाराज तरण तलाव, आकुर्डी
* शेप्स फिटनेस क्लबचा तरण तलाव, विश्रांतवाडी
* श्री जिमचा तरण तलाव, विमाननगर
* सदाशिव पेठ हौद (पूर्वी हे दोन होते)
* सप कॉलेजचा तरण तलाव, एसपी कॉलेजच्या मागे
* साततोटी हौद
* वीर सावरकर तरण तलाव, कोंढवा खुर्द
* संजय हेल्थ क्लबचा तरण तलाव, पाषाण गाव
* सारसबाग तळे
* सिंफनी क्लबचा तरण तलाव, पाषाण
* सिंबायोसिस कॉलेजचा तरण तलाव
* सिल्व्हर तरण तलाव, हॅपी कॉलनी, कोथरूड
* सोलॅरिस तरण तलाव
* हार्मनी ॲक्वॅटिक क्लबचा तरण तलाव, कोथरूड
==पूल==
पुण्यात खाली दिलेल्या यादीत नसलेले अनेक निनावी नाले आणि पूल आहेत. बांधकामे करून-करून पुण्यातल्या दोन नद्यांना नाले जुळली आहेत. मुठा उजव्या कालव्याच्या प्रवाहाला दुभंगून वाहणारे जुना कालवा आणि नवा कालवा असे दोन एकमेकांना समांतर असणारे कालवे [[हडपसर]]मध्ये आहेत. या प्रत्येक नाल्यावर आणि कालव्यांवर अनेक निनावी कॉजवे किंवा पूलही आहेत. उदाहरणार्थ, आंबील ओढ्यावर शाहू कॉलेज रोडवरच्या स्टेट बँक कॉलनीजवळ, दांडेकर पुलाखालून आणि दत्तवाडीजवळ असे तीन पूल आहेत, त्यांना नावे नाहीत. मुठेच्या उजव्या कालव्यावर सारसबागेजवळच्या सावरकरांच्या पुतळ्याशेजारी, [[स्वारगेट, पुणे|स्वारगेट]]<nowiki/>जवळ, हिंगणे गावठाणाजवळ, कर्वेनगरजवळ आणि गोळीबार मैदानाशेजारी पूल आहेत, मात्र त्यांना नावे नाहीत. आंबील ओढा आणि उजवा कालवा या दोघांवरती समाईक असलेल्या आणि पेशवे पार्कजवळ असलेल्या पुलाला शाहू महाराज पूल असे नाव दिले होते. हल्ली ते नाव वापरात नसावे. भैरोबा नाल्यावरच्या, शिंद्यांच्या छत्रीजवळच्या आणि इतर तीनचार पुलांना नावे दिलेलीच नाहीत.
पिरंगुटला अन् मुळशी तालुक्याला जोडणारा तारेचा पूल, आजमितीला अस्तित्वात नाही
'''मुठा नदीवरील पूल''' एकूण १६ -
* [[एस.एम.जोशी]] पूल .
* ओंकारेश्वर पूल .(नवीन नाव [[विठ्ठल रामजी शिंदे]] पूल)
* [[न.वि. गाडगीळ]] पूल
* [[जयंतराव टिळक]] पूल .(पुणे महापालिका भवनाजवळील पूल)
* काकासाहेब गाडगीळ पूल -झेड पूल .(Z-Bridge) : फक्त दुचाकीसाठी
* दगडी पूल .(=डेंगळे पूल)
* नवा पूल .(=शिवाजी पूल - Lloyd's Bridge)
* (बाबा) [[भिडे पूल]] .
* म्हात्रे पूल .
* यशवंतराव चव्हाण पूल .
* छत्रपती राजाराम महाराज पूल .
* लकडी पूल .(=संभाजी पूल)
या पुलावर दररोज सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुचाकी वाहनास प्रवेशबंदी असते.
* वडगाव पूल .
* वारजे पूल .(देहू रोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर)
* संगम पूल .(रेल्वेचा आणि वाहनांचा) - वेलस्ली पूल
* आणि शिवाय फक्त दुचाकीसाठी असलेले दोन पूल आणि काही साकव आहेत.
'''मुळा नदीवरचे''' एकूण पूल १० आहेत, त्यांबद्दल माहिती पुढीलप्रमाणे :
* औंधचा पूल .(जुना)
* औंधचा पूल .(नवा - याला राजीव गांधी पूल असे नाव दिले .) (औंधगाव ते डांगे चौक मार्ग)
* जुनी सांगवी पूल .(स्पायसर महाविद्यालय ते जुनी सांगवी/ नवी सांगवी मार्ग, औंध) (महादजी शिंदे पूल)
* जुना होळकर पूल .(खडकीबाजार ते साप्रस मार्ग)
* दापोडी कॅन्टॉन्मेन्टमधील होळकर पूल .
* दापोडीचा हॅरिस ब्रिज .(रस्ता व रेल्वे)
* दापोडी-बोपोडी येथील भाऊ पाटील पूल .(भाऊ पाटील रस्ता ते दापोडीगाव मार्ग)
* वाकड पूल .
'''मुळा-मुठा नदीवरचे पूल''' -
* कल्याणी नगर पूल (officially named as Prince His Highness Aga Khan Bridge)
* [[बंडगार्डन पूल]] .(=फिट्झगेराल्ड पूल)
* बाबासाहेब आंबेडकर पूल .
* मुंढवा पूल .
* संगम पूल .(=लॉर्ड Wellesley पूल)
'''ओढ्या-नाल्यांवरील पूल -'''
* उजव्या कालव्यांवरचा शाहू महाराज पूल .
* उजव्या-डाव्या कालव्यांवरचे काही निनावी पूल आहेत.
* घसेटी पूल .
* दांडेकर पूल .
दांडेकर पूल हा पुण्यामधील आंबील ओढ्यावारील एक महत्त्वाचा पूल आहे. या पुलामुळे 'नरवीर तानाजी मालुसरे सिंहगड रस्ता' आणि 'लाल बहादूर शास्त्री रस्ता' हे दोन रस्ते जोडले गेले असल्याने यावर नेहमीच वाहनांची तसेच पादचाऱ्यांची वर्दळ असते. सदैव असलेली अस्वच्छता आणि दुर्गंधी हे या पुलाचे वैशिष्ट्य होय. पुलावर सतत वाहणारी कचराकुंडी, इतस्ततः पडलेला कचरा आणि भटकी रोगट कुत्री हे या पुलावरचे नेहमीचेच दृश्य असते. कचरा, कुत्र्यांची विष्ठा, विक्रीसाठीची मच्छी यामुळे या पुलावर सदैव दुर्गंधी असते.
* (नागझरीवरचा) दारूवाला पूल
* भैरोबा नाला पूल .
* घोरपडीतील अनंत थिएटर परिसरातील भैरोबा नाल्यावरील पूल
* सोनार पूल .(फुरसुंगी येथील कालव्यावरील पूल)
== बोगदे ==
[[File:बोगदा.jpg|thumb|Tunnel in Pune]]
* कात्रजचा बोगदा.
==रेल्वे मार्गाच्या वरचे पूल आणि खालचे सबवे==
* एचसीएमटीआर (High Capacity Mass Transit Route) रेल्वे पूल
* संगम पूल
* संचेती हॉस्पिटल पूल
* खडकी-़औंध सबवे
* पिंपरी स्टेशनजवळचे शेजारशेजारचे दोन पूल (एकाचे नाव स्वर्गीय इंदिरा गांधी उड्डाण पूल)
* चिंचवडचा पूल
* आकुर्डीचा पूल
* बिजलीनगरचा पूल
* आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या (दक्षिणेकडच्या) एका बाजूकडील एक व दुसऱ्या बाजूकडील दोन सबवे
* देहूरोड येथील पूल
==उड्डाणपूल==
* अभियांत्रिकी महाविद्यालय दुमजली उड्डाणपूल (निर्माणाधीन)
* एम्पायर इस्टेट उड्डाणपूल (निर्माणाधीन)
* डांगे चौक उड्डाणपूल
* धनकवडी पूल (सातारा रस्ता)
* नवले पूल (कात्रज)
* नाशिक फाटा-काळेवाडी दुमजली उड्डाणपूल
* धायरी फाटा उड्डाणपूल
* संचेती हॉस्पिटल उड्डाणपूल
* कर्वे रस्ता दुमजली उड्डाणपूल (निर्माणाधीन)
* नगर रस्ता दुमजली उड्डाणपूल (निर्माणाधीन) {येरवड्यात}
==पुतळे==
पुणे शहरात रस्त्यारस्त्यात उभे केलेले शेकडो पुतळे आहेत. त्यांतील किमान ७७ पुतळे पुण्याच्या मध्यभागात आहेत. ३७ पूर्णाकृती व ४०० अर्धपुतळे आहेत. १३ पुतळे तर केवळ स्वारगेट-मार्केटयार्ड परिसरातच आहेत. या पुतळ्यांची देखभालही केली जात नाही.. शहरात वाहतुकीला अडथळा ठरू शकणारेही बरेच पुतळे आहेत. पुण्यात फक्त शिवाजी महाराजांचे कमीतकमी चाळीस पुतळे आहेत. त्यांशिवाय अन्य पुतळेही आहेत. फुले मंडईमध्ये अगदी मध्यभागी असलेला [[विष्णूशास्त्री चिपळूणकर]] यांचा अर्ध पुतळा मंडईतील समाजकंटक दलालांनी काही वर्षांपूर्वी उखडून नष्ट केला, तो परत बसवला गेला नाही. जिजामाता उद्यानातील एक मूर्तिसमूहात असलेला [[दादोजी कोंडदेव|दादोजी कोंडदेवांचा]] पुतळा तोडून काढला, तोही परत बसवला गेला नाही. पुणे विद्यापीठामध्ये एका खासगी संस्थेने बसविलेला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा चांगला नाही या कारणास्तव तो तोडून त्या जागी विद्यापीठ स्व-खर्चाने नवीन पुतळा बसवणार आहेत. मराठी लेखक [[राम गणेश गडकरी]] यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या गुंडांनी उखडून मुठा नदीत टाकला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तो नदीतून बाहेर काढला, पण परत बसवला नाही.
गेल्या काही वर्षांत बरेच पुतळे काढून टाकले किंवा हलवून दुसऱ्या जागी नेले आहेत. उदाहराणार्थ, कोथरूडमधील [[महर्षी कर्वे]] यांचा पुतळा चौकातून हटवून कर्वे रोडच्या एका कोपऱ्यात प्रस्थापित केला आहे. स्वार गेट चौकातला केशवराव जेधे यांचा पुतळा हलवून स्वार गेट काॅर्नरला नेला आहे.
शिवाजी रोडवरील शनिवारवाड्याजवळचा काकासाहेब गाडगिळांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ झालेल्या अपघातात अथर्व डोंगरे या शाळकरी मुलाचा २००८ साली मृत्यू झाला. त्यानंतरही तो पुतळा अजून तेथेच आहे. त्या पुतळ्याची नीट निगाही राखली जात नाही.
पुणे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात पुण्यातील एकूण २३ पुतळे चौकाच्या मध्येच आढळले असून रहदारीला अडथळा करणारे आहेत. जिथे टिळक रोड आणि बाजीराव रोड मिळतात त्या पुरम चौकातील अभिनव शाळेजवळ वसंतराव पाटलांचा पुतळा आहे. तो पुतळा सणस मैदानात वसंतराव पाटलांच्याच स्मरणार्थ बांधलेल्या सभागृहात हलवावा अशी सूचना होऊनही, आणि तो पुतळा आहे तेथेच असून रहदारीला अडथळा करीत उभा आहे. दुरवस्थेत असलेला बाजीराव रोडवरील बाबुराव सणसांचा पुतळा हटवून सणस मैदानावर नेण्याचा ठरावही अजून बासनात आहे.
पुण्यात सध्या (२०१४) असलेल्या काही पुतळ्यांची जंत्री :
;स्वारगेट-मार्केटयार्ड परिसरातील पुतळ्यांची यादी पुढीलप्रमाणे :
* सणस पुतळा - बाबूराव सणस (पुणे महापालिकेचे पहिले महापौर) : हा पुतळा सुस्थितीत नाही
* [[अण्णा भाऊ साठे]] यांचा पुतळा
* [[जमनालाल बजाज]] यांचा पुतळा
* [[अहिल्यादेवी होळकर]] यांचा पुतळा
* [[सावित्रीबाई फुले]] यांचा पुतळा
* [[सावरकर]]ांचा पुतळा
* फाटक गुरुजी यांचा पुतळा
* [[काकासाहेब गाडगीळ]] पुतळा (शनिवारवाड्याजवळ)
* [[वसंतदादा पाटील|वसंतदादा पाटलांचा]] पुतळा (स्वारगेट चौकात)
* जेधे पुतळा (स्वारगेट चौकात)
* [[नेहरू]]ंचा पुतळा
* [[भाऊराव पाटील]] यांचा पुतळा
* [[शिवाजी]] पुतळा (श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल-एस्एस्पीए्म्एसमधील)
;अन्य ठिकाणचे पुतळे पुढीलप्रमाणे :
* कर्वे पुतळा, कोथरूड
* पहिल्या बाजीरावाचा पुतळा, शनिवारवाडा
* झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचा पुतळा, संभाजी उद्यान
* प्रमोद महाले यांचा पुतळा, सुपर मार्केट चौक, पूर्वी दीप बंगला चौक (पुणे)
* [[आचार्य अत्रे]] यांचा पुतळा, [[बालगंधर्व]] नाट्यगृहाजवळील [[सावरकर]] भवनपाशी
* [[महात्मा फुले]] पुतळा, [[पुणे विद्यापीठ]]
* [[शाहू]] पुतळा, एस्एस्पीए्म्एस (पुणे)
* सावरकरांचा पुतळा, सारसबाग (पुणे),
* संभाजीचा अर्ध पुतळा,गरवारे उड्डाण पूल, डेक्कन जिमखाना (पुणे), वगैरे
==पेठा==
पुणे हे पेठांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या पेठांची नावे बहुतकरून आठवड्यातील वारांनुसार, तसेच ज्यांनी या पेठा वसवल्या अशा इतिहासकालीन व्यक्तींच्या नावांवरून- नाना फडणीस, नारायणराव पेशवे, सदाशिवरावभाऊ, सरदार रास्ते- ठेवली गेली आहेत. इ.स. १६२५ मध्ये [[शहाजीराजे भोसले]] यांनी रंगो बापूजी धडफळे यांची पुण्याच्या प्रशासकपदी नियुक्ती केली. रंगो बापूजी धडफळे यांनी कसबा पेठ, सोमवार पेठ, रविवार पेठ आणि शनिवार पेठ या पेठा बांधल्या. इ.स. १६३० मधील आदिलशहाच्या हल्ल्यानंतर दादोजी कोंडदेव यांनी या पेठांची पुन्हा उभारणी केली. पुण्यातील पेठांची नामावली अशी:<br />
[[कसबा पेठ, पुणे|कसबा पेठ]], [[रविवार पेठ, पुणे|रविवार पेठ]] ऊर्फ मलकापूर पेठ, [[सोमवार पेठ, पुणे|सोमवार पेठ]] (हिला शाहापूर पेठ म्हणत), [[मंगळवार पेठ, पुणे|मंगळवार पेठ]] (हिची जुनी नावे अष्टपुरा व शास्तापुरा पेठ), [[बुधवार पेठ, पुणे|बुधवार पेठ]] ऊर्फ मुहियाबाद पेठ, [[गुरुवार पेठ, पुणे|गुरुवार पेठ]] ऊर्फ वेताळ पेठ, [[शुक्रवार पेठ, पुणे|शुक्रवार पेठ]] (जुने नाव विसापूर), [[शनिवार पेठ, पुणे|शनिवार पेठ]], [[गंज पेठ, पुणे|गंज पेठ ऊर्फ मीठगंज (महात्मा फुले पेठ ?)]], [[सदाशिव पेठ, पुणे|सदाशिव पेठ]], [[नवी पेठ, पुणे|नवी पेठ]], [[नारायण पेठ, पुणे|नारायण पेठ]], [[भवानी पेठ, पुणे|भवानी पेठ]], मलकापूर पेठ (म्हणजेच रविवार पेठ), मुहियाबाद पेठ (म्हणजेच बुधवार पेठ), [[नाना पेठ, पुणे|नाना पेठ]], [[रास्ता पेठ, पुणे|रास्ता पेठ]] (जुने नाव शिवपुरी पेठ), [[गणेश पेठ, पुणे|गणेश पेठ]], [[वेताळ पेठ, पुणे|वेताळ पेठ]] (म्हणजेच गुरुवार पेठ), [[सेनादत्त पेठ, पुणे|सेनादत्त पेठ]], नागेश पेठ (म्हणजेच न्याहाल पेठ), भवानी पेठ (टिम्बर मार्केट असलेली), घोरपडे पेठ.
गुरुवार पेठ नवापुरा पेठ, हनमंत पेठ.
==पुण्यातील नगरे==
अजंठा नगर (पिंपरी), कर्वेनगर, कल्याणीनगर (हे नाव उद्योगपती नीळकंठ कल्याणी यांच्या रहिवासामुळे मिळाले), केशवनगर, गंगानगर (निगडी), गणेशनगर, गोखलेनगर, चव्हाणनगर, फातिमानगर, बालाजीनगर, यमुनानगर (निगडी), लिंबोणीनगर, शांतिनगर, शिवाजीनगर, संभाजीनगर, सहकारनगर क्रमांक १, सहकारनगर क्रमांक २, सिंधुनगर (निगडी), सुवर्णयुगनगर, लक्ष्मीनगर, वाळेवकरनगर, विमाननगर, संतनगर, संभाजीनगर,
==पुण्यातल्या रस्ते-चौक-वस्त्या आदींची खास नावे==
* ताडी गुत्ता चौक (कोरेगाव पार्क)
* ताडीवाला रोड (येरवडा)
* दारूवाला पूल (रास्ता पेठ)
* माडीवाले कॉलनी (सदाशिव पेठ)
* सरबतवाला चौक (गणेश पेठ)
==गल्ल्या, बोळ, आळ्या==
जुन्या पुण्यात अनेक गल्ल्या, आळ्या आणि बोळ होते. त्यांतले जवळपास सर्वच अजूनही जुन्याच नावाने टिकून आहेत त्यांतल्या काहींची नावे:
[[चित्र:Ravivar peth.jpg|thumb|रविवार पेठ|दुवा=Special:FilePath/Ravivar_peth.jpg]]
* एन्आयबीएम गल्ली (कोंढवा)
* कडबे आळी
* खडकमाळ आळी
* कवडीचा माळ
* कांचन गल्ली
* कापडआळी (कापडगंज)
* कुंभारवाडा (जवळच कुंभारवेस, कागदीपुरा)
* कोळसा गल्ली
* खाऊ गल्ली (या नावाच्या अनेक गल्ल्या त)
* गाय आळी
* गूळ आळी
* गौरी आळी
* चांभार आळी
* चोळखण आळी
* जुनी तपकीर गल्ली
* जोगेश्वरीचा बोळ
* झांबरे चावडी
* डाळ आळी
* तांबट आळी
* तुळशीबागेचा बोळ
* दाणे आळी
* दिगंबरनगर गल्ली (नं १, २, ३, ४)
* नेने घाट
* पंतसचिवाची पिछाडी
* फणी आळी
* [[बुधवार]] गल्ली
* बुरूड आळी
* बोहरी आळी
* भट आळी
* भाऊ महाराजांचा बोळ
* मुंजाबाचा बोळ
* मुजुमदारांचा बोळ
* मेहुणपुरा
* [[लोणार]] आळी
* लोणीविके दामले आळी
* व्यवहारे आळी
* शालूकर बोळ (=भाऊ रंगारी बोळ)
* शिंदे आळी
* शिंपी आळी
* साडे सतरा नळी (हडपसर)
* सायकल दवाखाना, कसबा पेठ
==पुण्यातील प्रसिद्ध काॅलनी ==
* आयडियल काॅलनी
* गुजराथ काॅलनी
* टांगेवाली काॅलनी
* डहाणूकर काॅलनी
* तावरे काॅलनी
* नृसिंह काॅलनी (ताथवडे-पिंपरी चिंचवड)
* पीएमसी काॅलनी
* पुरंदरे काॅलनी
* बँक ऑफ इंडिया काॅलनी
* बजाज काॅलनी (निगडी)
* मयुर काॅलनी
* माडीवाले काॅलनी
* माॅडेल काॅलनी
* मासूळकर काॅलनी (पिंपरी)
* मित्रमंडळ काॅलनी
* म्युनिसिपल काॅलनी
* रस्टन काॅलनी (निगडी)
* लक्ष्मी काॅलनी
* सारस्वत काॅलनी
* सिंधी काॅलनी
* स्टेट बँक काॅलनी
==प्रसिद्ध वाडे==
* गायकवाड वाडा (केसरी वाडा) : हा [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांनी]] विकत घेऊन तेथे केसरी-मराठा वर्तमानपत्रांचे कार्यालय काढले. टिळक तेथेच राहात.
* नाना वाडा : हा [[नाना फडणवीस|नाना फडणविसांनी]] बांधला. येथे टिळक-आगरकर-चिपळूणकरांनी स्थापन केलेली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची ’न्यू इंग्लिश स्कूल’ होती. आता पुणे महानगरपालिकेचे हायस्कूल आहे.
* पुरंदरे वाडा - हा कसबा पेठेत नव्या पुलाशेजारी आहे.
* भिडे वाडा : हा वाडा भिड्यांनी [[जोतिबा फुले]] यांना मुलींची शाळा काढण्यासाठी दिला.
* मुजुमदार वाडा : हा कसबा पेठेत मुजुमदारांच्या बोळात आहे. या वाड्यात होणाऱ्या गणेशोत्सवात नामवंत संगीतकार हजेरी लावत असत.
* रास्तेवाडा : हा वाडा माधवराव पेशव्यांनी बांधून सरदार रास्त्यांना दिला. हल्ली येथे ‘आगरकर हायस्कूल’ ही मुलींची शाळा आहे. कधीकाळी [[आचार्य अत्रे]] या शाळेचे मुख्याध्यापक होते, आणि अभिनेत्री [[वनमाला]] शिक्षिका.
* विश्रामबाग वाडा : येथे एक संग्रहालय आहे. वाड्याच्या बाजूच्या भागात पोस्ट ऑफिस आहे. पूर्वी या वाड्याच्या दर्शनी भागात म्युनिसिपालिटीचे जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय होते.
* [[शनिवारवाडा]]: बाजीराव पेशव्यांनी बांधला. येथे पेशव्यांचे घर आणि कार्यालय होते.
* शनिवारवाड्याच्या परिसरातले वाडे पुढे दिले आहेत.
* होळकर वाडा : [[शनिवार]] पेठेतील या वाड्यात ‘अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल’ आहे.
==डा, डी, पडी, वड्या आणि वाड्या==
* आकुर्डी
* औताडवाडी
* काळेवाडी
* कुंभारवाडा
* गुजर निंबाळकरवाडी
* घोरपडी
* जनवाडी
* तानाजीवाडी
* दत्तवाडी
* दापोडी
* धनकवडी
* निगडी
* बालेवाडी
* बिबवेवाडी
* बोपोडी
* भय्यावाडी
* मंतर वाडी (उरुळी देवाची)
* माळवाडी
* मोहम्मदवाडी
* पुलाची वाडी
* येवलेवाडी
* राजेवाडी
* वडाची वाडी
* वडारवाडी
* वाकडेवाडी
* वानवडी
* येरवडा
* विठ्ठलवाडी
* विश्रांतवाडी
* वैद्यवाडी
* सुतारवाडी
* हांडेवाडी
* हिंजवडी
* होळकरवाडी
==शनिवारवाडा==
{{मुख्य|शनिवारवाडा}}
शनिवारवाड्याकडे तोंड करून उभे राहिल्यावर नव्या पुलाच्या उजव्या हाताला बारामतीकर-जोशी आणि काळे यांचे जुने ऐतिहासिक वाडे आहेत. बारामतीकर जोशी हे पेशव्यांचे व्याही होते.आणि काळे हे पेशव्यांचे परराष्ट्रीय वकील. खर्ड्यांच्या लढाईत जोशीनी मोठाच पराक्रम गाजवला होता. (बारामतीकर जोश्यांनी बाजीराव पेशव्यांना लुटीत मिळालेला एक हत्ती परवानगी न घेता आपल्या वाड्यात नेऊन ठेवला होता. चिमाजी अप्पांनी लिहून ठेवलेल्या हिशोबात बाजीरावांना ही गोष्ट सापडली. बाजीरावांनी बारामतीकर जोश्यांना तो हत्ती परत करायला भाग पाडले आणि त्यांच्या वाड्यावर चौक्या बसवल्या. बारामतीकरांवर चौक्या बसवण्याची ही पहिली, पण शेवटची नसलेली वेळ!)
या वाड्यांपासून थोडे पुढे गेल्यावर रस्ता वळतो तेथे पेशवाईतले प्रसिद्ध सावकार सरदार ओंकारांचा वाडा आहे. त्याकाळी मोठमोठी कर्जे सरकारला लागत. सरदार ओंकार हे काही प्रमुख सावकारांपैकी एक. चिमाजी अप्पांची मुलगी या ओंकारांकडे दिली होती.
===मेहुणपुरा===
ही शनिवारवाड्याच्या मागची व पश्चिमेची बाजू. पेशव्यांचे बरेच मेव्हणे तिथे राहात असत म्हणुन त्याला मेहुणपुरा म्हणतात. थोरल्या माधवरावांच्या काळातही मेहुणपुरा अस्तित्वात होता. मेहुणपुऱ्यात सकाळ कार्यालगतच्या चौकात अण्णासाहेब पटवर्धनांचा मोठा वाडा होता, आणि जिथे सकाळची कचेरी आहे तिथे पानिपत लढाईत शौर्य गाजविणाऱ्या सरदार विसाजीपंत बिनीवाल्यांचा वाडा होता. तिथेच शेजारी घोरपडेंचा वाडा. दक्षिणमुखी मारुतीच्या जवळच पेशव्यांचे प्रसिद्ध सरदार हसबनीस यांचा वाडा होता.
===सरदार किबे, मोरोबादादा, खासगीवाले यांचे वाडे===
आता जिथे प्रभात चित्रपटगृह (किबे नाट्य-चित्र मंदिर) आहे तिथे पेशवाईतले प्रसिद्ध सावकार किबे राहात. इंदूरकर, होळकर यांचेही किबे हे सावकार होते. नंतरच्या काळात तिथे नूतन मराठी विद्यालय भरत असे. या वाड्यातला आरसे महाल मोठा प्रेक्षणीय होता. त्याच्या समोरच मोरोबादादांचा सहा चौक असलेला मोठाच्या मोठा दोन-तीन मजली वाडा होता.
आनंदाश्रमाच्या शेजारीच नूतन मराठी विद्यालय आहे. ज्यावेळी किबेंच्या वाड्यात शाळा भरत असे, त्यावेळी येथे न्यू पूना कॉलेज होते, आणि त्याही आधी खाजगीवाल्यांचा वाडा होता. हा वाडा पाडून त्याठिकाणी आता नूमविची इमारत उभी आहे.
==उपनगरे==
पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या उपनगरांची नामावली अशी:
[[अप्पर इंदिरा नगर]], [[अरण्येश्वर]], [[आनंदनगर]] ([[सिंहगड रस्ता]]), [[आंबेगाव]], [[एरंडवणे]], [[औंध]], [[कॅंप]], [[कर्वेनगर]], [[कल्याणी नगर|कल्याणीनगर]], [[कात्रज]], कोंढवा बुद्रुक , [[कोथरूड]], [[कोरेगाव पार्क]], [[खडकी]], [[खराडी]], [[गुलटेकडी]], [[गोखलेनगर]], [[घोरपडी]], [[डेक्कन जिमखाना]], [[दत्तवाडी]], [[बोपोडी]], [[धनकवडी]], [[धायरी]], [[पद्मावती]], [[पर्वती]], [[पाषाण]], [[पिसोळी]], [[बाणेर]], [[बालाजी नगर]] ([[सातारा रस्ता]]), [[बावधन]], [[बिबवेवाडी]], [[बोपखेल]], [[भुसारी कॉलनी]], [[मुंढवा]], [[येरवडा]], [[लोहेगाव]], [[वडगांव (बुद्रुक)]], [[वडगांव शेरी]], [[वडारवाडी]], [[वाकडेवाडी]], [[वाघोली]], [[वानवडी]], [[वारजे माळवाडी]], [[विठ्ठलवाडी]], [[विमाननगर]], [[विश्रांतवाडी]], [[शिवाजीनगर]], [[सॅलिसबरी पार्क]], [[सांगवी]], [[सुस]], [[हडपसर]], धानोरी, केशवनगर.
'''पिंपरी चिंचवड'''- [[आकुर्डी]], काळेवाडी, [[चिंचवड]], [[तुकारामनगर]], [[थेरगाव]], [[निगडी]], [[नेहरूनगर]], [[पिंपळे गुरव]], [[पिंपळे निलख]], [[पिंपळे सौदागर]], [[भोसरी]], [[यमुनानगर]], [[रहाटणी]], [[रावेत]], [[रूपीनगर ]],[[चिखली ]],[[मोशी]],[[घरकुल वसाहत]], [[वाकड]], [[संभाजीनगर]], [[सांगवी]] (जुनी आणि नवी), [[हिंजवडी]].
== हवामान ==
[[चित्र:view from Sinhagad Pune Darwaja.jpg|डावे|इवलेसे|180px|सिंहगडचा पुणे दरवाजा]]
पुणे शहरात उन्हाळा, (मॉन्सून) पावसाळा व हिवाळा हे ऋतू अनुभवायाला मिळतात. उन्हाळा- [[मार्च]] ते [[मे]] (तापमान २५°-२९° से.) असतो व [[एप्रिल महिना|एप्रिल]] हा सर्वांत उष्ण महिना आहे. मे महिन्यात पावसाच्या सरी सुरू होतात. या महिन्यात उष्णता असतेच पण काही वेळेस दमटपणा अनुभवायला मिळतो. पुण्याच्या रात्री बऱ्यापैकी थंड असतात.
[[जून]] महिन्यातील [[अरबी समुद्र|अरबी समुद्रातून]] येणाऱ्या मॉन्सूनच्या वाऱ्यांमुळे पावसाळा सुरू होतो. पुण्याचे पर्जन्यमान वार्षिक ७२२ मि.मी. इतके आहे. [[जुलै]] महिन्यात सगळ्यात जास्त पाऊस पडतो. पर्जन्यमान मध्यम असले तरी अनेक वेळा पावसाच्या सरीमुळे पुणे शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत होते. पावसाळ्यात तापमान २०°-२८° सेल्शियस इतके असते.
मॉन्सूननंतर [[ऑक्टोबर महिना|ऑक्टोबर]] महिन्यात दिवसाचे तापमान वाढते व रात्री थंड असतात. [[हिवाळा]] हा [[ऋतू]] [[नोव्हेंबर]] ते [[फेब्रुवारी महिना|फेब्रुवारी]] महिन्यांपर्यंत असतो. पुण्याला भेट देण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. या काळात दिवसाचे तापमान २९°से तर रात्रीचे तापमान १०°सेच्या खाली असते. [[डिसेंबर]] व [[जानेवारी]] महिन्यात तर तापमान ५-६°से पर्यंत उतरते. पुण्यात सर्वांत जास्त तापमान ४३.३°से इतके २० एप्रिल १९८७/७ मे १८८९ रोजी तर (१७८१-१९४० सालातील) सर्वांत कमी तापमान १.७°से १७ जानेवारी १९३५ला नोंदविले गेले. जानेवारी १९९१(?)मध्ये पुण्यात २.८°से इतके किमान तापमान नोंदवले गेले.
;
;पुण्याच्या किमान तापमानाच्या काही नोंदी
* २.८°से (२-१-१९९१)
* ४.०°से (३-१-१९९१)
* ४.४°से (१६-१-१९९४)
* ४.५°से (२१-२-१९९३)
* ४.७°से (२७-१-२००६)
* ४.८°से (२१-१-१९९७)
;इसवी सन २००३ सालापासूनचे पुण्याच्या तापमानाचे नीचांक
* २००३ : ६.९°से
* २००४ : ८.२°से
* २००५ : ५.९°से
* २००६ : ४.७°से
* २००७ : ८.३°से
* २००८ : ५.८°से
* २००९ : ८.५°से
* २०१० : ६.५°से
* २०११ : ५.३°से
* २०१२ : ६.६°से
* २०१३ (१४डिसेंबरपर्यंत) : ६.८°से
=== जैवविविधता ===
पुणे शहर टपाल कार्यालयापासून २५ कि.मी. त्रिज्येच्या परिसरात साधारणपणे, सपुष्प वनस्पतींच्या १०००, फुलपाखरांच्या १०४, पक्षांच्या ३५० आणि सस्तन प्राण्यांच्या ६४ प्रजाती आढळतात.
;वृक्षसंपदा
दिल्ली हे भारताच्या सर्वाधिक वृक्षसंख्या असलेले महानगर आहे. त्याखालोखाल बंगलोर, कलकत्ता, नागपूर आणि पुणे यांचे क्रमांक लागतात. असे असले तरी, पुणे शहर हे भारताच्या सर्वाधिक वृक्षविविधता असलेले महानगर आहे असे वृक्षअभ्यासक [[श्री.द. महाजन]] यांचे मत त्यांनी २००५ साली एका राष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या निबंधात म्हटले होते. या वृक्षांपैकी ५० टक्के वृक्ष देशी आहेत.
पुणे महानगरात १९९८ साली केलेल्या वृक्षगणनेनुसार सुमारे ३३ लाख वृक्ष होते. त्यांची जातिनिहाय नावे अशी :-
;वृक्षसंपदा
दिल्ली हे भारताच्या सर्वाधिक वृक्षसंख्या असलेले महानगर आहे. त्याखालोखाल बंगलोर, कलकत्ता, नागपूर आणि पुणे यांचे क्रमांक लागतात. असे असले तरी, पुणे शहर हे भारताच्या सर्वाधिक वृक्षविविधता असलेले महानगर आहे असे वृक्षअभ्यासक [[श्री.द. महाजन]] यांचे मत त्यांनी २००५ साली एका राष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या निबंधात म्हटले होते. या वृक्षांपैकी ५० टक्के वृक्ष देशी आहेत.
- पुणे परिसर आणि जंगलात ५०हून अधिक प्रकारच्या वेली आहेत.
- पुण्यात दिसणाऱ्या बहुतांश वेली या दक्षिण अमेरिकेतून आणि आफ्रिकेतून आल्या आहेत.
;देशी वृक्ष
अंकोळ, अंजन, अंजनी, अजानवृक्ष, अर्जुन, अशोक, आईन (ऐन), आपटा, आंबा, आवळा, एरिओलिना, उंडी (कॅलोफिलम इनोफिल्युम), औदुंबर, धेड उंबर, कडुनिंब (नीम-लिंबोणी), कढीलिंब, बकान नीम (बकाणा), महानीम, [[कदंब]], कनकचंपा, करंज, मोठा करमळ, कवठ, कहांडळ, कळम (कळंब), काकड, कांचन, पिवळा कांचन, रक्तकांचन, श्वेतकांचन, काजरा, [[काटेसावर]] किनई, काळा कुडा, पांढरा कुडा, कुंती, कुंभा, कुसुम (कुसुंब) किंवा कोशिंब, कोकम, खडशिंगी, खरवत, खिरणी, खेजडी म्हणजेच शमी (प्रोसोपिस सिनेरारिया), खैर, गणेर ऊर्फ सोनसावर, गरुडवेल, गुंज, रतनगुंज, गेळा, गोळ, घटबोर, चंदन, चंदनचारोळी, चारोळी, चाफा, नागचाफा, सोनचाफा, चिंच, चिचवा, चीड (सरल किंवा पाईन - पायनस एक्सेलसा), जांभूळ, जायफळ, टेटू, टेमरू, टोकफळ, डलमारा, ताड, तांबट, तामण, दहीवण, दालचिनी, देवदार, धामण, धावडा, महाधावडा, रेशीम धावडा, नाणा, नांद्रुक (नांदुरकी), निरगुडी, नेपती, पळस, काळा पळस (तिवस किंवा रथद्रुम), पांगारा, बूच पांगारा, रानपांगारा, पाचुंदा, पाडळ, पायर, पारिजातक, पिंपळ, परस पिंपळ, पुत्रंजीव, पेटरा, पेटारी, पोलकी, फणस, फणशी, फालसा, [[बकुळ]], जंगली बदाम, बहावा, बाभूळ, दुरंगी बाभूळ, बारतोंडी, बिब्बा, बीजा, बुरगुंड, बुरास, बूच, बेल, बेहडा, बोर, भुत्या, भूर्जपत्र, भेरा, भोकर, भोमा, माड, भेरली माड, मारवा, मुचकुंद, मेडशिंगी, मोई, मोखा, मोह, दक्षिण मोह, रबराचे झाड, रिठा, रुद्राक्ष, रोजवुड (शीशम-शिसवीचे झाड), रोहितक, लकूच, वड, वानवृक्ष, वायवर्ण, वारंग, पिवळा वारस, वावळ, वाळुंज (सावरकर स्मारकाजवळ असलेले हे झाड एकमेव आहे), शिवण, शिरीष, काळा शिरीष, संदन, साग, सात्विणी, सालई, [[सुकाणू (वृक्ष)|सुकाणू]], सुपारी, सुरंगी, सोनसावर ऊर्फ गणेर (कोच्लोस्पेरम रेलिजियोसम), हिंगणबेट, हिरडा, हिवर, हुंब, वगैरे.
;परदेशी वृक्ष
अगस्ता (हादगा), अनंत (केप जॅस्मिन), ट्री ॲंटिगोनान, रोज ॲपल (जाम), स्टार ॲपल, अंब्रेला ट्री, खोटा अशोक (पानाचा अशोक, मास्ट ट्री), आकाशनीम, ऑंकोबा, ऑर्किड ट्री (बटरफ्लाय फ्लॉवर), हॉंगकॉंग ऑर्किड ट्री, ब्राझिलियन आयर्नवुड, ऑलिव्ह, ऑस्ट्रेलियन चेस्टनट (न्यू इंग्लिश स्कूल समोर पंताच्या गोटात हे दुर्मीळ झाड आहे), मोगली एरंड (जट्रोफा), सिल्व्हर ओक, ऊर्वशी (ॲमहर्स्टिया नोबिलिस), कॅंडल ट्री, कण्हेर, पिवळा कण्हेर (बिट्टी), कॅंपेची ट्री (लॉगवुड), कमरक (करंबोला), कॅशियाच्या अनेक जाती, गुलाबी कॅशिया, रेड कॅशिया, कॅश्युरिना, खडसावर ऊर्फ सुरू, कांचनराज, काशीद (सयामी कॅशिया), कॉपर पॉड ट्री, इंडियन कॉर्क ट्री, स्कार्लेट कॉर्डिया, कॉलव्हिल्स ग्लोरी, काशीद (सयामी कॅशिया), किलबिली, कैलासपती (कॅननबॉल ट्री), कनांगा (यांग यांग), क्रेप मिर्टल, क्लुसिया (फॅट पोर्क ट्री), ख्रिसमस ट्री (ऑराकरिया), गमग्वायकम (लिग्नम व्हिटी), गिरिपुष्प (ग्लिरिसिडिया), गुजबेरी ट्री, गुलमोहर, गोल्डन बेल (पिवळा टॅबुबिया), पांढरा चाफा (डेडमॅन्स प्लॉवर, टेंपल ट्री), कवठी चाफा, खुरचाफा (अनंत प्रकार), तांबडा चाफा (रेड फ्लॅंगिपनी), गोरखचिंच (बाओबाब), विलायती चिंच (इमली), चेंडूफळ (पार्किया), सिंगापूर चेरी, ऑस्ट्रेलियन चेस्टनट, चौरीसिया, जॅक्विनिया, जाम, टॅबुबियाच्या अनेक जाती, टॅबुबिया ॲव्हेलेनेडी, पिवळा टॅबुबिया (गोल्डन बेल), टिकोमा, आफ्रिकन ट्युलिप ट्री (स्पॅथोडिया), रोझी ट्रंपेट ट्री, ट्रॅव्हेलर्स ट्री, डॉंबेया (वेडिंग प्लॅंट), डेडमॅन्स फ्लॉवर (टेंपल ट्री, पांढरा चाफा), ड्रासिना, ताम्रवृक्ष (पीतमोहर, पेल्ट्रोफोरम), तुती (मलबेरी), तुमा (मिलेशिया), जेरुसलेम थॉर्न, दिवी दिवी, निलगिरी (युकॅलिप्टस), नीरफणस (ब्रेड फ्रूट ट्री), नीलमोहर, पर्जन्य वृक्ष (रेन ट्री), ब्लॅक पर्ल, पामच्या अनेक जाती, अरेका पाम, चायनीज फॅन पाम, रॉयल पाम (बॉटल पाम), पावडरपफ, फिडल लीफ फ़िग, फिडल वुड ट्री, फ्लॉस सिल्क ट्री, बूच, तेल्पा माड (ऑइल पाम), गुलमोहर (फ्लॅंबॉयंट ट्री), [[नीलमोहर]] (जॅकारंडा), पीतमोहर (पेल्ट्रोफोरम), बटर फ्रूट ट्री (ॲव्होकॅडो), खोटा बदाम, बरसेरा (अत्तराचे झाड-लव्हेंडर ट्री), बिलिंबी, बिट्टी (पिवळा कण्हेर), बेगर्स बाऊल, बॉटल ब्रश, ऑस्ट्रेलियन बाभूळ, ब्रह्मदंड (सॉसेज ट्री), ब्लडवुड ट्री, ब्राउनिया, [[भद्राक्ष]] (गाउझुमा), मलबेरी (तुती), पेपर मलबेरी, महोगनी, आफ्रिकन महोगनी, मारखामिया, मोरपंखी (थूजा), रायआवळा, चेंजेबल रोज ट्री, लक्ष्मीतरू (सायमारुबा), वांगीवृक्ष, शंबुकोश (सांबुकस), शेर (मिल्क बुश), संकासुर (शंखासुर, पीकॉक फ्लॉवर ट्री), मोठी सातवीण, गुलाबी सावर (शेविंग ब्रश ट्री), दिल्ली सावर, पांढरी सावर (कपोक), सॉसेज ट्री (ब्रह्मदंड), सुरू (कॅश्युरिना, खडसावर), सुबाभूळ (हॉर्स टॅमेरिंड, लुकेना), हुरा (सॅंडबॉक्स ट्री), हुरा क्रेपितान्स, पॅथोडिया (आफ्रिकन ट्युलिप ट्री), वगैरे.
* हेही पहा : [[पुणे परिसरातील वृक्ष]]
===पुण्यातील पक्षी===
पुण्यात सुमारे ४०० जातींचे [[पक्षी]] आढळतात. त्यापैकी १५० जातींच्या पक्ष्यांची प्रभाकर कुकडोलकर यांनी काढलेली छायाचित्रे या ‘पुण्याचे पक्षी वैभव’ या पुस्तकात आहेत. या १५० जातींपैकी ४०हून अधिक जाती सहसा आढळून न येण्याऱ्या आहेत.
== अर्थकारण ==
<!--[[चित्र:pune infy.jpg|200px|इवलेसे|इन्फोसिस, हिंजवडी, पुणे]]-->
पुणे हे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. महाराष्ट्र राज्यात [[मुंबई]] महानगरानंतर पुणे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. अजूनही पुणे शहराचा विकास वेगाने होत आहे. हे भारताच्या बहुधा सर्वांत वेगाने विकसित होणारे शहर असावे. जगातील सर्वाधिक दुचाक्या बनावणारा [[बजाज ऑटो]] उद्योग पुण्यात आहे. टाटा मोटर्स (भारताच्या सर्वाधिक प्रवासी वाहतूक आणि औद्योगिक वाहने बनावणारा उद्योग), कायनेटिक, डाइमलर-क्रायस्लर (मर्सिडिझ-बेंझ), फोर्स मोटर्स (बजाज टेंपो) हे उद्योग पुण्याच्या परिसरात स्थिरावले आहेत.
पुण्यातील अभियांत्रिकी उद्योग - [[भारत फोर्ज]] (जगातील दुसरी सर्वांत मोठी फोर्जिंग कंपनी), कमिन्स, अल्फा लावल, सॅंडविक एशिया, थायसन क्रुप (बकाव वुल्फ), केएसबी पंप, फिनोलेक्स, ग्रीव्ह्ज इंडिया, फोर्ब्स मार्शल, थरमॅक्स इत्यादी.
विद्युत व गृहोपयोगी वस्तूनिर्माते व्हर्लपूल आणि एल.जी. यांचे उत्पादन करणारे कारखाने, फ्रिटो-लेज, [[कोका-कोला]] यांचे अन्न प्रक्रिया उद्योग पुण्यात आहेतच, शिवाय अनेक मध्यम व लहान उद्योगही पुण्यात आहेत. आंतरराष्ट्रीय हवाईमार्गाने पुणे जोडले गेले आहे. त्यामुळे जवळच्या जिल्ह्यांतील अनेक उद्योग निर्यात करू लागले आहेत.
पुण्यात माहिती-तंत्रज्ञान उद्योग विस्तारत आहे. [[हिंजवडी]]तील राजीव गांधी आय.टी पार्क, मगरपट्टा सायबरसिटी, तळवडे एम.आय.डी.सी. सॉफ्टवेअर पार्क, मॅरिसॉफ्ट आय.टी.पार्क (कल्याणीनगर), आय.सी.सी., इत्यादी आय.टी पार्क्समुळे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी उद्योगाची भरभराट चालू आहे.
महत्त्वाच्या भारतीय सॉफ्टवेअर कंपन्या- [[इन्फोसिस]], टाटा, फ्ल्युएंट, क्सांसा, [[टी.सी.एस.]], [[टेक महिंद्रा]], [[विप्रो]], [[पटनी]], [[सत्यम]], [[कॉग्निझंट]], आयफ्लेक्स,सायबेज, [[के.पी.आय.टी. कमिन्स]], दिशा, पर्सिस्टंट सिस्टम्स, जॉमेट्रिक सॉफ्टवेअर, नीलसॉफ्ट व कॅनबे पुण्यात आहेत.
महत्त्वाच्या बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपन्या- बी.एम.सी. सॉफ्टवेअर, [[अॅमेझॉन.कॉम|अमेझॉन]], [[मायक्रोसॉफ्ट]], एनव्हिडिया ग्राफिक्स, एच.एस.बी.सी. ग्लोबल टेक्नोलॉजीज, आय.बी.एम., रेड हॅट, सिमेन्स, ई.डी.एस., यूजीएस, कॉग्निझंट, सिमॅंटेक, सनगार्ड, व्हर्संट, झेन्सार टेक्नॉलॉजीज, टी-सिस्टिम आणि एसएएस, आयपीड्रम वगैरे.
पुणे हे कॉल सेंटर किंवा बी.पी.ओ. उद्योगात देखील अग्रेसर आहे. कन्व्हरजिस, डब्ल्यू.एन.एस., इन्फोसिस, विप्रो, इएक्सएल, एमफेसिस या मोठ्या आऊटसोर्सिंग कंपन्या पुण्यात आहेत.
पुण्यातील काही मोठ्या कंपन्यांची मुख्यालये -
* [[कमिन्स इंडिया लिमिटेड]]
* नीलसॉफ्ट
* पर्सिस्टंट सिस्टम्स
* [[बँक ऑफ महाराष्ट्र]]
* [[बजाज ऑटो|बजाज ऑटो लिमिटेड]]
[[कमिन्स इंडिया लिमिटेड]], [[टेल्को/टाटा मोटर्स लिमिटेड]], [[बजाज ऑटो|बजाज ऑटो लिमिटेड]],[[फोर्स मोटर्स लिमिटेड]], [[भारत फोर्ज लिमिटेड]] यासारखे उत्पादनक्षेत्रातील अनेक मोठे उद्योग येथे आहेत. [[इ.स. १९९०|१९९०]]च्या दशकात [[केपीआयटी कमिन्स]], [[इन्फोसिस]],[[टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस]],[[विप्रो]],[[सिमॅंटेक]],[[आय.बी.एम.]],[[कॉग्निझंट]] सिंटेल सारख्या प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपन्यांनी पुण्यात आपली केंद्रे उघडल्यापासून पुणे हे भारताच्या एक प्रमुख माहितीतंत्रज्ञान उद्योगकेंद्र म्हणून नावारूपास आले आहे.
=== बाजारपेठ ===
[[चित्र:Pune Laxmi Road Shopping Main.jpg|150px|इवलेसे|डावे|पुण्यातील पारंपरिक बाजारपेठ: लक्ष्मी रस्ता]]
मार्केट यार्ड व [[महात्मा फुले मंडई|महात्मा फुले भाजी मंडई]] (जुने नाव रे मार्केट) या ठिकाणे कृषी उत्पादनांचा तर रविवार पेठ हा भाग ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या घाऊक व्यापार चालतो. बुधवार पेठ ही विद्युत आणि संगणकीय उपकरणे, गरम कपडे, बॅगा, पुस्तके इत्यादी उत्पादनांच्या घाऊक आणि किरकोळ व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. तुळशीबाग हा बुधवार पेठेतील भाग तसेच डेक्कनवरील हॉंगकॉंग-लेन महिलांवर्गात लोकप्रिय नित्योपयोगी उत्पादनांच्या किरकोळ खरेदीसाठी लोकप्रिय आहे. अप्पा बळवंत चौक येथे शालेय व इतर पुस्तकांची बाजारपेठ आहे. लक्ष्मी रस्ता हा कपडा, तयार कपडे आणि सुवर्णालंकारांच्या खरेदीकरिता प्रसिद्ध आहे. कॅंप विभागातील महात्मा गांधी रस्ता व ईस्ट स्ट्रीट येथे पाश्चात्त्य शैलीची उत्पादने मिळतात. त्याप्रमाणेच जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता या भागांतसुद्धा किरकोळ व्यापाराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झालेला आहे.
पुण्यातल्या महात्मा फुले मंडईतून अनेक राजकीय कार्यकर्ते उदयास आल्याने या मंडईला लोक कौतुकाने मंडई विद्यापीठ म्हणतात. मंडईत महात्मा फुले मंडई प्रतिष्ठान या नावाच्या संस्थेचे कार्यालय आहे. प्रतिष्ठानच्या खटपटीमुळे मंडईचा ३०० मीटर त्रिज्येचा परिसर ‘वाय-फाय’ झाला आहे. ५०,००० गिगाबाईट्स एवढी या वाय-फाय सेवेची क्षमता असून त्या परिसरात एकाच वेळी कितीही लोक मोफत इंटरनेट वापरू शकतात.
===खाद्य पदार्थ विकणारे फेरीवाले===
पुण्यामध्ये असंख्य चहाच्या टपऱ्या आहेत. मनपसंत चवीचा चहा ह्या टपऱ्यांवर स्वस्त दरात मिळत असल्याने या टपऱ्यांचा धंदा जोरात चालतो. अशा चहाच्या दुकानांना अमृततुल्य (मुंबईत शंकर विलास) चहाची दुकाने म्हणतात. [[खाद्यपदार्थ]] विकणारे गाडीवालेही आहेत.
पुण्यात गाडीवर मिळणारी भेळ आणि वडापाव अन्या कोणत्याही शहरांत मिळत नाही. एकेकाळी गाडीवर भजी मिळायची, आता मिळत नाहीत. उसाच्या रसाची गुऱ्हाळे विशिष्ट मोसमात असतात.
;२०१३ सालच्या डिसेंबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे पुणे शहरात रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांची आकडेवारी:
{| class="wikitable "
|-
! व्यवसायाचा प्रकार
! नोंदणीधारक
! परवानाधारक
|-
|चहा, कॉफी, वडापाव, ऑम्लेट, स्नॅक्स
|३६२८
|३४५
|-
|भेळ, पाणीपुरी, चॅट
|७६९
|२०
|-
|चिनी खाद्यपदार्थ
|३१२
|१३
|-
|उसाची गुऱ्हाळे
|१९७
|
|-
|}
== प्रशासन ==
=== नागरी प्रशासन ===
[[चित्र:PMC Building.jpg|250px|इवलेसे|उजवे|महानगरपालिका इमारत]]
पुणे शहराची व्यवस्था पुणे [[महानगरपालिका]] पाहते. महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय.ए.एस. अधिकारी दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. महानगरपालिका मतदारांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांनी बनते. नगरसेवकांचे नेतृत्व [[महापौर]] या पदावरील व्यक्तीकडे असते. महापौर हे केवळ नाममात्र पद असून या पदाकडे अधिकार कमी असतात. पुणे महापालिकेचे क्षेत्र हे ४८ प्रभागात विभागले गेले असून प्रत्येक विभागाचे कामकाज साहाय्यक आयुक्त पहात असतात. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार महापालिकेच्या नगरसभेवर निवडून येण्यासाठी उभे करतात.
=== जिल्हा प्रशासन ===
''अधिक माहितीसाठी पहा '''[[पुणे जिल्हा]]'''''
पुणे शहर महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा, जमीनजुमल्याच्या नोंदी ठेवणे, राज्य सरकाराकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकीचे व्यवस्थापन करणे हे असते.
=== महानगर पोलीस यंत्रणा ===
पोलीस आयुक्त हा पुणे पोलिसांचा प्रमुख असतो. यो राज्याच्या गृह मंत्रालयाने नेमलेला एक आय. पी. एस्. अधिकारी असतो. पुणे पोलीस व्यवस्था ही [[महाराष्ट्र]] राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते.
== वाहतूक व्यवस्था ==
[[चित्र:Pune India.jpg|200px|डावे|इवलेसे|पुण्यातील रस्त्यावरील एक दृष्य]]
[[चित्र:Pune Mumbai Bangalore Bypass highway.jpg|175px|इवलेसे|उजवे|पुणे शहराबाहेरून जाणाऱ्या मुंबई-बंगलोर महामार्गाचे चित्र]]
पुणे शहर [[भारत|भारताच्या]] इतर महत्त्वाच्या शहरांशी रस्ता, रेल्वे व हवाईमार्गाने चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. पुणे विमानतळावरून एक मिलिटरी विमानतळ आहे. पूर्वी फक्त देशांतर्गत वाहतूक चालत असे पण आता [[सिंगापूर]] व [[दुबई]]ला जाणाऱ्या उड्डाणांमुळे, विमानतळ आंतरराष्ट्रीय झाला आहे.
[[चित्र:Pune University square traffic.jpg|250px|डावे|इवलेसे|पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक]]
[[चित्र:Sinhagad Road Pune at Night.jpg|225px|इवलेसे|उजवे| रात्री दिसणारा सिंहगड रस्ता]]
नवा ग्रीनफिल्ड पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प [[महाराष्ट्र]] सरकार सुरू करणार असून तो [[चाकण]] व [[राजगुरुनगर]] या गावांमधील चांदूस व शिरोळी यांच्या जवळ (पुण्यापासून ४० कि.मी. अंतरावर) होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाची जबाबदारी [[महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ|महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे]] सोपवली गेली आहे.
[[चित्र:punelocal.jpg|इवलेसे|150px|[[पुणे उपनगरी रेल्वे]]]]
शहरात पुणे व [[शिवाजीनगर]] ही दोन महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. [[पुणे रेल्वे स्थानक|पुणे स्थानकावर]] सर्व रेल्वेगाड्या थांबतात. पुणे व [[लोणावळा]]दरम्यान [[पुणे उपनगरी रेल्वे|उपनगरी रेल्वे वाहतूक]] चालते. त्यामुळे [[पिंपरी]], [[खडकी]] व [[चिंचवड]] ही उपनगरे शहराशी जोडली गेली आहेत. पुण्याच्या उपनगरी गाड्या [[लोणावळा|लोणावळ्यापर्यंत]] जातात तर मुंबईच्या [[कर्जत]] पर्यंत येतात. मध्ये फक्त घाटमार्ग आहे. रेल्वे प्रशासन लोणावळा व कर्जत/खोपोली ह्या गावांदरम्यानही स्थानिक उपनगरी गाड्या चालू करण्य़ाचा विचार करीत आहे. असे होऊ शकले तर, पुणे-मुंबईच्या दरम्यान असलेल्या कुठल्याही स्थानकावरून दुसऱ्या कुठल्याही स्थानकाला गाडी न बदलता जाता येईल. कर्जत-[[पनवेल]] लोहमार्ग तयार झाला असून त्यामुळे पुणे-मुंबई शहरातील अंतर २९ कि.मी.ने कमी झाले आहे. मात्र या मार्गावरून अजून फार गाड्या धावत नाहीत.
पुणे व मुंबई दरम्यानची रस्तावाहतूक [[मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग|मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गामुळे]] वेगवान झाली आहे. यामुळे दोन्ही शहरांदरम्यान केवळ तीन तासांचे अंतर राहिले आहे. शासकीय व खाजगी बससेवा पुण्याला [[मुंबई]], [[हैदराबाद]] व [[बंगळूर]] या शहरांशी जोडतात. [[महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ|महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे]] (एस.टी) बससेवा पुण्याला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाशी जोडते.
पुणे शहर हे महत्त्वाचे आय.टी. (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) केंद्र आहे. पुण्यात चाकरमानी वाढत आहेत त्याचबरोबर गाड्या(कार)/दुचाक्यांची संख्या वाढत आहे. २००५ मध्ये पुण्याच्या १४६ चौ.कि.मी क्षेत्रफळात २०,००,०० कार (मोटारगाड्या) व १०,००,००० दुचाक्या होत्या असे एका अभ्यासात नमूद केले आहे.
तीन माणसे बसू शकतील अशा [[रिक्षा]] हे शहरांतर्गत वाहतुकीचे मुख्य साधन आहे. डिसेंबर २०१४ मध्ये पुण्यात सुमारे ५० हजार ऑटोरिक्षा होत्या. त्यांपैकी पेट्रोलवर चालणाऱ्या ११,३१२, डिझेलवरच्या १,९८४, सीएनजी (कॉंप्रेस्ड नॅचरल गॅस)वरच्या २७,०९४ तर एलपीजी (लिक्विड पेट्रोलियम गॅस)वर चालणाऱ्या ३,९५१ रिक्षा होत्या. हे आकडे पिंपरी-चिंचवडसाठी अनुक्रमे, १,५६८, ८०६, २,८२१ आणि ३६ होते.
पुण्यातील उपनगरे कल्याणीनगर, विमाननगर, मगरपट्टा, पिंपरी, चिंववड, बाणेर, वाकड, औंध, हिंजवडी, बिबवेवाडी, वानवडी, निगडी-प्राधिकरण झपाट्याने वाढत आहेत पण अरुंद रस्ते वाढत्या वाहनांना कमी पडत आहेत. रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल वगैरे प्रकल्प अनेक वर्षे प्रलंबित आहेत. काही पूल बांधून तयार झाले आहेत. तरीही, महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे योजना अंमलात यायला खूप वेळ लागतो.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी अपुरी ठरत आहे. [[पी.एम.टी.]] (पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट) व [[पी.सी.एम.टी.]] (पिंपरी-चिंचवड म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट) या अनुक्रमे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाहतूक व्यवस्थांचे एकत्रीकरण होऊन आता [[पी.एम.पी.एम.एल.]] (पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड) ही संस्था पुण्याची सार्वजनिक बस वाहतूक सांभाळते. वाहतूक-कोंडीमुळे मोटारगाडीचालक व दुचाकीचालक त्रस्त असतात, तर पार्किंगची अपुरी व्यवस्था त्यांना आणखी जेरीस आणते.
==पुणे रेल्वे स्थानक==
पुणे रेल्वे स्टेशनच्या ऐतिहासिक इमारतीचे उद्घाटन मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या उपस्थितीत २७ जुलै १९२५ रोजी करण्यात आले. इमारतीचा आराखडा १९१५ मध्ये तयार करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष कामास प्रारंभ १९२२ मध्ये झाला आणि तीन वर्षात काम पूर्ण झाले. इमारतीच्या उद्घाटनाच्या दिवशी मुंबईहून एक विशेष रेल्वेगाडी पुण्यात आणण्यात आली होती. पुणे स्थानकाच्या इमारतीचा मूळ आराखडा ब्रिटिशकालीन आहे. पुणे स्टेशन आणि [[लाहोर जंक्शन रेल्वे स्थानक|लाहोर जंक्शनचे]] डिझाइन एकसारखे आहे. पुण्याच्या स्टेशनची इमारत बांधण्यासाठी त्या वेळी पाच लाख ७९ हजार ६६५ रुपये खर्च आला होता.
[[इ.स. १९२९]] मध्ये पुणे स्थानकात पहिली विजेवरची गाडी धावली. १९३० मध्ये जागतिक कीर्तीची [[डेक्कन क्वीन]] ही गाडी सुरू झाली. आशियातील पहिली दोन मजली आगगाडी- [[सिंहगड एक्सप्रेस]] (जुने नाव जनता एक्सप्रेस)- ही पुण्यातूनच निघाली होती.
पुणे रेल्वे स्थानकाला २००२ साली रेल्वे बोर्डाने मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणून गौरविले होते. सुपर फास्ट, [[गरीब रथ एक्सप्रेस|गरीब रथ]], एक्स्प्रेस, मेल, पॅसेंजर, लोकल यांसारख्या २३० गाड्या दररोज पुणे स्थानकावरून धावत असून दरोरज चार ते पाच लाख प्रवासी प्रवास करतात. २०१५ च्या सुमारास स्थानकात सात साधारण आणि दोन व्हीआयपी असे एकूण नऊ फलाट होते.
== लोकजीवन ==
पुणे शहराच्या लोकसंख्येत गेल्या २० वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. १९९१ च्या जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या ११ लाख होती. २००१ साली ती २५ लाख झाली. २०११ साली ती ५० लाखाच्या वर जाण्याची शक्यता आहे, ज्यात [[पिंपरी चिंचवड]] ह्या जुळ्या शहराची लोकसंख्याही समाविष्ट आहे. पुणे हे भारताच्या सातवे मोठे शहर आहे परंतु पुण्याच्या शहरी अर्थव्यवस्थेचा क्रमांक सहावा आहे. पुण्याचा दरडोई उत्पन्नाबाबत (per capita income) पहिला क्रमांक लागतो.
पुण्यात राहणाऱ्यांना ''पुणेकर'' असे संबोधतात. शहराची मुख्य भाषा [[मराठी]] असून इंग्रजी व हिंदी भाषादेखील बोलल्या जातात. पुणे शहरात सॉफ्टवेअर व वाहननिर्मिती व्यवसायात झपाट्याने गुंतवणूक होत आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात परप्रांतीय शहरात दाखल होत आहेत व लोकसंख्येत भर पडत आहे. पुणे शहराच्या विकासाबरोबर पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. शांत समजले जाणारे पुणे शहर १४/०२/२०१० रोजी झालेल्या बॉम्बस्फोटामुळे हादरले.
काही अपवाद वगळता पुणे हे भारताच्या एक कायदा आणि सुव्यवस्था असलेले प्रगतीशील शहर समजले जाते.
== पुण्याची भगिनी शहरे ==
ही शहरे पुण्याची भगिनी शहरे आहेत -
* [[ट्रोम्सो]], [[नॉर्वे]]
* [[ब्रेमेन]], [[जर्मनी]]
* [[सान होजे]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
* [[फेअरबँक्स]], [[अलास्का]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
== संस्कृती ==
पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी समजली जाते.
=== गणेशोत्सव ===
{{मुख्य|पुण्यातील गणेशोत्सव}}
[[चित्र:Dagdushet Halwai Ganpati 2005.jpg|150px|इवलेसे|श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती]]
[[File:Ganesh Festival in Pune.jpg|thumb|पुण्यातील सार्वजनिक गणेश उत्सव]]
इ.स.१८९४ मध्ये [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांनी]] पुण्यात [[सार्वजनिक गणेशोत्सव]] सुरू केला. भाद्रपद (ऑगस्ट किंवा सप्टेंबर) महिन्यात येणाऱ्या या सणाच्या दहा दिवसांत अवघे पुणे शहर चैतन्यमय असते. देशपरदेशांतून लोक हा उत्सव पाहण्यासाठी पुण्यात येतात. जागोजागी लहान-मोठी गणेश मंडळे मंडप उभारून देखावे सजवतात. या पुण्याचा प्रसिद्ध गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ''पुणे फेस्टिव्हल'' नामक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजते. या कार्यक्रमात संगीत, नृत्य, मैफिली, नाटक आणि क्रीडा हे प्रकार समाविष्ट असतात. दहा दिवस चालणारा हा सण गणेशविसर्जनाने समाप्त होतो. अनंत चतुर्दशीला सकाळी सुरू होणारी विसर्जन मिरवणूक पुढच्या दिवसाच्या पहाटेपर्यंत चालते. मिरवणुकीसाठी पहिल्या पाच गणपती मंडळांचे अग्रक्रम ठरलेले आहेत.
[[चित्र:Kasba Ganpati.JPG|इवलेसे|डावे|150px|कसबा गणपती-पुण्याचे ग्रामदैवत]]
#१.[[कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ|कसबा गणपती]] (हे पुण्याचे ग्रामदैवत आहे)
#[[तांबडी जोगेश्वरी गणपती]]
#[[गुरुजी तालीम गणपती]]
#[[तुळशीबाग गणपती]]
#[[केसरीवाडा गणपती]] (हे मंडळ टिळक पंचांगाप्रमाणे गणेशोत्सव साजरा करते.)
पुण्यातील गणेशोत्सव मंडळे प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती विसर्जित करून उत्सवमूर्ती परत नेतात. विसर्जन मिरवणुकीत ढोल, लेझीम अशी अनेक पथके असतात. अनेक शाळाही आपली पथके पाठवतात.
==पुण्यातली देवळे==
पुण्यात अनेक देवांची मंदिरे आहेत. ते देव आणि ती देवळे त्या खास नावानेच ओळखली जातात. त्यांतली काही अशी :-
* अकरा मारुती
* अवचित मारुती
* [[अष्टभुजा देवी (पुणे)|अष्टभुजा देवी]]
* इस्काॅन कृष्ण मंदिर
* उंटाडे मारुती
* उंबऱ्या गणपती
* उपाशी विठोबा
* [[ओंकारेश्वर, पुणे|ओंकारेश्वराचे देऊळ]]
* औंधचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर
* [[कसबा गणपती]]
* [[कागदीपुऱ्यातला गणपती]]
* काळा दत्त
* खरकट्या मारुती (तुळशीबाग)
* खुन्या मुरलीधर
* गंज्या मारुती
* गवत्या मारुती
* गावकोस मारुती
* [[गुंडाचा गणपती]]
* [[गुपचूप गणपती]] .([[वरद गणपती]])
* [[चिमण्या गणपती]]
* जिलब्या मारुती
* डुल्या मारुती
* [[तळ्यातला गणपती]]
* [[तांबडी जोगेश्वरी]]
* [[त्रिशुंड गणपती मंदिर]] (सोमवार पेठ). हे पुण्यातले सर्वात देखणे देऊळ आहे..
* [[श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती|दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर]] .
* [[दशभुज चिंतामणी]]
* [[दशभुजा गणपती]]
* दक्षिणमुखी मारुती
* दाढीवाला दत्त
* [[दशभुज चिंतामणी|नर्मदेश्वर गणपती मंदिर]]
* नवश्या मारुती (सिंहगड रस्ता चौक)
* नवा विष्णू मंदिर
* [[नागेश्वर मंदिर]]
* निवडुंग्या विठोबा
* पंचमुखी मारुती
* पत्र्या मारुती
* [[पर्वती|पर्वती देवस्थान मंदिर]]
* पाताळेश्वर
* पानमोड्या म्हसोबा
* गणेशखिंडीतील [[पार्वतीनंदन गणपती|पार्वतीनंदन गणपती मंदिर]]
* पावट्या मारुती
* पालखी विठोबा मंदिर
* पावन मारुती
* पासोड्या विठोबा
* पिवळी जोगेश्वरी
* [[पेशवे गणेश मंदिर]] : शनिवारवाड्याच्या गणेश दरवाज्याजवळचे देऊळ
* पोटशुळ्या मारुती आणि शनीचे देऊळ
* प्रेमळ विठोबा
* बटाट्या मारुती
* बंदिवान मारुती
* बायक्या विष्णू
* बोंबल्या गणपती
* भांग्या मारुती
* भिकारदास मारुती
* मद्राशी गणपती
* [[माती गणपती]]
* मृत्युंजयेश्वराचे देऊळ, कोथरूड
* मोदी गणपती
* लकेऱ्या मारुती.(रास्ता पेठ)
* [[वरद गणपती|वरद गणपती मंदिर]]
* वाकेश्वर मंदिर, पाषाणगांव
* वीराचा मारुती
* शकुनी मारुती
* शेषशायी विष्णूचे मंदिर (कन्याशाळेजवळ)
* सदरेतला गणपती
* सपिंड्या मारुती
* साखळीपीर मारुती
* [[तळ्यातला गणपती]]
* सोट्या म्हसोबा
* सोन्या मारुती
* स्थापन गणपती (तुळशीबाग)
* [[हत्ती गणपती]]
* [[वाघेश्वर मंदिर]], (वाघोली)
* स्वामी नारायण मंदिर (कात्रज)
=== नवरात्र ===
फार पूर्वीपासून, पुणे शहरात असलेल्या तांबडी जोगेश्वरी, पिवळी जोगेश्वरी आणि चतुःशृंगी या तीनच देवींच्या देवळात नवरात्राची खास पूजा होत आली आहे. या देवींना नवरात्राच्या प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाची साडी नेसून वेगळ्या वाहनावर बसविले जाते. देवीची सजावट पाहण्यासाठी पुणेकर या देवळांना भेट देत आले आहेत. या नऊ दिवसांत [[चतुःशृंगी]]ची यात्राही असते. दसऱ्याच्या दिवशी त्या यात्रेची समाप्ती होते.
पुण्यातल्या आणखीही काही देवळांमध्ये अशाच प्रकारे नऊ दिवस वेगवेगळी आरास करून देवीला नटवण्याची प्रथा काही वर्षांपासून सुरू आहे. कसबा पेठेतील त्वष्टा कासार समाजाची कासारदेवी त्यांपैकी एक आहे. नवरात्र जिथे साजरा होतो अशी आणखी काही देवळे :-<br />
सप्तशृंगी महालक्ष्मी मंदिर, शिवदर्शन-सहकारनगरमधील महालक्ष्मी मंदिर, भवानी पेठेतील भवानी माता मंदिर, मुक्तांगण शाळेजवळील लक्ष्मीमाता मंदिर, वगैरे.
या दिवसात मुलींचे भोंडले होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्याची जागा आता [[गरबा|गरब्याने]] घेतली आहे.
एके काळी पुण्यातील काही विशिष्ट देवळांमध्येच साजरे होणारे नवरात्र आता (२०१३ साली) २६८ देवळांत होऊ लागले आहे. असा नवरात्राचा उत्सव साजरा करणारी एकूण १२९२ मंडळे पुण्यात आहेत. त्यांपैकी १०२४ ठिकाणी सार्वजनिक उत्सव होतो. ३३१ मंडळे दुर्गापूजेच्या दिवशी मिरवणूक काढतात, तर २७२ मंडळे दसऱ्याच्या दिवशी आणि ३६४ मंडळे कोजागिरी पौर्णिमेला मिरवणूक काढतात.
पुणे शहरात २०१३सालच्या विजयादशमीला २९ ठिकाणी रावणदहनाचा कार्यक्रम ठेवला होता.
==संगीत विद्यालये==
* अरुण म्युझिक क्लास
* गांधर्व महाविद्यालय
* गोपाल गायन समाज
* भारत गायन समाज
* मनोहर संगीत विद्यालय
==संगीत विषयक कार्यक्रम करणाऱ्या संस्था आणि त्यांचे कार्यक्रम ==
* आर्य संगीत प्रसारक मंडळ ([[सवाई गंधर्व संगीत महोत्सव]])
* कलाश्री संगीत महोत्सव (कलाश्री संगीत भजनी मंडळ; १९९८ सालापासून)
* गानवर्धिनी
* गानसरस्वती महोत्सव
* जादू सिनेसंगीताची (राहुल देशपांडे + चंद्रशेखर महामुनी)
* मटा कल्चर क्लब
* मित्र फाउंडेशन
* रवींद्र संगीताचे कार्यक्रम (ICCR)
* रोहिणी भाटे (संवेदन मैफल)
* वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान (वसंतोत्सव)
* सप्तसूर कलामंच (संगीत सभा)
* संवादिनी .
* साहित्य संगीत कला मंच
* सुमन कल्याणपूर संगीत रजनी
* सुराविष्कार (गानवर्धन आणि नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्ट्‌स
* स्नेह गीत (नेहा चिपळूणकर यांचा जुन्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम)
* स्वरझंकार (कार्यक्रम - संगीत महोत्सव)
* सृजन फाऊंडेशन (सृजन महोत्सव)
===वाद्य विक्रेते===
* अजित मिरजकर
* हरिभाऊ मेहेंदळे (H.V. Mehendale)
* युसुफ मिरजकर
===वाद्य कारागीर===
* यशवंतराव नाईक (यांना गानसंवर्धन संस्थेतर्फे वाद्य कारागीर पुरस्कार मिळाला आहे.)
* [[पुरुषोत्तम जोग]] (यांना गानसंवर्धन संस्थेतर्फे वाद्य कारागीर पुरस्कार मिळाला आहे.)
* [[साबण्णा बुरूड]] (यांना गानसंवर्धन संस्थेतर्फे वाद्य कारागीर पुरस्कार मिळाला आहे.)
=== [[सवाई गंधर्व संगीत महोत्सव]] ===
पंडित भीमसेन जोशी ह्यांनी पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला. दरवर्षी हिवाळ्यामध्ये हा अभिजात संगीताचा सोहळा पुण्यात होतो. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात सुप्रसिद्ध कलावंत [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी]] व [[कर्नाटक संगीत|कर्नाटकी]] गायन, वादन व नृत्याचे संगीत प्रकार सादर करतात. संगीतप्रेमींना हा उत्सव म्हणजे एक पर्वणीच असते. हा महोत्सव आर्य संगीत प्रसारक मंडळ भरवते.
=== [[वसंतोत्सव]] ===
दरवर्षी हिवाळ्यामध्ये वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान तर्फे "वसंतोत्सव" हा संगीत महोत्सव साजरा केला जातो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात अनेक कलावंत आपली कला सादर करतात. अभिजात संगीताबरोबरच नवीन प्रकारचे संगीतही येथे सादर केले जाते.
=== रंगभूमी ===
पुणे हे मराठी बुद्धिजीवींचे शहर आहे. मराठी रंगभूमी ही मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मराठी नाटके मग ती प्रायोगिक असो वा व्यावसायिक, पुण्यातील मराठी रसिक आवडीने पाहतात. [[टिळक स्मारक मंदिर]], [[बालगंधर्व रंगमंदिर, पुणे|बालगंधर्व रंगमंदिर]], [[भरत नाट्य मंदिर]], [[यशवंतराव चव्हाण नाट्यगृह]], [[सुदर्शन रंगमंच]], गणेश कला क्रीडा मंच, नेहरू मेमोरियल हॉल, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, विजय तेंडुलकर नाट्यगृह व रामकृष्ण मोरे - [[पिंपरी चिंचवड नाट्यगृह]] ही पुण्यातील व आसपासची महत्त्वाची नाट्यगृहे आहेत. [[महाराष्ट्र कल्चरल सेंटर]]चे सुदर्शन रंगमंच हौशी कलावंतांना चांगले व्यासपीठ पुरवते. या यतिरिक्त बऱ्याच महाविद्यालयांची वर्तुळाकार प्रेक्षागृहे (amphitheatres) आहेत.
===नाट्योत्सव आणि ते भरवणाऱ्या संस्था===
पुण्यात होणारे नाट्योत्सव :-
* रंगमहोत्सव (महाराष्ट्र कल्चररल सेंटर)
* नाट्यसत्ताक रजनी (वाईड विंग्ज मीडिया)
=== चित्रपट ===
{{मुख्य|पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव}}
पुण्यात २३ मल्टिप्लेक्स आहेत. त्यांत एकूण ११६ पडदे आहेत. या पडद्यांवर [[मराठी]], [[हिंदी भाषा]] व इंग्रजी चित्रपट दाखविले जातात. अजून १० मल्टिप्लेक्स (५४ पडदे) सुरू होणार आहेत (५-१०-२०१७ची स्थिती). पुणे स्थानकाजवळील [[आयनॉक्स]], नगर रस्त्यावरील [[पी.व्ही.आर]] व [[सिनेमॅक्स]] ,विद्यापीठ रस्त्यावरील [[ई-स्क्वेअर]], सातारा रस्ता, कोथरूड, डेक्कन, सिंहगड रोड येथील [[सिटीप्राइड]], कल्याणीनगर येथील [[गोल्ड लॅब्स]] आणि आकुर्डी येथील [[फेम गणेश व्हिजन]] ही पुण्यातील मल्टिप्लेक्स आहेत. मराठी चित्रपट प्रामुख्याने प्रभात आणि सिटीप्राइड या चित्रपटगृहांत पहायला मिळतात. (प्रभात टॉकीज डिसेंबर २०१४मध्ये बंद होऊन २०१७मध्ये परत चालू झाले.).
पुण्यात बंद झालेली एकपडदा चित्रपटगृहे :-
अनंत, अल्पना (शिरीन), आर्यन, एक्सेलसिअर, न्यू एम्पायर, जय हिंद, डीलक्स, नटराज (हिंदविजय), निशांत, भानुविलास, भारत, मिनर्व्हा, लिबर्टी, विजयानंद, वेस्टएंड, श्रीनाथ (ग्लोब), सोनमर्ग,
पुण्यात चालू असलेली एकपडदा चित्रपटगृहे :- अपोलो, अप्सरा, अरुण, अलका, अलंकार, अशोक, गुंजन, जयश्री, नीलायम, फन स्क्वेअर (दोन पडदा), रतन (पॅरेमाऊंट), राहुल (दोन पडदा), लक्ष्मी किबे (प्रभात), लक्ष्मीनारायण, वसंत, विजय, वैभव (दोन पडदा), व्हिक्टरी, श्रीकृष्ण.
==व्याख्यानमाला==
पुण्यात वक्तृत्वोत्तेजक सभा नावाची एक खूप जुनी संस्था आहे. तिच्यातर्फे पुण्यात अनेक वर्षे वसंत व्याख्यानमाला चालू आहे. त्यात भर पडत पडत आज २०१८ साली पुण्याच्या पिंपरी-चिंचवड भागात सुमारे ३२ व्याख्यानमाला चालतात. यांच्याद्वारे वर्षातील १००हून अधिक दिवस विविध व्याख्याने होत असतात. या चळवळीत पिंपरी-चिंचवड शहर व्याख्यानमाला समन्वय समितीचे मोठे योगदान आहे.
काही व्याख्यानमाला आणि वक्तृत्वस्पर्धा:-
* आचार्य अत्रे स्मृती व्याख्यानमाला (विनोद विद्यापीठ, लकाकि रोड, शिवाजीनगर)
* अविनाश धर्मामधिकारी व्याख्यानमाला
* आर. डब्ल्यू. नेने प्रबोधनमाला
* आरोग्य व्याख्यानमाला
* इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स आयोजित व्याख्याने
* महर्षी कर्वे व्याख्यानमाला
* कृष्णराव भेगडे व्याख्यानमाला (तळेगांव दाभाडे)
* जनवित्त अभियान
* जय भवानी तरुण मंडळाची व्याख्यानमाला (मोहननगर-चिंचवड)
* जयहिंद लोकजागर व्याख्यानमाला (संभाजी चौक, निगडी)
* जानकीबाई आणि कृष्णाजी नूलकर व्याख्यानमाला
* जिजाऊ व्याख्यानमाला (गांधीपेठ तालीम; भोजापूर, वगैरे वगैरे)
* संत तुकाराम व्याख्यानमाला (तळेगाव)
* पसंत व्याख्यानमाला (ही व्याख्यानमाला [[प्र.बा. जोग]] यांनी चालवली होती, आता बंद झाली)
* पिंपरी चिंचवड महापालिका व्याख्यानमाला
* फुले-शाहू-आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला
* भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर (वर्षभर व्याख्याने चालू असतात)
* मधुश्री कलाविष्कार संस्थेची मधुश्री व्याख्यानमाला (निगडी प्राधिकरण)
* मसाप गप्पा
* माधव मदाने स्मृती व्याख्याने
* रामभाऊ गोडबोले स्मृती व्याख्यानमाला
* रोटरी क्लब निगडीच्या व्याख्यानमाला (शिशिर व्याख्यानमाला, वगैरे)
* एस.जी.रानडे ट्रस्टतर्फे घेतली जाणारी राज्यस्तरीय [[स्व.लक्ष्मीबाई रानडे वक्तृत्व स्पर्धा]].ही पुण्यातील सर्वात दर्जेदार स्पर्धा म्हणून ओळखली जाते. (सुरुवात-इ.स.१९३४)
* लोकसत्ता प्रणीत वक्ता दशसहस्रेषु वक्तृत्व स्पर्धा (मुंबई, पुणे व अन्य शहरे)
* वसंत व्याख्यानमाला (निगडी)
* वसंत व्याख्यानमाला (पुणे)
* [[विजय तेंडुलकर]] स्मृती व्याख्यानमाला
* स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला (तळेगाव)
* शारदीय ज्ञानसत्र
* छत्रपती शिवाजी व्याख्यानमाला (निगडी)
* शिशिर व्याख्यानमाला (चिंचवड)
* साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर वसंत व्याख्यानमाला
* सिद्धिविनायक वार्षिक व्याख्यानमाला (संभाजीनगर-चिंचवड)
* स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
* स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमाला (निगडी)
* स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानची व्याख्यानमाला (संभाजीनगर-चिंचवड)
* मराठी ग्रंथोत्तेजक संस्थेची सिंहावलोकन व्याख्यानमाला
* प्रा. सुखात्मे व्याख्यानमाला
* क्षितिजाच्या पलीकडे व्याख्यानमाला (दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि संशोधन केंद्र)
==पुणे शहरातली सभागृहे==
* अण्णा भाऊ साठे सभागृह
* अत्रे सभागृह
* एस.एम. जोशी सभागृह (गांजवे चौक)
* मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक, कोरेगाव पार्क
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मंगळवार पेठ
* सिंबॉयोसिस संस्थेचे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक खुले सभागृह
* एस.एन.डी.टी. कॉलेजचे सभागृह
* आबासाहेब गरवारे कॉलेज सभागृह
* ग.ल. आपटे सभागृह
* एस.एम. जोशी सभागृह
* गणेश कला क्रीडा मंच
* गणेश सभागृह
* मधुसंचय गणेश मंदिर सभागृह
* गोखले सभागृह
* चव्हाण केंद्रातील मुख्य सभागृह, रंगस्वर सभागृह व सांस्कृतिक सभागृह
* ज्योत्त्स्ना भोळे सभागृह (टिळक रोड)
* टिळक स्मारक मंदिर सभागृह
* तारापोर सभागृह
* दरोडे सभागृह
* नामदेव सभागृह
* नीतू मांडके आयएमए सभागृह
* नेहरू मेमोरियल हॉल
* जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन (घोले रोड)
* पत्रकार भवन सभागृह (गांजवे चौक)
* पारिजात सोसायटीचे सभागृह (बिबवेवाडी)
* फादर बार्को सभागृह
* बालगंधर्व सभागृह
* बालशिक्षण मंदिर सभागृह (कोथरूड)
* बाळासाहेब ठाकरे कलादालन, सारसबाग
* ॐकार बेडेकर गणपती सभागृह
* भीमसेन जोशी कलादालन, सहकारनगर (?)
* मधुसंचय गणेश मंदिर सभागृह
* महात्मा फुले सभागृह, वानवडी
* महापालिका सभागृह
* माधवराव पटवर्धन सभागृह (मराठी साहित्य परिषद)
* मुनोत सभागृह
* देवी रमाबाई सभागृह (स.प. महाविद्यालय)
* लोकमान्य सभागृह
* वराहमिहीर सभागृह
* विजय तेंडुलकर नाट्यगृह (अरण्येश्वर)
* विणकर सभागृह (पद्मावती)
* विष्णूप्रसाद सभागृह
* शकुंतला शेट्टी सभागृह, (कर्नाटक हायस्कूल)
* सह्याद्री सदन सभागृह
* सावित्रीबाई फुले सभागृह, भवानी पेठ
* सिद्धार्थ हॉल
* सोनल हॉल
* स्नेहसदन सभागृह
* स्वप्नपूर्ती सभागृह
* क्षिप्रा सभागृह
* ज्ञानेश्वर नरहरे सभागृह
== धर्म-अध्यात्म ==
चतुःशृंगी हे देऊळ शहराच्या वायव्य डोंगर-उतारांवर आहे. या मंदिराची उंची ९० फूट व रुंदी १२५ फूट आहे. याची व्यवस्था चतुःशृंगी देवस्थान पाहते. दर वर्षी आश्विन महिन्यातल्या नवरात्रीच्या दिवसांत मंदिरात जत्रेनिमित्त विशेष गर्दी असते.
शहरातील टेकडीवर पर्वती हे देवस्थान आहे.
पुण्याजवळील [[आळंदी]] व [[देहू]] येथे विठ्ठलाची मंदिरे आहेत. आळंदीत [[संत ज्ञानेश्वर]] यांची समाधी तर देहू येथे [[संत तुकाराम|संत तुकारामांचे]] वास्तव्य होते. दरवर्षी वारकरी संप्रदायाचे लोक या संताच्या पालख्या घेऊन पंढरपुरास पायी जातात. [[आषाढी एकादशी|आषाढी एकादशीच्या]] मुहूर्तावर [[पंढरपूर|पंढरपुरात]] वारी पोहोचते.
पुण्यात भारतीय ज्यू लोकांची (बेने इस्रायल) मोठी वस्ती आहे. पुण्यात ओहेल डेव्हिड हे इस्रायल देशाबाहेरचे [[आशिया|आशियातील]] सर्वांत मोठे, लाल चर्च म्हणून ओळखजे जाणारे सिनेगॉग (ज्यूंचे प्रार्थनास्थळ) आहे.
पुणे हे [[मेहेरबाबा]] यांचे जन्मस्थान तर [[रजनीश]] यांचे वसतीस्थान होते. कै.रजनीश यांच्या आश्रमात देशी-परदेशी पर्यटक भेट देतात. आश्रमात ओशो व झेन या बागा व एक मोठे ध्यानगृह आहे.
'''कबरी, मशिदी, दर्गे '''
* [[धाकटा शेखसल्ला]] (हजरत ख्वाजा शेख सलाउद्दीन चिश्ती) दर्गा
* मोठा शेखसल्ला दर्गा
* गारपीर (शमशाद हुसेन खान)
* साचापीर (अब्दुल रझाक)
* सुभानशा दर्गा, बोहरी आळी
* अल्लाउद्दीनसाहेब पीर (सर्किट हाउसच्या समोर)
* कुतुबुद्दीन पीर (दारूवाला पुलाजवळ)
* पेन्शनवाला मशीद (क्वार्टर गेटजवळ]]
* मस्तानीची कबर (शनिवारवाड्याशेजारी)
=== खवय्येगिरी ===
[[चित्र:AY Sujata pune.JPG|thumb|250px|सुजाता मस्तानी]]
काका हलवाई यांचे गोड पदार्थ, चितळे बंधूंची [[बाकरवडी]], बुधाणींचे बटाटा वेफर्स, लक्ष्मीनारायण चिवडा हे सर्व पदार्थ म्हणजे पुण्याची खासियत. [[जंगली महाराज रस्ता]], कॅंप मधील महात्मा गांधी रस्ता व ईस्ट स्ट्रीट, फर्ग्युसन रस्ता ही पुण्यातील खवय्यांची आवडती ठिकाणे आहेत. पुन्यातील बेडेकर मिसळ प्रसिद्ध आहे. अमृततुल्य नावाची चहाची दुकाने शहराच्या संस्कृतीचा भाग आहे. इतर महाराष्ट्रीय शहरांप्रमाणे [[मिसळ]], [[वडा-पाव]] हे खाद्यपदार्थ पुण्यात जागोजागी मिळतात.
पुण्यातील डायनिंग हॉल्स हे अजून एक वैशिष्ट्य. स्वस्त असणारे हे हॉल आरामदायक तर असतातच पण 'अमर्यादित खा!' हा भाग विशेष उल्लेखनीय. रस्त्यांवरील गाड्यांवर मिळणारे कच्छी दाबेली, [[भेळ]], [[पाणीपुरी]] इत्यादी गोष्टी इतर शहरांप्रमाणेच पुण्यातही प्रसिद्ध आहेत. जुन्या शहरातील कोल्हापुरी जेवण पुणेकरांना आवडते.
शुद्ध देशी गीर गायीच्या दुधापासुन बनवलेले कणीदार साजुक तुप घालुन उकडीचे मोदक आणि पुरणपोळी म्हणजे पुणेकरांचा वीक पॉईंट.
पुण्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली बहुतांशी उपाहारगृहे शाकाहारी आहेत. जंगली महाराज ह्या सुप्रसिद्ध रस्त्यावर अशी जवळ जवळ २५ हॉटेले आहेत. (महाराष्ट्रात उपाहारगृहाला हॉटेल म्हणतात.)
=== मद्यप्रेम ===
३१ मार्च २०१२ अखेरच्या वर्षभरात ५१२ कोटी रूपयांची दारू पुण्यात रिचविली गेली.<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12486270.cms तळीरामांनी रिचविली ५१२ कोटींची दारू]</ref>
== प्रसारमाध्यमे ==
[[सकाळ]], [[लोकसत्ता]], [[लोकमत]], [[पुढारी]] ,[[महाराष्ट्र टाइम्स]], [[केसरी]], [[प्रभात]], [[आपलं महानगर]] ही मराठी वृत्तपत्रे तर [[इंडियन एक्सप्रेस]], [[टाइम्स ऑफ इंडिया]], [[सकाळ टाइम्स]], व [[महाराष्ट्र हेराल्ड]] ही इंग्लिश वृत्तपत्रे लोकप्रिय आहेत. आकाशवाणी, [[ज्ञानवाणी]],[[रेडियो मिर्ची]], [[रेडियो सिटी]], [[विविध भारती]], [[रेडियो वन]] व पुणे विद्यापीठाची विद्यावाणी ही रेडियोकेंद्रे पुण्यात ऐकता येतात. कलर मराठी, [[झी मराठी]], [[ई टीव्ही मराठी]], [[सह्याद्री दूरदर्शन]] या मराठी दूरचित्रवाहिन्या पुण्यात विशेष लोकप्रिय आहेत. पुणेकर अनेक हिंदी व इंग्रजी वाहिन्या देखील पाहतात. बीएसएनएल, टाटा व रिलायन्स या प्रमुख कंपन्या आंतरजाल ([[महाजाल|इंटरनेट]]) सेवा पुरवतात.
== शिक्षण ==
[[चित्र:Pune University Campus.JPG|इवलेसे|250px|पुणे विद्यापीठ]]
भारताच्या स्वातंत्र्यानंतर पुणे हे शिक्षण व संशोधन क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवू लागले. [[पुणे विद्यापीठ]], [[राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा]], [[राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी]] (एनडीए) या संस्था स्थापन झाल्यामुळे पुण्याला हे शक्य झाले. फर्ग्युसन महाविद्यालय, स.प. महाविद्यालय, [[शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे|शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय]] या संस्थांमुळे पुणे हे इ.स. १९०० पासुन नामांकित होतेच.
पुण्याला [[जवाहरलाल नेहरू]] यांनी ''पूर्वेकडचे ऑक्सफर्ड'' असे संबोधले होते. पुण्यात अनेक नामांकित शिक्षण संस्था आहेत. येथे शिकायला देशातून व परदेशातूनही विद्यार्थी येत असतात. पुणेकरदेखील उच्च शिक्षण-संशोधनाबद्दल जागृत आहेत.
* शहरात सर्व विषयातील उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध आहेत. [[पुणे विद्यापीठ]], [[राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा]] (NCL), [[आयुका]] (IUCAA), [[आघारकर संशोधन संस्था]] (ARI), [[सी-डॅक]] (C-DAC), [[राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था]] (NIV), [[राष्ट्रीय कोषिका विज्ञान संस्था]] (NCCS), [[यशदा]], [[भांडारकर संशोधन संस्था]], [[द्राक्षे- राष्ट्रीय संशोधन केंद्र]] (NRC-Grapes), [[कांदा आणि लसूण- राष्ट्रीय संशोधन केंद्र]] (NRC- Onion and Garlic), [[राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था]] (NARI), [[भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे|भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था]] (IISER), [[ईर्षा]] (IRSHA), [[वनस्पती सर्वेक्षण संस्था]] (BSI), [[सैन्यदलांचे मेडिकल कॉलेज]] (AFMC), [[राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र]] (NCRA) [[महाराष्ट्र ज्ञान महामंडळ]]<ref>{{जर्नल स्रोत|date=2020-05-18|title=Maharashtra Knowledge Corporation|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Maharashtra_Knowledge_Corporation&oldid=957297129|journal=Wikipedia|language=en}}</ref> सारख्या अनेक संस्था आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करत आहेत.
== शालेय व विशेष शिक्षण ==
पुणे महानगरपालिका अनेक शाळा चालवते. परंतु पालकांचा कल मुलांना खाजगी शाळेत घालण्याकडे असतो.
यातील सर्व शाळा या [[महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ]] (SSC Board) किंवा केंद्रीय बोर्ड (सीबीएसई) या संस्थांशी संलग्न असतात. काही शाळा सीनियर केंब्रिज पुरस्कृत ICSE अभ्यासक्रम चालवतात. पुणे हे [[जपानी भाषा|जपानी]] भाषेच्या शिक्षणाचे भारताच्या सर्वांत मोठे केंद्र आहे. पुणे विद्यापीठासह इतरही अनेक संस्था जपानी भा़षेचे शिक्षण देतात. [[जर्मन भाषा|जर्मन]] ([[मॅक्स म्युलर भवन]]), [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]] (आलियॉंस फ्रॉंसे द पूना) या भाषादेखील (कंसात दिलेल्या संस्थांमध्ये) शिकविल्या जातात. काही शाळा इयत्ता आठवीपासून [[रशियन भाषा|रशियन]], [[जर्मन भाषा|जर्मन]] व [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]] या भाषा पर्यायी विषय म्हणून शिकवतात. रमण बाग प्रशाला,न्यू इंग्लिश स्कूल, [[ज्ञान प्रबोधिनी प्रशाला]], [[अक्षरनंदन]], [[नू.म.वि.]], [[साधना विद्यालय हडपसर]] या काही शाळा पुण्यात प्रसिद्ध आहेत.
[[File:ज्ञान प्रबोधिनी पुणे वास्तू कळस.jpg|thumb|ज्ञान प्रबोधिनी पुणे वास्तू कळस]]
== उच्च शिक्षण ==
== पुणे परिसरातील विद्यापीठे ==
{| class="wikitable"
|'''विद्यापीठाचे नाव'''
|'''विद्यापीठाचा प्रकार'''
|'''व्यवस्थापन'''
|-
|अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ
|खाजगी विद्यापीठ
|खाजगी
|-
|इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) - अभ्यास केंद्र
|वैधानिक, मुक्त विद्यापीठ
|केंद्र शासन
|-
|एमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ
|खाजगी विद्यापीठ
|खाजगी
|-
|गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था
|अभिमत विद्यापीठ
|खाजगी
|-
|टिळक महाराष्ट्र विद्यापीठ
|अभिमत विद्यापीठ
|खाजगी
|-
|डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था
|अभिमत विद्यापीठ
|राज्य शासन
|-
|डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डीआयएटी)
|अभिमत विद्यापीठ
|केंद्र शासन
|-
|डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ
|अभिमत विद्यापीठ
|खाजगी
|-
|श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (जुनी नावे - भारतवर्षीय महिला विद्यापीठ; इंडियन विमेन्स युनिव्हर्सिटी)
|वैधानिक विद्यापीठ
|राज्य शासन
|-
|सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
|वैधानिक विद्यापीठ
|राज्य शासन
|-
|फ्लेम विद्यापीठ
|खाजगी विद्यापीठ
|खाजगी
|-
|भारती विद्यापीठ
|अभिमत विद्यापीठ
|खाजगी
|-
|यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (वायसीएमओयू) - अभ्यास केंद्र
|वैधानिक, मुक्त विद्यापीठ
|राज्य शासन
|-
|विश्वकर्मा विद्यापीठ
|खाजगी विद्यापीठ
|खाजगी
|-
|डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ
|खाजगी विद्यापीठ
|खाजगी
|-
|सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ
|अभिमत विद्यापीठ
|खाजगी
|-
|सिंबायोसिस कौशल्य व मुक्त विद्यापीठ
|खाजगी विद्यापीठ
|खाजगी
|-
|फर्गसन महाविद्यालय (डेक्कन एज्युकेशन सोसायटी) विद्यापीठ
|खाजगी विद्यापीठ
|खाजगी
|-
|स्पायसर ॲडवेंटिस्ट विद्यापीठ
|खाजगी विद्यापीठ
|खाजगी
|}
== पुणे परिसरातील स्वायत्त महाविद्यालये / संस्था ==
{| class="wikitable"
|'''महाविद्यालय (कॉलेज) / संस्था (इन्स्टिट्यूट)'''
|'''प्रकार'''
|'''व्यवस्थापन'''
|-
|[[अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे]]
|संस्था
|राज्य शासन
|-
|इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट ॲण्ड मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च (इंडसर्च)
|संस्था
|खाजगी
|-
|एमआयटी ॲकॅडमी ऑफ इंजिनियरिंग
|संस्था
|खाजगी
|-
|कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय
|महाविद्यालय
|खाजगी
|-
|जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय
|संस्था
|खाजगी
|-
|[[फर्ग्युसन महाविद्यालय]]
|महाविद्यालय
|खाजगी
|-
|विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन ॲन्ड टेक्नॉलॉजी
|महाविद्यालय
|खाजगी
|-
|सिंबायोसिस संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय
|महाविद्यालय
|खाजगी
|-
|सेंट मीरा महिला महाविद्यालय
|महाविद्यालय
|खाजगी
|-
| आदर्श बहुव्यापी शिक्षण व संशोधन महाविद्यालय
|महाविद्यालय
|अशासकीय अनुदानित
|-
|डेक्कन एजूकेशन सोसायटी
| महाविद्यालय
|
|}
== पुणे परिसरातील इतर महत्त्वाची महाविद्यालये / अभ्यास केंद्रे ==
पुण्यातील बव्हंशी महाविद्यालये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. काही महाविद्यालये अभिमत विद्यापीठांशी संलग्न आहेत.
{| class="wikitable"
|-
! '''कला/विज्ञान/वाणिज्य महाविद्यालये''' !! '''अभियांत्रिकी महाविद्यालये''' !! '''वैद्यकीय महाविद्यालये''' !! '''व्यवस्थापन महाविद्यालये''' !! '''इतर'''
|-
| [[नेस वाडिया महाविद्यालय]] || [[एम.आय.टी.]] ||[[बी.जे. मेडिकल कॉलेज]] || [[सिंबायोसिस]] || [[राष्ट्रीय विमा अकादमी]] (नॅशनल इन्शुअरन्स अकॅडमी)
|-
| [[बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स]] ||[[पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी]] || लष्कराचे [[ए.एफ.एम.सी.]](आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज) || [[इंदिरा इन्स्टिट्यूट वाकड]] || [[आय.एल.एस. विधि महाविद्यालय]]
|-
| [[आबासाहेब गरवारे महाविद्यालय]] || [[भारती विद्यापीठाचे अभियांत्रिकी महाविद्यालय]] || [[भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय]] || [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाचा]] व्यवस्थापनशास्त्र विभाग ([[पुम्बा|पुम्बा)]] ||भारतीय विद्याभ्यास (आयुर्वेद व सामाजिक शास्त्रे)
|-
| [[नौरोसजी वाडिया महाविद्यालय]] |||| || [[आय.एम.डी.आर.]] ||
|-
| [[स.प. महाविद्यालय]] |||| || ||
|-
| [[पुणे विद्यापीठ]] || || || ||
|}
पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून दरवर्षी १०,००० इंजिनियर यशस्वी होऊन बाहेर पडतात.{{संदर्भ}}
== संशोधन संस्था ==
पुणे विद्यापीठाव्यतिरिक्त पुण्यात अनेक सुप्रसिद्ध व महत्त्वाच्या संशोधन संस्था आहेत. विद्यापीठाजवळ [[राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा]] आहे तर विद्यापीठाच्या आवारात [[आयुका]], [[नॅशनल सेंटर फॉर रेडिओ स्ट्रोफिजिक्स]] व [[नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स]], राष्ट्रीय विमा अकादमी, [[केंद्रीय जल शक्ती संशोधन संस्था]] (Central Water and Power Research Station), [[उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था]], [[आघारकर संशोधन संस्था]], [[ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया]] व [[राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था]] या संस्थाही पुण्यात आहेत.
[[File:BORI, Pune.jpg|thumb|भांडारकर प्राच्य विद्या संस्था]]
== लष्करच्या शिक्षण व संशोधन संस्था- ==
लष्करी शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था पुण्यात आहेत. श्री शिवाजी मराठा प्रिपरेटरी स्कूल (एस् एस् पी एम् एस), [[राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी]] (एन डी ए), [[कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग]] (सी एम् ई), [[आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग]] वगैरे. लष्कराच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजचे (ए.एफ.एम.सी. वैद्यकीय महाविद्यालयाचे) विद्यार्थी भारतीय लष्कराच्या सेवेसाठी रूजू होतात. [[आर्मामेंट रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट]], डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (जुने नाव - [[डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी]]), [[एक्सप्लोझिव्ह रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी]], [[डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन]] व [[आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी]] या लष्कराशी संबंधित संशोधन करणाऱ्या संस्था देखील पुण्यात आहेत.
== खेळ ==
[[क्रिकेट]] हा पुण्यातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. [[हॉकी]], [[फुटबॉल]], [[टेनिस]], [[कबड्डी]] व [[खोखो|खो-खो]] हे खेळ देखील खेळले जातात. पुण्यात दरवर्षी [[पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन]] आयोजित केली जाते. पुण्यातील [[नेहरू स्टेडियम, पुणे|नेहरू स्टेडियमवर]] [[महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन]]चे मुख्यालय आहे. येथे क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात. [[डेक्कन जिमखाना|डेक्कन जिमखान्यात]] अनेक खेळ खेळण्याची सुविधा उपलब्ध आहे. [[बालेवाडी]] येथील [[शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स]]मध्ये [[इ.स. १९९४]]चे राष्ट्रीय खेळ व [[इ.स. २००८]] मध्ये दुसरे यूथ कॉमनवेल्थ खेळ भरले गेले होते.
मूळ पुण्यातील असलेले प्रसिद्ध खेळाडू - [[हेमंत कानेटकर|हेमंत]] व [[हृषीकेश कानेटकर]], [[राधिका तुळपुळे]] व [[नितीन कीर्तने]] (टेनिस) हे आहेत. ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष [[अनिल शिरोळे]] हे पुण्याचे माजी खासदार आहेत.
पुण्याजवळील [[गहुंजे]] येथे क्रिकेटचे एक अप्रतिम स्टेडियम आहेत. त्याचे नाव सुब्रतो रॉय स्टेडियम असे ठेवण्यात आले आहे.
== पर्यटन स्थळे==
==संग्रहालये (एकूण ३० पैकी १७)==
* सिंबायोसिस सोसायटीचे ॲफ्रो एशियन कल्चरल म्युझियम
* आगाखान पॅलेस संग्रहालय
* पुणे रेल्वे स्टेशनजवळचे आदिवासी [[संग्रहालय]]
* सिंबायोसिसमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियम
* आर्य नागार्जुन संग्रहालय
* जोशी म्युझियम ऑफ मिनिएचर रेल्वेज
* डेक्कन कॉलेज पुरातत्त्व संग्रहालय
* दर्शन संग्रहालय
* बाहुली संग्रहालय (निर्माणाधीन)
* ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियम (पर्वती पायथा)
* भारत इतिहास संशोधन मंडळ संग्रहालय
* भूमी अभिलेख संग्रहालय
* [[राजा दिनकर केळकर संग्रहालय]]
* सदर्न कमांडचे राष्ट्रीय लष्करी संग्रहालय
* राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी संग्रहालय
* रे संग्रहालय (नवीन नाव महात्मा फुले संग्रहालय)
* सुभेदार धर्माजी खांबे वस्तुसंग्रहालय
==पुण्यातील भेट देण्यासारखी अन्य स्थळे==
ओशो आश्रम (आचार्य रजनीश आश्रम), [[कात्रज सर्प उद्यान]], [[खडकवासला धरण]], चतुःशृंगीचे मंदिर, डायमंड वाटर पार्क, [[पर्वती]], [[पाताळेश्वर लेणी]], पु.ल.देशपांडे गार्डन, [[फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट]], [[बंड गार्डन]], [[महात्मा फुले वाडा]], मुळशी धरण, लवासा सिटी, लक्ष्मी रोड, [[लाल महाल]], [[विश्रामबाग वाडा]], वेताळ टेकडी, [[शनिवार वाडा]], [[शिंद्यांची छत्री]], [[सारसबाग]]
==पुण्याची प्रसिद्धी==
* पुणेरी खवचटपणा
* पुण्याची खाद्यसंस्कृती
* पुणेरी जोडा
* [[पुणेरी पगडी]]
* पूना साडी (धारवाडी खणाचे कापड असलेली)
* पुणेरी पाट्या
* पुणेरी मिसळ
* पुण्याची आंबा बर्फी
* पुण्याची बाकरवडी
* पुण्याची भेळ
* पुणेरी मराठी
* पुणेरी विनोद
==पुण्याची वैशिष्ट्ये==
* आशियामध्ये सर्वात जास्त पब्स पुण्यात आहेत.
* पुण्यात सर्वात जास्त सॉफ्टवेअर कंपन्या आहेत - (पुणे-२१२)(बंगलोर-२०८)(हैद्राबाद-९७) म्हणून या शहरास महाराष्ट्राची सिलिकॉन व्हॅली म्हणतात.
* एखाद्या शहरात असणाऱ्या सर्वात जास्त अभियांत्रिकी कॉलेजेसच्या संख्येत, ३५ या आकड्यासह, पुणे जगात आघाडीवर आहे. सुमारे ५७ अभियांत्रिकी कॉलेजे पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत.
* संरक्षण व वाणिज्यिक दोन्ही संस्था विमानोड्डाणासाठी एकाच धावपट्टीचा वापर करीत असणारे पुणे हे एकमेव शहर आहे.
* पुण्यात सर्वात जास्त सहकारी व पब्लिक सेक्टर संस्था आहेत.
* पुण्यात ३८% लोकसंख्या मराठी बोलणारी आहे. उरलेल्यांपैकी २०% उत्तर प्रदेशचे, १०% तमिळ बोलणारे, १४% तेलुगू बोलणारे, १०% केरळी, ८% युरोपियन, ५% आफ्रिकन, २% बंगाली, ६% इतर अशी आकडेवारी आहे.
* पुण्यात वाहतुकीची घनता भारतात सर्वात जास्त आहे.
* जगात सर्वात जास्त दुचाकी फक्त पुण्यात आहेत.
* १५ विद्यापीठे एकाच शहरात असणाऱ्या भारताच्या शहरांपैकी, पुणे एकमेव आहे.
* पुणे जिल्ह्याला शिक्षणाचे माहेरघर असे म्हणतात.
==पुण्यभूषण पुरस्कार==
पुण्यातील एका निष्कलंक आणि ख्यातनाम नागरिकाला दरवर्षी पुण्यभूषण हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :
* २०२१ - 'भारत फोर्ज’चे बाबा कल्याणी
* २०१९ - [[गो.बं. देगलूरकर]]
* २०१८ - डाॅ. [[प्रभा अत्रे]]
* २०१७ - डाॅ. के.एच. संचेती
* २०१६ - [[भाई वैद्य]]
* २०१५ - प्रतापराव पवार
* २०१४ - [[सायरस पूनावाला]]
* २०१३ - [[सुधीर गाडगीळ]]
* २०१२ - [[निर्मला पुरंदरे]]
* २०११ - डाॅ.[[ह.वि. सरदेसाई]]
* २०१० - डाॅ.[[रा.चिं. ढेरे]]
* २००९ - [[शां.ब. मुजुमदार]]
==पुणे शहरासंबंधी पुस्तके==
* असे होते पुणे ([[म.श्री. दीक्षित]])
* आम्ही करतो तोच कायदा : आम्ही राजे पुण्याचे (विनोदी लेखसंग्रह; लेखक : [[सुधाकर जोशी]])
* नामवंत पुणेकर, संस्था - वास्तू (लेखक: शां.ग. महाजन)
* मर्चंट्स ऑफ पुना : कथा जिगरबाज व्यावसायिकांच्या (इंग्रजीत आणि मराठीत) - सकाळ प्रकाशन
* पुणे शहराचा ज्ञानकोश - खंड १ (लेखक : शां.ग. महाजन)
* मुठेकाठचे पुणे (लेखक :प्रा. [[प्र.के. घाणेकर]]). पुस्तक प्रकाशन तारीख २८-३-२०१५.
* पुणेरी ([[श्री.ज. जोशी]])
* पुणे शहरचे वर्णन (नवीन नाव - पुणे वर्णन) (ना.वि. जोशी, १८६८)
* पुणे शहराचे वर्णन (लेखक - [[गंगाधर देवराव खानोलकर]]) (१९७१)
* पुण्यनगरीच्या तेजस्वी हिरण्यकन्या (२५ प्रसिद्ध स्रियांचा परिचय, लेखिका : सुरेखा शहा))
* पुण्याचा शनिवारवाडा : लेखक [[रमेश नेवसे|रमेश जि. नेवसे]]
* पुण्याची पर्वती ([[प्र.के. घाणेकर]])
* पुण्याची स्मरणचित्रे (दादा फाटक यांनी १८९९ ते १९४० या काळात घेतलेली पुण्याची ११४ छायाचित्रे - संपादक - अजित फाटक, [[मंदार लवाटे]])
* पुण्याचे पक्षी वैभव (प्रभाकर कुकडोलकर)
* पुण्याचे पेशवे (डॉ. अ.रा. कुलकर्णी)
* पुण्यातील जुन्या अवशेषांवरची टिपणे ([[चिं. ग. कर्वे]])
* पेशवाई ([[कौस्तुभ कस्तुरे]])
* पौर्णिमा (कादंबरी) : लेखक [[साधुदास]]
* मुळा-मुठेच्या तीरावरून ([[म.श्री. दीक्षित]])
* वैभव पेशवेकालीन वाड्यांचे (मंदा खांडगे)
* शनिवारवाडा : लेखक [[प्र.के. घाणेकर]]
* शनिवारवाडा : लेखक डॉ. गणेश हरी खरे
* शनिवारवाडा (ललित कादंबरी) : लेखक वा.ना. शहा
* संध्याकाळचे पुणे (लेखक [[दि.बा. मोकाशी]])
* हरवलेले पुणे (लेखक : डॉ. अविनाश सोवनी)
==हे सुद्धा पहा==
* [[पुणे शहर तालुका]]
* [[पुणे (लोकसभा मतदारसंघ)]]
* [[पुणे महानगर क्षेत्र]]
* [[पुणे जिल्हा]]
* [[पुणे विभाग|पुणे (प्रशासकीय) विभाग]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
* [http://www.puneprime.com पुणे शहराचेसंकेतस्थळ]
* [http://www.punecorporation.org पुणे महानगरपालिकेचे संकेतस्थळ]
* [http://www.punefestival.com/ पुणे फेस्टिव्हलचे संकेतस्थळ]
* [http://wikitravel.org/en/Pune विकिट्रॅव्हेल- पुणे पर्यटन]
* [http://www.ftiindia.com]
* [http://www.unipune.ac.in]
* [http://www.pune.gov.in/ पुणे ]
* [http://maps.google.com/maps?f=q&hl=en&q=pune&layer=&ie=UTF8&om=1&z=12&ll=18.531049,73.840141&spn=0.153972,0.346069&iwloc=addr गूगल अर्थ]
*पुणे जिल्हा संकेत स्थळ https://pune.gov.in
{{पुणे}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील शहरे]]
[[वर्ग:पुणे|*]]
[[वर्ग:मुखपृष्ठ सदर लेख]]
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]
[[वर्ग:भारतातील शहरे]]
[[वर्ग:भारतीय महानगर क्षेत्र]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील नदीकाठावरील गावे व शहरे]]
3ri00kiu3ls2ii5etoioncnqumx5nkv
वर्धा जिल्हा
0
6725
2141671
2074284
2022-07-30T12:56:06Z
117.201.224.163
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = वर्धा जिल्हा
|स्थानिक_नाव = वर्धाजिल्हा
|चित्र_नकाशा = Wardha_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश =20'50"N-78'36"E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[नागपूर विभाग]] (पूर्व विदर्भ)
|मुख्यालयाचे_नाव = [[वर्धा]]
|तालुक्यांची_नावे = १.[[आर्वी]],२.[[आष्टी]],३.[[सेलू]],४.[[समुद्रपुर]],५.[[कारंजा, वर्धा जिल्हा]] ६[[देवळी]],७.[[वर्धा तालुका|वर्धा]],८.[[हिंगणघाट]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६३१०
|लोकसंख्या_एकूण =१२,९६,१५७
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता =२०५
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर =८७.२२%
|लिंग_गुणोत्तर =१.०६
|प्रमुख_शहरे =
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = प्रेरणा देशभ्रतार (२०२१)
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[वर्धा (लोकसभा मतदारसंघ)|वर्धा]]
|खासदारांची_नावे = [[रामदास तडस]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
१.[[वर्धा विधानसभा मतदारसंघ|वर्धा]], २.[[हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ|हिंगणघाट]],
३.[[देवळी विधानसभा मतदारसंघ|देवळी]], ४.[[आर्वी विधानसभा मतदारसंघ|आर्वी]]
|पर्जन्यमान_मिमी =१०६२.८०
|संकेतस्थळ = [http://wardha.nic.in/] जिल्ह्याचे अधिकृत
|}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=वर्धा}}
'''वर्धा जिल्हा''' [[भारत]]ातील [[महाराष्ट्र]] राज्यातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याला गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो.
== चतुःसीमा ==
वर्धा जिल्हा हा चारही बाजूंनी महाराष्ट्रातीलच इतर चार जिल्ह्यांनी वेढलेला आहे. जिल्ह्याची कोणतीही सीमा दुसऱ्या राज्याला लागून नाही. पूर्व व उत्तरेस [[नागपूर जिल्हा]], पश्चिमेस [[अमरावती जिल्हा]] आणि दक्षिणेस [[यवतमाळ जिल्हा]] व [[चंद्रपूर जिल्हा]] आहे. वर्धा नदी ही [[अमरावती जिल्हा]], [[यवतमाळ जिल्हा]] व [[चंद्रपूर जिल्हा]] या जिल्ह्यांना वर्धा जिल्ह्यापासून वेगळे करते.
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[आर्वी]]
* [[आष्टी]]
* [[सेलू]]
* [[समुद्रपुर]]
* [[कारंजा (घाडगे), वर्धा जिल्हा|कारंजा (घाडगे)]]
* [[देवळी]]
* [[वर्धा तालुका|वर्धा]]
* [[हिंगणघाट]]
== जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ ==
* [[वर्धा विधानसभा मतदारसंघ|वर्धा]],
* [[हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ|हिंगणघाट]],
* [[देवळी विधानसभा मतदारसंघ|देवळी]],
* [[आर्वी विधानसभा मतदारसंघ|आर्वी]]
== शेतकऱ्यांच्या आत्महत्या ==
{{जागतिक}}
सततच्या नापिकीला व निसर्गाच्या प्रकोपाला कंटाळून या जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत:<ref name="epaper.lokmat">{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=9| title = 'खरिपात ३४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या'(लोकमत,नागपूर,पान क्र. ३)| भाषा = मराठी}}</ref>
{| class="wikitable sortable"
|-
!इसवी सन
!शेतकऱ्यांच्या<br />आत्महत्या
|-
|२००१
|३
|-
|२००२
|२४
|-
|२००३
|१४
|-
|२००४
|२९
|-
|२००५
|२६
|-
|२००६
|१५४
|-
|२००७
|१२८
|-
|२००८
|८७
|-
|२००९
|१००
|-
|२०१०
|१२६
|-
|२०११
|११३
|-
|२०१२
|१०९
|-
|२०१३<br />(ऑक्टो.पर्यंत)
|६८
|-
|'''एकूण'''
|'''९८१'''
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{भौगोलिक स्थान
|मध्य = [[वर्धा जिल्हा]]
|उत्तर =
|ईशान्य = [[नागपूर जिल्हा]]
|पूर्व =
|आग्नेय = [[चंद्रपूर जिल्हा]]
|दक्षिण =
|नैऋत्य = [[यवतमाळ जिल्हा]]
|पश्चिम =
|वायव्य = [[अमरावती जिल्हा]]
}}
[[वर्ग:वर्धा जिल्हा| ]]
[[वर्ग:नागपूर विभागातील जिल्हे]]
rxoahsyk51960al6solqol92ypkbbxr
आर्मांड फॅलियेरेस
0
14045
2141891
1721956
2022-07-31T05:25:43Z
Mashkawat.ahsan
94653
रतिमा जोडली #WPWP
wikitext
text/x-wiki
[[File:Armand Fallières Paris.jpg|thumb|200px|right|आर्मांड फॅलियेरेस]]
'''क्लेमेंट आर्मांड फॅलियेरेस''' ([[नोव्हेंबर ६]], [[इ.स. १८४१]] - [[जून २२]], [[इ.स. १९३१]]) हा [[इ.स. १९०६]] ते [[इ.स. १९१३]] दरम्यान [[फ्रांसचे प्रजासत्ताक|फ्रांसच्या प्रजासत्ताकचा]] राष्ट्राध्यक्ष होता.
{{विस्तार}}
[[वर्ग:फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष]]
[[वर्ग:इ.स. १८४१ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९३१ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
e60z1ip3myqekmcy1pt8b30tj8bvlud
झी मराठी
0
14071
2141913
2141444
2022-07-31T08:44:34Z
43.242.226.43
/* रात्री ९.३० */
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट दूरचित्रवाहिनी
|नाव = झी मराठी
|चित्र = Zee Marathi Official Logo.jpg
|चित्रसाईज = 200px
|चित्रमाहिती =
|चित्र२ = Zeemarathi.gif
|चित्र२साईज =
|चित्र२माहिती =
|सुरुवात = १५ ऑगस्ट १९९९
|शेवटचे_प्रसारण =
|चित्र_प्रकार =
|प्रेक्षक_संख्या =
|प्रेक्षक_संख्या_सध्या =
|प्रेक्षक_संख्या_माहिती =
|नेटवर्क =
|मालक = [[झी नेटवर्क]]
|ब्रीदवाक्य = मी मराठी, झी मराठी
|देश = [[भारत]]
|प्रसारण क्षेत्र =
|मुख्यालय = [[झी टीव्ही]]
१३५, कॉंटीनेंटल बिल्डींग, डॉ.ॲनी बेझंट मार्ग,
[[वरळी]], [[मुंबई]], ४०००१८
|जुने नाव = [[अल्फा टीव्ही मराठी]]
|बदललेले नाव = झी मराठी
|भगिनी वाहिनी = [[झी युवा]], [[झी टॉकीज]], [[झी २४ तास]], [[झी वाजवा]], [[झी चित्रमंदिर]]
|प्रसारण वेळ = २४ तास
|प्रमुख वेळ = संध्या.६.०० ते रात्री ११.००
|संकेतस्थळ = http://www.zeemarathi.com
}}
'''झी मराठी''' ही [[झी नेटवर्क]] समूहाच्या मालकीची भारतातील दूरचित्रवाणी वरील वाहिनी आहे. या वाहिनीची सुरुवात १५ ऑगस्ट १९९९ मध्ये झाली. २७ मार्च २००५ पर्यंत ही वाहिनी ''[[अल्फा टीव्ही मराठी]]'' या नावाने ओळखली जात होती. ही वाहिनी मराठी प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. या वाहिनीवर दैनंदिन मालिका आणि कथाबाह्य कार्यक्रम दाखवतात. '''झी मराठी एचडी''' वाहिनी ही २० नोव्हेंबर २०१६ रोजी सुरू झाली. दरवर्षी काही महिन्यांच्या रविवारी [[झी मराठी महाएपिसोड]] प्रसारित केले जातात.
== माहिती ==
सुरुवातीला या वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार मालिका दाखवण्यात येत असे. पण ०१ जुलै २००७ पासून मालिका सोमवार ते शनिवार दाखवण्यास सुरुवात केली. तसेच २४ जुलै २०१७ पासून झी मराठीने दुपारी १ ते २ हा नवा प्राईम टाइम सुरू केला होता. परंतु त्यास लोकांचा प्रतिसाद न मिळाल्याने २५ नोव्हेंबर २०१७ रोजी हा प्राईम टाइम बंद करण्यात आला. झी मराठी वाहिनीने ''[[जय मल्हार]]'' आणि ''[[एका लग्नाची दुसरी गोष्ट]]'' या मालिकांच्या एपिसोड्सवरून चित्रपट तयार केले आहेत.
कोरोना महामारीमुळे इतिहासात पहिल्यांदाच झी मराठीचे दैनंदिन कार्यक्रम २७ मार्च २०२०ला बंद करण्यात आले. परंतु ०८ जून २०२० पासून नवीन लाॅकडाऊन विशेष मालिका सुरू करण्यात आल्या. तसेच १३ जुलै २०२० पासून दैनंदिन कार्यक्रम दाखवण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच त्यादिवशी मराठी मनोरंजनाच्या शुभारंभानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात उत्सव साजरा करण्याचे झी मराठीकडून आवाहन करण्यात आले होते.
मुंबई पोलिसांना कामातून थोडी विश्रांती मिळावी म्हणून झी मराठी दरवर्षी '''स्वरतरंग''' हा कार्यक्रम आयोजित करते. एप्रिल २०१४ पासून झी मराठीने '''नक्षत्र''' या कार्यक्रमाद्वारे दर रविवारी मराठी रंगभूमीवरील अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटके दाखवण्यास सुरुवात केली. त्यामुळे नक्षत्र कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला. तसेच झी मराठीने ''[[नक्षत्रांचे देणे]]'' या कार्यक्रमातून जुन्या लोकप्रिय गायकांची गाणी सादर केली आहेत. ''[[मनोरंजनाचा अधिकमास]]'' याद्वारे झी मराठीतर्फे दरवर्षी मे अथवा ऑक्टोबर महिन्याच्या दर रविवारी मालिका प्रक्षेपित करण्यात येतात.
झी मराठी वाहिनीने ''[[झी मराठी दिशा]]'' हे पहिले साप्ताहिक वृत्तपत्र ०९ डिसेंबर २०१७ रोजी सुरू केले. परंतु काही कारणास्तव १२ ऑक्टोबर २०१९ रोजी हे साप्ताहिक बंद करण्यात आले. याबरोबरच '''खाली डोकं वर पाय''' (लहान मुलांसाठी उन्हाळी सुट्टीतील मासिक), '''सुखकर्ता''' (गणेशोत्सव विशेष मासिक) आणि '''उत्सव नात्यांचा''' (दिवाळी विशेष मासिक) ही वार्षिक मासिके सुरू केलीत. तसेच नोव्हेंबर २०१५ साली महिला सक्षमीकरणासाठी झी मराठी जागृती हा नवा उपक्रम सुरू केला.
== प्रसारित मालिका ==
* सकाळी ८.०० [[वेध भविष्याचा]] (दररोज)
===सोम-शनि===
* संध्या. ६.३० [[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]]
* संध्या. ७.०० [[सत्यवान सावित्री (मालिका)|सत्यवान सावित्री]]
* संध्या. ७.३० [[मन उडू उडू झालं]]
* रात्री ८.०० [[तू तेव्हा तशी]]
* रात्री ८.३० [[माझी तुझी रेशीमगाठ]]
* रात्री ९.०० [[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]
* रात्री १०.३० [[देवमाणूस २]]
===रात्री ९.३०===
* सोम-मंगळ = [[चला हवा येऊ द्या]]
* बुध-गुरू = [[डान्स महाराष्ट्र डान्स]] लिटील मास्टर्स
* शुक्र-शनि = [[बस बाई बस (मालिका)|बस बाई बस]] लेडीज स्पेशल
== नवीन मालिका ==
* लवकरच... आप्पी आमची कलेक्टर
* संध्या.७.३० तू चाल पुढं (१५ ऑगस्टपासून)
* रात्री ९.०० नवा गडी नवं राज्य (८ ऑगस्टपासून)
== जुन्या मालिका ==
# [[१०० डेझ]]
# ४०५ आनंदवन
# [[अधुरी एक कहाणी]]
# [[आभास हा]]
# [[अभिलाषा (मालिका)|अभिलाषा]]
# अग्निपरीक्षा
# आक्रित
# अल्फा स्कॉलर्स
# अल्फा बातम्या
# [[अजूनही चांदरात आहे]]
# [[आम्ही सारे खवय्ये]]
# [[आभाळमाया]]
# [[अग्गंबाई सासूबाई]]
# [[अग्गंबाई सूनबाई]]
# [[अल्टी पल्टी सुमडीत कल्टी]]
# [[अमरप्रेम (मालिका)|अमरप्रेम]]
# [[अंकुर (मालिका)|अंकुर]]
# आमच्यासारखे आम्हीच
# आम्ही ट्रॅव्हलकर
# आमने सामने
# अर्थ
# असा मी तसा मी
# [[अनुबंध (मालिका)|अनुबंध]]
# [[अरुंधती (मालिका)|अरुंधती]]
# [[असे हे कन्यादान]]
# [[असंभव (मालिका)|असंभव]]
# [[अस्मिता (मालिका)|अस्मिता]]
# [[अवघाचि संसार]]
# [[अवंतिका (मालिका)|अवंतिका]]
# बुक शेल्फ
# बुवा आला
# बोल बाप्पा
# [[बंधन (मालिका)|बंधन]]
# [[बाजी (मालिका)|बाजी]]
# [[भागो मोहन प्यारे]]
# [[भाग्यलक्ष्मी (मालिका)|भाग्यलक्ष्मी]]
# [[भाग्याची ही माहेरची साडी]]
# भटकंती
# चक्रव्यूह एक संघर्ष
# [[चूक भूल द्यावी घ्यावी]]
# [[कॉन्स्टेबल कामना कामतेकर]]
# कॉमेडी डॉट कॉम
# क्रिकेट क्लब
# शेफ व्हर्सेस फ्रीज
# डार्लिंग डार्लिंग
# दे धमाल
# डिटेक्टिव्ह जय राम
# [[देवमाणूस]]
# [[दिल दोस्ती दुनियादारी]]
# [[दिल दोस्ती दोबारा]]
# [[दिल्या घरी तू सुखी राहा]]
# [[डिस्कव्हर महाराष्ट्र]]
# दिलखुलास
# दुहेरी
# दुनियादारी
# एक हा असा धागा सुखाचा
# [[एक गाव भुताचा]]
# [[एका लग्नाची दुसरी गोष्ट]]
# [[एका लग्नाची तिसरी गोष्ट]]
# [[एकाच ह्या जन्मी जणू (मालिका)|एकाच ह्या जन्मी जणू]]
# एका श्वासाचे अंतर
# गहिरे पाणी
# घडलंय बिघडलंय
# [[घरात बसले सारे]]
# गुडमॉर्निंग महाराष्ट्र
# गीतरामायण
# [[घेतला वसा टाकू नको]]
# [[गाव गाता गजाली]]
# [[गाव गाता गजाली २]]
# [[ग्रहण (मालिका)|ग्रहण]]
# [[गुंतता हृदय हे]]
# हा कार्यक्रम बघू नका!
# हसा चकट फू
# हाऊसफुल्ल
# होम स्वीट होम
# [[होणार सून मी ह्या घरची]]
# [[हम तो तेरे आशिक है]]
# इंद्रधनुष्य
# [[जागो मोहन प्यारे]]
# [[जाडूबाई जोरात]]
# [[जावई विकत घेणे आहे]]
# जगाची वारी लयभारी
# जगावेगळी
# जल्लोष गणरायाचा
# जिभेला काही हाड
# जोडी नं.१
# [[जय मल्हार]]
# [[जुळून येती रेशीमगाठी]]
# [[का रे दुरावा]]
# [[काहे दिया परदेस]]
# [[कळत नकळत (मालिका)|कळत नकळत]]
# [[कारभारी लयभारी]]
# [[काय घडलं त्या रात्री?]]
# कथाकथी
# खरंच माझं चुकलं का?
# किनारा
# कोपरखळी
# क्या बात है!
# [[खुलता कळी खुलेना]]
# [[कुलवधू (मालिका)|कुलवधू]]
# [[कुंकू (मालिका)|कुंकू]]
# [[लज्जा (मालिका)|लज्जा]]
# [[लागिरं झालं जी]]
# [[लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू]]
# [[लाडाची मी लेक गं!]]
# [[लक्ष्मणरेषा (मालिका)|लक्ष्मणरेषा]]
# [[मन झालं बाजिंद]]
# [[माझा होशील ना]]
# [[मालवणी डेज]]
# [[मला सासू हवी]]
# [[माझे पती सौभाग्यवती]]
# [[मिसेस मुख्यमंत्री]]
# [[माझ्या नवऱ्याची बायको]]
# [[माझिया प्रियाला प्रीत कळेना]]
# [[मस्त महाराष्ट्र]]
# [[महा मिनिस्टर]]
# मानसी तुमच्या घरी
# मेघ दाटले
# मिसाळ
# मिशा
# मृण्मयी
# मुंबई पोलीस
# [[नाममात्र]]
# [[नकटीच्या लग्नाला यायचं हं]]
# [[नांदा सौख्य भरे]]
# नमस्कार अल्फा
# नायक
# नुपूर
# [[ऊन पाऊस (मालिका)|ऊन पाऊस]]
# [[पसंत आहे मुलगी]]
# [[पाहिले नं मी तुला]]
# [[पिंजरा (मालिका)|पिंजरा]]
# पतंजलि योग
# पेशवाई
# पिंपळपान
# पोलीस फाईल्स
# प्रदक्षिणा
# प्रपंच
# राम राम महाराष्ट्र
# रिमझिम
# रेशीमगाठी
# ऋणानुबंध
# [[राधा ही बावरी]]
# [[रात्रीस खेळ चाले]]
# [[रात्रीस खेळ चाले २]]
# [[रात्रीस खेळ चाले ३]]
# [[साडे माडे तीन (मालिका)|साडे माडे तीन]]
# साहेब बीबी आणि मी
# साईबाबा
# सांजभूल
# सूरताल
# शॉपिंग शॉपिंग
# श्रावणसरी
# [[श्रीयुत गंगाधर टिपरे]]
# [[शेजारी शेजारी पक्के शेजारी]]
# [[शुभं करोति (मालिका)|शुभं करोति]]
# [[स्वराज्यरक्षक संभाजी]]
# [[सावित्री (मालिका)|सावित्री]]
# [[ती परत आलीये]]
# [[टोटल हुबलाक]]
# [[तू तिथे मी]]
# [[तुझं माझं ब्रेकअप]]
# [[तुला पाहते रे]]
# [[तुझ्यात जीव रंगला]]
# [[तुझं माझं जमेना (मालिका)|तुझं माझं जमेना]]
# [[तुझ्याविना]]
# थरार
# तुंबाडचे खोत
# युनिट ९
# [[उंच माझा झोका]]
# [[वहिनीसाहेब]]
# [[वादळवाट]]
# [[वारस (मालिका)|वारस]]
# वाजवू का?
# व्यक्ती आणि वल्ली
# वस्त्रहरण
# [[या सुखांनो या]]
# [[येऊ कशी तशी मी नांदायला]]
# युवा
# झी न्यूज मराठी
# झाले मोकळे आकाश
# झुंज
# [[झाशीची राणी (मालिका)|झाशीची राणी]]
== कथाबाह्य कार्यक्रम ==
# [[सा रे ग म प:लिटील चॅम्प्स]] (१४ पर्वे)
# फू बाई फू (८ पर्वे)
# एका पेक्षा एक (७ पर्वे)
# [[तुफान आलंया]] (३ पर्वे)
# [[हप्ता बंद]] (२ पर्वे)
# [[किचन कल्लाकार]] (२ पर्वे)
# [[बँड बाजा वरात]] (२ पर्वे)
# खुपते तिथे गुप्ते (२ पर्वे)
# मराठी पाऊल पडते पुढे (२ पर्वे)
# हास्यसम्राट (२ पर्वे)
# महाराष्ट्राचा सुपरस्टार (२ पर्वे)
# [[मधु इथे अन् चंद्र तिथे (मालिका)|मधु इथे अन् चंद्र तिथे]]
# [[हे तर काहीच नाय]]
# [[तुमचं आमचं जमलं]]
# [[झिंग झिंग झिंगाट]]
# [[कानाला खडा]]
# [[अळी मिळी गुपचिळी]]
# [[डान्सिंग क्वीन (मराठी कार्यक्रम)|डान्सिंग क्वीन]]
# याला जीवन ऐसे नाव
# महाराष्ट्राची लोकधारा
# डब्बा गुल
# मधली सुट्टी
== ॲप्लिकेशन्स ==
झी मराठीने मोबाईल ॲप्स देखील सुरू केले आहेत.
# झी मराठी ॲप (ओझी ॲप / [[झी फाईव्ह]] ॲप)
# तुमचं आमचं जमलं ॲप
# होम मिनिस्टर ॲप
# किसान अभिमान ॲप
# टॅलेंट ॲप
== नाटक ==
झी मराठीने २०१८ पासून नाटकांची प्रस्तुती करण्यास सुरुवात केली.
# [[हॅम्लेट]]
# आरण्यक
# नटसम्राट
# अलबत्या गलबत्या
# एका लग्नाची पुढची गोष्ट
# तिला काही सांगायचंय!
# इडियट्स
# राजाला जावई हवा
# कापूसकोंड्याची गोष्ट
# झुंड
# तीसरे बादशाह हम!
# इब्लिस
== रिॲलिटी शो ==
झी मराठीने रिॲलिटी शो ही संकल्पना मराठी वाहिनीवर पहिल्यांदा आणली आणि अल्पावधीतच प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतले. या वाहिनीने आतापर्यंत अनेक रिॲलिटी शोजची यशस्वी पर्वे सादर केली आहेत.
=== चला हवा येऊ द्या ===
{{मुख्य|चला हवा येऊ द्या}}
[[निलेश साबळे]], [[भालचंद्र कदम]], [[सागर कारंडे]], [[श्रेया बुगडे]], [[कुशल बद्रिके]], [[भारत गणेशपुरे]] आणि तुषार देवल यांनी मिळून सुरू केलेला हा कार्यक्रम आहे. याबरोबरच [[योगेश शिरसाट]], [[अंकुर वाढवे]], स्नेहल शिदम, अरविंद जगताप हे सहकलाकार असून रमेश वाणी, [[विनीत भोंडे]], शशिकांत केरकर, [[मानसी नाईक]], संदीप रेडकर यांनी देखील यात काम केलेले आहे. या कार्यक्रमाचे सुद्धा अनेक पर्वे सादर झाली आहेत. महाराष्ट्र दौरा, भारत दौरा, विश्व दौरा, होऊ दे व्हायरल, शेलिब्रिटी पॅटर्न, उत्सव हास्याचा, लेडीज जिंदाबाद ही ती पर्वे आहेत. हा कार्यक्रम नाटक, चित्रपट, मालिका यांना प्रोत्साहित करण्याचे काम करतो.
=== फू बाई फू ===
फू बाई फू हा झी मराठीवरील काॅमेडी शो आहे. याचे पहिले पर्व २०१० मध्ये सादर झाले होते. याची ८ पर्वे सादर झाली. यात धूमधडाका, नया है यह, काॅमेडीचं आधारकार्ड, टोल फ्री कॉमेडी, इत्यादी पर्वे होती. [[निलेश साबळे]] हा सूत्रसंचालक आणि अश्विनी काळसेकर, [[निर्मिती सावंत]], [[महेश कोठारे]], [[रेणुका शहाणे]] व [[स्वप्निल जोशी]] या सर्वांनी परिक्षणाचे काम केले होते.
=== सा रे ग म प ===
"सा रे ग म प" या कार्यक्रमाने तब्बल १३ पर्वे सादर केली. यामध्ये वेगवेगळी पर्व ठेवले गेले. [[पल्लवी जोशी]] हिने सूत्र संचालनाचे काम केले. त्याची संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे :-
* स्वप्न स्वरांचे : यामध्ये १८ ते २५ या वयोगटातील स्पर्धकांचा समावेश होता. हे सारेगमपचे पहिले पर्व होते. या पर्वाचा विजेता महागायक पदाचा मान कोल्हापूरचा [[अभिजीत कोसंबी]] याला मिळाला. त्यानंतरच्या पर्वाची विजेती महागायिका पदाचा मान जळगावची वैशाली भैसने-माडे हिला मिळाला. अशाचप्रकारे [[ऊर्मिला धनगर]] ही देखील विजेती होती. या पर्वांचे परीक्षक गायिका [[देवकी पंडित]], रॉकस्टार [[अवधूत गुप्ते]], संगीतकार [[अजय-अतुल]] इत्यादी दिग्गज व्यक्तींनी भूषवले.
* स्वप्न स्वरांचे ४०+ : या कार्यक्रमामध्ये वय वर्ष ४० वर्षे व त्या पुढील वयाच्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या विजेता जोडीचा मान संगिता चितळे व यज्ञेश्वर लिंबेकर यांना तर उपविजेता जोडीचा मान मिरजचे गायक महेश मुतालिक व मुंबईच्या अनुजा वर्तक यांना मिळाला.
* लिटिल चॅम्प्स : या पर्वामध्ये लहानग्यांनी आपल्या सुरांनी जगाला मोहून टाकले. ६ ते १५ वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. या पर्वाला केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या कार्यक्रमातील एका भागाला [[लता मंगेशकर]] यांनी उपस्थिती लावून सर्व स्पर्धकांना आशीर्वाद दिला. याशिवाय इतर अनेक दिग्गज गायकांनी लहानग्यांना शाबासकीची थाप दिली. लिटिल चॅंप्सच्या पहिल्या पर्वाने मराठी संगीत विश्वाला पंचरत्न बहाल केले. पंचरत्न म्हणजे
* अलिबागची लिटिल मॉनिटर [[मुग्धा वैशंपायन]]
* आळंदीची लिटिल मास्टर कार्तिकी गायकवाड
* लातूरचा म्युझिक डायरेक्टर [[रोहित राऊत]]
* पुण्याची ॲंग्री यंगगर्ल [[आर्या आंबेकर]]
* रत्नागिरीचा उकडीचा मोदक [[प्रथमेश लघाटे]]
या कार्यक्रमातूनच घराघरांत पोहोचलेल्या [[केतकी माटेगांवकर]]ने संगीताबरोबरच मराठी चित्रपटांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली. गायिका [[वैशाली सामंत]] व गायक-संगीतकार [[अवधूत गुप्ते]] या पर्वाचे परीक्षक होते. यासोबतच "सा रे ग म प" ने अनेक यशस्वी पर्वं प्रस्तुत केली. त्यामध्ये सेलिब्रिटी स्पेशल, प्रोफेशनल स्पेशल, पर्व नव्हे गर्व, सूर नव्या युगाचा, घे पंगा कर दंगा, इत्यादी पर्वांचा समावेश होता. सर्वच पर्वांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. झी मराठीने "सा रे ग म प" द्वारे मराठी संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे.
=== हास्यसम्राट ===
या कार्यक्रमाची एकूण २ पर्व सादर झाली. पहिल्या पर्वाचे सोलापूरचे दीपक देशपांडे हे विजेते झाले, तर दुसऱ्या पर्वाचे मिरजचे अजित कोष्टी हे विजेते झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता [[जितेंद्र जोशी]] याने केले. तर परीक्षक म्हणून अभिनेते [[मकरंद अनासपुरे]] व कवी अशोक नायगांवकर यांनी जबाबदारी पार पाडली.
== पुरस्कार सोहळे ==
{| class="wikitable"
!वर्ष
!पुरस्कार
!संदर्भ
|-
|२००० – चालू
|''झी चित्र गौरव पुरस्कार''
|<ref>{{Cite web|date=2019-04-03|title=झी गौरव पुरस्कारात यांनी मारली बाजी, वाचा संपूर्ण यादी|url=https://www.lokmat.com/marathi-cinema/zee-marathi-gaurav-awards-2019-winners/|access-date=2020-12-05|website=[[लोकमत]]}}</ref>
|-
|२०१५ – २०२०
|''झी नाट्य गौरव पुरस्कार''
|<ref>{{Cite web|date=2020-09-14|title=दिमाखदार सोहोळ्यात संपन्न झाला 'झी नाट्य गौरव पुरस्कार'|url=https://zeenews.india.com/marathi/entertainment/zee-natya-gaurav-puraskar-2020/534751/amp|access-date=2021-07-20|website=[[झी २४ तास]]}}</ref>
|-
|२००४ – चालू
|''[[झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार]]''
|<ref>{{Cite web|date=2019-10-12|url=https://www.lokmat.com/television/agabai-sasubai-and-ratris-khel-chale-2-receives-maximum-awards-zee-marathi-awards-2019/|title=या मालिकेने मारली झी मराठी अवॉर्ड्समध्ये बाजी, नुकतीच सुरु झालीये ही मालिका|access-date=2020-12-05|website=[[लोकमत]]}}</ref>
|-
|२०१३ – २०१९
|''उंच माझा झोका पुरस्कार''
|<ref>{{Cite web|date=2017-08-22|title=स्त्री कर्तृत्वाचा सन्मान ‘उंच माझा झोका पुरस्कार’|url=https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1534718/zee-marathi-unch-maza-zoka-awards/|access-date=2020-12-05|website=[[लोकसत्ता]]}}</ref>
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिन्या]]
[[वर्ग:झी प्रादेशिक वाहिन्या]]
[[वर्ग:प्रादेशिक वाहिन्या]]
[[वर्ग:झी मराठी]]
5ocjdb3vs7d7d8j6gogiwfnin1ndbov
जॉर्ज बर्नार्ड शॉ
0
14868
2141704
2116262
2022-07-30T17:14:48Z
Khirid Harshad
138639
/* कार्य */
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = '''जॉर्ज बर्नार्ड शॉ'''
| चित्र = George Bernard Shaw notebook.jpg
| चित्र_रुंदी = 175px
| पूर्ण_नाव = '''जॉर्ज बर्नार्ड शॉ'''
| टोपण_नाव = '''जी.बी.'''
| जन्म_दिनांक = [[जुलै २६]], [[इ.स. १८५६|१८५६]]
| जन्म_स्थान = [[डब्लिन]], [[आयर्लंड]]
| मृत्यू_दिनांक = [[नोव्हेंबर २]], [[इ.स. १९५०|१९५०]]
| मृत्यू_स्थान = हर्टफोर्डशायर, [[इंग्लंड]]
| कार्यक्षेत्र = साहित्य
| राष्ट्रीयत्व = [[आयर्लंड|आयरिश]]
| साहित्य_प्रकार = [[नाटक]], [[कादंबरी]],
| प्रसिद्ध_साहित्यकृती = मिसेस वॉरन्स प्रोफेशन, पिग्मॅलियन
| पुरस्कार = [[साहित्यातील नोबेल पारितोषिक]] (१९२५)<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.nobelprize.org/nobel_prizes/literature/laureates/1925/ | title=The Nobel Prize in Literature 1925 | प्रकाशक=Nobelprize.org | ॲक्सेसदिनांक=१९ ऑक्टोबर २०१३ | भाषा=इंग्रजी | अनुवादित title=साहित्यातील नोबेल पारितोषिक १९२५}}</ref>
}}
'''जॉर्ज बर्नार्ड शॉ''' ([[जुलै २६]], [[इ.स. १८५६|१८५६]]:[[डब्लिन]], [[आयर्लंड]] - [[नोव्हेंबर २]], [[इ.स. १९५०]]:[[हर्टफर्डशायर]], [[इंग्लंड]]) {{audio|George Bernard Shaw.ogg|उच्चार: {{IPA|[]}}}}) हे आयरिश लेखक आणि [[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स]]चे सह-संस्थापक होते. संगीत आणि साहित्य-समीक्षा या विषयांवर बर्नार्ड शॉ यांनी पहिले लाभदायक लेखन केले. त्याच ताकदीने त्यांनी वृत्तपत्रांत अनेक अत्यंत चांगले लेख लिहिले. मात्र बर्नार्ड यांची मुख्य प्रतिभा नाटक ही होती. आणि त्यांनी ६० पेक्षा जास्त नाटके लिहिली आहेत. ते एक निबंधकार, कादंबरीकार आणि लघुकथा लेखक देखील होते. त्यांचे जवळजवळ सर्व लेखन प्रचलित सामाजिक समस्यांवर होते, परंतु त्याला एक विनोदाची झालर होती. त्यामुळे ते रोचक होई. प्रचलित शिक्षण, विवाह, धर्म, सरकार, आरोग्य आणि वर्ग विशेषाधिकार ह्या मुद्द्यांकडे त्यांचे लिखाण लक्ष वेधून घेई.
श्रमिक वर्गाच्या शोषणावर त्यांना फार राग होता. एक उत्कट सोशलिस्ट, शॉ यांनी फेबियन सोसायटीसाठी अनेक पत्रिका व व्याख्याने लिहिली आहेत. या सोसायटीत दिलेल्या व्याख्यानांतून, जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी महिला व पुरुष समान हक्क मिळविणे, कामगार वर्गाच्या अपेष्टा कमी करणे आणि निरोगी जीवनशैलीच्या संपादन करणे या विषयांचा प्रचार केला आणि ते एक प्रभावी वक्ता बनले.
अल्प काळासाठी ते स्थानिक राजकारणात तसेच लंडन काउंटी परिषदेवर होते.
१८९८ मधे शॉ यांनी, शार्लोट पेन टाउनशेंड या फेबियन सहकारी स्त्रीशी लग्न केले. सेंट लॉरेन्समधील अयॉट गावात ते स्थायिक झाले, त्या घराला आता ''शॉझ कॉर्नर'' म्हणतात. ९४ वर्षांचे असताना एका शिडीवरून पडून मोठी जखम झाल्याने त्यांचा येथेच मृत्यू झाला.
== जीवन ==
[[चित्र:Bernard Shaw's Birthplace.jpg|इवलेसे|180px|डावे|शॉ यांचे जन्मस्थान, [[डब्लिन]]]]
=== सुरुवातीची वर्षे आणि कुटुंब ===
जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म २६ जुलै १८५६ रोजी सिंज स्ट्रीट, डब्लिन (आयर्लंड) येथे झाला. त्यांचे वडील जॉर्ज कार शॉ (१८१४–८५) एक अयशस्वी धान्य व्यापारी आणि कधीतरी मुलकी खात्यातील अधिकारी होते, आई ल्युसिंडा एलिझाबेथ शॉ, (माहेरच्या गर्ली) (१८३०-१९१३) या एक गायिका होत्या. त्यांना दोन बहिणी होत्या, संगीत नाटक गायिका ल्युसिंडा फ्रान्सिस (१८५३-१९२०), आणि एलिनोर ॲग्नेस(१८५५-७६)
=== शिक्षण ===
जॉर्ज बर्नार्ड शॉ काही काळ वेलस्ली कॉलेज डल्बीन येथे शिकले.सदर शाळा आयर्लंडच्या मेथोडिस्त चर्चद्वारे चालवले जात होते.त्यांचे औपचारिक शिक्षण डब्लिन इंग्लिश सायंनटिफिक ॲंन्ड कमर्शिअल स्कूल येथे झाले.
== राजकीय, सामाजिक आणि धार्मिक विचार ==
लंडनच्या सामाजिक जीवनात आत्मविश्वासाने वावरण्यासाठी सतत आत्मप्रसिद्धीच्या झोतात राहू पाहणारे स्वतःचे एक धीट, बेधडक व्यक्तिमत्त्व त्याने घडविले. संगीतावर लेख लिहून सुरू केलेल्या पत्रकारितेबरोबर तो कांदबऱ्याही लिहीत होता आणि त्या प्रकाशकांकडून नाकारल्या जात होत्या. कमाईही फारशी नव्हती. अशा खडतर परिस्थितीला निश्चयाने तोंड देत लंडनमधल्या बुद्धिमंतांच्या वर्तुळांतून तो वावरू लागला आणि तिथल्या चर्चांमध्ये भाग घेऊन आपल्या उपस्थितीची जाणीव तिथल्या मंडळींना ठसठशीतपणे करून देऊ लागला. १८८२ साली ख्यातनाम अमेरिकन अर्थतज्ञ हेन्री जॉर्ज ह्याच्या एका व्याख्यानाच्या प्रभावातून शॉ समाजवादाकडे वळला आणि पुढे फेबिअन सोसायटी ह्या लंडनमधील समाजवादी संघटनेचा एक आधारस्तंभ बनला. इंग्लंडमध्ये समावाद आला पाहिजे; पण तो क्रांतीच्या मार्गाने नव्हे, तर योग्य त्या सामाजिक- आर्थिक सुधारणांमधून येईल. अशी फेबिअन समाजवाद्यांची धारणा होती. पोथीनिष्ठ सैद्धांतिकतेपेक्षा विवेक आणि मानवतावाद ह्यांवर शॉचा अढळ विश्वास होता आणि तो त्याच्या लेखनातूनही अटळपणे प्रकट झालेला आहे.
== कार्य ==
शॉच्या काळी पश्चिमी जगातील नाटककरांवर इब्सेनचा मोठा प्रभाव होता. शॉदेखील त्याचा चाहता होता. क्विटेसन्स ऑफ इब्सेनिझम (१८९१) हे त्याचे इंग्रजी भाषेतले इब्सेनवरचे पहिले पुस्तक होय. शॉ नाट्यलेखन करू लागला, त्या वेळी नाटककार म्हणून ख्याती पावलेले ⇨ आर्थर विंग पिनीरो आणि ⇨ हेन्री आथॅर जोन्स हे नाटककार आधुनिक वास्तववादी नाटके लिहिण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांचा दर्जा बेताचा होता. त्यातून ब्रिटिश रंगभूमीवर निर्माण झालेली पोकळी इब्सेनची नाटके तिथे सादर होऊ लागल्यानंतर अधिकच तीव्रतेने जाणवू लागली. ती पोकळी शॉच्या नाटकांनी समर्थपणे भरून काढली.
साहित्यनिर्मितीमागे सामाजिक हेतू असला पाहिजे, ही शॉची स्पष्ट भूमिका होती. प्रत्येक नाटक लिहिण्यामागचा आपला हेतू शॉने त्या त्या नाटकाला आपली प्रस्तावना जोडून स्पष्ट केला आहे. ए डॉल्स हाउससारखे इब्सेनचे नाटक शेक्सपिअरच्या मिड्समर नाइट्स ड्रीमसारखे कायम ताजे-तल्लख वाटणार नाही; पण त्या नाटकाने साधलेला सामाजिक परिणाम शेक्सपिअरच्या त्या नाटकापेक्षा मोठा असेल; आणि सर्वश्रेष्ठ प्रतिभेने तेवढे करणे पुरेसे आहे, अशा आशयाचे उद्गार र्शाने काढलेले आहेत. ह्या धारणेला अनुसरून शॉने समाजाच्या सदसद्विवेवकबुद्धीची जपणूक करण्याची भूमिका स्वीकारली. त्यामुळेच त्याचे साहित्य प्रचारकी न बनता कलात्मक पातळी गाठू शकले. कोणत्याही सामाजिक व्यवस्थेत एक प्रकारची एकात्मता आणि आत्मसुसंगती असते. त्यामुळे तिच्या कोणत्याही भागाचा अभ्यास करून तिच्या समग्र स्वरूपाचे आकलन होऊ शकते, असे शॉचे मत होते. ह्या समग्रतेचे जपलेले नेमके भान त्याच्या नाट्यसृष्टीतून प्रत्ययास येते. ने स्वतःला आपल्या पिढीचा सर्वश्रेष्ठ नाटककार मानले. त्याचा प्रभाव ब्रिटिश रंगभूमीवर सुमारे ५० वर्षे होता.
साहित्याचा नोबेल पुरस्कार त्याला १९२५ साली देण्यात आला. शार्लट पेन-टाउनशेंड ह्या फेबिअन सोसायटीतल्याच एका संपन्न स्त्रीशी शॉचा विवाह झाला होता (१८९८). १९४३ साली ती मरण पावली. हर्टफर्डशरमधील एर सेंट लॉरेन्स ह्या गावी रहात असताना तेथेच त्याचे निधन झाले.
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{DEFAULTSORT:शॉ,जॉर्ज बर्नार्ड}}
[[वर्ग:इंग्लिश लेखक]]
[[वर्ग:साहित्यातील नोबेल पारितोषिकविजेते]]
[[वर्ग:इ.स. १८५६ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९५० मधील मृत्यू]]
btonh5y24wkpqasjagrkh8nu3iis62s
प्रल्हाद केशव अत्रे
0
17316
2141917
2086750
2022-07-31T08:47:31Z
अभय नातू
206
प्रस्तावना
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव =प्रल्हाद केशव अत्रे
| चित्र =P K Atre.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =प्रल्हाद केशव अत्रे
| पूर्ण_नाव = प्रल्हाद केशव अत्रे
| टोपण_नाव = केशवकुमार
| जन्म_दिनांक = १३ ऑगस्ट १८९८
| जन्म_स्थान = [[कोडीत खुर्द]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = १३ जून १९६९
| मृत्यू_स्थान = [[वरळी ,(मुंबई)]],[[महाराष्ट्र]], [[भारत]]
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]], [[पत्रकारिता]], [[राजकारण]], [[चित्रपट]], [[शिक्षण]]
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = [[कथा]], [[कादंबरी]], [[नाटक]], [[कविता]], [[चरित्र लेखन]],[[वृत्तपत्र]]
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = डॉ. लागू, झेंडूची फुले, कऱ्हेचे पाणी (आत्मचरित्र)
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =केशव विनायक अत्रे
| आई_नाव =अन्नपूर्णाबाई केशव अत्रे
| पती_नाव =
| पत्नी_नाव =सुधाताई प्रल्हाद अत्रे
| अपत्ये = [[शिरीष पै]], मीना देशपांडे
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
'''प्रल्हाद केशव अत्रे''' ऊर्फ '''आचार्य अत्रे''' ([[ऑगस्ट १३]], [[इ.स. १८९८]] - [[जून १३]], [[इ.स. १९६९]]) हे [[मराठी भाषा|मराठीतील]] नावाजलेले [[लेखक]], [[कवी]], [[नाटककार]], [[संपादक]], [[चित्रपट]] निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील]] प्रमुख नेते होते.
आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त [[महाराष्ट्र]] मिळाला असे मानले जाते. अत्रे यांचे [[बाळासाहेब ठाकरे]] यांच्याशी जाहीर वाद होते.
== जन्म व बालपण ==
आचार्य अत्रे यांचा जन्म १३ ऑगस्ट, १८९८ रोजी [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[सासवड]] जवळील [[कोडित खुर्द]] या गावी देशस्थ ब्राह्मण<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=AsU7R69gqDIC|title=The Illustrated Weekly of India|date=1974|publisher=Published for the proprietors, Bennett, Coleman & Company, Limited, at the Times of India Press|language=en}}</ref> कुटुंबात झाला. त्यांचे वडील लिपिक होते आणि काही काळासाठी सासवड नगरपालिकेचे सचिव होते आणि त्यांचे काका एमईएस वाघिरे हायस्कूल सासवड येथे शिक्षक होते. सासवडच्या एमईएस वाघिरे हायस्कूलमधून त्यांनी प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. १९१९ मध्ये [[फर्ग्युसन महाविद्यालय|फर्ग्युसन महाविद्यालयातून]] त्यांनी मॅट्रिक पूर्ण केले. पुणे विद्यापीठातून त्यांनी कला शाखेची पदवी पूर्ण केली. पदवीनंतर अत्रे यांनी शाळेत शिक्षक म्हणून काम केले. अत्रे यांनी १९२८ मध्ये लंडन विद्यापीठातून टी.डी. (शिक्षक पदविका) केले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=nrR9D_ydGwoC|title=Islamic Financial Management|last=Iqbal|first=Dr Jaquir|date=2009-10-01|publisher=Global Vision Publishing House|isbn=978-81-8220-221-4|language=en}}</ref> भारतात परत येण्यापूर्वी त्यांनी सिरिल बर्ट यांच्या हाताखाली प्रायोगिक मानसशास्त्राचा अभ्यास केला आणि हॅरो येथे अध्यापन केले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=SLkABAAAQBAJ&pg=PA47|title=Encyclopedia of Indian Cinema|last=Rajadhyaksha|first=Ashish|last2=Willemen|first2=Paul|date=2014-07-10|publisher=Routledge|isbn=978-1-135-94318-9|language=en}}</ref>
== कारकीर्द ==
=== पत्रकारिता ===
[[इ.स. १९२३]] साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. [[इ.स. १९२६]] मध्ये 'रत्नाकर' व [[इ.स. १९२९]] साली 'मनोरमा', आणि पुढे [[इ.स. १९३५]] साली 'नवे अध्यापन' व [[इ.स. १९३९]] साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. [[जानेवारी १९]], [[इ.स. १९४०]] साली त्यांनी [[नवयुग (साप्ताहिक)|नवयुग]] साप्ताहिक सुरू केले. [[जुलै ८]], [[इ.स. १९६२]] पर्यंत ते चालू होते. [[जून २]], [[इ.स. १९४७]] रोजी अत्र्यांनी [[जयहिंद (दैनिक)|जयहिंद]] हे सांजदैनिक सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. [[नोव्हेंबर १५]], [[इ.स. १९५६]] रोजी त्यांनी [[मराठा (मराठी दैनिक)|मराठा]] हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते. २१ जानेवारी १९४०ला अत्रे यांनी नवयुग हे वृत्तपत्र सुरू केले. त्यावेळी अत्रे कॉंग्रेसमध्ये होते. त्यामुळे कॉंग्रेसची विचारसरणी या वृत्तपत्रातून स्वातंत्र्य मिळेपर्यंत मांडली जात होती.
==संस्था==
आचार्य अत्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नाव असलेल्या अनेक संस्था स्थापन झाल्या. त्यांतली काही या :-
* आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली(पश्चिम), मुंबई
* आचार्य अत्रे कट्टा सांस्कृतिक मंडळ, ठाणे
* आचार्य अत्रे कन्या कॉलेज, पुरंदर (पुणे जिल्हा)
* आचार्य अत्रे नाट्यगृह, पिंपरी (पुणे)
* आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, सासवड (पुरंदर तालुका-पुणे जिल्हा)
* आचार्य अत्रे (यांचा भव्य) पुतळा, वरळी (मुंबई) (पुतळ्याची उंची ३४ फूट)
* आचार्य अत्रे यांचा पुतळा, आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड (पुणे जिल्हा). हाच चार फूट उंचीचा पुतळा पूर्वी मुंबईत वरळी येथे होता.
* आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुणे
* आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुरंदर (पुणे जिल्हा)
* आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी (पुणे)
* आचार्य अत्रे सभागृह, पुणे (उद्घाटन २९ मार्च १९८१)
* आचार्य अत्रे (वार्षिक) साहित्य संमेलन, सासवड
* सासवड नगरपालिकेने बांधलेले आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड (पुणे जिल्हा)
* आचार्य अत्रे स्मारक समिती, मुंबई. (स्मारकाची सर्व नियोजित कामे पूर्ण झाल्याने फेब्रुवारी २०१२ मध्ये ही समिती बरखास्त करण्यात आली.)
* आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान, पुणे ४११०१६
----
पहा : [[प्रतिष्ठाने]]
=== चित्रपट ===
[[इ.स. १९३४]] साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर [[नारद-नारदी, चित्रपट|नारद-नारदी]] चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स'साठी [[इ.स. १९३७]] साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून [[धर्मवीर, चित्रपट|धर्मवीर]], स्वतःच्याच कथांवरून [[प्रेमवीर, चित्रपट|प्रेमवीर]] ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. [[इ.स. १९३८]] साली 'हंस' साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रॅंडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला.<br />
अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स' मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ’नवयुग पिक्चर्स’ असे नाव बदलून घेतले. [[इ.स. १९४०]] साली नवयुग पिक्चर्सतर्फे 'लपंडाव' चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. 'लपंडाव' चित्रपटानंतर त्यांनी 'संत सखू' या चित्रपटाचे संवाद लिहिले. परंतु 'प्रभात'ने ही हाच विषय घेतला आहे या कारणाने मास्टर विनायकांनी त्याला विरोध केला. नवयुग पिक्चर्सने मग वि.स. खांडेकरांची 'अमृत' ही कथा घेऊन चित्रपट काढावयाचे ठरवले. या वादामुळे अत्र्यांनी नवयुग पिक्चर्स सोडले.<br />
अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले "सुवर्ण कमळ" मिळाले होते.
== अध्यापन ==
[[मुंबई]]त पहिले सहा महिने सॅंढर्स्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित शिकवले, व नंतर रॉबर्ट मनी स्कूलमध्ये एक महिना वर्गशिक्षक व त्यानंतर फोर्टमधल्या न्यू स्कूल (भरडा न्यू हायस्कूल) मध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी. [[पुण्याला]] कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला व शाळेचा मोठा विस्तार केला. त्यावेळी त्यांना फक्त ३५ रुपये पगार होता. ही शाळा अत्र्यांच्या नाट्यलेखनाची, समाजसेवेची प्रयोगशाळाच होती. जातिभेदाच्या भिंती फोडण्याचा मंत्र अत्र्यांना या शाळेतच मिळाला.
जून १९२४ साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बी. टी. परीक्षेत वर्गात प्रथम आले व त्यानंतर १९२७ ते १९२८ सालच्या दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला. पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना केली. प्राथमिक शाळेसाठी "नवयुग वाचनमाला" व दुय्यम शाळेसाठी "अरुण वाचनमाला" ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. १९३७ साली [[पुणे]] नगरपालिकेत निवडून आल्यानंतर शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले.
==उणिवा आणि निष्ठा ==
आदर्शांची पायमल्ली, मनाविरुद्ध मते मांडली की तुटून पडणे, चारित्र्यहनन, माहितीची शहानिशा करून न घेता प्रहार करणे, अशा अत्र्यांच्या काही उणिवांवर बोट ठेवले जाते. असे असले तरी त्यांच्या काही निष्ठा पक्क्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे सामाजिक बांधिलकी. समाजातील दुर्बल घटक, गोरगरीब, तळागाळातील माणसे, अज्ञजन, उपेक्षित, दलित यांचा आपल्या सामर्थ्यानिशी अत्र्यांनी सतत कैवार घेतला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokprabha.com/20111111/vyktimatva.htm|title=Lokprabha.com|संकेतस्थळ=www.lokprabha.com|ॲक्सेसदिनांक=2018-12-31}}</ref>
== पुस्तके ==
===शाळांसाठी क्रमिक पुस्तके===
आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांनी आणि [[शंकर केशव कानेटकर]] (कवी गिरीश) यांनी संपादित केलेली [[अरुण वाचनमाला]] नावाची मराठीची क्रमिक पुस्तके शाळेच्या इंग्रजी पहिली ते इंग्रजी पाचवी (हल्लीची पाचवी ते नववी)च्या अभ्यासक्रमांत होती, सन १९३४ साली निघालेल्या या क्रमिक पुस्तकांसारखी सुरेख पुस्तके त्यापूर्वी आणि त्यानंतर कधीही निघाली नाहीत, असे शिक्षकांचे आणि पालकांचे मत आहे. ही पुस्तके पहायला मिळणेही अशक्यप्राय झाल्याने, डिंपल प्रकाशनाने या पुस्तकांची नवीन पुनर्मुद्रित आवृत्ती आचार्य अत्रे यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त १३ ऑगस्ट २०१७ रोजी बाजारात आणली आहे. आचार्य अत्रे यांचे नवयुग मराठा साप्ताहिकाचा पहिला अंक १९४० २१ जानेवारी रोजी प्रकाशित झाला.
आचार्य अत्रे आणि गिरीश दोघेही हाडाचे द्रष्टे शिक्षक होते. त्यावेळी ते अनुक्रमे कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे मराठीचे अध्यापक होते. अत्रे तर लंडनहून शिक्षणशास्त्रातील उच्च पदविका घेऊन परतले होते; आणि शाळेचे मुख्याध्यापक होते. तेव्हा अशा जाणकारांच्या अनुभवातून ही पुस्तके तयार झाली आणि एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे अवघ्या शिक्षणक्षेत्राला दिशादर्शकाचे काम करू लागली. २०१७ सालीही या पुस्तकांतील कल्पना कालसुसंगत असल्याचे जाणवते. पुस्तकांच्या प्रस्तावनेत उल्लेख केल्याप्रमाणे ही पुस्तके आधुनिक भाषा-शिक्षणाची व अध्यापनशास्त्राची तत्त्वे लक्षात घेऊन तयार केली आहेत. पुस्तकांची रचना (Design) करताना कला आणि वाङ्मय हा मुख्य दृष्टिकोन ठेवला आहे. पुस्तके मनोरंजक करण्याच्या प्रयत्नात फार सोपी होतात आणि शैक्षणिकदृष्ट्या निरुपयोगी ठरतात. ‘मनोरंजकत्व म्हणजे सुलभत्व नव्हे!’ गद्य-पद्य लेखनातील विविध फुलोरे, छटा आणि तऱ्हा यांचा मनोज्ञ संगम या पुस्तकांत अनुभवायला मिळेल. सारांश, राष्ट्रीय, महाराष्ट्रीय आणि मानवी अशा तिहेरी दृष्टीने या पुस्तकांची केलेली रचना जाणकारांना प्रतीत होईल.’
=== नाटके ===
* [[अशी बायको हवी]]
* [[उद्याचा संसार]]
* [[एकच प्याला-विडंबन]]
* [[कवडीचुंबक]]
* [[गुरुदक्षिणा]]
* [[घराबाहेर]]
* [[जग काय म्हणेल?]]
* [[डॉक्टर लागू]]
* [[तो मी नव्हेच]]
* [[पराचा कावळा]]
* [[पाणिग्रहण]]
* [[प्रल्हाद(नाटक)]]
* [[प्रीतिसंगम (नाटक)]]
* [[बुवा तेथे बाया]]
* [[ब्रम्हचारी]]
* [[भ्रमाचा भोपळा]]
* [[मी उभा आहे]]
* [[मी मंत्री झालो]]
* [[मोरूची मावशी]]
* [[लग्नाची बेडी]]
* [[वंदे भारतम]]
* [[वीरवचन]]
* [[शिवसमर्थ]]
* [[सम्राट सिंह]]
* [[साष्टांग नमस्कार]]
=== काव्य ===
* [[गीतगंगा]]
* [[झेंडूची फुले]]
=== कथासंग्रह ===
* [[अशा गोष्टी अशा गंमती]]
* [[कशी आहे गम्मत]]
* [[कावळ्यांची शाळा]]
* [[फुले आणि मुले]]
* [[बत्ताशी आणि इतर कथा]]
=== आत्मचरित्र ===
* [[कऱ्हेचे पाणी]] - खंड एक ते पाच
=== कादंबऱ्या===
* [[चांगुणा]]
* [[मोहित्यांचा शाप]]
=== इतर ===
* अत्रेटोला
* अत्रेप्रहार
* अत्रेवेद
* [[अध्यापक अत्रे]]
* अप्रकाशित आचार्य अत्रे (संपादक : डॉ. [[नागेश कांबळे]])
* आमदार आचार्य अत्रे
* [[आषाढस्य प्रथम दिवसे]]
* [[इतका लहान एवढा महान]]
* [[केल्याने देशाटन]]
* [[क्रांतिकारकांचे कुलपुरुष]]
* [[चित्रकथा भाग-१]]
* [[चित्रकथा भाग-२]]
* जय हिंद जय महाराष्ट्र
* झालाच पाहिजे
* [[दलितांचे बाबा]]
* [[दूर्वा आणि फुले]]
* [[मराठी माणसे, मराठी मने]]
* [[महापूर]]
* [[महाराष्ट्र कालचा आणि आजचा]]
* मी अत्रे बोलतोय
* [[मी कसा झालो?]]
* [[मुद्दे आणि गुद्दे]]
* [[वस्त्रहरण]]
* [[विनोद गाथा]]
* [[विनोबा]]
* [[संत आणि साहित्य]]
* [[समाधीवरील अश्रू]]
* [[सिंहगर्जना]]
* [[सुभाष कथा]]
* [[सूर्यास्त]]
* [[हंशा आणि टाळ्या]]
* हार आणि प्रहार
* हास्यकट्टा
* [[हुंदके]]
* शापित यक्ष.(ऑस्कर वाईल्ड बद्दल)
*गुरूचरणी (रा.ग.गडकरींसंबंधी)
*अत्रेयवाणी
*अत्रे विचार
*वाघनखं
==न लिहिलेली पुस्तके==
आचार्य अत्रे हे 'महाकवी कालिदास’ आणि ‘गानअवलिया तानसेन’ अशी दोन नाटके बालगंधर्वांसाठी लिहिणार होते. ते ‘संत नामदेव’, ‘संत जनाबाई’ ही नाटके छोटा गंधर्व आणि जयमाला शिलेदार यांच्यासाठी आणि ‘शाहीर सगनभाऊ तुकाराम शिदे' व 'मेघमाला' संजीवनी बीडकरसाठी लिहिणार होते. दत्ता भट यांच्यासाठी ते ‘महात्मा फुले’ हे नाटक लिहिणार होते. चार्वाक या प्राचीन काळातल्या प्रचलित समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करून उठलेल्या एका तत्त्ववेत्त्यावरही त्यांना नाटक लिहायचे होतं. त्यासाठी त्यांनी माहिती गोळा करायलाही सुरुवात केली होती.
अत्र्यांनी ‘तुकाराम’ नाटकही लिहायचे ठरवले होते. आचार्य अत्र्यांनी वासुदेव चंद्रचूड यांच्यासाठी ‘पुंडलिक’ ठरवला होता;. ‘शिवसमर्थ’ नाटकाचा तर एकदीड अंकही त्यांनी लिहिला होता.
==[[पुरस्कार]] आणि सन्मान==
* [[विष्णूदास भावे]] यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून [[विष्णूदास भावे]] [[पुरस्कार]] देत आली आहे. '''आचार्य अत्रे''' यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
* '''आचार्य अत्रे''' यांना स्वतःला फारसे पुरस्कार मिळाले नसले तरी त्यांच्या नावाने '''आचार्य अत्रे''' प्रतिष्ठान (पुणे) यासारख्या अनेक संस्था [[आचार्य अत्रे पुरस्कार]] देतात.
* अशोक हांडे यांची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन असलेला ‘अत्रे-अत्रे-सर्वत्रे’ हा अत्रे यांची संगीतमय जीवनकथा सांगणारा कार्यक्रम आहे.
* ’मी अत्रे बोलतोय’ हा एकपात्री कार्यक्रम करणारे अनेकजण आहेत. सदानंद जोशी हे त्यांपैकी एक प्रमुख. डॉ.अनंत एस. परांजपे हेदेखील ’मी अत्रे बोलतोय’ करतात.
* दरवर्षी आचार्य अत्र्यांच्या जन्मदिनी म्हणजे १३ ऑगस्ट रोजी सासवड येथे आचार्य अत्रे साहित्य संमेलन भरते. अनेक कार्यक्रमांसोबत त्या संमेलनात अत्र्यांच्या नावाचे काही पुरस्कार दिले जातात.
* आचार्य अत्रे यांच्या संपूर्ण पुस्तकांचा दांडगा अभ्यास असलेले दिलीप देशपांडे हे आचार्य अत्रे यांच्यावर बेतलेला ‘अष्टपैलू अत्रे’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करतात.
----
==आचार्य अत्र्यांसंबंधी लिहिली गेलेली पुस्तके==
* अत्र्यांचं अंतरंग ([[सुधाकर वढावकर]])
* अध्यापक अत्रे (प्र. के. अत्रे)
* [[आचार्य अत्रे जेव्हा विद्यार्थी होते]] - [[शिरीष पै]]
* आचार्य अत्र्यांचे महान समकालीन (डॉ. [[सुधीर मोंडकर]])
* [[आठवणीतले अत्रे]] - अप्पा परचुरे
* खुमासदार अत्रे (प्रा. श्याम भुर्के)
* थोर नाटककार आचार्य अत्रे (आनंद जयराम बोडस)
* युगप्रवर्तक चित्रपट कथाकार आचार्य अत्रे (शशिकांत॰ श्रीखंडे)
*वडिलांचे सेवेसी (शिरीष पै)
*
==अत्रे वाङ्मय प्रदर्शन==
पुण्यातील सुहास बोकील हे आचार्य अत्रे यांच्या वाङ्मयाचे संग्राहक आहेत. ते अत्रे वाङ्मयाचे प्रदर्शन भरवीत असतात. फेब्रुवारी २०१६ पर्यंत बोकील यांनी अशी ४२ प्रदर्शने भरवली आहेत. प्रदर्शनात अत्र्यांची पुस्तके, वर्तमानपत्रांत आलेल्या बातम्यांची कात्रणे, कागदपत्रे, अत्र्यांच्या हस्ताक्षरातील पत्रे, ऑडिओ-व्हीडिओ आदींचा समावेश असतो.
== हे सुद्धा पहा ==
* [[आचार्य अत्रे पुरस्कार]]
== बाह्य दुवे ==
* [http://www.manase.org/en/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=8&id=782 Prahlad Keshav Atre]{{मृत दुवा}}
* [http://www.dhoomley.com/marathi/categories.php?cat_id=362 Some real life jokes of Atre]
* [http://www.manase.org/en/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=8&id=782 Prahlad Keshav Atre]{{मृत दुवा}}
* [http://www.dhoomley.com/marathi/categories.php?cat_id=362 Some real life jokes of Atre]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{मराठी संगीत रंगभूमी}}
{{मराठी साहित्यिक}}
{{DEFAULTSORT:अत्रे,प्रल्हाद केशव}}
[[वर्ग:प्रल्हाद केशव अत्रे| ]]
[[वर्ग:इ.स. १८९८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९६९ मधील मृत्यू]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी नाटककार]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
jz73a3392hob9dnqmnbwgd2cqybm467
2141920
2141917
2022-07-31T08:50:43Z
अभय नातू
206
/* न लिहिलेली पुस्तके */
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव =प्रल्हाद केशव अत्रे
| चित्र =P K Atre.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =प्रल्हाद केशव अत्रे
| पूर्ण_नाव = प्रल्हाद केशव अत्रे
| टोपण_नाव = केशवकुमार
| जन्म_दिनांक = १३ ऑगस्ट १८९८
| जन्म_स्थान = [[कोडीत खुर्द]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = १३ जून १९६९
| मृत्यू_स्थान = [[वरळी ,(मुंबई)]],[[महाराष्ट्र]], [[भारत]]
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]], [[पत्रकारिता]], [[राजकारण]], [[चित्रपट]], [[शिक्षण]]
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = [[कथा]], [[कादंबरी]], [[नाटक]], [[कविता]], [[चरित्र लेखन]],[[वृत्तपत्र]]
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = डॉ. लागू, झेंडूची फुले, कऱ्हेचे पाणी (आत्मचरित्र)
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =केशव विनायक अत्रे
| आई_नाव =अन्नपूर्णाबाई केशव अत्रे
| पती_नाव =
| पत्नी_नाव =सुधाताई प्रल्हाद अत्रे
| अपत्ये = [[शिरीष पै]], मीना देशपांडे
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
'''प्रल्हाद केशव अत्रे''' ऊर्फ '''आचार्य अत्रे''' ([[ऑगस्ट १३]], [[इ.स. १८९८]] - [[जून १३]], [[इ.स. १९६९]]) हे [[मराठी भाषा|मराठीतील]] नावाजलेले [[लेखक]], [[कवी]], [[नाटककार]], [[संपादक]], [[चित्रपट]] निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील]] प्रमुख नेते होते.
आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त [[महाराष्ट्र]] मिळाला असे मानले जाते. अत्रे यांचे [[बाळासाहेब ठाकरे]] यांच्याशी जाहीर वाद होते.
== जन्म व बालपण ==
आचार्य अत्रे यांचा जन्म १३ ऑगस्ट, १८९८ रोजी [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[सासवड]] जवळील [[कोडित खुर्द]] या गावी देशस्थ ब्राह्मण<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=AsU7R69gqDIC|title=The Illustrated Weekly of India|date=1974|publisher=Published for the proprietors, Bennett, Coleman & Company, Limited, at the Times of India Press|language=en}}</ref> कुटुंबात झाला. त्यांचे वडील लिपिक होते आणि काही काळासाठी सासवड नगरपालिकेचे सचिव होते आणि त्यांचे काका एमईएस वाघिरे हायस्कूल सासवड येथे शिक्षक होते. सासवडच्या एमईएस वाघिरे हायस्कूलमधून त्यांनी प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. १९१९ मध्ये [[फर्ग्युसन महाविद्यालय|फर्ग्युसन महाविद्यालयातून]] त्यांनी मॅट्रिक पूर्ण केले. पुणे विद्यापीठातून त्यांनी कला शाखेची पदवी पूर्ण केली. पदवीनंतर अत्रे यांनी शाळेत शिक्षक म्हणून काम केले. अत्रे यांनी १९२८ मध्ये लंडन विद्यापीठातून टी.डी. (शिक्षक पदविका) केले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=nrR9D_ydGwoC|title=Islamic Financial Management|last=Iqbal|first=Dr Jaquir|date=2009-10-01|publisher=Global Vision Publishing House|isbn=978-81-8220-221-4|language=en}}</ref> भारतात परत येण्यापूर्वी त्यांनी सिरिल बर्ट यांच्या हाताखाली प्रायोगिक मानसशास्त्राचा अभ्यास केला आणि हॅरो येथे अध्यापन केले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=SLkABAAAQBAJ&pg=PA47|title=Encyclopedia of Indian Cinema|last=Rajadhyaksha|first=Ashish|last2=Willemen|first2=Paul|date=2014-07-10|publisher=Routledge|isbn=978-1-135-94318-9|language=en}}</ref>
== कारकीर्द ==
=== पत्रकारिता ===
[[इ.स. १९२३]] साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. [[इ.स. १९२६]] मध्ये 'रत्नाकर' व [[इ.स. १९२९]] साली 'मनोरमा', आणि पुढे [[इ.स. १९३५]] साली 'नवे अध्यापन' व [[इ.स. १९३९]] साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. [[जानेवारी १९]], [[इ.स. १९४०]] साली त्यांनी [[नवयुग (साप्ताहिक)|नवयुग]] साप्ताहिक सुरू केले. [[जुलै ८]], [[इ.स. १९६२]] पर्यंत ते चालू होते. [[जून २]], [[इ.स. १९४७]] रोजी अत्र्यांनी [[जयहिंद (दैनिक)|जयहिंद]] हे सांजदैनिक सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. [[नोव्हेंबर १५]], [[इ.स. १९५६]] रोजी त्यांनी [[मराठा (मराठी दैनिक)|मराठा]] हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते. २१ जानेवारी १९४०ला अत्रे यांनी नवयुग हे वृत्तपत्र सुरू केले. त्यावेळी अत्रे कॉंग्रेसमध्ये होते. त्यामुळे कॉंग्रेसची विचारसरणी या वृत्तपत्रातून स्वातंत्र्य मिळेपर्यंत मांडली जात होती.
==संस्था==
आचार्य अत्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नाव असलेल्या अनेक संस्था स्थापन झाल्या. त्यांतली काही या :-
* आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली(पश्चिम), मुंबई
* आचार्य अत्रे कट्टा सांस्कृतिक मंडळ, ठाणे
* आचार्य अत्रे कन्या कॉलेज, पुरंदर (पुणे जिल्हा)
* आचार्य अत्रे नाट्यगृह, पिंपरी (पुणे)
* आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, सासवड (पुरंदर तालुका-पुणे जिल्हा)
* आचार्य अत्रे (यांचा भव्य) पुतळा, वरळी (मुंबई) (पुतळ्याची उंची ३४ फूट)
* आचार्य अत्रे यांचा पुतळा, आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड (पुणे जिल्हा). हाच चार फूट उंचीचा पुतळा पूर्वी मुंबईत वरळी येथे होता.
* आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुणे
* आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुरंदर (पुणे जिल्हा)
* आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी (पुणे)
* आचार्य अत्रे सभागृह, पुणे (उद्घाटन २९ मार्च १९८१)
* आचार्य अत्रे (वार्षिक) साहित्य संमेलन, सासवड
* सासवड नगरपालिकेने बांधलेले आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड (पुणे जिल्हा)
* आचार्य अत्रे स्मारक समिती, मुंबई. (स्मारकाची सर्व नियोजित कामे पूर्ण झाल्याने फेब्रुवारी २०१२ मध्ये ही समिती बरखास्त करण्यात आली.)
* आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान, पुणे ४११०१६
----
पहा : [[प्रतिष्ठाने]]
=== चित्रपट ===
[[इ.स. १९३४]] साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर [[नारद-नारदी, चित्रपट|नारद-नारदी]] चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स'साठी [[इ.स. १९३७]] साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून [[धर्मवीर, चित्रपट|धर्मवीर]], स्वतःच्याच कथांवरून [[प्रेमवीर, चित्रपट|प्रेमवीर]] ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. [[इ.स. १९३८]] साली 'हंस' साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रॅंडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला.<br />
अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स' मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ’नवयुग पिक्चर्स’ असे नाव बदलून घेतले. [[इ.स. १९४०]] साली नवयुग पिक्चर्सतर्फे 'लपंडाव' चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. 'लपंडाव' चित्रपटानंतर त्यांनी 'संत सखू' या चित्रपटाचे संवाद लिहिले. परंतु 'प्रभात'ने ही हाच विषय घेतला आहे या कारणाने मास्टर विनायकांनी त्याला विरोध केला. नवयुग पिक्चर्सने मग वि.स. खांडेकरांची 'अमृत' ही कथा घेऊन चित्रपट काढावयाचे ठरवले. या वादामुळे अत्र्यांनी नवयुग पिक्चर्स सोडले.<br />
अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले "सुवर्ण कमळ" मिळाले होते.
== अध्यापन ==
[[मुंबई]]त पहिले सहा महिने सॅंढर्स्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित शिकवले, व नंतर रॉबर्ट मनी स्कूलमध्ये एक महिना वर्गशिक्षक व त्यानंतर फोर्टमधल्या न्यू स्कूल (भरडा न्यू हायस्कूल) मध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी. [[पुण्याला]] कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला व शाळेचा मोठा विस्तार केला. त्यावेळी त्यांना फक्त ३५ रुपये पगार होता. ही शाळा अत्र्यांच्या नाट्यलेखनाची, समाजसेवेची प्रयोगशाळाच होती. जातिभेदाच्या भिंती फोडण्याचा मंत्र अत्र्यांना या शाळेतच मिळाला.
जून १९२४ साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बी. टी. परीक्षेत वर्गात प्रथम आले व त्यानंतर १९२७ ते १९२८ सालच्या दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला. पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना केली. प्राथमिक शाळेसाठी "नवयुग वाचनमाला" व दुय्यम शाळेसाठी "अरुण वाचनमाला" ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. १९३७ साली [[पुणे]] नगरपालिकेत निवडून आल्यानंतर शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले.
==उणिवा आणि निष्ठा ==
आदर्शांची पायमल्ली, मनाविरुद्ध मते मांडली की तुटून पडणे, चारित्र्यहनन, माहितीची शहानिशा करून न घेता प्रहार करणे, अशा अत्र्यांच्या काही उणिवांवर बोट ठेवले जाते. असे असले तरी त्यांच्या काही निष्ठा पक्क्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे सामाजिक बांधिलकी. समाजातील दुर्बल घटक, गोरगरीब, तळागाळातील माणसे, अज्ञजन, उपेक्षित, दलित यांचा आपल्या सामर्थ्यानिशी अत्र्यांनी सतत कैवार घेतला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokprabha.com/20111111/vyktimatva.htm|title=Lokprabha.com|संकेतस्थळ=www.lokprabha.com|ॲक्सेसदिनांक=2018-12-31}}</ref>
== पुस्तके ==
===शाळांसाठी क्रमिक पुस्तके===
आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांनी आणि [[शंकर केशव कानेटकर]] (कवी गिरीश) यांनी संपादित केलेली [[अरुण वाचनमाला]] नावाची मराठीची क्रमिक पुस्तके शाळेच्या इंग्रजी पहिली ते इंग्रजी पाचवी (हल्लीची पाचवी ते नववी)च्या अभ्यासक्रमांत होती, सन १९३४ साली निघालेल्या या क्रमिक पुस्तकांसारखी सुरेख पुस्तके त्यापूर्वी आणि त्यानंतर कधीही निघाली नाहीत, असे शिक्षकांचे आणि पालकांचे मत आहे. ही पुस्तके पहायला मिळणेही अशक्यप्राय झाल्याने, डिंपल प्रकाशनाने या पुस्तकांची नवीन पुनर्मुद्रित आवृत्ती आचार्य अत्रे यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त १३ ऑगस्ट २०१७ रोजी बाजारात आणली आहे. आचार्य अत्रे यांचे नवयुग मराठा साप्ताहिकाचा पहिला अंक १९४० २१ जानेवारी रोजी प्रकाशित झाला.
आचार्य अत्रे आणि गिरीश दोघेही हाडाचे द्रष्टे शिक्षक होते. त्यावेळी ते अनुक्रमे कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे मराठीचे अध्यापक होते. अत्रे तर लंडनहून शिक्षणशास्त्रातील उच्च पदविका घेऊन परतले होते; आणि शाळेचे मुख्याध्यापक होते. तेव्हा अशा जाणकारांच्या अनुभवातून ही पुस्तके तयार झाली आणि एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे अवघ्या शिक्षणक्षेत्राला दिशादर्शकाचे काम करू लागली. २०१७ सालीही या पुस्तकांतील कल्पना कालसुसंगत असल्याचे जाणवते. पुस्तकांच्या प्रस्तावनेत उल्लेख केल्याप्रमाणे ही पुस्तके आधुनिक भाषा-शिक्षणाची व अध्यापनशास्त्राची तत्त्वे लक्षात घेऊन तयार केली आहेत. पुस्तकांची रचना (Design) करताना कला आणि वाङ्मय हा मुख्य दृष्टिकोन ठेवला आहे. पुस्तके मनोरंजक करण्याच्या प्रयत्नात फार सोपी होतात आणि शैक्षणिकदृष्ट्या निरुपयोगी ठरतात. ‘मनोरंजकत्व म्हणजे सुलभत्व नव्हे!’ गद्य-पद्य लेखनातील विविध फुलोरे, छटा आणि तऱ्हा यांचा मनोज्ञ संगम या पुस्तकांत अनुभवायला मिळेल. सारांश, राष्ट्रीय, महाराष्ट्रीय आणि मानवी अशा तिहेरी दृष्टीने या पुस्तकांची केलेली रचना जाणकारांना प्रतीत होईल.’
=== नाटके ===
* [[अशी बायको हवी]]
* [[उद्याचा संसार]]
* [[एकच प्याला-विडंबन]]
* [[कवडीचुंबक]]
* [[गुरुदक्षिणा]]
* [[घराबाहेर]]
* [[जग काय म्हणेल?]]
* [[डॉक्टर लागू]]
* [[तो मी नव्हेच]]
* [[पराचा कावळा]]
* [[पाणिग्रहण]]
* [[प्रल्हाद(नाटक)]]
* [[प्रीतिसंगम (नाटक)]]
* [[बुवा तेथे बाया]]
* [[ब्रम्हचारी]]
* [[भ्रमाचा भोपळा]]
* [[मी उभा आहे]]
* [[मी मंत्री झालो]]
* [[मोरूची मावशी]]
* [[लग्नाची बेडी]]
* [[वंदे भारतम]]
* [[वीरवचन]]
* [[शिवसमर्थ]]
* [[सम्राट सिंह]]
* [[साष्टांग नमस्कार]]
=== काव्य ===
* [[गीतगंगा]]
* [[झेंडूची फुले]]
=== कथासंग्रह ===
* [[अशा गोष्टी अशा गंमती]]
* [[कशी आहे गम्मत]]
* [[कावळ्यांची शाळा]]
* [[फुले आणि मुले]]
* [[बत्ताशी आणि इतर कथा]]
=== आत्मचरित्र ===
* [[कऱ्हेचे पाणी]] - खंड एक ते पाच
=== कादंबऱ्या===
* [[चांगुणा]]
* [[मोहित्यांचा शाप]]
=== इतर ===
* अत्रेटोला
* अत्रेप्रहार
* अत्रेवेद
* [[अध्यापक अत्रे]]
* अप्रकाशित आचार्य अत्रे (संपादक : डॉ. [[नागेश कांबळे]])
* आमदार आचार्य अत्रे
* [[आषाढस्य प्रथम दिवसे]]
* [[इतका लहान एवढा महान]]
* [[केल्याने देशाटन]]
* [[क्रांतिकारकांचे कुलपुरुष]]
* [[चित्रकथा भाग-१]]
* [[चित्रकथा भाग-२]]
* जय हिंद जय महाराष्ट्र
* झालाच पाहिजे
* [[दलितांचे बाबा]]
* [[दूर्वा आणि फुले]]
* [[मराठी माणसे, मराठी मने]]
* [[महापूर]]
* [[महाराष्ट्र कालचा आणि आजचा]]
* मी अत्रे बोलतोय
* [[मी कसा झालो?]]
* [[मुद्दे आणि गुद्दे]]
* [[वस्त्रहरण]]
* [[विनोद गाथा]]
* [[विनोबा]]
* [[संत आणि साहित्य]]
* [[समाधीवरील अश्रू]]
* [[सिंहगर्जना]]
* [[सुभाष कथा]]
* [[सूर्यास्त]]
* [[हंशा आणि टाळ्या]]
* हार आणि प्रहार
* हास्यकट्टा
* [[हुंदके]]
* शापित यक्ष.(ऑस्कर वाईल्ड बद्दल)
*गुरूचरणी (रा.ग.गडकरींसंबंधी)
*अत्रेयवाणी
*अत्रे विचार
*वाघनखं
==न लिहिलेली पुस्तके==
आचार्य अत्रे हे ''महाकवी कालिदास'' आणि ''गानअवलिया तानसेन'' अशी दोन नाटके बालगंधर्वांसाठी लिहिणार होते. ते ''संत नामदेव'', ''संत जनाबाई'' ही नाटके [[छोटा गंधर्व]] आणि [[जयमाला शिलेदार]] यांच्यासाठी आणि [[सगनभाऊ तुकाराम शिदे|शाहीर सगनभाऊ तुकाराम शिदे]] व 'मेघमाला' संजीवनी बीडकरसाठी लिहिणार होते. दत्ता भट यांच्यासाठी ते ‘महात्मा फुले’ हे नाटक लिहिणार होते. चार्वाक या प्राचीन काळातल्या प्रचलित समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करून उठलेल्या एका तत्त्ववेत्त्यावरही त्यांना नाटक लिहायचे होतं. त्यासाठी त्यांनी माहिती गोळा करायलाही सुरुवात केली होती.
अत्र्यांनी ‘तुकाराम’ नाटकही लिहायचे ठरवले होते. आचार्य अत्र्यांनी वासुदेव चंद्रचूड यांच्यासाठी ‘पुंडलिक’ ठरवला होता;. ‘शिवसमर्थ’ नाटकाचा तर एकदीड अंकही त्यांनी लिहिला होता.
==[[पुरस्कार]] आणि सन्मान==
* [[विष्णूदास भावे]] यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून [[विष्णूदास भावे]] [[पुरस्कार]] देत आली आहे. '''आचार्य अत्रे''' यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
* '''आचार्य अत्रे''' यांना स्वतःला फारसे पुरस्कार मिळाले नसले तरी त्यांच्या नावाने '''आचार्य अत्रे''' प्रतिष्ठान (पुणे) यासारख्या अनेक संस्था [[आचार्य अत्रे पुरस्कार]] देतात.
* अशोक हांडे यांची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन असलेला ‘अत्रे-अत्रे-सर्वत्रे’ हा अत्रे यांची संगीतमय जीवनकथा सांगणारा कार्यक्रम आहे.
* ’मी अत्रे बोलतोय’ हा एकपात्री कार्यक्रम करणारे अनेकजण आहेत. सदानंद जोशी हे त्यांपैकी एक प्रमुख. डॉ.अनंत एस. परांजपे हेदेखील ’मी अत्रे बोलतोय’ करतात.
* दरवर्षी आचार्य अत्र्यांच्या जन्मदिनी म्हणजे १३ ऑगस्ट रोजी सासवड येथे आचार्य अत्रे साहित्य संमेलन भरते. अनेक कार्यक्रमांसोबत त्या संमेलनात अत्र्यांच्या नावाचे काही पुरस्कार दिले जातात.
* आचार्य अत्रे यांच्या संपूर्ण पुस्तकांचा दांडगा अभ्यास असलेले दिलीप देशपांडे हे आचार्य अत्रे यांच्यावर बेतलेला ‘अष्टपैलू अत्रे’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर करतात.
----
==आचार्य अत्र्यांसंबंधी लिहिली गेलेली पुस्तके==
* अत्र्यांचं अंतरंग ([[सुधाकर वढावकर]])
* अध्यापक अत्रे (प्र. के. अत्रे)
* [[आचार्य अत्रे जेव्हा विद्यार्थी होते]] - [[शिरीष पै]]
* आचार्य अत्र्यांचे महान समकालीन (डॉ. [[सुधीर मोंडकर]])
* [[आठवणीतले अत्रे]] - अप्पा परचुरे
* खुमासदार अत्रे (प्रा. श्याम भुर्के)
* थोर नाटककार आचार्य अत्रे (आनंद जयराम बोडस)
* युगप्रवर्तक चित्रपट कथाकार आचार्य अत्रे (शशिकांत॰ श्रीखंडे)
*वडिलांचे सेवेसी (शिरीष पै)
*
==अत्रे वाङ्मय प्रदर्शन==
पुण्यातील सुहास बोकील हे आचार्य अत्रे यांच्या वाङ्मयाचे संग्राहक आहेत. ते अत्रे वाङ्मयाचे प्रदर्शन भरवीत असतात. फेब्रुवारी २०१६ पर्यंत बोकील यांनी अशी ४२ प्रदर्शने भरवली आहेत. प्रदर्शनात अत्र्यांची पुस्तके, वर्तमानपत्रांत आलेल्या बातम्यांची कात्रणे, कागदपत्रे, अत्र्यांच्या हस्ताक्षरातील पत्रे, ऑडिओ-व्हीडिओ आदींचा समावेश असतो.
== हे सुद्धा पहा ==
* [[आचार्य अत्रे पुरस्कार]]
== बाह्य दुवे ==
* [http://www.manase.org/en/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=8&id=782 Prahlad Keshav Atre]{{मृत दुवा}}
* [http://www.dhoomley.com/marathi/categories.php?cat_id=362 Some real life jokes of Atre]
* [http://www.manase.org/en/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=8&id=782 Prahlad Keshav Atre]{{मृत दुवा}}
* [http://www.dhoomley.com/marathi/categories.php?cat_id=362 Some real life jokes of Atre]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{मराठी संगीत रंगभूमी}}
{{मराठी साहित्यिक}}
{{DEFAULTSORT:अत्रे,प्रल्हाद केशव}}
[[वर्ग:प्रल्हाद केशव अत्रे| ]]
[[वर्ग:इ.स. १८९८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९६९ मधील मृत्यू]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी नाटककार]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
qplmhpbnfgqskyd4yxqelir505ks9fh
राखी
0
28352
2141676
1618217
2022-07-30T15:06:53Z
Khirid Harshad
138639
कॉपीपेस्टnewsfreshershub.com/%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-raksha-bandhan-information-in-marathi-pdf-download, https://marathi.webdunia.com/article/raksha-bandhan-marathi/raksha-bandhan-108081400003_1.html, https://hindijaankaari.in/raksha-bandhan-chi-mahiti-marathi-information-pdf-download/
wikitext
text/x-wiki
{{विस्तार}}
[[वर्ग:रिकामी पाने]]
ksi0w2ef64y1kjf0yb2r00cjhutix6b
2141736
2141676
2022-07-30T20:04:39Z
अभय नातू
206
असलेला लेख
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[रक्षाबंधन]]
ge7husz8zh9mgpxyote2vqdozfw95wm
पोलादपूर तालुका
0
31973
2141673
2032918
2022-07-30T15:02:36Z
2405:204:D:D8FD:482A:9364:2FE3:64AF
क्षेत्रपाल गावा मध्ये एक वाडी आहे आमलेवाडी
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = गाव
|स्थानिक_नाव = पोलादपूर तालुकाक्षेत्रपाल आमलेवाडी
|इतर_नाव = क्षेत्रपाल आमलेवाडी
|टोपणनाव =क्षेत्रपाल आमलेवाडी
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मेट्रो = <!-- फक्त शेजार /उपनगर साठी -->
|आकाशदेखावा = India Maharashtra location map.svg
|आकाशदेखावा_शीर्षक = महाराष्ट्रराज्य
|अक्षांश = |अक्षांशमिनिटे = |अक्षांशसेकंद =
|रेखांश= |रेखांशमिनिटे= |रेखांशसेकंद=
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/ -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची =
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक =
|तापमान_हिवाळा =
|तापमान_उन्हाळा =
|मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
|मोठे_शहर = पोलादपूर
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर = पोलादपूर
|प्रांत =
|विभाग =
|जिल्हा = [[रायगड जिल्हा]]
|लोकसंख्या_एकूण = 299
|लोकसंख्या_वर्ष = 2000
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता =
|साक्षरता_पुरुष = 180
|साक्षरता_स्त्री = 119
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ =
|नेता_नाव_१ =
|नेता_पद_२ =
|नेता_नाव_२ =
|संसदीय_मतदारसंघ =
|विधानसभा_मतदारसं = भरातशेठ गोगावले
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तहसील]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = पोलादपूर तालुका
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[पंचायत समिती]] परसुले
|न्यायक्षेत्र_नाव_२ = पोलादपूर तालुका
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड =
|पिन_कोड = 402303
|आरटीओ_कोड =
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =आमलेवाडी
|दालन =
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''पोलादपूर तालुका''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्याचा]] एक तालुका पोलादपूर क्षेत्रपाल आमलेवाडी गाव आहे आहे.या गावा मधे ऐकून लोखासंख्या 399 इतकी आहे
क्षेत्रपाल आमलेवाडी शाळा आहे 1ली ते 4थी पर्यंत आहे
आमलेवाडी येथे प्रसिद्ध विठ्ठल रुक्मिणी देवाचे प्रसिद्ध मंदिर आहे,,क्षेत्रपाल ते आमलेवाडी हे अंतर दीड किलो मीटर आहे
==तालुक्यातील गावे==
#[[आडवळे बुद्रुक]]
#[[आडवळे खुर्द]]
#[[आगऱ्याचा कोंड]]
#[[भोगाव बुद्रुक|आमलेवाडी]]
#[[भोगाव खुर्द]]
#[[बोरज (पोलादपूर)]]
#[[बोरावळे (पोलादपूर)]]
#[[बोरघर (पोलादपूर)]]
#[[चांभारगणी बुद्रुक]]
#[[चांभारगणी खुर्द]]
#[[चांडके]]
#[[चांडळे]]
#[[चरई]]
#[[चिखली (पोलादपूर)]]
#[[चोळाई]]
#[[दाभिळ (पोलादपूर)]]
#[[देवळे (पोलादपूर)]]
#[[देवपूर]]
#[[देवपूरवाडी]]
#[[धामणदिवी]]
#[[धारवळी]]
#[[धवळे (पोलादपूर)]]
#[[दिवीळ]]
#[[फणसकोंड]]
#[[फौजदारवाडी]]
#[[गांजवणे]]
#[[घागरकोंड]]
#[[गोळदारा]]
#[[गोळेगणी]]
#[[गोवेळे (पोलादपूर)]]
#[[हळदुळे]]
#[[हावरे]]
#[[काळवळी]]
#[[कामठे (पोलादपूर)]]
#[[कांगुळे]]
#[[कापडे बुद्रुक]]
#[[कापडे खुर्द]]
#[[करंजे (पोलादपूर)]]
#[[काटाळी (पोलादपूर)]]
#[[काटेतळी]]
#[[केवनाळे (पोलादपूर)]]
#[[खडकावणे (पोलादपूर)]]
#[[खडपी]]
#[[खांडज]]
#[[खोपड (पोलादपूर)]]
#[[किणेश्वर]]
#[[कोंढावी (पोलादपूर)]]
#[[कोतवाल बुद्रुक]]
#[[कोतवाल खुर्द]]
#[[क्षेत्रपाळ (पोलादपूर)]]
#[[कुडपण बुद्रुक]]
#[[कुडपण खुर्द]]
#[[लाहुलासे]]
#[[लोहारे]]
#[[महाळुंगे (पोलादपूर)]]
#[[महारगुळ]]
#[[माटवण (पोलादपूर)]]
#[[मोरगिरी (पोलादपूर)]]
#[[मोरसडे]]
#[[नाणेघोळ]]
#[[नवळे]]
#[[निवे (पोलादपूर)]]
#[[ओंबळी]]
#[[पैठण (पोलादपूर)]]
#[[पाळचिळ]]
#[[पांगलोळी (पोलादपूर)]]
#[[परळे (पोलादपूर)]]
#[[परसुळे]]
#[[पोलादपूर]]
#[[रानवाडी बुद्रुक]]
#[[रानबाजिरे]]
#[[रानकडसरी]]
#[[सडे (पोलादपूर)]]
#[[सडवली (पोलादपूर)]]
#[[साखर (पोलादपूर)]]
#[[साळवीकोंड]]
#[[सावड]]
#[[ताम्हाणे तर्फे कोंढावी]]
#[[तुर्भे बुद्रुक]]
#[[तुर्भे खुर्द]]
#[[तुर्भेकोंड]]
#[[तुतावळी]]
#[[उमरठ]]
#[[वडघर बुद्रुक]]
#[[वाकण]]
#[[वावे (पोलादपूर)]]
#[[वाझरवाडी]]
==नागरी सुविधा==
येथे राष्ट्रीयीकृत [[बँक ऑफ इंडिया|बँक ऑफ इंडियाची]] शाखा आहे.<ref>/https://www.bankofindia.co.in/</ref> शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादी साठी बँक वित्त पुरवठा करते.
==संदर्भ==
१.https://villageinfo.in/
२.https://www.census2011.co.in/
३.http://tourism.gov.in/
४.https://www.incredibleindia.org/
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
६.https://www.mapsofindia.com/
{{विस्तार}}
{{रायगड जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:रायगड जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
5fn4lus78c5axizukr5mk2xpwl1snvx
2141677
2141673
2022-07-30T15:09:52Z
2405:204:D:D8FD:482A:9364:2FE3:64AF
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = गाव
|स्थानिक_नाव = पोलादपूर तालुकाक्षेत्रपाल आमलेवाडी
|इतर_नाव = क्षेत्रपाल आमलेवाडी
|टोपणनाव =क्षेत्रपाल आमलेवाडी
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मेट्रो = <!-- फक्त शेजार /उपनगर साठी -->
|आकाशदेखावा = India Maharashtra location map.svg
|आकाशदेखावा_शीर्षक = महाराष्ट्रराज्य
|अक्षांश = |अक्षांशमिनिटे = |अक्षांशसेकंद =
|रेखांश= |रेखांशमिनिटे= |रेखांशसेकंद=
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/ -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची =
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक =
|तापमान_हिवाळा =
|तापमान_उन्हाळा =
|मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
|मोठे_शहर = पोलादपूर
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर = पोलादपूर
|प्रांत =
|विभाग =
|जिल्हा = [[रायगड जिल्हा]]
|लोकसंख्या_एकूण = 299
|लोकसंख्या_वर्ष = 2000
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता =
|साक्षरता_पुरुष = 180
|साक्षरता_स्त्री = 119
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ =
|नेता_नाव_१ =
|नेता_पद_२ =
|नेता_नाव_२ =
|संसदीय_मतदारसंघ =
|विधानसभा_मतदारसं = भरातशेठ गोगावले
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तहसील]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = पोलादपूर तालुका
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[पंचायत समिती]] परसुले
|न्यायक्षेत्र_नाव_२ = पोलादपूर तालुका
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड =
|पिन_कोड = 402303
|आरटीओ_कोड =
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =आमलेवाडी
|दालन =
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''पोलादपूर तालुका''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्याचा]] एक तालुका पोलादपूर क्षेत्रपाल आमलेवाडी गाव आहे आहे.या गावा मधे ऐकून लोखासंख्या 399 इतकी आहे
क्षेत्रपाल आमलेवाडी शाळा आहे 1ली ते 4थी पर्यंत आहे
आमलेवाडी येथे प्रसिद्ध विठ्ठल रुक्मिणी देवाचे प्रसिद्ध मंदिर आहे,,क्षेत्रपाल ते आमलेवाडी हे अंतर दीड किलो मीटर आहे
==तालुक्यातील गावे==
#[[आडवळे बुद्रुक]]
#[[आडवळे खुर्द]]
#[[आगऱ्याचा कोंड]]
#आमलेवाडी
#
#[[भोगाव खुर्द]]
#[[बोरज (पोलादपूर)]]
#[[बोरावळे (पोलादपूर)]]
#[[बोरघर (पोलादपूर)]]
#[[चांभारगणी बुद्रुक]]
#[[चांभारगणी खुर्द]]
#[[चांडके]]
#[[चांडळे]]
#[[चरई]]
#[[चिखली (पोलादपूर)]]
#[[चोळाई]]
#[[दाभिळ (पोलादपूर)]]
#[[देवळे (पोलादपूर)]]
#[[देवपूर]]
#[[देवपूरवाडी]]
#[[धामणदिवी]]
#[[धारवळी]]
#[[धवळे (पोलादपूर)]]
#[[दिवीळ]]
#[[फणसकोंड]]
#[[फौजदारवाडी]]
#[[गांजवणे]]
#[[घागरकोंड]]
#[[गोळदारा]]
#[[गोळेगणी]]
#[[गोवेळे (पोलादपूर)]]
#[[हळदुळे]]
#[[हावरे]]
#[[काळवळी]]
#[[कामठे (पोलादपूर)]]
#[[कांगुळे]]
#[[कापडे बुद्रुक]]
#[[कापडे खुर्द]]
#[[करंजे (पोलादपूर)]]
#[[काटाळी (पोलादपूर)]]
#[[काटेतळी]]
#[[केवनाळे (पोलादपूर)]]
#[[खडकावणे (पोलादपूर)]]
#[[खडपी]]
#[[खांडज]]
#[[खोपड (पोलादपूर)]]
#[[किणेश्वर]]
#[[कोंढावी (पोलादपूर)]]
#[[कोतवाल बुद्रुक]]
#[[कोतवाल खुर्द]]
#[[क्षेत्रपाळ (पोलादपूर)]]
#[[कुडपण बुद्रुक]]
#[[कुडपण खुर्द]]
#[[लाहुलासे]]
#[[लोहारे]]
#[[महाळुंगे (पोलादपूर)]]
#[[महारगुळ]]
#[[माटवण (पोलादपूर)]]
#[[मोरगिरी (पोलादपूर)]]
#[[मोरसडे]]
#[[नाणेघोळ]]
#[[नवळे]]
#[[निवे (पोलादपूर)]]
#[[ओंबळी]]
#[[पैठण (पोलादपूर)]]
#[[पाळचिळ]]
#[[पांगलोळी (पोलादपूर)]]
#[[परळे (पोलादपूर)]]
#[[परसुळे]]
#[[पोलादपूर]]
#[[रानवाडी बुद्रुक]]
#[[रानबाजिरे]]
#[[रानकडसरी]]
#[[सडे (पोलादपूर)]]
#[[सडवली (पोलादपूर)]]
#[[साखर (पोलादपूर)]]
#[[साळवीकोंड]]
#[[सावड]]
#[[ताम्हाणे तर्फे कोंढावी]]
#[[तुर्भे बुद्रुक]]
#[[तुर्भे खुर्द]]
#[[तुर्भेकोंड]]
#[[तुतावळी]]
#[[उमरठ]]
#[[वडघर बुद्रुक]]
#[[वाकण]]
#[[वावे (पोलादपूर)]]
#[[वाझरवाडी]]
==नागरी सुविधा==
येथे राष्ट्रीयीकृत [[बँक ऑफ इंडिया|बँक ऑफ इंडियाची]] शाखा आहे.<ref>/https://www.bankofindia.co.in/</ref> शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादी साठी बँक वित्त पुरवठा करते.
==संदर्भ==
१.https://villageinfo.in/
२.https://www.census2011.co.in/
३.http://tourism.gov.in/
४.https://www.incredibleindia.org/
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
६.https://www.mapsofindia.com/
{{विस्तार}}
{{रायगड जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:रायगड जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
4ypc3gr3o4ga258gq21cq3vuku4w1rq
2141679
2141677
2022-07-30T15:12:16Z
2405:204:D:D8FD:482A:9364:2FE3:64AF
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = गाव
|स्थानिक_नाव = पोलादपूर तालुकाक्षेत्रपाल आमलेवाडी
|इतर_नाव = क्षेत्रपाल आमलेवाडी
|टोपणनाव =क्षेत्रपाल आमलेवाडी
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मेट्रो = <!-- फक्त शेजार /उपनगर साठी -->
|आकाशदेखावा = India Maharashtra location map.svg
|आकाशदेखावा_शीर्षक = महाराष्ट्रराज्य
|अक्षांश = |अक्षांशमिनिटे = |अक्षांशसेकंद =
|रेखांश= |रेखांशमिनिटे= |रेखांशसेकंद=
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/ -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची =
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक =
|तापमान_हिवाळा =
|तापमान_उन्हाळा =
|मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
|मोठे_शहर = पोलादपूर
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर = पोलादपूर
|प्रांत =
|विभाग =
|जिल्हा = [[रायगड जिल्हा]]
|लोकसंख्या_एकूण = 299
|लोकसंख्या_वर्ष = 2000
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता =
|साक्षरता_पुरुष = 180
|साक्षरता_स्त्री = 119
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ =
|नेता_नाव_१ =
|नेता_पद_२ =
|नेता_नाव_२ =
|संसदीय_मतदारसंघ =
|विधानसभा_मतदारसं = भरातशेठ गोगावले
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तहसील]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = पोलादपूर तालुका
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[पंचायत समिती]] परसुले
|न्यायक्षेत्र_नाव_२ = पोलादपूर तालुका
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड =
|पिन_कोड = 402303
|आरटीओ_कोड =
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =आमलेवाडी
|दालन =
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''पोलादपूर तालुका''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्याचा]] एक तालुका पोलादपूर क्षेत्रपाल आमलेवाडी गाव आहे आहे.या गावा मधे ऐकून लोखासंख्या 399 इतकी आहे
क्षेत्रपाल आमलेवाडी शाळा आहे 1ली ते 4थी पर्यंत आहे
आमलेवाडी येथे प्रसिद्ध विठ्ठल रुक्मिणी देवाचे प्रसिद्ध मंदिर आहे,,क्षेत्रपाल ते आमलेवाडी हे अंतर दीड किलो मीटर आहे
==तालुक्यातील गावे==
#[[आडवळे बुद्रुक]]
#[[आडवळे खुर्द]]
#[[आगऱ्याचा कोंड]]
#आमलेवाडी
#भोगाव बुद्रुक
#[[भोगाव खुर्द]]
#[[बोरज (पोलादपूर)]]
#[[बोरावळे (पोलादपूर)]]
#[[बोरघर (पोलादपूर)]]
#[[चांभारगणी बुद्रुक]]
#[[चांभारगणी खुर्द]]
#[[चांडके]]
#[[चांडळे]]
#[[चरई]]
#[[चिखली (पोलादपूर)]]
#[[चोळाई]]
#[[दाभिळ (पोलादपूर)]]
#[[देवळे (पोलादपूर)]]
#[[देवपूर]]
#[[देवपूरवाडी]]
#[[धामणदिवी]]
#[[धारवळी]]
#[[धवळे (पोलादपूर)]]
#[[दिवीळ]]
#[[फणसकोंड]]
#[[फौजदारवाडी]]
#[[गांजवणे]]
#[[घागरकोंड]]
#[[गोळदारा]]
#[[गोळेगणी]]
#[[गोवेळे (पोलादपूर)]]
#[[हळदुळे]]
#[[हावरे]]
#[[काळवळी]]
#[[कामठे (पोलादपूर)]]
#[[कांगुळे]]
#[[कापडे बुद्रुक]]
#[[कापडे खुर्द]]
#[[करंजे (पोलादपूर)]]
#[[काटाळी (पोलादपूर)]]
#[[काटेतळी]]
#[[केवनाळे (पोलादपूर)]]
#[[खडकावणे (पोलादपूर)]]
#[[खडपी]]
#[[खांडज]]
#[[खोपड (पोलादपूर)]]
#[[किणेश्वर]]
#[[कोंढावी (पोलादपूर)]]
#[[कोतवाल बुद्रुक]]
#[[कोतवाल खुर्द]]
#[[क्षेत्रपाळ (पोलादपूर)]]
#[[कुडपण बुद्रुक]]
#[[कुडपण खुर्द]]
#[[लाहुलासे]]
#[[लोहारे]]
#[[महाळुंगे (पोलादपूर)]]
#[[महारगुळ]]
#[[माटवण (पोलादपूर)]]
#[[मोरगिरी (पोलादपूर)]]
#[[मोरसडे]]
#[[नाणेघोळ]]
#[[नवळे]]
#[[निवे (पोलादपूर)]]
#[[ओंबळी]]
#[[पैठण (पोलादपूर)]]
#[[पाळचिळ]]
#[[पांगलोळी (पोलादपूर)]]
#[[परळे (पोलादपूर)]]
#[[परसुळे]]
#[[पोलादपूर]]
#[[रानवाडी बुद्रुक]]
#[[रानबाजिरे]]
#[[रानकडसरी]]
#[[सडे (पोलादपूर)]]
#[[सडवली (पोलादपूर)]]
#[[साखर (पोलादपूर)]]
#[[साळवीकोंड]]
#[[सावड]]
#[[ताम्हाणे तर्फे कोंढावी]]
#[[तुर्भे बुद्रुक]]
#[[तुर्भे खुर्द]]
#[[तुर्भेकोंड]]
#[[तुतावळी]]
#[[उमरठ]]
#[[वडघर बुद्रुक]]
#[[वाकण]]
#[[वावे (पोलादपूर)]]
#[[वाझरवाडी]]
==नागरी सुविधा==
येथे राष्ट्रीयीकृत [[बँक ऑफ इंडिया|बँक ऑफ इंडियाची]] शाखा आहे.<ref>/https://www.bankofindia.co.in/</ref> शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादी साठी बँक वित्त पुरवठा करते.
==संदर्भ==
१.https://villageinfo.in/
२.https://www.census2011.co.in/
३.http://tourism.gov.in/
४.https://www.incredibleindia.org/
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
६.https://www.mapsofindia.com/
{{विस्तार}}
{{रायगड जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:रायगड जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
cgsyqfw94kibatlqvti6y1j77e7pysr
2141680
2141679
2022-07-30T15:15:18Z
2405:204:D:D8FD:482A:9364:2FE3:64AF
क्षेत्रपाल
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = गाव
|स्थानिक_नाव = पोलादपूर तालुकाक्षेत्रपाल आमलेवाडी
|इतर_नाव = क्षेत्रपाल आमलेवाडी
|टोपणनाव =क्षेत्रपाल आमलेवाडी
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मेट्रो = <!-- फक्त शेजार /उपनगर साठी -->
|आकाशदेखावा = India Maharashtra location map.svg
|आकाशदेखावा_शीर्षक = महाराष्ट्रराज्य
|अक्षांश = |अक्षांशमिनिटे = |अक्षांशसेकंद =
|रेखांश= |रेखांशमिनिटे= |रेखांशसेकंद=
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/ -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची =
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक =
|तापमान_हिवाळा =
|तापमान_उन्हाळा =
|मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
|मोठे_शहर = पोलादपूर
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर = पोलादपूर
|प्रांत =
|विभाग =
|जिल्हा = [[रायगड जिल्हा]]
|लोकसंख्या_एकूण = 299
|लोकसंख्या_वर्ष = 2000
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता =
|साक्षरता_पुरुष = 180
|साक्षरता_स्त्री = 119
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ =
|नेता_नाव_१ =
|नेता_पद_२ =
|नेता_नाव_२ =
|संसदीय_मतदारसंघ =
|विधानसभा_मतदारसं = भरातशेठ गोगावले
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तहसील]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = पोलादपूर तालुका
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[पंचायत समिती]] परसुले
|न्यायक्षेत्र_नाव_२ = पोलादपूर तालुका
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड =
|पिन_कोड = 402303
|आरटीओ_कोड =
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =आमलेवाडी
|दालन =
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''पोलादपूर तालुका''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्याचा]] एक तालुका पोलादपूर क्षेत्रपाल आमलेवाडी गाव आहे आहे.या गावा मधे ऐकून लोखासंख्या 399 इतकी आहे
क्षेत्रपाल आमलेवाडी शाळा आहे 1ली ते 4थी पर्यंत आहे
आमलेवाडी येथे प्रसिद्ध विठ्ठल रुक्मिणी देवाचे प्रसिद्ध मंदिर आहे,,क्षेत्रपाल ते आमलेवाडी हे अंतर दीड किलो मीटर आहे
==तालुक्यातील गावे==
#[[आडवळे बुद्रुक]]
#[[आडवळे खुर्द]]
#[[आगऱ्याचा कोंड]]
#आमलेवाडी
#भोगाव बुद्रुक
#[[भोगाव खुर्द]]
#[[बोरज (पोलादपूर)]]
#[[बोरावळे (पोलादपूर)]]
#[[बोरघर (पोलादपूर)]]
#[[चांभारगणी बुद्रुक]]
#[[चांभारगणी खुर्द]]
#[[चांडके]]
#[[चांडळे]]
#[[चरई]]
#[[चिखली (पोलादपूर)]]
#[[चोळाई]]
#[[दाभिळ (पोलादपूर)]]
#[[देवळे (पोलादपूर)]]
#[[देवपूर]]
#[[देवपूरवाडी]]
#[[धामणदिवी]]
#[[धारवळी]]
#[[धवळे (पोलादपूर)]]
#[[दिवीळ]]
#[[फणसकोंड]]
#[[फौजदारवाडी]]
#[[गांजवणे]]
#[[घागरकोंड]]
#[[गोळदारा]]
#[[गोळेगणी]]
#[[गोवेळे (पोलादपूर)]]
#[[हळदुळे]]
#[[हावरे]]
#[[काळवळी]]
#[[कामठे (पोलादपूर)]]
#[[कांगुळे]]
#[[कापडे बुद्रुक]]
#[[कापडे खुर्द]]
#[[करंजे (पोलादपूर)]]
#[[काटाळी (पोलादपूर)]]
#[[काटेतळी]]
#[[केवनाळे (पोलादपूर)]]
#[[खडकावणे (पोलादपूर)]]
#[[खडपी]]
#[[खांडज]]
#[[खोपड (पोलादपूर)]]
#[[किणेश्वर]]
#[[कोंढावी (पोलादपूर)]]
#[[कोतवाल बुद्रुक]]
#[[कोतवाल खुर्द]]
#[[क्षेत्रपाळ (पोलादपूर)]]
#[[कुडपण बुद्रुक]]
#[[कुडपण खुर्द]]
#[[लाहुलासे]]
#[[लोहारे]]
#[[महाळुंगे (पोलादपूर)]]
#[[महारगुळ]]
#[[माटवण (पोलादपूर)]]
#[[मोरगिरी (पोलादपूर)]]
#[[मोरसडे]]
#[[नाणेघोळ]]
#[[नवळे]]
#[[निवे (पोलादपूर)]]
#[[ओंबळी]]
#[[पैठण (पोलादपूर)]]
#[[पाळचिळ]]
#[[पांगलोळी (पोलादपूर)]]
#[[परळे (पोलादपूर)]]
#[[परसुळे]]
#[[पोलादपूर]]
#[[रानवाडी बुद्रुक]]
#[[रानबाजिरे]]
#[[रानकडसरी]]
#[[सडे (पोलादपूर)]]
#[[सडवली (पोलादपूर)]]
#[[साखर (पोलादपूर)]]
#[[साळवीकोंड]]
#[[सावड]]
#[[ताम्हाणे तर्फे कोंढावी]]
#[[तुर्भे बुद्रुक]]
#[[तुर्भे खुर्द]]
#[[तुर्भेकोंड]]
#[[तुतावळी]]
#[[उमरठ]]
#[[वडघर बुद्रुक]]
#[[वाकण]]
#[[वावे (पोलादपूर)]]
#[[वाझरवाडी]]
==नागरी सुविधा==
येथे राष्ट्रीयीकृत [[बँक ऑफ इंडिया|बँक ऑफ इंडियाची]] शाखा आहे.<ref>/https://www.bankofindia.co.in/</ref> शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादी साठी बँक वित्त पुरवठा करते.
==संदर्भ==
१.https://villageinfo.in/
२.https://www.census2011.co.in/
३.http://tourism.gov.in/
४.https://www.incredibleindia.org/
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
६.https://www.mapsofindia.com/
{{विस्तार}}
{{रायगड जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:रायगड जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
q1orustwgu39371gbboxdk0mih9wkm7
2141684
2141680
2022-07-30T15:20:56Z
Khirid Harshad
138639
[[Special:Contributions/2405:204:D:D8FD:482A:9364:2FE3:64AF|2405:204:D:D8FD:482A:9364:2FE3:64AF]] ([[User talk:2405:204:D:D8FD:482A:9364:2FE3:64AF|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:KiranBOT II|KiranBOT II]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = गाव
|स्थानिक_नाव = पोलादपूर तालुकाक्षेत्रपाल आमलेवाडी
|इतर_नाव = क्षेत्रपाल आमलेवाडी
|टोपणनाव =क्षेत्रपाल आमलेवाडी
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मेट्रो = <!-- फक्त शेजार /उपनगर साठी -->
|आकाशदेखावा = India Maharashtra location map.svg
|आकाशदेखावा_शीर्षक = महाराष्ट्रराज्य
|अक्षांश = |अक्षांशमिनिटे = |अक्षांशसेकंद =
|रेखांश= |रेखांशमिनिटे= |रेखांशसेकंद=
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/ -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची =
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक =
|तापमान_हिवाळा =
|तापमान_उन्हाळा =
|मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
|मोठे_शहर = पोलादपूर
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर = पोलादपूर
|प्रांत =
|विभाग =
|जिल्हा = [[रायगड जिल्हा]]
|लोकसंख्या_एकूण = 299
|लोकसंख्या_वर्ष = 2000
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता =
|साक्षरता_पुरुष = 180
|साक्षरता_स्त्री = 119
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ =
|नेता_नाव_१ =
|नेता_पद_२ =
|नेता_नाव_२ =
|संसदीय_मतदारसंघ =
|विधानसभा_मतदारसं = भरातशेठ गोगावले
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तहसील]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = पोलादपूर तालुका
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[पंचायत समिती]] परसुले
|न्यायक्षेत्र_नाव_२ = पोलादपूर तालुका
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड =
|पिन_कोड = 402303
|आरटीओ_कोड =
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =आमलेवाडी
|दालन =
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''पोलादपूर तालुका''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्याचा]] एक तालुका पोलादपूर क्षेत्रपाल आमलेवाडी गाव आहे आहे.या गावा मधे ऐकून लोखासंख्या 399 इतकी आहे
क्षेत्रपाल आमलेवाडी शाळा आहे 1ली ते 4थी पर्यंत आहे
आमलेवाडी येथे प्रसिद्ध विठ्ठल रुक्मिणी देवाचे प्रसिद्ध मंदिर आहे,,क्षेत्रपाल ते आमलेवाडी हे अंतर दीड किलो मीटर आहे
==तालुक्यातील गावे==
#[[आडवळे बुद्रुक]]
#[[आडवळे खुर्द]]
#[[आगऱ्याचा कोंड]]
#[[भोगाव बुद्रुक]]
#[[भोगाव खुर्द]]
#[[बोरज (पोलादपूर)]]
#[[बोरावळे (पोलादपूर)]]
#[[बोरघर (पोलादपूर)]]
#[[चांभारगणी बुद्रुक]]
#[[चांभारगणी खुर्द]]
#[[चांडके]]
#[[चांडळे]]
#[[चरई]]
#[[चिखली (पोलादपूर)]]
#[[चोळाई]]
#[[दाभिळ (पोलादपूर)]]
#[[देवळे (पोलादपूर)]]
#[[देवपूर]]
#[[देवपूरवाडी]]
#[[धामणदिवी]]
#[[धारवळी]]
#[[धवळे (पोलादपूर)]]
#[[दिवीळ]]
#[[फणसकोंड]]
#[[फौजदारवाडी]]
#[[गांजवणे]]
#[[घागरकोंड]]
#[[गोळदारा]]
#[[गोळेगणी]]
#[[गोवेळे (पोलादपूर)]]
#[[हळदुळे]]
#[[हावरे]]
#[[काळवळी]]
#[[कामठे (पोलादपूर)]]
#[[कांगुळे]]
#[[कापडे बुद्रुक]]
#[[कापडे खुर्द]]
#[[करंजे (पोलादपूर)]]
#[[काटाळी (पोलादपूर)]]
#[[काटेतळी]]
#[[केवनाळे (पोलादपूर)]]
#[[खडकावणे (पोलादपूर)]]
#[[खडपी]]
#[[खांडज]]
#[[खोपड (पोलादपूर)]]
#[[किणेश्वर]]
#[[कोंढावी (पोलादपूर)]]
#[[कोतवाल बुद्रुक]]
#[[कोतवाल खुर्द]]
#[[क्षेत्रपाळ (पोलादपूर)]]
#[[कुडपण बुद्रुक]]
#[[कुडपण खुर्द]]
#[[लाहुलासे]]
#[[लोहारे]]
#[[महाळुंगे (पोलादपूर)]]
#[[महारगुळ]]
#[[माटवण (पोलादपूर)]]
#[[मोरगिरी (पोलादपूर)]]
#[[मोरसडे]]
#[[नाणेघोळ]]
#[[नवळे]]
#[[निवे (पोलादपूर)]]
#[[ओंबळी]]
#[[पैठण (पोलादपूर)]]
#[[पाळचिळ]]
#[[पांगलोळी (पोलादपूर)]]
#[[परळे (पोलादपूर)]]
#[[परसुळे]]
#[[पोलादपूर]]
#[[रानवाडी बुद्रुक]]
#[[रानबाजिरे]]
#[[रानकडसरी]]
#[[सडे (पोलादपूर)]]
#[[सडवली (पोलादपूर)]]
#[[साखर (पोलादपूर)]]
#[[साळवीकोंड]]
#[[सावड]]
#[[ताम्हाणे तर्फे कोंढावी]]
#[[तुर्भे बुद्रुक]]
#[[तुर्भे खुर्द]]
#[[तुर्भेकोंड]]
#[[तुतावळी]]
#[[उमरठ]]
#[[वडघर बुद्रुक]]
#[[वाकण]]
#[[वावे (पोलादपूर)]]
#[[वाझरवाडी]]
==नागरी सुविधा==
येथे राष्ट्रीयीकृत [[बँक ऑफ इंडिया|बँक ऑफ इंडियाची]] शाखा आहे.<ref>/https://www.bankofindia.co.in/</ref> शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादी साठी बँक वित्त पुरवठा करते.
==संदर्भ==
१.https://villageinfo.in/
२.https://www.census2011.co.in/
३.http://tourism.gov.in/
४.https://www.incredibleindia.org/
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
६.https://www.mapsofindia.com/
{{विस्तार}}
{{रायगड जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:रायगड जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
34k7k11he8v2kg5vw1uggg1r7p2jmhi
2141730
2141684
2022-07-30T19:16:01Z
2405:204:218:9A77:A1AC:E25F:A609:6170
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = गाव
|स्थानिक_नाव = पोलादपूर तालुकाक्षेत्रपाल आमलेवाडी
|इतर_नाव = क्षेत्रपाल आमलेवाडी
|टोपणनाव =क्षेत्रपाल आमलेवाडी
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मेट्रो = <!-- फक्त शेजार /उपनगर साठी -->
|आकाशदेखावा = India Maharashtra location map.svg
|आकाशदेखावा_शीर्षक = महाराष्ट्रराज्य
|अक्षांश = |अक्षांशमिनिटे = |अक्षांशसेकंद =
|रेखांश= |रेखांशमिनिटे= |रेखांशसेकंद=
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/ -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची =
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक =
|तापमान_हिवाळा =
|तापमान_उन्हाळा =
|मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
|मोठे_शहर = पोलादपूर
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर = पोलादपूर
|प्रांत =
|विभाग =
|जिल्हा = [[रायगड जिल्हा]]
|लोकसंख्या_एकूण = 299
|लोकसंख्या_वर्ष = 2000
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता =
|साक्षरता_पुरुष = 180
|साक्षरता_स्त्री = 119
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ =
|नेता_नाव_१ =
|नेता_पद_२ =
|नेता_नाव_२ =
|संसदीय_मतदारसंघ =
|विधानसभा_मतदारसं = भरातशेठ गोगावले
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तहसील]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = पोलादपूर तालुका
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[पंचायत समिती]] परसुले
|न्यायक्षेत्र_नाव_२ = पोलादपूर तालुका
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड =
|पिन_कोड = 402303
|आरटीओ_कोड =
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =आमलेवाडी
|दालन =
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''पोलादपूर तालुका''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्याचा]] एक तालुका पोलादपूर क्षेत्रपाल आमलेवाडी गाव आहे आहे.या गावा मधे ऐकून लोखासंख्या 399 इतकी आहे
क्षेत्रपाल आमलेवाडी शाळा आहे 1ली ते 4थी पर्यंत आहे
आमलेवाडी येथे प्रसिद्ध विठ्ठल रुक्मिणी देवाचे प्रसिद्ध मंदिर आहे,,क्षेत्रपाल ते आमलेवाडी हे अंतर दीड किलो मीटर आहे
==तालुक्यातील गावे==
#[[आडवळे बुद्रुक]]
#[[आडवळे खुर्द]]
#[[आगऱ्याचा कोंड]]
#आमलेवाडी
#[[भोगाव बुद्रुक]]
#[[भोगाव खुर्द]]
#[[बोरज (पोलादपूर)]]
#[[बोरावळे (पोलादपूर)]]
#[[बोरघर (पोलादपूर)]]
#[[चांभारगणी बुद्रुक]]
#[[चांभारगणी खुर्द]]
#[[चांडके]]
#[[चांडळे]]
#[[चरई]]
#[[चिखली (पोलादपूर)]]
#[[चोळाई]]
#[[दाभिळ (पोलादपूर)]]
#[[देवळे (पोलादपूर)]]
#[[देवपूर]]
#[[देवपूरवाडी]]
#[[धामणदिवी]]
#[[धारवळी]]
#[[धवळे (पोलादपूर)]]
#[[दिवीळ]]
#[[फणसकोंड]]
#[[फौजदारवाडी]]
#[[गांजवणे]]
#[[घागरकोंड]]
#[[गोळदारा]]
#[[गोळेगणी]]
#[[गोवेळे (पोलादपूर)]]
#[[हळदुळे]]
#[[हावरे]]
#[[काळवळी]]
#[[कामठे (पोलादपूर)]]
#[[कांगुळे]]
#[[कापडे बुद्रुक]]
#[[कापडे खुर्द]]
#[[करंजे (पोलादपूर)]]
#[[काटाळी (पोलादपूर)]]
#[[काटेतळी]]
#[[केवनाळे (पोलादपूर)]]
#[[खडकावणे (पोलादपूर)]]
#[[खडपी]]
#[[खांडज]]
#[[खोपड (पोलादपूर)]]
#[[किणेश्वर]]
#[[कोंढावी (पोलादपूर)]]
#[[कोतवाल बुद्रुक]]
#[[कोतवाल खुर्द]]
#[[क्षेत्रपाळ (पोलादपूर)]]
#[[कुडपण बुद्रुक]]
#[[कुडपण खुर्द]]
#[[लाहुलासे]]
#[[लोहारे]]
#[[महाळुंगे (पोलादपूर)]]
#[[महारगुळ]]
#[[माटवण (पोलादपूर)]]
#[[मोरगिरी (पोलादपूर)]]
#[[मोरसडे]]
#[[नाणेघोळ]]
#[[नवळे]]
#[[निवे (पोलादपूर)]]
#[[ओंबळी]]
#[[पैठण (पोलादपूर)]]
#[[पाळचिळ]]
#[[पांगलोळी (पोलादपूर)]]
#[[परळे (पोलादपूर)]]
#[[परसुळे]]
#[[पोलादपूर]]
#[[रानवाडी बुद्रुक]]
#[[रानबाजिरे]]
#[[रानकडसरी]]
#[[सडे (पोलादपूर)]]
#[[सडवली (पोलादपूर)]]
#[[साखर (पोलादपूर)]]
#[[साळवीकोंड]]
#[[सावड]]
#[[ताम्हाणे तर्फे कोंढावी]]
#[[तुर्भे बुद्रुक]]
#[[तुर्भे खुर्द]]
#[[तुर्भेकोंड]]
#[[तुतावळी]]
#[[उमरठ]]
#[[वडघर बुद्रुक]]
#[[वाकण]]
#[[वावे (पोलादपूर)]]
#[[वाझरवाडी]]
==नागरी सुविधा==
येथे राष्ट्रीयीकृत [[बँक ऑफ इंडिया|बँक ऑफ इंडियाची]] शाखा आहे.<ref>/https://www.bankofindia.co.in/</ref> शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादी साठी बँक वित्त पुरवठा करते.
==संदर्भ==
१.https://villageinfo.in/
२.https://www.census2011.co.in/
३.http://tourism.gov.in/
४.https://www.incredibleindia.org/
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
६.https://www.mapsofindia.com/
{{विस्तार}}
{{रायगड जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:रायगड जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
bzqtmu7i9xuala8pht1gq5fp7k4e5v8
2141824
2141730
2022-07-31T04:11:13Z
Khirid Harshad
138639
[[Special:Contributions/2405:204:218:9A77:A1AC:E25F:A609:6170|2405:204:218:9A77:A1AC:E25F:A609:6170]] ([[User talk:2405:204:218:9A77:A1AC:E25F:A609:6170|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:Khirid Harshad|Khirid Harshad]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = गाव
|स्थानिक_नाव = पोलादपूर तालुकाक्षेत्रपाल आमलेवाडी
|इतर_नाव = क्षेत्रपाल आमलेवाडी
|टोपणनाव =क्षेत्रपाल आमलेवाडी
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मेट्रो = <!-- फक्त शेजार /उपनगर साठी -->
|आकाशदेखावा = India Maharashtra location map.svg
|आकाशदेखावा_शीर्षक = महाराष्ट्रराज्य
|अक्षांश = |अक्षांशमिनिटे = |अक्षांशसेकंद =
|रेखांश= |रेखांशमिनिटे= |रेखांशसेकंद=
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/ -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची =
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक =
|तापमान_हिवाळा =
|तापमान_उन्हाळा =
|मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
|मोठे_शहर = पोलादपूर
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर = पोलादपूर
|प्रांत =
|विभाग =
|जिल्हा = [[रायगड जिल्हा]]
|लोकसंख्या_एकूण = 299
|लोकसंख्या_वर्ष = 2000
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता =
|साक्षरता_पुरुष = 180
|साक्षरता_स्त्री = 119
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ =
|नेता_नाव_१ =
|नेता_पद_२ =
|नेता_नाव_२ =
|संसदीय_मतदारसंघ =
|विधानसभा_मतदारसं = भरातशेठ गोगावले
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तहसील]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = पोलादपूर तालुका
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[पंचायत समिती]] परसुले
|न्यायक्षेत्र_नाव_२ = पोलादपूर तालुका
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड =
|पिन_कोड = 402303
|आरटीओ_कोड =
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =आमलेवाडी
|दालन =
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''पोलादपूर तालुका''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्याचा]] एक तालुका पोलादपूर क्षेत्रपाल आमलेवाडी गाव आहे आहे.या गावा मधे ऐकून लोखासंख्या 399 इतकी आहे
क्षेत्रपाल आमलेवाडी शाळा आहे 1ली ते 4थी पर्यंत आहे
आमलेवाडी येथे प्रसिद्ध विठ्ठल रुक्मिणी देवाचे प्रसिद्ध मंदिर आहे,,क्षेत्रपाल ते आमलेवाडी हे अंतर दीड किलो मीटर आहे
==तालुक्यातील गावे==
#[[आडवळे बुद्रुक]]
#[[आडवळे खुर्द]]
#[[आगऱ्याचा कोंड]]
#[[भोगाव बुद्रुक]]
#[[भोगाव खुर्द]]
#[[बोरज (पोलादपूर)]]
#[[बोरावळे (पोलादपूर)]]
#[[बोरघर (पोलादपूर)]]
#[[चांभारगणी बुद्रुक]]
#[[चांभारगणी खुर्द]]
#[[चांडके]]
#[[चांडळे]]
#[[चरई]]
#[[चिखली (पोलादपूर)]]
#[[चोळाई]]
#[[दाभिळ (पोलादपूर)]]
#[[देवळे (पोलादपूर)]]
#[[देवपूर]]
#[[देवपूरवाडी]]
#[[धामणदिवी]]
#[[धारवळी]]
#[[धवळे (पोलादपूर)]]
#[[दिवीळ]]
#[[फणसकोंड]]
#[[फौजदारवाडी]]
#[[गांजवणे]]
#[[घागरकोंड]]
#[[गोळदारा]]
#[[गोळेगणी]]
#[[गोवेळे (पोलादपूर)]]
#[[हळदुळे]]
#[[हावरे]]
#[[काळवळी]]
#[[कामठे (पोलादपूर)]]
#[[कांगुळे]]
#[[कापडे बुद्रुक]]
#[[कापडे खुर्द]]
#[[करंजे (पोलादपूर)]]
#[[काटाळी (पोलादपूर)]]
#[[काटेतळी]]
#[[केवनाळे (पोलादपूर)]]
#[[खडकावणे (पोलादपूर)]]
#[[खडपी]]
#[[खांडज]]
#[[खोपड (पोलादपूर)]]
#[[किणेश्वर]]
#[[कोंढावी (पोलादपूर)]]
#[[कोतवाल बुद्रुक]]
#[[कोतवाल खुर्द]]
#[[क्षेत्रपाळ (पोलादपूर)]]
#[[कुडपण बुद्रुक]]
#[[कुडपण खुर्द]]
#[[लाहुलासे]]
#[[लोहारे]]
#[[महाळुंगे (पोलादपूर)]]
#[[महारगुळ]]
#[[माटवण (पोलादपूर)]]
#[[मोरगिरी (पोलादपूर)]]
#[[मोरसडे]]
#[[नाणेघोळ]]
#[[नवळे]]
#[[निवे (पोलादपूर)]]
#[[ओंबळी]]
#[[पैठण (पोलादपूर)]]
#[[पाळचिळ]]
#[[पांगलोळी (पोलादपूर)]]
#[[परळे (पोलादपूर)]]
#[[परसुळे]]
#[[पोलादपूर]]
#[[रानवाडी बुद्रुक]]
#[[रानबाजिरे]]
#[[रानकडसरी]]
#[[सडे (पोलादपूर)]]
#[[सडवली (पोलादपूर)]]
#[[साखर (पोलादपूर)]]
#[[साळवीकोंड]]
#[[सावड]]
#[[ताम्हाणे तर्फे कोंढावी]]
#[[तुर्भे बुद्रुक]]
#[[तुर्भे खुर्द]]
#[[तुर्भेकोंड]]
#[[तुतावळी]]
#[[उमरठ]]
#[[वडघर बुद्रुक]]
#[[वाकण]]
#[[वावे (पोलादपूर)]]
#[[वाझरवाडी]]
==नागरी सुविधा==
येथे राष्ट्रीयीकृत [[बँक ऑफ इंडिया|बँक ऑफ इंडियाची]] शाखा आहे.<ref>/https://www.bankofindia.co.in/</ref> शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादी साठी बँक वित्त पुरवठा करते.
==संदर्भ==
१.https://villageinfo.in/
२.https://www.census2011.co.in/
३.http://tourism.gov.in/
४.https://www.incredibleindia.org/
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
६.https://www.mapsofindia.com/
{{विस्तार}}
{{रायगड जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:रायगड जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
34k7k11he8v2kg5vw1uggg1r7p2jmhi
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, मुंबई
0
32173
2141697
2097734
2022-07-30T16:51:08Z
Khirid Harshad
138639
Khirid Harshad ने लेख [[जिजामाता उद्यान, मुंबई]] वरुन [[वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, मुंबई]] ला हलविला
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Raje Shivaji with mother Jijamata.jpg|इवलेसे|जिजामाता उद्यान येथील जिजामाता व बाल शिवाजींचा पुतळा.]]
'''वीर जिजाबाई भोसले उद्यान''' तथा '''राणीचा बाग''' ही [[मुंबई]]तील सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे. हिचे मूळचे नाव ''क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स'' होते. ही बाग [[भायखळा]] येथे असून ५३ एकर परिसरात पसरलेली आहे. देशातले सर्वात जास्त वनस्पतिवैविध्य या बागेत आहे. या बागेचे उद्घाटन १९ नोव्हेंबर १८६२ रोजी लेडी कॅथरीन फ्रेअर यांनी केले आणि लगेच ती बाग जनतेसाठी खुली झाली. २०१२साली या बागेच्या निर्मितीला दीडशे वर्षे पूर्ण झाली.
राणीच्या बागेत झाडे, झुडपे, लता आणि शंभरी ओलांडलेले अनेक वृक्ष यांचा संचय असलेला अनमोल खजिना आहे. ही बाग म्हणजे २८६ प्रजातींच्या ३,२१३ वृक्षांचे आणि ८५३ वनस्पती जातींचे आश्रयस्थान आहे. याशिवाय अनेक सस्तन प्राणी, पक्षी आणि कीटक यांचे वास्तव्य या उद्यानात आहे. मुंबईतील इतर कुठल्याही उद्यानात इतके विस्मयकारक वनस्पती-वैविध्य सापडत नाही. येथील कित्येक वृक्षांनी शंभरी पार केलेली आहेत. तर काही इतके दुर्मीळ आहेत की मुंबईत अन्यत्र ते क्वचितच आढळतात. मुंबईतील महाविद्यालयांतील तसेच मुंबई विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वनस्पतिशास्त्राचे विद्यार्थी येथे अभ्यासासाठी आणि भेटीसाठी येतात. भारतातील सर्वात मोठय़ा वनस्पतिसंग्रहालयांपकी एक असलेल्या मुंबईतील ‘ब्लाटर हर्बेरिअम’मध्ये राणीच्या बागेतील वनस्पतींचे ४६५ नमुने जतन केलेले आहेत. या उद्यानाचा आणखी एक मानिबदू आहे तो म्हणजे हिरव्या रंगाच्या लाकडी पट्ट्यांच्या जाळीने बनलेली, पुरस्कारपात्र ठरलेली वनस्पती संरक्षिका (कॉन्झर्वेटरी) जी लंडनमध्ये ‘क्यू’ येथे असलेल्या ‘पाम हाऊस’च्या धर्तीवर उभारलेली आहे.
{{कॉपीपेस्ट|दुवा=http://www.loksatta.com/lokrang-news/new-upcomeing-books-273369/}}
तपशीलवार आणि निसंदिग्ध अभिलेख आणि दस्तऐवज यांवरून हे लक्षात येते की तत्कालीन [[हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया]]ने १८४० मध्ये [[शिवडी]] येथे स्थापन केलेले [[बोटॅनिकल गार्डन्स ऑफ बॉम्बे]] ही नंतर आकाराला आलेल्या राणीच्या बागेतील वनस्पती उद्यानाची नांदी होती. १८६० च्या दशकाच्या पूर्वार्धात, सोसायटीने आजच्या भायखळा येथील जागेवर शिवडीमधील वनस्पती उद्यानाचे स्थलांतर केले. त्यानंतर १८७३ मध्ये सोसायटी दिवाळखोरीत गेल्यामुळे काळाच्या पडद्याआड गेली. सरकारने तत्कालीन मुंबई महापालिकेकडे या उद्यानाचे हस्तांतरण केले आणि तेव्हापासून महापालिकाच या सार्वजनिक उद्यानाची देखभाल करते आहे. दरम्यान १८९० मध्ये उद्यानालगतची १५ एकर जमीन खरेदी करून या उद्यानाच्या आकर्षणात भर घालण्याच्या दृष्टीने काही प्राणी येथे आणले गेले आणि या सार्वजनिक बागेत 'प्राणिसंग्रहालया'चा जन्म झाला. प्राणिसंग्रहालय जरी नंतर अस्तित्वात आले असले तरी आजपावेतो राणीच्या बागेमध्ये वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय एकत्रच नांदत आहेत. इथल्या दोनतृतीयांश जागेत वनस्पती उद्यान तर उरलेल्या जागेत प्राणिसंग्रहालय आहे. साहजिकच राणीच्या बागेमध्ये प्राणिसंग्रहालयापेक्षा वनस्पती उद्यानाचा वरचष्मा आहे,
अतुलनीय वनस्पतिवैविध्याबरोबरच त्या काळी युरोपमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘पुनरुज्जीवन’ या शैलीत उभारलेल्या या अनोख्या वनस्पती उद्यानातील तिहेरी कमान व लेडी फ्रेअर टेम्पल, तसेच ससून क्लॉक टॉवर ही वारसाशिल्पे राणीच्या बागेची शोभा द्विगुणित करतात.
==राणीच्या बागेवरील पुस्तके==
* 'राणी बाग - १५० वर्षे' या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन २९ नोव्हेंबर २०१३ रोजी मुंबईत होत आहे. या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी रूपांतराचे संपादन शुभदा निखार्गे व हुतोक्षी रुस्तमफ्राम यांनी केले असून मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त [[द.म. सुकथनकर]] यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
{{विस्तार}}
{{मुंबई}}
{{मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे}}
[[वर्ग:मुंबई]]
9z1dovbg4who3khmfhrb806k4jmoczz
2141699
2141697
2022-07-30T16:53:07Z
Khirid Harshad
138639
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Raje Shivaji with mother Jijamata.jpg|इवलेसे|जिजामाता उद्यान येथील जिजामाता व बाल शिवाजींचा पुतळा.]]
'''वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान''' तथा '''राणीचा बाग''' ही [[मुंबई]]तील सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे. हिचे मूळचे नाव ''क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स'' होते. ही बाग [[भायखळा]] येथे असून ५३ एकर परिसरात पसरलेली आहे. देशातले सर्वात जास्त वनस्पतिवैविध्य या बागेत आहे. या बागेचे उद्घाटन १९ नोव्हेंबर १८६२ रोजी लेडी कॅथरीन फ्रेअर यांनी केले आणि लगेच ती बाग जनतेसाठी खुली झाली. २०१२ साली या बागेच्या निर्मितीला दीडशे वर्षे पूर्ण झाली.
राणीच्या बागेत झाडे, झुडपे, लता आणि शंभरी ओलांडलेले अनेक वृक्ष यांचा संचय असलेला अनमोल खजिना आहे. ही बाग म्हणजे २८६ प्रजातींच्या ३,२१३ वृक्षांचे आणि ८५३ वनस्पती जातींचे आश्रयस्थान आहे. याशिवाय अनेक सस्तन प्राणी, पक्षी आणि कीटक यांचे वास्तव्य या उद्यानात आहे. मुंबईतील इतर कुठल्याही उद्यानात इतके विस्मयकारक वनस्पती-वैविध्य सापडत नाही. येथील कित्येक वृक्षांनी शंभरी पार केलेली आहेत. तर काही इतके दुर्मीळ आहेत की मुंबईत अन्यत्र ते क्वचितच आढळतात. मुंबईतील महाविद्यालयांतील तसेच मुंबई विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वनस्पतिशास्त्राचे विद्यार्थी येथे अभ्यासासाठी आणि भेटीसाठी येतात. भारतातील सर्वात मोठय़ा वनस्पतिसंग्रहालयांपकी एक असलेल्या मुंबईतील ‘ब्लाटर हर्बेरिअम’मध्ये राणीच्या बागेतील वनस्पतींचे ४६५ नमुने जतन केलेले आहेत. या उद्यानाचा आणखी एक मानिबदू आहे तो म्हणजे हिरव्या रंगाच्या लाकडी पट्ट्यांच्या जाळीने बनलेली, पुरस्कारपात्र ठरलेली वनस्पती संरक्षिका (कॉन्झर्वेटरी) जी लंडनमध्ये ‘क्यू’ येथे असलेल्या ‘पाम हाऊस’च्या धर्तीवर उभारलेली आहे.
तपशीलवार आणि निसंदिग्ध अभिलेख आणि दस्तऐवज यांवरून हे लक्षात येते की तत्कालीन [[हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया]]ने १८४० मध्ये [[शिवडी]] येथे स्थापन केलेले [[बोटॅनिकल गार्डन्स ऑफ बॉम्बे]] ही नंतर आकाराला आलेल्या राणीच्या बागेतील वनस्पती उद्यानाची नांदी होती. १८६० च्या दशकाच्या पूर्वार्धात, सोसायटीने आजच्या भायखळा येथील जागेवर शिवडीमधील वनस्पती उद्यानाचे स्थलांतर केले. त्यानंतर १८७३ मध्ये सोसायटी दिवाळखोरीत गेल्यामुळे काळाच्या पडद्याआड गेली. सरकारने तत्कालीन मुंबई महापालिकेकडे या उद्यानाचे हस्तांतरण केले आणि तेव्हापासून महापालिकाच या सार्वजनिक उद्यानाची देखभाल करते आहे. दरम्यान १८९० मध्ये उद्यानालगतची १५ एकर जमीन खरेदी करून या उद्यानाच्या आकर्षणात भर घालण्याच्या दृष्टीने काही प्राणी येथे आणले गेले आणि या सार्वजनिक बागेत 'प्राणिसंग्रहालया'चा जन्म झाला. प्राणिसंग्रहालय जरी नंतर अस्तित्वात आले असले तरी आजपावेतो राणीच्या बागेमध्ये वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय एकत्रच नांदत आहेत. इथल्या दोनतृतीयांश जागेत वनस्पती उद्यान तर उरलेल्या जागेत प्राणिसंग्रहालय आहे. साहजिकच राणीच्या बागेमध्ये प्राणिसंग्रहालयापेक्षा वनस्पती उद्यानाचा वरचष्मा आहे.
अतुलनीय वनस्पतिवैविध्याबरोबरच त्या काळी युरोपमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘पुनरुज्जीवन’ या शैलीत उभारलेल्या या अनोख्या वनस्पती उद्यानातील तिहेरी कमान व लेडी फ्रेअर टेम्पल, तसेच ससून क्लॉक टॉवर ही वारसाशिल्पे राणीच्या बागेची शोभा द्विगुणित करतात.
==राणीच्या बागेवरील पुस्तके==
* 'राणी बाग - १५० वर्षे' या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन २९ नोव्हेंबर २०१३ रोजी मुंबईत होत आहे. या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी रूपांतराचे संपादन शुभदा निखार्गे व हुतोक्षी रुस्तमफ्राम यांनी केले असून मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त [[द.म. सुकथनकर]] यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
{{मुंबई}}
{{मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे}}
[[वर्ग:मुंबई]]
f93qtvsvu3pffnaxcebkxv6h44h8dau
महाराजा सयाजीराव गायकवाड
0
42174
2141701
2099667
2022-07-30T17:05:10Z
Khirid Harshad
138639
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सयाजीराव गायकवाड
| पदवी =
| चित्र = Sayajirao_Gaekwad_III,_Maharaja_of_Baroda,_1919.jpg
| चित्र_शीर्षक = महाराज श्रीमंत तिसरे सयाजीराव गायकवाड, बडोदा संस्थानाचे अधिपती (चित्र: इ.स. १९१९)]]
| राजध्वज_चित्र = Baroda_flag.svg
| राजध्वज_चित्र_शीर्षक = बडोद्याचा ध्वज
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = १८७५-१९३९
| राज्यारोहण =
| राज्याभिषेक =
| राज्यव्याप्ती = गुजरात
| राजधानी = बडोदा
| पूर्ण_नाव = गोपाळराव ऊर्फ सयाजीराव गायकवाड
| जन्म_दिनांक = ११ मार्च १८६३
| जन्म_स्थान = कौळाणे, ता. मालेगांव (नाशिक जिल्हा)
| मृत्यू_दिनांक = ६ फेब्रुवारी १९३९
| मृत्यू_स्थान = मुंबई
| पूर्वाधिकारी =
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = प्रतापसिंह गायकवाड
| वडील = खंडेराव सयाजीराव गायकवाड (दत्तक वडील)
| आई = जमनाबाई खंडेराव गायकवाड
| पत्नी = चिमणाबाई सयाजीराव गायकवाड
| संतति =
| राजवंश =
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
}}
''महाराज श्रीमंत'' '''सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे)''', जन्मनाव '''गोपाळराव काशीराव गायकवाड''', (जन्म : कौळाणे, ता. मालेगांव, नाशिक जिल्हा, ११ मार्च १८६३; - मुंबई, ६ फेब्रुवारी १९३९) हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान [[बडोदा संस्थान|बडोदा संस्थानचे]] अधिपती होते. ते अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक (कारकीर्द - १८८१-१९३९) होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.
सयाजीरावांचे वडील खंडेराव महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी महाराणी चिमणाबाई ७ मे १८८५ रोजी निधन पावली. त्याच वर्षी २८ डिसेंबर रोजी खंडेरावांचा दुसरा विवाह झाला. त्यांची तीन तरुण मुलेही अकालीच मरण पावली. सयाजीराव ७६वर्षाचे होऊन निधन पावले.
दिवाण सर टी. माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. २८ डिसेंबर १८८१ रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजी रावांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणेत त्यांनी सुरळीतपणा निर्माण केला, सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या (१८८३),. न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या,. ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले (१९०४); तसेच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली. संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणारे बडोदा संस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले (१९०६). गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय केली. औद्योगिक कलाशिक्षणाकरिता ‘कलाभुवन’ ही संस्था स्थापन केली. त्यांनी ‘प्राच्य विद्यामंदिर’ या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथांचे संशोधन व प्रकाशन करण्यास उत्तेजन दिले. सयाजीरावांनी ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व ‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली. त्यांनी संस्थानात गावोगावी वाचनालये स्थापन केली;. फिरत्या वाचनालयांचीही सोय केली. त्यांनी या काळामध्ये इंग्लंड अमेरिकेसारख्या देशांना भेट दिली. तेथील शिक्षण पद्धती आणि ग्रंथालय यांनी ते प्रभावित झाले. अशाच प्रकारची शिक्षण व्यवस्था आणि ग्रंथालये आपल्या देशातही निर्माण झाली पाहिजेत. या दृष्टीने त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी ग्रंथालय तज्ञ बॉर्डन यांना भारतामध्ये आमंत्रित केले. ते दहा वर्ष बडोदा संस्थानांमध्ये ग्रंथालय प्रमुख म्हणून कार्यरत होते. बॉर्डन यांच्या मार्गदर्शनाखाली बडोदा संस्थानात ग्रंथालयाचे जाळे निर्माण करण्यात आले संस्थानांमध्ये अनेक ग्रंथालये स्थापन करण्यात आली. फिरती ग्रंथालये, ग्राम ग्रंथालये सुरू झाली. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी स्वतः ग्रंथालयशास्त्राचे शिक्षण घेतले होते. खऱ्या अर्थाने ते भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक आहेत.
सामाजिक क्षेत्रात सयाजीराव गायकवाडांनी केलेली कामगिरीही त्यांच्या सामाजिक सुधारणेची साक्ष देणारी आहे. पडदापद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्याविक्रयबंदी, मिश्रविवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणे, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या. घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या (१८८२). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना ‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला (१९०४).
बडोदे ही कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी ठरली, याचे कारण त्यांनी बांधलेल्या सुंदर वास्तू. [[लक्ष्मीविलास पॅलेस|लक्ष्मीविलास राजवाडा]], वस्तुसंग्रहालय, कलावीथी, श्री सयाजी रुग्णालय, नजरबाग राजवाडा, महाविद्यालयाची इमारत वगैरे वास्तूंनी बडोद्याची शोभा वाढविली आहे. महाराज सयाजीराव गायकवाड हे दातृत्वासाठी नेहमी तत्पर असत. सत्पात्री दान देण्यात ते नेहमीच अग्रेसर होते. हिंदुस्थानातील नव्हे तर जगातील अनेक गरजवंतांना त्यांनी उदार हस्ते मदत केली होती. ज्यावेळी पुत्रवत प्रेम असणारी त्यांची प्रजा संकटात असेल त्यावेळी त्यांचे दातृत्व आणि कार्य खूपच मोलाचे ठरलेले दिसून येते.
सयाजीराव प्रत्येक गोष्ट नियोजनपूर्वक करत हे नियोजन करत असताना ते नेहमीच दूरदृष्टी ठेवत. त्यांचे नियोजन आणि व्यवस्थापन नेहमीच उत्कृष्ट असे. महाराज अशा प्रकारची मदत करत असताना प्रजेला परावलंबी करण्यापेक्षा स्वावलंबी करण्याकडे त्यांचा मोठा कल असे. शंभर वर्षांपूर्वी महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे उद्भवलेल्या गंभीर संकटाचे उत्तम व्यवस्थापन करून जनतेला दिलासा प्राप्त करून दिला. या संकटात महाराजांनी संस्थानातील सर्व यंत्रणा कार्यरत केली. लोकांना मदत पोहोचवली. ते प्रजाहितदक्ष राजे होते. जनतेचे कल्याण हाच माझ्या जीवनाचा ध्यास आहे असे ते म्हणत. या विचारांप्रमाणे त्यांनी संपूर्ण आयुष्य प्रजेसाठी व्यतीत केले शिक्षणाचे महत्त्व या जाणत्या राजाने जाणले होते. अनेक सुधारणा करताना त्यांनी शिक्षणाला प्राधान्यक्रम दिला. शेतकरी वर्गाला त्यांनी दुष्काळ आणि अतिवृष्टी या काळात मदत केली
बडोद्यात १९२७ च्या जुलै महिन्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. यावेळी चार दिवसांमध्ये नेहमीपेक्षा जाऊ जास्त पाऊस पडला. यावेळी वाघोडियामध्ये ५५ इंच पावसाची नोंद झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नदी-नाल्यांना महापूर आला. हे सर्व अचानक घडले. लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी आपली घरेदारे जनावरे व साधनसंपत्ती सोडून पलायन करावे लागे.पूर्वी अशा संकटांची पूर्वसूचना देण्यासाठी यंत्रणा नव्हती. त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. या काळात थोडीफार असणारी संपर्क यंत्रणा कोलमडली. कोणत्या भागात किती नुकसान झाले याची माहिती समजायला थोडा वेळ लागला. परंतु पुराची भीषणता आणि झालेली जीवित आणि वित्तहानी पाहता बडोद्यातील प्रशासन ताबडतोब कामाला लागले. या महापूरातून सर्वप्रथम प्रशासनाने वेगवेगळ्या भागात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आणि कमीत कमी हाणी कशी होईल याकडे लक्ष पुरवले. त्यासाठी उपाययोजना केल्या. लोकांबरोबर शेतकऱ्यांच्या जनावरांनाही सुरक्षित स्थळी हलवले. अधिकारी आणि अधिकारी नसलेल्या लोकांनी ही सर्व प्रकारच्या मदत कार्यात भाग घेतला. शहरात सर्वांनी मिळून काम केले. उपलब्ध असलेल्या सर्वच साधनांचा वापर करून स्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. निराधार आणि बेघर लोकांना तात्काळ मदत पुरवली. बडोदा शहर आणि इतर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक इमारती आणि धर्मशाळा नागरिकांसाठी खुला करण्यात आल्या. लोकांना मदतीसाठी सरकारतर्फे तातडीने पन्नास हजार रुपये मंजूर करण्यात आले. प्रशासनाच्या या सहकार्यामुळे महाभयंकर पुराच्या काळातही लोकांना दिलासा मिळाला.
सयाजीराव गायकावाडांना प्रवासाची अत्यंत आवड होती व त्यांनी जगभर प्रवास केला. जेथे जेथे जे जे चांगले असेल, ते ते चोखंदळपणे स्वीकारून आपल्या संस्थानाची सर्वांगीण भरभराट करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. लंडनला भरलेल्या पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही ते हजर होते. लो. [[टिळक]], बाबू [[अरविंद घोष]] या थोर नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. राष्ट्रीय आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता, असे म्हटले जाते. ज्ञानवृद्धी, समाजसुधारणा व शिस्तबद्ध प्रशासन या सर्वच बाबतींत ते यशस्वी ठरले. ‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ या शब्दांत त्यांचे यथोचित वर्णन पंडित [[मदनमोहन मालवीय]] यांनी केले आहे. मुंबई येथे सयाजीरावांचे निधन झाले.
==महाराजा सयाजीराव गायकवाड यांची चरित्रे==
* जाणता राजा महाराजा सयाजीराव गायकवाड (अजित पाटील)
* महाराजा सयाजीराव : गाथा युगपुरुषाची (२५ खंडी चरित्र, संपादक [[बाबा भांड]])
* स्वातंत्र्यलढ्याचे पाठीराखे सयाजीराव गायकवाड (लेखक [[बाबा भांड]])
* आदर्श राजा सयाजीरावांच्या बडोद्यात डाॅ बाबासाहेब आंबेडकर ढसाढसा रडले (भीमराव सरवदे, औरंगाबाद,940466441)
*डाॅ बाबासाहेब आंबेडकरांना महाराजा सयाजीराव गायकवाडांनी स्कॉलरशिप दिली होती का शैक्षणिक कर्ज?(भीमराव सरवदे, औरंगाबाद)
* जेव्हा गुराखी राजा होतो (लेखक - निंबाजीराव पवार, राजहंस प्रकाशन)
==लघुपट==
* ग्रेट मराठा सयाजीराव गायकवाड (लघुपटाचा कालावधी : अर्धा तास, दिग्दर्शक : नरेंद्र शिंदे, नागपूर)
==हे सुद्धा पहा==
* [[लक्ष्मीविलास पॅलेस]]
{{कॉमन्स वर्ग|Sayajirao Gaekwad III|{{लेखनाव}}}}
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:गायकवाड, सयाजीराव, ३}}
[[वर्ग:इ.स. १८६३ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९३९ मधील मृत्यू]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष]]
[[वर्ग:गायकवाड घराणे|सयाजीराव,३]]
[[वर्ग:मराठी राजे]]
ecmdkl41anmwmtra3767i66qni0aeb8
राजाराम भोसले
0
48485
2141810
2119510
2022-07-31T02:37:56Z
223.189.26.14
wikitext
text/x-wiki
{{इतिहासलेखन}}
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = छत्रपती राजारामराजेp शिवाजीराजे भोसले
| पदवी = [[l]]
| चित्र = Chhatrapati Rajaram.jpg
| चित्र_शीर्षक = छत्रपती राजारामराजे शिवाजीराजे भोसले यांचे अस्सल चित्र
| image =
| राजध्वज_चित्र = Flag_of_the_Maratha_Empire.svg| राजध्वज_चित्र_शीर्षक = मराठा साम्राज्य
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक = श्री धर्मप्रद्योतितायं शेषवर्ण दशरथेऽरिव राजारामस्य मुद्रेयं विश्ववंद्या विराजते।
| राज्य_काळ = इ.स. १६८९ ते इ.स. १७००
| राज्यारोहण = ९ फेब्रुवारी १६८९
| राज्याभिषेक = १२ फेब्रुवारी १६८९
| राज्यव्याप्ती = [[पश्चिम महाराष्ट्र]], [[कोकण]], [[भारत|दक्षिण भारतात]] [[तंजावर]]पर्यंत, उत्तरेला नर्मदेपर्यंत
| राजधानी = [[जिंजी]] [[राजगड]]
| पूर्ण_नाव = राजारामराजे शिवाजीराजे भोसले
| जन्म_दिनांक = २४ फेब्रुवारी १६७०
| जन्म_स्थान = [[राजगड]]
| मृत्यू_दिनांक = ३ मार्च १७००
| मृत्यू_स्थान = [[सिंहगड]]
| पूर्वाधिकारी =
| राजपद_वारस = संभाजी २रे
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[शिवाजी २रे]]
| वडील = [[शिवाजीराजे भोसले]]
| आई = [[सोयराबाई]]
| पत्नी = [[जानकीबाई]], </br>[[ताराबाई]]
| संतती = [[राजा कर्ण]],</br>[[शिवाजी २रे]],[[संभाजी २रे]]
| राजवंश = भोसले
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन = [[होन]], राजारामराई ([[सुवर्ण होन]], [[रुप्य होन]]??)
| तळटिपा =
|}}
पहिले '''राजारामराजे भोसले''' (जन्म : राजगड, २४ फेब्रुवारी १६७०; - सिंहगड, ३ मार्च १७००) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म फाल्गुन पौर्णिमा शके १५९१या तिथीला म्हणजेच २४ फेब्रुवारी १६७० रोजी किल्ले राजगडावर झाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या मराठी स्वराज्याच्या अतिशय अवघड काळात (१६८९ ते १७००) त्यांनी [[संताजी घोरपडे]] आणि [[धनाजी जाधव]] या विश्वासू सेनापतींच्या साहाय्याने नेतृत्व केले. कारकिर्दीचा त्यांनी मोठा कालखंड त्यांनी [[तामिळनाडू]]तील [[जिंजी]] येथे व्यतीत केला व तेथून स्वराज्याची धुरा सांभाळली. [[फाल्गुन कृष्ण ९ शके १६२१]] म्हणजे [[३ मार्च १७००]] मध्ये पुण्याजवळील [[सिंहगड]] येथे त्यांचा मृत्यू झाला.
राजारामाच्या काळापासून स्वराज्यावरचा एकछत्री अमंल खऱ्या अर्थाने संपला. नंतरच्या काळात अनेक सत्ताकेद्रें निर्माण झाली. पुणे हे जरी मोठे सत्ताकेंद्र असले तरी नागपूर, कोल्हापूर, सातारा, बडोदा व नंतरच्या काळात ग्वाल्हेर, उज्जैन व इंदूर ही मराठ्यांची उपसत्ताकेंद्रे होती.
मराठेशाही सन १६८८ ते १७००
शिवाजी महाराजांनी जे कमावले ते राखण्याची जबाबदारी छत्रपती संभाजींवर आली; ते त्यांनी राखले पण त्यांच्या अकाली घरपकडीनंतर व हत्येमुळे मराठेशाहीचाकणा पार मोडून गेला. स्वराज्यास छत्रपती म्हणून राजारामाला मंचावर बसविले. हा कालावधी या छोट्या हिंदू राज्याला फारच धामधुमीचा, दुष्काळाचा व कधी कधी नामुष्कीचा गेला. राजारामाच्या जीवनातील पहिली लढाई १० जून १६८९ला प्रतापगडच्या पायथ्याशी झाली;, काकरखानसारख्या मुघलांना छत्रपती राजाराम महाराज व एकनिष्ठ सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांनी कोयनेच्या काठावर धूळ चारली, १० जून ते १० ऑगस्ट 1१६८९ या काळा राजारामाचे वास्तव्य प्रतापगडावर होते.
नंतर छत्रपती राजाराम व नंतर त्यांचा पत्नी महाराणी ताराबाई यांनी राज्यकारभार पाहिला व तो काळ गाजविला, व राज्य कसे का होईना जिवंत ठेवले.
छत्रपती राजाराम हा सन १६७० च्या २४ फेब्रुवारीला जन्मला. जन्मताना तो पायाकडून जन्मला म्हणून सर्वजन चिंतित झाले असतां, शिवाजी महाराजांनी हा पातशाही पालथी घालेल असे भविष्य वर्तविले. प्रत्यक्षात जरी राजारामाने पातशाही पालथी घातली नाही, तरी त्याने पातशहाला झुंजवत ठेवून यश मिळू दिले नाही, पातशाही खिळखिळी केली. राजाराम हा शांत धीरगंभीर प्रकृतीचा होता. राजाराम महाराजांचे लष्करी शिक्षण हे हंबीरराव मोहित्यांकडे (स्वराज्याचे सरसेनापती व नात्याने सख्खे मामा) झाले. हंबीरराव हे कुडतोजी (प्रतापराव) गुजरानंतरचे सेनापती. प्रतापराव गेल्यावर शिवाजी महाराजांनी प्रतापरावांची मुलगी जानकीबाई हिच्याशी राजारामाचे लग्न लावले.
==वतनदारीस प्रारंभ==
१ फेब्रुवारी १६८९ रोजी संभाजी महाराजांना पकडले. गादीचा औरस वारस शाहू त्यावेळी ७ वर्षाचा पण नव्हता. त्याला छत्रपती सारख्या महत्त्वाच्या पदावर बसवायच्या ऐवजी येसूबाई आणि मंत्रिमंडळाने राजारामला बसवायचा निर्णय घेतला व लगेच १२ फेब्रुवारी रोजी राजाराम छत्रपती झाले.
राजाराम महाराज छत्रपती जरी झाले तरी त्यांच्यापुढील परिस्थिती खराब होती. महाराज संभाजी अटकेत होते, मराठे सरदार औरंगजेबाच्या बाजूला झुकले जाऊ लागले. चाऱ्हीकडून स्वराज्यावर होणारा हल्ला, स्थानिक लोकांची फंदफितुरी, औरंगजेबाशी लढा द्यायला लागणाऱ्या पैशाची चणचण, हे सर्व प्रश्न होते. स्वराज्य तर राखायचे, मराठेशाहीला जिंवत तर ठेवायचे पण हाती बळ नाही, पैसा नाही अशी भीषण परिस्थिती. औरंगजेबाचे सैन्याने एकाच वेळेस अनेक आघाड्या उघडल्या होत्या व ते राजारामाच्या मागेच लागले होते, ह्यामुळे महाराणी येसुबाईंनी राजारामाला दूर जिंजीस जाऊन राज्य राखण्याचा सल्ला दिला. प्रल्दाद निराजी यांना प्रतिनिधी पद (जे अष्टप्रधानांच्या वरचे होते) देऊ केले. ह्या पदामुळे राजाराम महाराजांच्या अनुपस्थितीत प्रतिनिधी सर्व निर्णय घेऊ शकत होते. वरील सर्व परिस्थिती पहाता राजाराम महाराजांनी जिंजीला जाण्याचा निर्णय लगेच अमलांत आणला. मोगलांचा वेढा स्वराज्याभोवती घट्ट होत होता. राजाराम महाराजांनी गड सोडून किल्लेदारांना व मोठ्या सरदारांना भेट देण्यास आरंभ केला, त्यांना आपल्या बाजुस वळविण्यास बोलनी लावली. बरेच सरदार मोगलांस मिळाले होते, त्यांची चाचपणी केली. होता होईतो मराठी लोकांना एकत्र आणण्याचे सुरू केले. पण यात एक मोठी मेख मोगलांनी मारून ठेवली होती. संभाजीच्या कालावधी शेवटच्या काही वर्षात औरंगजेब स्वतः दक्षिणेत असल्यामुळे मराठा सरदारांना मोगली सत्तेत समाविष्ट करण्यासाठी मोगलांनी वतने देणे सुरू केले होते. फोडा आणि वतने देऊन मराठी लोकांना स्वराज्याचा बाबतीत निष्क्रिय करणे सुरू केले होते. वतनदारीची जी पद्धत शिवाजी महाराजांनी मोडली होती ती परत वर आली. याचा आपल्या छोट्या मराठी राज्याला फार तोटा झाला. त्यातच महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. लालूच, दुष्काळ आणि वतनाचा लोभ ही तीन कारणे एकत्र आल्यामुळे स्वराज्यातील बहुतेक देशमुख, पाटील, व सरदार मोगलांना मिळाले.
छत्रपती संभाजीच्या मृत्यनंतर स्वराज्याचा सर्व भाग अगदी काहीच दिवसात मोगली अमंलाखाली आला होता. स्वराज्य राहून राहुन सातारा-परळी, विशाळगड, रत्नागिरीचा काही भाग व मोजकेच दोन्-पाच किल्ले ऐवढे मर्यादित झाले. राजाराम महाराज स्वतः ह्या वेळी पन्हाळ्यास होते. मोगलांनी पन्हाळ्यास देखील वेढा घातला. राजाराम महाराजांवर संकटावर संकटे येत होती. रामचंद्रपंत जे संभाजीच्या काळात स्वराज्यात अमात्य होते त्यांना "हुकुमतपन्हा" हा किताब दिला गेला व प्रतिनिधीस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ठरविले गेले. अंधाऱ्या रात्री राजाराम महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटले व जिंजीच्या मार्गावर लागले. भवानीने दुसऱ्यांदा पन्हाळ्यावर महाराष्ट्राला साथ दिली. राजाराम महाराज सुटल्याचे बहादुरखानाला लक्षात आले. तुंगभद्रा नदीतीरी भीषण संग्राम झाला. महाराज स्वत लढत लढत नदीत उडी मारून निसटून गेले. बेदनूरला राणी चेन्नामा राज्य करत होती. तिने औरंगजेबाची पर्वा न करता महाराजांना आश्रय दिला व त्यांची सुखरूप रवानगी जिंजीला केली. जिंजीला राजारामांचे जावई हरजीराजे महाडीक होते तेव्हा राजांनी जिंजी हस्तगत केली.
जिंजीसारख्या ८००-९०० मैल दूर असलेल्या प्रदेशातून राजाराम महाराजांनी ओरंगजेबाविरुद्ध दोन आघाड्या उघडल्या होत्या. जवळ पैसे नाही, सरदार नाही, सैन्य नाही अशा काळात सरदारांना परत बोलाविण्यासाठी त्यांनी वतनदारी देणे सुरू केले. वतनदारीच्या आमिषांमुळे परत जुने लोक स्वराज्याला सामील होऊ लागले. एवढीच एक काय ती चांगली गोष्ट. राज्यात दुष्काळ व मोगलांची जाळपोळ यामूळे राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली. यावर त्यांनी एक सरदारच नेमला जो गावागावात फिरून गुन्हेगारांस शासन देई. राज्य कर्जबाजारी झाले. महाराजांनी हुंडींच्या रूपात वतने द्यायला सुरुवात केली. आणि येथूनच राज्यावरच्या एकछत्री अंमल संपायला सुरुवात झाली. वतनाप्रमाने सरदार स्वतः फौजफाटा बाळगी व जेव्हा राजाला गरज पडेल तेव्हा त्याचा साह्यास जाई. ह्यात झाले काय की ते वतनदार त्यांच्या वतनापुरते राजे बनले. त्यांचा सैन्यात जे शिपाई असत त्यांचे इमान हे मुख्य राजा सोबत नसून वतनदारासोबत असे त्यामुळे "स्वराज्य" ही कल्पनाच नष्ट झाली. अवघड लढाई दिसली की हे वतनदार स्वराज्याकडे पाठ फिरवीत व मोगलांना जाऊन मिळत. त्यामुळे एकच वतन अनेक लोकांना दिले गेले व स्वराज्याचा न्यायाधिशाला भलत्याच भानगडींना सामोरे जावे लागले.
अशातच एका मर्द मराठ्याने (संताजीने) औरंगजेबाच्या तुळापूर येथील छावणीवर अंधारात हल्ला चढवला व प्रत्यक्ष औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणले. "हिंमते मर्दा तो मदते खुदा". या वेळेस ओरंगजेबाचा खुदा मराठ्यांना मदत करीत होता. लगेच पंधरा दिवसात घोरपडे बंधूंनी झुल्फिकारखानावर हल्ला चढवून त्याचे पाच हत्ती पळवून आणले. मराठी सैन्यातील मुख्य सरदारांची दुसरी फळी तयार व्हायला सुरुवात झाली. स्वराज्यावर आलेल्या अमावस्येत राजाराम महाराजांना लांबवर उगवत्या सूर्याची किरणे दिसायला सुरुवात झाली.
धनाजी जाधव, संताजी घोरपडे हे दोघे सरदारपण वतनदार होते पण दोघेही देशप्रेम नावाची चीज बाळगून होते. ह्या दोघांनी परत गनिमी कावा सुरू करून शिवाजी महाराजांप्रमाने अकस्मात हल्ले करायला सुरुवात केली. ह्या दोघांसोबत हुकुमतपन्हा, प्रतिनिधी, घोरपडे बंधू (बहिर्जी व मालोजी) ह्या सरदारांनी अनेक छोट्या आघाड्या उघडल्या. दिवसरात्र पायपीट करून हे लोक हल्ले करून अकस्मात माघार घेत. "स्वराज्य" ही कल्पना टिकवून ठेवण्यासाठी ह्या लोकांनी खूप मेहनत घेतली.
पुढे जिंजीवरच झुल्फिकारखानाने हल्ला केला. त्याला मदत होती फ्रेंच सैन्याची. महाराज परत अडचणीत आले. जिंजी किल्ला मोठा कठीण. लढवायला मजबूत. महाराजांनी स्वराज्यात मदतीसाठी सांगावा धाडला आणि दिवसरात्र वाटचाल करत धनाजी जाधव व संताजी कर्नाटकात येऊन पोचले. त्यांनी शाहजादा कामबक्ष व झुल्फिकारखान या मोगली सरदारांचा धुव्वा उडवत परत एकदा जिंजीच्या आजूबाजूच्या परिसर जिंकून घेतला. ह्यानंतर लगेच संताजीचे व राज. संताजी घोरपडे स्वराज्यासाठी मरेपर्यंत झुंज देत होते. हे इमान पैदा केले शिवाजी महाराजांच्या स्वराज्याने. महाराजांनी पत्र पाठवून निर्धोक राहा असे सांगितले, पण त्याच वेळेस तंबीही दिली होती. नवीन लोकांसोबत संताजीचे जास्त जमले नाही, त्यामुळे महाराजांनी संताजीस त्याची फौज खाली करण्याचा हुकूमपण दिला व सरसेनापतीपद धनाजीला दिले. पण संताजीने फौज सोडली नाही, तो लढत राहिला पण स्वराज्याच्या बाजूनेच. औरंगजेबाकडे
१,४३,००० खडी फौज व ९६ मराठे सरदार होते यावरून राजाराम महाराजांचा लढा किती विचित्र होता याची कल्पना करता येते. मिर्झा राजाच्या वेळेस शिवाजी महाराजांनी स्वराज्याची कल्पना पार शेवटच्या थरापर्यंत रुजविली होती, पण राजारामाच्या काळात ती पूर्णपणे उखडली गेली होती. मराठी सैन्यात त्यावेळेस साधारण (वतनदारी मिळून) ३०,००० ते ५०,००० इतके सैन्यपण भरत नव्हते. एकास साडेतीन असा हा लढा होता. शिवाय मोगलांबरोबर हत्ती, तोफखाना हे सर्व, तर मराठ्यांचे सैन्य हे तलवार, बर्च्या व ढाली एवढेच घेऊन लढत होते.
सन १६७९ ते १७००पर्यंत महाराष्टावर सतत स्वाऱ्या होत होत्या, दुष्काळ, जाळपोळ यामुळे महाराष्ट्र खचून गेला होता. राज्याची तिजोरी नाही, राजा परागंदा, पुरेशी फौज नाही अशा काळात वतनदाऱ्या बहाल करण्याशिवाय दुसरा पर्याय राजाराम महाराजांसमोर नव्हता असे वाटते. पण नंतर याचे भंयकर दुष्परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागले.
सततची धावपळ, सोबत वाईट प्रकृती व यामुळे राजाराम महाराज लवकरच वारले. छत्रपती राजाराम वारल्यावर स्वराज्य परत एकदा डळमळीत झाले. राजाराम महाराजांना दोन पुत्र होते. संभाजी (दुसरा) आणि शिवाजी (3). पैकी राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर कर्णाला गादीवर बसवल्याचा उल्लेख रिसायतकार करतात पण तो ३ आठवड्यात वारला. गादी परत पोरकी झाली. संभाजी दुसरा हा राजसबाईपासून झालेला
राजाराम हा मुळात शांत स्वभावाचा माणूस होता. त्याने राज्यकारभाराची घडी व्यवस्थित घालण्याचा प्रयत्न केला व त्यात तो बऱ्यापैकी यशस्वी झाला. व्यक्तिगतरीत्या तो गुणी, धोरणी व मुत्सद्दी राजकारणी होता. त्याच्या म्हणजे त्याने एका पत्रात त्याने दिल्लीवर स्वारी करायची इच्छा व्यक्त केली. काळ पाहीला तर औरंगजेब दक्षिण गिळंकृत करत होता, राजारामाकडे पैसे नव्हते, पुरेसे सैन्य नव्हते आणि हा माणूस दिल्लीला घशात घालू या असे त्याच्या अनुयायांना पत्राद्वारे लिहीत होता. काय म्हणावे ह्या धैर्याला? बेडर वृत्ती, धाडसीपणा की आणखी काही. (इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात, ती लगेच झाली. १७२८ला साली निझामाने पुणे घशात घातल्यावर बाजीरावाने औरंगाबादवर हल्ला चढविला) हे गुण राजारामाला त्याव्या वडिलांकडून आले. एवढेच नाहीतर त्याने वडिलांसारखी सुरतेला तिसऱ्यांदा हल्ला चढविण्याची तयारी केली होती, पण ऐनवेळी बातमी फुटल्यामुळे त्यांना मोगली सैन्याशी महाराष्ट्रातच मुकाबला द्यावा लागला..
राजाराम महाराज महाराष्टात परत १६९८मध्ये आले. त्यांनी आल्याबरोबर आपला पवित्रा बदलला. आजपर्यंत ज्या लढाया झाल्या होत्या त्या बचावासाठी. नंतर मात्र ज्या झाल्या त्या आक्रमण करण्यासाठी. मोगली सैन्य मराठ्यांच्या प्रतिकारापुढे जास्त असूनही टिकत नव्हते कारण त्यांचा राजा हाल सोसून त्यांना लढण्यास भरीस पाडत होता. स्वतः स्वाऱ्यांवर जात होता. औरंगजेबाने त्याच्या युद्धनीतीत १६९८ला परत बदल करून मोठी चढाई केली. त्याला घाबरून जाऊन परत एकदा जिंजीला जाण्याबद्दल बोलणे चालले पण त्या बोलण्यास राजाराम महाराजांनी नकार दिला व त्यांनी स्वतःच अनेक स्वाऱ्या चालू केल्या. गदग, वऱ्हाड येथे जाऊन संपत्ती लुटून आणली. महाराज परत एकदा कर्नाटकात गेल्याचा उल्लेख आहे पण त्या स्वारीबद्दल जास्त माहिती नाही. संताजी व धनाजी असे दोन थोर सेनापती त्याला लाभले. भरताने जसे रामाचे राज्य स्वीकारले तसे राजारामाने शाहूचे (संभाजीचे) राज्य स्वीकारले. त्याला छत्रपतीपदाचा मोह नव्हता. कित्येक कागदपत्रांत हे दिसून येईल की तो बरेचदा राज्य थोरल्या भावाचे आहे व मी फक्त काही दिवस त्या राज्याची काळजी घेतोय असे सरदारांना लिहितो. असा थोर राजा महाराष्ट्राला लाभला हे मराठी लोकांचे भाग्य. त्यांनी नवीन राष्ट्र उदयास आणले ही त्यांची कामगिरी. जुन्या इतिहासकारांनी राजारामवर थोडा अन्यायच केला असे वाटते. नवीन पुस्तकांत मात्र त्यांना जे श्रेय दिले पाहिजे ते दिले जात आहे.
==छत्रपती राजाराम महाराजांबद्दलचे लेखन/ मराठी पुस्तके==
* छत्रपती राजाराम-ताराराणी [लेखक - ड़ाॅ. [[सदाशिव शिवदे]]]
* छत्रपती राजाराम महाराज (मराठा-मोगल रोमहर्षक संघर्ष) [लेखक - अशोकराव शिंदे सरकार]
* मराठी रियासत छत्रपती रामराजा [लेखक -[[गो.स. सरदेसाई]]]
* भंगले स्वप्न महाराष्ट्रा [नाटक, लेखक - [[बशीर मोमीन (कवठेकर)]]]
* शिवपुत्र राजाराम [लेखक -डाॅ. [[प्रमिला जरग]]]
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
==संदर्भ==
* मराठी रियासत - लेखक गो.स.सरदेसाई
* मराठ्यांचा इतिहास - सपांदक अ. रा. कुळकर्णी
* केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया (५ वा भाग) - ग.ह. खरे
{{मराठा साम्राज्य}}
[[वर्ग:छत्रपती]]
[[वर्ग:मराठा इतिहास]]
[[वर्ग:ऐतिहासिक व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १७०० मधील मृत्यू]]
[[वर्ग:चित्र हवे]]
2dkovr7lg5wxao9ywd8p8iss9koq4qh
2141939
2141810
2022-07-31T11:20:49Z
संतोष गोरे
135680
[[Special:Contributions/223.189.26.14|223.189.26.14]] ([[User talk:223.189.26.14|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:KiranBOT II|KiranBOT II]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
wikitext
text/x-wiki
{{इतिहासलेखन}}
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = छत्रपती राजारामराजे शिवाजीराजे भोसले
| पदवी = [[छत्रपती]]
| चित्र = Chhatrapati Rajaram.jpg
| चित्र_शीर्षक = छत्रपती राजारामराजे शिवाजीराजे भोसले यांचे अस्सल चित्र
| image =
| राजध्वज_चित्र = Flag_of_the_Maratha_Empire.svg| राजध्वज_चित्र_शीर्षक = मराठा साम्राज्य
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक = श्री धर्मप्रद्योतितायं शेषवर्ण दशरथेऽरिव राजारामस्य मुद्रेयं विश्ववंद्या विराजते।
| राज्य_काळ = इ.स. १६८९ ते इ.स. १७००
| राज्यारोहण = ९ फेब्रुवारी १६८९
| राज्याभिषेक = १२ फेब्रुवारी १६८९
| राज्यव्याप्ती = [[पश्चिम महाराष्ट्र]], [[कोकण]], [[भारत|दक्षिण भारतात]] [[तंजावर]]पर्यंत, उत्तरेला नर्मदेपर्यंत
| राजधानी = [[जिंजी]] [[राजगड]]
| पूर्ण_नाव = राजारामराजे शिवाजीराजे भोसले
| जन्म_दिनांक = २४ फेब्रुवारी १६७०
| जन्म_स्थान = [[राजगड]]
| मृत्यू_दिनांक = ३ मार्च १७००
| मृत्यू_स्थान = [[सिंहगड]]
| पूर्वाधिकारी =
| राजपद_वारस = संभाजी २रे
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[शिवाजी २रे]]
| वडील = [[शिवाजीराजे भोसले]]
| आई = [[सोयराबाई]]
| पत्नी = [[जानकीबाई]], </br>[[ताराबाई]]
| संतती = [[राजा कर्ण]],</br>[[शिवाजी २रे]],[[संभाजी २रे]]
| राजवंश = भोसले
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन = [[होन]], राजारामराई ([[सुवर्ण होन]], [[रुप्य होन]]??)
| तळटिपा =
|}}
पहिले '''राजारामराजे भोसले''' (जन्म : राजगड, २४ फेब्रुवारी १६७०; - सिंहगड, ३ मार्च १७००) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म फाल्गुन पौर्णिमा शके १५९१या तिथीला म्हणजेच २४ फेब्रुवारी १६७० रोजी किल्ले राजगडावर झाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या मराठी स्वराज्याच्या अतिशय अवघड काळात (१६८९ ते १७००) त्यांनी [[संताजी घोरपडे]] आणि [[धनाजी जाधव]] या विश्वासू सेनापतींच्या साहाय्याने नेतृत्व केले. कारकिर्दीचा त्यांनी मोठा कालखंड त्यांनी [[तामिळनाडू]]तील [[जिंजी]] येथे व्यतीत केला व तेथून स्वराज्याची धुरा सांभाळली. [[फाल्गुन कृष्ण ९ शके १६२१]] म्हणजे [[३ मार्च १७००]] मध्ये पुण्याजवळील [[सिंहगड]] येथे त्यांचा मृत्यू झाला.
राजारामाच्या काळापासून स्वराज्यावरचा एकछत्री अमंल खऱ्या अर्थाने संपला. नंतरच्या काळात अनेक सत्ताकेद्रें निर्माण झाली. पुणे हे जरी मोठे सत्ताकेंद्र असले तरी नागपूर, कोल्हापूर, सातारा, बडोदा व नंतरच्या काळात ग्वाल्हेर, उज्जैन व इंदूर ही मराठ्यांची उपसत्ताकेंद्रे होती.
मराठेशाही सन १६८८ ते १७००
शिवाजी महाराजांनी जे कमावले ते राखण्याची जबाबदारी छत्रपती संभाजींवर आली; ते त्यांनी राखले पण त्यांच्या अकाली घरपकडीनंतर व हत्येमुळे मराठेशाहीचाकणा पार मोडून गेला. स्वराज्यास छत्रपती म्हणून राजारामाला मंचावर बसविले. हा कालावधी या छोट्या हिंदू राज्याला फारच धामधुमीचा, दुष्काळाचा व कधी कधी नामुष्कीचा गेला. राजारामाच्या जीवनातील पहिली लढाई १० जून १६८९ला प्रतापगडच्या पायथ्याशी झाली;, काकरखानसारख्या मुघलांना छत्रपती राजाराम महाराज व एकनिष्ठ सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांनी कोयनेच्या काठावर धूळ चारली, १० जून ते १० ऑगस्ट 1१६८९ या काळा राजारामाचे वास्तव्य प्रतापगडावर होते.
नंतर छत्रपती राजाराम व नंतर त्यांचा पत्नी महाराणी ताराबाई यांनी राज्यकारभार पाहिला व तो काळ गाजविला, व राज्य कसे का होईना जिवंत ठेवले.
छत्रपती राजाराम हा सन १६७० च्या २४ फेब्रुवारीला जन्मला. जन्मताना तो पायाकडून जन्मला म्हणून सर्वजन चिंतित झाले असतां, शिवाजी महाराजांनी हा पातशाही पालथी घालेल असे भविष्य वर्तविले. प्रत्यक्षात जरी राजारामाने पातशाही पालथी घातली नाही, तरी त्याने पातशहाला झुंजवत ठेवून यश मिळू दिले नाही, पातशाही खिळखिळी केली. राजाराम हा शांत धीरगंभीर प्रकृतीचा होता. राजाराम महाराजांचे लष्करी शिक्षण हे हंबीरराव मोहित्यांकडे (स्वराज्याचे सरसेनापती व नात्याने सख्खे मामा) झाले. हंबीरराव हे कुडतोजी (प्रतापराव) गुजरानंतरचे सेनापती. प्रतापराव गेल्यावर शिवाजी महाराजांनी प्रतापरावांची मुलगी जानकीबाई हिच्याशी राजारामाचे लग्न लावले.
==वतनदारीस प्रारंभ==
१ फेब्रुवारी १६८९ रोजी संभाजी महाराजांना पकडले. गादीचा औरस वारस शाहू त्यावेळी ७ वर्षाचा पण नव्हता. त्याला छत्रपती सारख्या महत्त्वाच्या पदावर बसवायच्या ऐवजी येसूबाई आणि मंत्रिमंडळाने राजारामला बसवायचा निर्णय घेतला व लगेच १२ फेब्रुवारी रोजी राजाराम छत्रपती झाले.
राजाराम महाराज छत्रपती जरी झाले तरी त्यांच्यापुढील परिस्थिती खराब होती. महाराज संभाजी अटकेत होते, मराठे सरदार औरंगजेबाच्या बाजूला झुकले जाऊ लागले. चाऱ्हीकडून स्वराज्यावर होणारा हल्ला, स्थानिक लोकांची फंदफितुरी, औरंगजेबाशी लढा द्यायला लागणाऱ्या पैशाची चणचण, हे सर्व प्रश्न होते. स्वराज्य तर राखायचे, मराठेशाहीला जिंवत तर ठेवायचे पण हाती बळ नाही, पैसा नाही अशी भीषण परिस्थिती. औरंगजेबाचे सैन्याने एकाच वेळेस अनेक आघाड्या उघडल्या होत्या व ते राजारामाच्या मागेच लागले होते, ह्यामुळे महाराणी येसुबाईंनी राजारामाला दूर जिंजीस जाऊन राज्य राखण्याचा सल्ला दिला. प्रल्दाद निराजी यांना प्रतिनिधी पद (जे अष्टप्रधानांच्या वरचे होते) देऊ केले. ह्या पदामुळे राजाराम महाराजांच्या अनुपस्थितीत प्रतिनिधी सर्व निर्णय घेऊ शकत होते. वरील सर्व परिस्थिती पहाता राजाराम महाराजांनी जिंजीला जाण्याचा निर्णय लगेच अमलांत आणला. मोगलांचा वेढा स्वराज्याभोवती घट्ट होत होता. राजाराम महाराजांनी गड सोडून किल्लेदारांना व मोठ्या सरदारांना भेट देण्यास आरंभ केला, त्यांना आपल्या बाजुस वळविण्यास बोलनी लावली. बरेच सरदार मोगलांस मिळाले होते, त्यांची चाचपणी केली. होता होईतो मराठी लोकांना एकत्र आणण्याचे सुरू केले. पण यात एक मोठी मेख मोगलांनी मारून ठेवली होती. संभाजीच्या कालावधी शेवटच्या काही वर्षात औरंगजेब स्वतः दक्षिणेत असल्यामुळे मराठा सरदारांना मोगली सत्तेत समाविष्ट करण्यासाठी मोगलांनी वतने देणे सुरू केले होते. फोडा आणि वतने देऊन मराठी लोकांना स्वराज्याचा बाबतीत निष्क्रिय करणे सुरू केले होते. वतनदारीची जी पद्धत शिवाजी महाराजांनी मोडली होती ती परत वर आली. याचा आपल्या छोट्या मराठी राज्याला फार तोटा झाला. त्यातच महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. लालूच, दुष्काळ आणि वतनाचा लोभ ही तीन कारणे एकत्र आल्यामुळे स्वराज्यातील बहुतेक देशमुख, पाटील, व सरदार मोगलांना मिळाले.
छत्रपती संभाजीच्या मृत्यनंतर स्वराज्याचा सर्व भाग अगदी काहीच दिवसात मोगली अमंलाखाली आला होता. स्वराज्य राहून राहुन सातारा-परळी, विशाळगड, रत्नागिरीचा काही भाग व मोजकेच दोन्-पाच किल्ले ऐवढे मर्यादित झाले. राजाराम महाराज स्वतः ह्या वेळी पन्हाळ्यास होते. मोगलांनी पन्हाळ्यास देखील वेढा घातला. राजाराम महाराजांवर संकटावर संकटे येत होती. रामचंद्रपंत जे संभाजीच्या काळात स्वराज्यात अमात्य होते त्यांना "हुकुमतपन्हा" हा किताब दिला गेला व प्रतिनिधीस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ठरविले गेले. अंधाऱ्या रात्री राजाराम महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटले व जिंजीच्या मार्गावर लागले. भवानीने दुसऱ्यांदा पन्हाळ्यावर महाराष्ट्राला साथ दिली. राजाराम महाराज सुटल्याचे बहादुरखानाला लक्षात आले. तुंगभद्रा नदीतीरी भीषण संग्राम झाला. महाराज स्वत लढत लढत नदीत उडी मारून निसटून गेले. बेदनूरला राणी चेन्नामा राज्य करत होती. तिने औरंगजेबाची पर्वा न करता महाराजांना आश्रय दिला व त्यांची सुखरूप रवानगी जिंजीला केली. जिंजीला राजारामांचे जावई हरजीराजे महाडीक होते तेव्हा राजांनी जिंजी हस्तगत केली.
जिंजीसारख्या ८००-९०० मैल दूर असलेल्या प्रदेशातून राजाराम महाराजांनी ओरंगजेबाविरुद्ध दोन आघाड्या उघडल्या होत्या. जवळ पैसे नाही, सरदार नाही, सैन्य नाही अशा काळात सरदारांना परत बोलाविण्यासाठी त्यांनी वतनदारी देणे सुरू केले. वतनदारीच्या आमिषांमुळे परत जुने लोक स्वराज्याला सामील होऊ लागले. एवढीच एक काय ती चांगली गोष्ट. राज्यात दुष्काळ व मोगलांची जाळपोळ यामूळे राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली. यावर त्यांनी एक सरदारच नेमला जो गावागावात फिरून गुन्हेगारांस शासन देई. राज्य कर्जबाजारी झाले. महाराजांनी हुंडींच्या रूपात वतने द्यायला सुरुवात केली. आणि येथूनच राज्यावरच्या एकछत्री अंमल संपायला सुरुवात झाली. वतनाप्रमाने सरदार स्वतः फौजफाटा बाळगी व जेव्हा राजाला गरज पडेल तेव्हा त्याचा साह्यास जाई. ह्यात झाले काय की ते वतनदार त्यांच्या वतनापुरते राजे बनले. त्यांचा सैन्यात जे शिपाई असत त्यांचे इमान हे मुख्य राजा सोबत नसून वतनदारासोबत असे त्यामुळे "स्वराज्य" ही कल्पनाच नष्ट झाली. अवघड लढाई दिसली की हे वतनदार स्वराज्याकडे पाठ फिरवीत व मोगलांना जाऊन मिळत. त्यामुळे एकच वतन अनेक लोकांना दिले गेले व स्वराज्याचा न्यायाधिशाला भलत्याच भानगडींना सामोरे जावे लागले.
अशातच एका मर्द मराठ्याने (संताजीने) औरंगजेबाच्या तुळापूर येथील छावणीवर अंधारात हल्ला चढवला व प्रत्यक्ष औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणले. "हिंमते मर्दा तो मदते खुदा". या वेळेस ओरंगजेबाचा खुदा मराठ्यांना मदत करीत होता. लगेच पंधरा दिवसात घोरपडे बंधूंनी झुल्फिकारखानावर हल्ला चढवून त्याचे पाच हत्ती पळवून आणले. मराठी सैन्यातील मुख्य सरदारांची दुसरी फळी तयार व्हायला सुरुवात झाली. स्वराज्यावर आलेल्या अमावस्येत राजाराम महाराजांना लांबवर उगवत्या सूर्याची किरणे दिसायला सुरुवात झाली.
धनाजी जाधव, संताजी घोरपडे हे दोघे सरदारपण वतनदार होते पण दोघेही देशप्रेम नावाची चीज बाळगून होते. ह्या दोघांनी परत गनिमी कावा सुरू करून शिवाजी महाराजांप्रमाने अकस्मात हल्ले करायला सुरुवात केली. ह्या दोघांसोबत हुकुमतपन्हा, प्रतिनिधी, घोरपडे बंधू (बहिर्जी व मालोजी) ह्या सरदारांनी अनेक छोट्या आघाड्या उघडल्या. दिवसरात्र पायपीट करून हे लोक हल्ले करून अकस्मात माघार घेत. "स्वराज्य" ही कल्पना टिकवून ठेवण्यासाठी ह्या लोकांनी खूप मेहनत घेतली.
पुढे जिंजीवरच झुल्फिकारखानाने हल्ला केला. त्याला मदत होती फ्रेंच सैन्याची. महाराज परत अडचणीत आले. जिंजी किल्ला मोठा कठीण. लढवायला मजबूत. महाराजांनी स्वराज्यात मदतीसाठी सांगावा धाडला आणि दिवसरात्र वाटचाल करत धनाजी जाधव व संताजी कर्नाटकात येऊन पोचले. त्यांनी शाहजादा कामबक्ष व झुल्फिकारखान या मोगली सरदारांचा धुव्वा उडवत परत एकदा जिंजीच्या आजूबाजूच्या परिसर जिंकून घेतला. ह्यानंतर लगेच संताजीचे व राज. संताजी घोरपडे स्वराज्यासाठी मरेपर्यंत झुंज देत होते. हे इमान पैदा केले शिवाजी महाराजांच्या स्वराज्याने. महाराजांनी पत्र पाठवून निर्धोक राहा असे सांगितले, पण त्याच वेळेस तंबीही दिली होती. नवीन लोकांसोबत संताजीचे जास्त जमले नाही, त्यामुळे महाराजांनी संताजीस त्याची फौज खाली करण्याचा हुकूमपण दिला व सरसेनापतीपद धनाजीला दिले. पण संताजीने फौज सोडली नाही, तो लढत राहिला पण स्वराज्याच्या बाजूनेच. औरंगजेबाकडे
१,४३,००० खडी फौज व ९६ मराठे सरदार होते यावरून राजाराम महाराजांचा लढा किती विचित्र होता याची कल्पना करता येते. मिर्झा राजाच्या वेळेस शिवाजी महाराजांनी स्वराज्याची कल्पना पार शेवटच्या थरापर्यंत रुजविली होती, पण राजारामाच्या काळात ती पूर्णपणे उखडली गेली होती. मराठी सैन्यात त्यावेळेस साधारण (वतनदारी मिळून) ३०,००० ते ५०,००० इतके सैन्यपण भरत नव्हते. एकास साडेतीन असा हा लढा होता. शिवाय मोगलांबरोबर हत्ती, तोफखाना हे सर्व, तर मराठ्यांचे सैन्य हे तलवार, बर्च्या व ढाली एवढेच घेऊन लढत होते.
सन १६७९ ते १७००पर्यंत महाराष्टावर सतत स्वाऱ्या होत होत्या, दुष्काळ, जाळपोळ यामुळे महाराष्ट्र खचून गेला होता. राज्याची तिजोरी नाही, राजा परागंदा, पुरेशी फौज नाही अशा काळात वतनदाऱ्या बहाल करण्याशिवाय दुसरा पर्याय राजाराम महाराजांसमोर नव्हता असे वाटते. पण नंतर याचे भंयकर दुष्परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागले.
सततची धावपळ, सोबत वाईट प्रकृती व यामुळे राजाराम महाराज लवकरच वारले. छत्रपती राजाराम वारल्यावर स्वराज्य परत एकदा डळमळीत झाले. राजाराम महाराजांना दोन पुत्र होते. संभाजी (दुसरा) आणि शिवाजी (3). पैकी राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर कर्णाला गादीवर बसवल्याचा उल्लेख रिसायतकार करतात पण तो ३ आठवड्यात वारला. गादी परत पोरकी झाली. संभाजी दुसरा हा राजसबाईपासून झालेला
राजाराम हा मुळात शांत स्वभावाचा माणूस होता. त्याने राज्यकारभाराची घडी व्यवस्थित घालण्याचा प्रयत्न केला व त्यात तो बऱ्यापैकी यशस्वी झाला. व्यक्तिगतरीत्या तो गुणी, धोरणी व मुत्सद्दी राजकारणी होता. त्याच्या म्हणजे त्याने एका पत्रात त्याने दिल्लीवर स्वारी करायची इच्छा व्यक्त केली. काळ पाहीला तर औरंगजेब दक्षिण गिळंकृत करत होता, राजारामाकडे पैसे नव्हते, पुरेसे सैन्य नव्हते आणि हा माणूस दिल्लीला घशात घालू या असे त्याच्या अनुयायांना पत्राद्वारे लिहीत होता. काय म्हणावे ह्या धैर्याला? बेडर वृत्ती, धाडसीपणा की आणखी काही. (इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात, ती लगेच झाली. १७२८ला साली निझामाने पुणे घशात घातल्यावर बाजीरावाने औरंगाबादवर हल्ला चढविला) हे गुण राजारामाला त्याव्या वडिलांकडून आले. एवढेच नाहीतर त्याने वडिलांसारखी सुरतेला तिसऱ्यांदा हल्ला चढविण्याची तयारी केली होती, पण ऐनवेळी बातमी फुटल्यामुळे त्यांना मोगली सैन्याशी महाराष्ट्रातच मुकाबला द्यावा लागला..
राजाराम महाराज महाराष्टात परत १६९८मध्ये आले. त्यांनी आल्याबरोबर आपला पवित्रा बदलला. आजपर्यंत ज्या लढाया झाल्या होत्या त्या बचावासाठी. नंतर मात्र ज्या झाल्या त्या आक्रमण करण्यासाठी. मोगली सैन्य मराठ्यांच्या प्रतिकारापुढे जास्त असूनही टिकत नव्हते कारण त्यांचा राजा हाल सोसून त्यांना लढण्यास भरीस पाडत होता. स्वतः स्वाऱ्यांवर जात होता. औरंगजेबाने त्याच्या युद्धनीतीत १६९८ला परत बदल करून मोठी चढाई केली. त्याला घाबरून जाऊन परत एकदा जिंजीला जाण्याबद्दल बोलणे चालले पण त्या बोलण्यास राजाराम महाराजांनी नकार दिला व त्यांनी स्वतःच अनेक स्वाऱ्या चालू केल्या. गदग, वऱ्हाड येथे जाऊन संपत्ती लुटून आणली. महाराज परत एकदा कर्नाटकात गेल्याचा उल्लेख आहे पण त्या स्वारीबद्दल जास्त माहिती नाही. संताजी व धनाजी असे दोन थोर सेनापती त्याला लाभले. भरताने जसे रामाचे राज्य स्वीकारले तसे राजारामाने शाहूचे (संभाजीचे) राज्य स्वीकारले. त्याला छत्रपतीपदाचा मोह नव्हता. कित्येक कागदपत्रांत हे दिसून येईल की तो बरेचदा राज्य थोरल्या भावाचे आहे व मी फक्त काही दिवस त्या राज्याची काळजी घेतोय असे सरदारांना लिहितो. असा थोर राजा महाराष्ट्राला लाभला हे मराठी लोकांचे भाग्य. त्यांनी नवीन राष्ट्र उदयास आणले ही त्यांची कामगिरी. जुन्या इतिहासकारांनी राजारामवर थोडा अन्यायच केला असे वाटते. नवीन पुस्तकांत मात्र त्यांना जे श्रेय दिले पाहिजे ते दिले जात आहे.
==छत्रपती राजाराम महाराजांबद्दलचे लेखन/ मराठी पुस्तके==
* छत्रपती राजाराम-ताराराणी [लेखक - ड़ाॅ. [[सदाशिव शिवदे]]]
* छत्रपती राजाराम महाराज (मराठा-मोगल रोमहर्षक संघर्ष) [लेखक - अशोकराव शिंदे सरकार]
* मराठी रियासत छत्रपती रामराजा [लेखक -[[गो.स. सरदेसाई]]]
* भंगले स्वप्न महाराष्ट्रा [नाटक, लेखक - [[बशीर मोमीन (कवठेकर)]]]
* शिवपुत्र राजाराम [लेखक -डाॅ. [[प्रमिला जरग]]]
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
==संदर्भ==
* मराठी रियासत - लेखक गो.स.सरदेसाई
* मराठ्यांचा इतिहास - सपांदक अ. रा. कुळकर्णी
* केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया (५ वा भाग) - ग.ह. खरे
{{मराठा साम्राज्य}}
[[वर्ग:छत्रपती]]
[[वर्ग:मराठा इतिहास]]
[[वर्ग:ऐतिहासिक व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १७०० मधील मृत्यू]]
[[वर्ग:चित्र हवे]]
19z67sni4wyh655o40aut0ajat89npm
न्यू झीलँड क्रिकेट संघाचे बांगलादेश दौरे
0
54913
2141700
2141407
2022-07-30T16:58:58Z
Usernamekiran
29153
redirected to न्यू झीलंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००८-०९
wikitext
text/x-wiki
#REDIRECT [[न्यू झीलंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००८-०९]]
mr4rzj7yhkedgwou16mo71hb6v6bk4o
पटकथा
0
58161
2141844
2112334
2022-07-31T04:43:13Z
2402:3A80:18D2:D3D1:33BF:D858:A604:8247
wikitext
text/x-wiki
Hdhxgjcgzjxtsktjdktskyfjtd5fysfugocughdocyhuflcugydkf7stfhdxtfgdidudyfyfufid8fufuyof7ggoggufo8jgbzkxtjfkgakUdjtslyztks6ktksktsktskt5jstjatja5o5jstjstkatjsk5sk5s5ks5is5oe5o5o5is5isi5s5istkstisjtsmgatkstks6kztsk5stkstmsmtskrsktstmsktstkstkzgkztjatjsjtstksgmnfjsfjstjstktksrjrja
==साहित्यातील स्थान==
* गाजलेल्या पटकथा
==गाजलेले लेखक==
==पटकथा लेखनाचे कौशल्य==
==प्रकार==
पटकथालेखनाची कृती करमणूक उद्योगात अनेक रूप धारण करते. बऱ्याचदा, एकाधिक लेखक वेगवेगळ्या कार्यांसह विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर समान स्क्रिप्टवर कार्य करतात. यशस्वी कारकिर्दीत, पटकथा लेखक विविध भूमिकांमध्ये लिहिण्यासाठी नियुक्त केले जाऊ शकते.
पटकथालेखन कामांच्या काही सामान्य प्रकारांमध्ये हे समाविष्ट आहे:
==विशिष्ट स्क्रिप्ट लेखन==
स्पेक स्क्रिप्ट्स फिल्म स्टुडिओ, प्रोडक्शन कंपनी किंवा टीव्ही नेटवर्कच्या कमिशनशिवाय, विक्रीच्या सट्टावर लिहिलेल्या फिचर फिल्म किंवा टेलिव्हिजन शो स्क्रिप्ट्स असतात. सामग्रीचा शोध सामान्यपणे संपूर्ण पटकथालेखकाद्वारे केला जातो, तथापि विशिष्ट स्क्रीनप्ले प्ले स्थापित केलेल्या कामांवर किंवा वास्तविक लोकांवर आणि घटनांवर आधारित असू शकतात. स्पेक स्क्रिप्ट एक हॉलिवूड विक्री साधन आहे. दर वर्षी लिहिलेल्या बऱ्याच स्क्रिप्ट्स स्पेशल स्क्रिप्ट्स असतात, परंतु केवळ थोड्या टक्केच स्क्रीनवर ती तयार करतात. स्पेक स्क्रिप्ट सहसा पूर्णपणे मूळ काम असते, परंतु ते रुपांतर देखील असू शकते.
==टेलिव्हिजन लेखन==
एक स्पिप्ट स्क्रिप्ट लेखकाचे प्रदर्शन आणि त्याच्या शैली आणि अधिवेशनांचे अनुकरण करण्याची क्षमता याबद्दलचे ज्ञान दर्शविण्यासाठी लिहिलेली एक नमुना टेलीप्ले असते. शोच्या भविष्यातील भाग लिहिण्यासाठी नियुक्त केले जावे या आशेने तो शोच्या निर्मात्यांकडे सबमिट केला आहे. व्यवसायात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होतकरू पटकथा लेखक सामान्यत: एक किंवा अधिक विशिष्ट स्क्रिप्ट लिहून प्रारंभ करतात.
==विशिष्ट लिपी लिहिणे==
हे कोणत्याही लेखकाच्या कारकिर्दीचा एक भाग असला तरी अमेरिकेच्या राइटर्स गिल्डने सदस्यांना "सट्टावर" लिहिण्यास मनाई केली. फरक हा आहे की लेखकाने स्वतःच्या स्वतःच्या नमुना म्हणून एक "स्पिप्ट स्क्रिप्ट" लिहिलेली आहे; एखाद्या कराराशिवाय विशिष्ट निर्मात्यासाठी स्क्रिप्ट लिहणे म्हणजे काय प्रतिबंधित आहे. अनुमानांवर स्क्रिप्ट लिहिण्याव्यतिरिक्त, सामान्यत: कॅमेरा ॲंगल किंवा इतर दिशात्मक शब्दावली लिहिण्याचा सल्ला दिला जात नाही, कारण याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. दिग्दर्शक स्वतः किंवा स्वतःचे शूटिंग स्क्रिप्ट लिहू शकते, स्क्रिप्ट कशी दिसावी याविषयी दिग्दर्शकाची दृष्टी पार पाडण्यासाठी टीमला काय करावे याबद्दल मार्गदर्शन करणारी स्क्रिप्ट. दिग्दर्शक मूळ लेखकास त्याच्याबरोबर किंवा तिच्याबरोबर लेखन करण्यास किंवा फिल्म / टीव्ही शोचे दिग्दर्शक आणि निर्माता दोघांनाही समाधानी करणारी स्क्रिप्ट पुन्हा लिहिण्यास सांगू शकतो.
==विशिष्ट लेखन==
हे देखील अद्वितीय आहे की लेखकाने कल्पना निर्मात्यांकडे आणणे आवश्यक आहे. स्क्रिप्ट विकण्यासाठी, त्यास एक किलर शीर्षक, चांगले लेखन आणि एक उत्कृष्ट लॉगलाइन असणे आवश्यक आहे. लॉगलाइन हे एक वाक्य आहे जे चित्रपट काय आहे हे दर्शवितो. चांगली लिखित लॉगलाइन चित्रपटाचा सूर सांगेल, मुख्य पात्राची ओळख करून देईल आणि प्राथमिक संघर्षाला स्पर्श करेल. सामान्यत: लोकांना आकर्षित करण्यासाठी लॉगलाइन आणि शीर्षक काम करतात आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा त्यामध्ये विचित्रपणाचा समावेश करण्यास सूचविले जाते. निर्मात्याने विशिष्ट लिपी उचलली की नाही या छान आणि स्वच्छ लिखाणासह या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात परिणाम होईल.
==पटकथा चालू केली==
भाड्याने घेतलेल्या लेखकाने कमिशन दिलेली पटकथा लिहिली आहे. पटकथालेखक आणण्यापूर्वी संकल्पना सहसा विकसित केली जाते आणि स्क्रिप्टला हिरवा कंदील येण्यापूर्वी अनेक लेखक त्यावर काम करतात.
==वैशिष्ट्य असाइनमेंट लेखन==
असाइनमेंटवर लिहिलेल्या स्क्रिप्ट्स स्टुडिओ, प्रॉडक्शन कंपनी किंवा निर्माता यांच्या कराराखाली तयार केलेल्या पटकथा आहेत. पटकथालेखन मध्ये मागितले गेलेले हे सर्वात सामान्य असाइनमेंट आहेत. पटकथालेखक स्वतंत्रपणे किंवा "मुक्त" असाइनमेंटमधून असाईनमेंट मिळवू शकतो. पटकथालेखकाकडेही संपर्क साधून असाईनमेंट देऊ शकतो. असाइनमेंट स्क्रिप्ट्स सामान्यतः विद्यमान कल्पना किंवा भाड्याने घेतलेल्या कंपनीच्या मालमत्तेची रुपांतर असतात, परंतु लेखक किंवा निर्मात्याने तयार केलेल्या संकल्पनेवर आधारित मूळ कामे देखील असू शकतात.
==पुनर्लेखन आणि स्क्रिप्ट डॉक्टरिंग==
विकास प्रक्रियेदरम्यान बहुतेक उत्पादित चित्रपट काही प्रमाणात पुन्हा लिहिले जातात. पटकथा, ते स्क्रिप्टच्या मूळ लेखकाद्वारे पुन्हा लिहिले जात नाहीत. बरेच प्रस्थापित पटकथालेखक तसेच नवीन लेखक ज्यांचे कार्य वचन दर्शविते परंतु त्यांना बाजारपेठेची कमतरता असते ते त्यांचे पुनरुत्थान स्क्रिप्ट बनवतात.
जेव्हा स्क्रिप्टचा मध्यवर्ती भाग किंवा वर्ण (?) चांगले असतात परंतु स्क्रिप्ट अन्यथा निरुपयोगी होते (?), तेव्हा भिन्न लेखक किंवा लेखकांची टीम संपूर्णपणे नवीन मसुदा बनविण्यासाठी करारावर कंत्राट केली जाते, ज्यास "पृष्ठ एक पुनर्लेखन" असे म्हणतात. जेव्हा केवळ लहान समस्या, जसे की वाईट संवाद किंवा विनोद कमी असतात, तेव्हा एखादा लेखक "पॉलिश" किंवा "पंच-अप" करण्यासाठी ठेवला जातो.
नवीन लेखकाच्या योगदानाच्या आकारावर अवलंबून, स्क्रीन क्रेडिट दिले जाऊ शकते किंवा नाही. उदाहरणार्थ, अमेरिकन फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा त्यापेक्षा अधिक स्क्रिप्टमध्ये बरीच बदल केली (?) असल्यासच लेखकांना क्रेडिट दिले जाते. या मानकांमुळे चित्रपटाच्या निर्मितीस हातभार लावणा स्क्रीन्स पटकथा लेखकांची ओळख आणि त्यांची संख्या स्थापित करणे कठीण होऊ शकते.
जेव्हा प्रस्थापित लेखकांना विकासाच्या प्रक्रियेत उशीरा स्क्रिप्टचा भाग पुन्हा लिहिण्यास सांगितले जाते तेव्हा त्यांना सामान्यतः स्क्रिप्ट डॉक्टर म्हणून संबोधले जाते. क्रिस्तोफर कीन, स्टीव्ह झेलियन, विल्यम गोल्डमॅन, रॉबर्ट टाउने, मॉर्ट नॅथन, क्वेंटीन टेरॅंटिनो आणि पीटर रसेल यांचा प्रमुख स्क्रिप्ट डॉक्टरांचा समावेश आहे. बऱ्याच नवीन-अप-पटकथा लेखक भूत लेखक म्हणून काम करतात. [उद्धरण आवश्यक]
==दूरदर्शन लेखन==
स्वतंत्ररित्या काम करणारा दूरदर्शन लेखक अस्तित्वात असलेल्या टेलिव्हिजन शोसाठी एक किंवा अधिक भाग लिहिण्यासाठी कंत्राट मिळविण्यासाठी विशेषतः विशिष्ट स्क्रिप्ट्स किंवा मागील क्रेडिट्स आणि प्रतिष्ठा वापरतो. भाग सादर केल्यानंतर, पुनर्लेखन किंवा पॉलिशिंग आवश्यक असू शकते.
टीव्ही शोसाठी एक कर्मचारी लेखक सामान्यत: इन-हाऊस, लेखन आणि पुनर्लेखन भागांमध्ये कार्य करतो. स्टाफ लेखक-अनेकदा कथा संपादक किंवा निर्माता यासारखे इतर पदके दिली जातात-शोचा टोन, शैली, वर्ण आणि भूखंड कायम ठेवण्यासाठी एपिसोड स्क्रिप्टवर गट म्हणून आणि वैयक्तिकरित्या काम करतात.
टेलिव्हिजन शो निर्माता टेलीव्हिजन पायलट आणि नवीन टेलिव्हिजन मालिकांचा बायबल लिहितात. ते शोच्या वर्ण, शैली आणि भूखंडांचे सर्व पैलू तयार आणि व्यवस्थापित करण्यास जबाबदार आहेत. शोरनर, मुख्य लेखक किंवा कथा संपादक म्हणून चालणाऱ्या मालिकेच्या शो-डे-टू-डे सर्जनशील निर्णयांसाठी निर्माता नेहमीच जबाबदार असतो.
==दररोज मालिकेसाठी लेखन==
प्राइम टाइम शोद्वारे वापरल्या जाणाऱ्या साबण ओपेरा आणि टेलेनोव्हलास लिहिण्याची प्रक्रिया वेगळी आहे कारण काही महिन्यांकरिता आठवड्यातून पाच दिवस नवीन भाग तयार करण्याची गरज भासते. जेन ensस्पेंसन यांनी उद्धृत केलेल्या एका उदाहरणामध्ये पटकथालेखन म्हणजे "थ्री-टायर्ड सिस्टमची क्रमवारी":
काही शीर्ष लेखक एकूण कथा आर्क्स तयार करतात. पारंपारिक भाग बाह्यरेखा सारख्या दिसणाऱ्या गोष्टी आणि त्याखालील लेखकांचा एक अॅरे (ज्यांना लॉस एंजेलिसला स्थानिक देखील नसण्याची गरज आहे) सारख्या गोष्टी बनविण्याकरिता मध्यम-स्तराचे लेखक त्यांच्याबरोबर कार्य करतात, त्या बाह्यरेखा घेतात आणि द्रुतपणे व्युत्पन्न करतात बाह्यरेखावर चुकून चुकत असताना संवाद.
मध्यम पातळीवरील लेखकांची भूमिका काढून टाकणे, ज्येष्ठ लेखकांवर अवलंबून राहणे आणि इतर लेखकांना थोडे अधिक स्वातंत्र्य देणे या गोष्टींवर आधारित अलीकडील कल असल्याचे एस्पेंसन यांनी नमूद केले. याची पर्वा न करता, जेव्हा समाप्त स्क्रिप्ट्स शीर्ष लेखकांना पाठविल्या जातात, तेव्हाचे लेखक पुन्हा लेखनाची अंतिम फेरी करतात. स्पेंसन हे देखील लक्षात ठेवतो की दररोज प्रसारित होणारा शो, ज्याच्या आवाजांच्या मागे दशकांचा इतिहास आहे अशा वर्णांसह, विशिष्ट आवाजांशिवाय लेखन कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते जी कधीकधी प्राइम-टाइम मालिकेत उपस्थित राहू शकते.
==गेम शोसाठी लेखन==
गेम शोमध्ये थेट स्पर्धक वैशिष्ट्यीकृत आहेत, परंतु तरीही विशिष्ट स्वरुपाचा भाग म्हणून लेखकांची टीम वापरतात. यात प्रश्नांचा स्लेट आणि होस्टच्या बाजूने विशिष्ट शब्दलेखन किंवा संवाद देखील असू शकतो. लेखक स्पर्धकांद्वारे वापरलेल्या संवादाची पटकथा लिहू शकत नाहीत, परंतु गेम शोच्या संकल्पनेस पाठिंबा देणा events्या क्रियांचा कार्यक्रम, परिदृश्य आणि घटनाक्रम तयार करण्यासाठी ते निर्मात्यांसह कार्य करतात.
==व्हिडिओ गेम लेखन==
व्हिडिओ गेमच्या निरंतर विकास आणि वाढीव जटिलतेमुळे व्हिडिओ गेम डिझाइनच्या क्षेत्रात पटकथालेखकांना नोकरीसाठी बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. व्हिडिओ गेम लेखक पात्र, परिदृश्ये आणि संवाद तयार करण्यासाठी इतर गेम डिझाइनर्ससह जवळून कार्य करतात.
==पटकथा लिहिण्यावर सिद्धांत==
मूलभूतपणे, पटकथा हा एक अनोखा साहित्यिक प्रकार आहे. हे एका संगीताच्या स्कोअरसारखे आहे, त्यामध्ये त्याचा अर्थ प्रेक्षकांच्या आनंद घेण्यासाठी तयार केलेल्या उत्पादनाची सेवा करण्याऐवजी अन्य कलाकारांच्या कामगिरीच्या आधारे केला जाईल. या कारणास्तव, टप्प्यातील दिशानिर्देशांचे वर्णन करताना एक पटकथा तांत्रिक शब्दजाल आणि घट्ट, सुटे गद्य वापरून लिहिली जाते. कादंबरी किंवा लघुकथेच्या विपरीत, पटकथा त्याच्या वर्णांच्या अंतर्गत विचारांऐवजी कथेच्या शाब्दिक आणि दृश्य पैलूंचे वर्णन करण्यावर लक्ष केंद्रित करते. पटकथालेखनात, उप-मजकूर, कृती आणि प्रतीकात्मकतेद्वारे ते विचार आणि भावना जागृत करण्याचे उद्दीष्ट आहे.
पटकथालेखनाचे अनेक मुख्य सिद्धांत लेखकांना स्क्रिप्ट लिहिण्याची रचना, उद्दीष्टे आणि तंत्रे व्यवस्थित करून पटकथेकडे जाण्यास मदत करतात. सर्वात सामान्य प्रकारचे सिद्धांत स्ट्रक्चरल आहेत. पटकथा लेखक विल्यम गोल्डमन यांचे म्हणणे असे आहे की "पटकथा ही रचना आहेत".
==तीन-कृतीची रचना==
तिन्ही कृत्ये (स्थान आणि वर्णांचे) सेटअप, संघर्ष (अडथळ्यासह) आणि रिझोल्यूशन (एक कळस व एक जटिलता मध्ये परिणत) आहेत. साधारणत: दोन तासांच्या चित्रपटात पहिला आणि तिसरा चित्रपट साधारणतः 30० मिनिटांपर्यंत चालतो, मध्यंतरी अभिनय अंदाजे एक तास टिकतो, परंतु आज बऱ्याच चित्रपटांमध्ये संघर्ष सुरू होण्यापासून सुरू होतो आणि नंतर तो सेटअप अॅक्टवर जातो किंवा कदाचित ते देखील शेवटच्या कृत्यापासून प्रारंभ करा आणि नंतर सुरुवातीस परत जा.
लेखन नाटकात फ्रेंच लेखक आणि दिग्दर्शक यवेस लव्हॅन्डियर थोड्या वेगळ्या दृष्टिकोनावर दाखवतात. बऱ्याच सिद्धांतांप्रमाणेच तो असे मानतो की प्रत्येक मानवी कृतीत, काल्पनिक किंवा वास्तविक असो, त्यामध्ये तीन तार्किक भाग असतात: कृती करण्यापूर्वी, कृती दरम्यान आणि कृतीनंतर. पण कळस ही कृतीचा भाग असल्याने, दुसऱ्या कायद्यात क्लायमॅक्सचा समावेश असणे आवश्यक आहे, जे बहुतेक पटकथालेखन सिद्धांतांपेक्षा खूपच लहान तृतीय कृत्य करते.
तीन-क्ट स्ट्रक्चरच्या व्यतिरिक्त, पटकथामध्ये चार किंवा पाच-कायदा रचना वापरणे देखील सामान्य आहे, जरी काही पटकथांमध्ये वीस स्वतंत्र कृत्ये समाविष्ट असू शकतात.
==अधिक वाचन==
==बाह्य दुवे==
{{विस्तार}}
{{वर्ग}}
prxqsdjqydpa7hmycrc4mawx4r3jtty
2141846
2141844
2022-07-31T04:43:29Z
2402:3A80:18D2:D3D1:33BF:D858:A604:8247
wikitext
text/x-wiki
==साहित्यातील स्थान==
* गाजलेल्या पटकथा
==गाजलेले लेखक==
==पटकथा लेखनाचे कौशल्य==
==प्रकार==
पटकथालेखनाची कृती करमणूक उद्योगात अनेक रूप धारण करते. बऱ्याचदा, एकाधिक लेखक वेगवेगळ्या कार्यांसह विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर समान स्क्रिप्टवर कार्य करतात. यशस्वी कारकिर्दीत, पटकथा लेखक विविध भूमिकांमध्ये लिहिण्यासाठी नियुक्त केले जाऊ शकते.
पटकथालेखन कामांच्या काही सामान्य प्रकारांमध्ये हे समाविष्ट आहे:
==विशिष्ट स्क्रिप्ट लेखन==
स्पेक स्क्रिप्ट्स फिल्म स्टुडिओ, प्रोडक्शन कंपनी किंवा टीव्ही नेटवर्कच्या कमिशनशिवाय, विक्रीच्या सट्टावर लिहिलेल्या फिचर फिल्म किंवा टेलिव्हिजन शो स्क्रिप्ट्स असतात. सामग्रीचा शोध सामान्यपणे संपूर्ण पटकथालेखकाद्वारे केला जातो, तथापि विशिष्ट स्क्रीनप्ले प्ले स्थापित केलेल्या कामांवर किंवा वास्तविक लोकांवर आणि घटनांवर आधारित असू शकतात. स्पेक स्क्रिप्ट एक हॉलिवूड विक्री साधन आहे. दर वर्षी लिहिलेल्या बऱ्याच स्क्रिप्ट्स स्पेशल स्क्रिप्ट्स असतात, परंतु केवळ थोड्या टक्केच स्क्रीनवर ती तयार करतात. स्पेक स्क्रिप्ट सहसा पूर्णपणे मूळ काम असते, परंतु ते रुपांतर देखील असू शकते.
==टेलिव्हिजन लेखन==
एक स्पिप्ट स्क्रिप्ट लेखकाचे प्रदर्शन आणि त्याच्या शैली आणि अधिवेशनांचे अनुकरण करण्याची क्षमता याबद्दलचे ज्ञान दर्शविण्यासाठी लिहिलेली एक नमुना टेलीप्ले असते. शोच्या भविष्यातील भाग लिहिण्यासाठी नियुक्त केले जावे या आशेने तो शोच्या निर्मात्यांकडे सबमिट केला आहे. व्यवसायात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होतकरू पटकथा लेखक सामान्यत: एक किंवा अधिक विशिष्ट स्क्रिप्ट लिहून प्रारंभ करतात.
==विशिष्ट लिपी लिहिणे==
हे कोणत्याही लेखकाच्या कारकिर्दीचा एक भाग असला तरी अमेरिकेच्या राइटर्स गिल्डने सदस्यांना "सट्टावर" लिहिण्यास मनाई केली. फरक हा आहे की लेखकाने स्वतःच्या स्वतःच्या नमुना म्हणून एक "स्पिप्ट स्क्रिप्ट" लिहिलेली आहे; एखाद्या कराराशिवाय विशिष्ट निर्मात्यासाठी स्क्रिप्ट लिहणे म्हणजे काय प्रतिबंधित आहे. अनुमानांवर स्क्रिप्ट लिहिण्याव्यतिरिक्त, सामान्यत: कॅमेरा ॲंगल किंवा इतर दिशात्मक शब्दावली लिहिण्याचा सल्ला दिला जात नाही, कारण याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. दिग्दर्शक स्वतः किंवा स्वतःचे शूटिंग स्क्रिप्ट लिहू शकते, स्क्रिप्ट कशी दिसावी याविषयी दिग्दर्शकाची दृष्टी पार पाडण्यासाठी टीमला काय करावे याबद्दल मार्गदर्शन करणारी स्क्रिप्ट. दिग्दर्शक मूळ लेखकास त्याच्याबरोबर किंवा तिच्याबरोबर लेखन करण्यास किंवा फिल्म / टीव्ही शोचे दिग्दर्शक आणि निर्माता दोघांनाही समाधानी करणारी स्क्रिप्ट पुन्हा लिहिण्यास सांगू शकतो.
==विशिष्ट लेखन==
हे देखील अद्वितीय आहे की लेखकाने कल्पना निर्मात्यांकडे आणणे आवश्यक आहे. स्क्रिप्ट विकण्यासाठी, त्यास एक किलर शीर्षक, चांगले लेखन आणि एक उत्कृष्ट लॉगलाइन असणे आवश्यक आहे. लॉगलाइन हे एक वाक्य आहे जे चित्रपट काय आहे हे दर्शवितो. चांगली लिखित लॉगलाइन चित्रपटाचा सूर सांगेल, मुख्य पात्राची ओळख करून देईल आणि प्राथमिक संघर्षाला स्पर्श करेल. सामान्यत: लोकांना आकर्षित करण्यासाठी लॉगलाइन आणि शीर्षक काम करतात आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा त्यामध्ये विचित्रपणाचा समावेश करण्यास सूचविले जाते. निर्मात्याने विशिष्ट लिपी उचलली की नाही या छान आणि स्वच्छ लिखाणासह या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात परिणाम होईल.
==पटकथा चालू केली==
भाड्याने घेतलेल्या लेखकाने कमिशन दिलेली पटकथा लिहिली आहे. पटकथालेखक आणण्यापूर्वी संकल्पना सहसा विकसित केली जाते आणि स्क्रिप्टला हिरवा कंदील येण्यापूर्वी अनेक लेखक त्यावर काम करतात.
==वैशिष्ट्य असाइनमेंट लेखन==
असाइनमेंटवर लिहिलेल्या स्क्रिप्ट्स स्टुडिओ, प्रॉडक्शन कंपनी किंवा निर्माता यांच्या कराराखाली तयार केलेल्या पटकथा आहेत. पटकथालेखन मध्ये मागितले गेलेले हे सर्वात सामान्य असाइनमेंट आहेत. पटकथालेखक स्वतंत्रपणे किंवा "मुक्त" असाइनमेंटमधून असाईनमेंट मिळवू शकतो. पटकथालेखकाकडेही संपर्क साधून असाईनमेंट देऊ शकतो. असाइनमेंट स्क्रिप्ट्स सामान्यतः विद्यमान कल्पना किंवा भाड्याने घेतलेल्या कंपनीच्या मालमत्तेची रुपांतर असतात, परंतु लेखक किंवा निर्मात्याने तयार केलेल्या संकल्पनेवर आधारित मूळ कामे देखील असू शकतात.
==पुनर्लेखन आणि स्क्रिप्ट डॉक्टरिंग==
विकास प्रक्रियेदरम्यान बहुतेक उत्पादित चित्रपट काही प्रमाणात पुन्हा लिहिले जातात. पटकथा, ते स्क्रिप्टच्या मूळ लेखकाद्वारे पुन्हा लिहिले जात नाहीत. बरेच प्रस्थापित पटकथालेखक तसेच नवीन लेखक ज्यांचे कार्य वचन दर्शविते परंतु त्यांना बाजारपेठेची कमतरता असते ते त्यांचे पुनरुत्थान स्क्रिप्ट बनवतात.
जेव्हा स्क्रिप्टचा मध्यवर्ती भाग किंवा वर्ण (?) चांगले असतात परंतु स्क्रिप्ट अन्यथा निरुपयोगी होते (?), तेव्हा भिन्न लेखक किंवा लेखकांची टीम संपूर्णपणे नवीन मसुदा बनविण्यासाठी करारावर कंत्राट केली जाते, ज्यास "पृष्ठ एक पुनर्लेखन" असे म्हणतात. जेव्हा केवळ लहान समस्या, जसे की वाईट संवाद किंवा विनोद कमी असतात, तेव्हा एखादा लेखक "पॉलिश" किंवा "पंच-अप" करण्यासाठी ठेवला जातो.
नवीन लेखकाच्या योगदानाच्या आकारावर अवलंबून, स्क्रीन क्रेडिट दिले जाऊ शकते किंवा नाही. उदाहरणार्थ, अमेरिकन फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा त्यापेक्षा अधिक स्क्रिप्टमध्ये बरीच बदल केली (?) असल्यासच लेखकांना क्रेडिट दिले जाते. या मानकांमुळे चित्रपटाच्या निर्मितीस हातभार लावणा स्क्रीन्स पटकथा लेखकांची ओळख आणि त्यांची संख्या स्थापित करणे कठीण होऊ शकते.
जेव्हा प्रस्थापित लेखकांना विकासाच्या प्रक्रियेत उशीरा स्क्रिप्टचा भाग पुन्हा लिहिण्यास सांगितले जाते तेव्हा त्यांना सामान्यतः स्क्रिप्ट डॉक्टर म्हणून संबोधले जाते. क्रिस्तोफर कीन, स्टीव्ह झेलियन, विल्यम गोल्डमॅन, रॉबर्ट टाउने, मॉर्ट नॅथन, क्वेंटीन टेरॅंटिनो आणि पीटर रसेल यांचा प्रमुख स्क्रिप्ट डॉक्टरांचा समावेश आहे. बऱ्याच नवीन-अप-पटकथा लेखक भूत लेखक म्हणून काम करतात. [उद्धरण आवश्यक]
==दूरदर्शन लेखन==
स्वतंत्ररित्या काम करणारा दूरदर्शन लेखक अस्तित्वात असलेल्या टेलिव्हिजन शोसाठी एक किंवा अधिक भाग लिहिण्यासाठी कंत्राट मिळविण्यासाठी विशेषतः विशिष्ट स्क्रिप्ट्स किंवा मागील क्रेडिट्स आणि प्रतिष्ठा वापरतो. भाग सादर केल्यानंतर, पुनर्लेखन किंवा पॉलिशिंग आवश्यक असू शकते.
टीव्ही शोसाठी एक कर्मचारी लेखक सामान्यत: इन-हाऊस, लेखन आणि पुनर्लेखन भागांमध्ये कार्य करतो. स्टाफ लेखक-अनेकदा कथा संपादक किंवा निर्माता यासारखे इतर पदके दिली जातात-शोचा टोन, शैली, वर्ण आणि भूखंड कायम ठेवण्यासाठी एपिसोड स्क्रिप्टवर गट म्हणून आणि वैयक्तिकरित्या काम करतात.
टेलिव्हिजन शो निर्माता टेलीव्हिजन पायलट आणि नवीन टेलिव्हिजन मालिकांचा बायबल लिहितात. ते शोच्या वर्ण, शैली आणि भूखंडांचे सर्व पैलू तयार आणि व्यवस्थापित करण्यास जबाबदार आहेत. शोरनर, मुख्य लेखक किंवा कथा संपादक म्हणून चालणाऱ्या मालिकेच्या शो-डे-टू-डे सर्जनशील निर्णयांसाठी निर्माता नेहमीच जबाबदार असतो.
==दररोज मालिकेसाठी लेखन==
प्राइम टाइम शोद्वारे वापरल्या जाणाऱ्या साबण ओपेरा आणि टेलेनोव्हलास लिहिण्याची प्रक्रिया वेगळी आहे कारण काही महिन्यांकरिता आठवड्यातून पाच दिवस नवीन भाग तयार करण्याची गरज भासते. जेन ensस्पेंसन यांनी उद्धृत केलेल्या एका उदाहरणामध्ये पटकथालेखन म्हणजे "थ्री-टायर्ड सिस्टमची क्रमवारी":
काही शीर्ष लेखक एकूण कथा आर्क्स तयार करतात. पारंपारिक भाग बाह्यरेखा सारख्या दिसणाऱ्या गोष्टी आणि त्याखालील लेखकांचा एक अॅरे (ज्यांना लॉस एंजेलिसला स्थानिक देखील नसण्याची गरज आहे) सारख्या गोष्टी बनविण्याकरिता मध्यम-स्तराचे लेखक त्यांच्याबरोबर कार्य करतात, त्या बाह्यरेखा घेतात आणि द्रुतपणे व्युत्पन्न करतात बाह्यरेखावर चुकून चुकत असताना संवाद.
मध्यम पातळीवरील लेखकांची भूमिका काढून टाकणे, ज्येष्ठ लेखकांवर अवलंबून राहणे आणि इतर लेखकांना थोडे अधिक स्वातंत्र्य देणे या गोष्टींवर आधारित अलीकडील कल असल्याचे एस्पेंसन यांनी नमूद केले. याची पर्वा न करता, जेव्हा समाप्त स्क्रिप्ट्स शीर्ष लेखकांना पाठविल्या जातात, तेव्हाचे लेखक पुन्हा लेखनाची अंतिम फेरी करतात. स्पेंसन हे देखील लक्षात ठेवतो की दररोज प्रसारित होणारा शो, ज्याच्या आवाजांच्या मागे दशकांचा इतिहास आहे अशा वर्णांसह, विशिष्ट आवाजांशिवाय लेखन कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते जी कधीकधी प्राइम-टाइम मालिकेत उपस्थित राहू शकते.
==गेम शोसाठी लेखन==
गेम शोमध्ये थेट स्पर्धक वैशिष्ट्यीकृत आहेत, परंतु तरीही विशिष्ट स्वरुपाचा भाग म्हणून लेखकांची टीम वापरतात. यात प्रश्नांचा स्लेट आणि होस्टच्या बाजूने विशिष्ट शब्दलेखन किंवा संवाद देखील असू शकतो. लेखक स्पर्धकांद्वारे वापरलेल्या संवादाची पटकथा लिहू शकत नाहीत, परंतु गेम शोच्या संकल्पनेस पाठिंबा देणा events्या क्रियांचा कार्यक्रम, परिदृश्य आणि घटनाक्रम तयार करण्यासाठी ते निर्मात्यांसह कार्य करतात.
==व्हिडिओ गेम लेखन==
व्हिडिओ गेमच्या निरंतर विकास आणि वाढीव जटिलतेमुळे व्हिडिओ गेम डिझाइनच्या क्षेत्रात पटकथालेखकांना नोकरीसाठी बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. व्हिडिओ गेम लेखक पात्र, परिदृश्ये आणि संवाद तयार करण्यासाठी इतर गेम डिझाइनर्ससह जवळून कार्य करतात.
==पटकथा लिहिण्यावर सिद्धांत==
मूलभूतपणे, पटकथा हा एक अनोखा साहित्यिक प्रकार आहे. हे एका संगीताच्या स्कोअरसारखे आहे, त्यामध्ये त्याचा अर्थ प्रेक्षकांच्या आनंद घेण्यासाठी तयार केलेल्या उत्पादनाची सेवा करण्याऐवजी अन्य कलाकारांच्या कामगिरीच्या आधारे केला जाईल. या कारणास्तव, टप्प्यातील दिशानिर्देशांचे वर्णन करताना एक पटकथा तांत्रिक शब्दजाल आणि घट्ट, सुटे गद्य वापरून लिहिली जाते. कादंबरी किंवा लघुकथेच्या विपरीत, पटकथा त्याच्या वर्णांच्या अंतर्गत विचारांऐवजी कथेच्या शाब्दिक आणि दृश्य पैलूंचे वर्णन करण्यावर लक्ष केंद्रित करते. पटकथालेखनात, उप-मजकूर, कृती आणि प्रतीकात्मकतेद्वारे ते विचार आणि भावना जागृत करण्याचे उद्दीष्ट आहे.
पटकथालेखनाचे अनेक मुख्य सिद्धांत लेखकांना स्क्रिप्ट लिहिण्याची रचना, उद्दीष्टे आणि तंत्रे व्यवस्थित करून पटकथेकडे जाण्यास मदत करतात. सर्वात सामान्य प्रकारचे सिद्धांत स्ट्रक्चरल आहेत. पटकथा लेखक विल्यम गोल्डमन यांचे म्हणणे असे आहे की "पटकथा ही रचना आहेत".
==तीन-कृतीची रचना==
तिन्ही कृत्ये (स्थान आणि वर्णांचे) सेटअप, संघर्ष (अडथळ्यासह) आणि रिझोल्यूशन (एक कळस व एक जटिलता मध्ये परिणत) आहेत. साधारणत: दोन तासांच्या चित्रपटात पहिला आणि तिसरा चित्रपट साधारणतः 30० मिनिटांपर्यंत चालतो, मध्यंतरी अभिनय अंदाजे एक तास टिकतो, परंतु आज बऱ्याच चित्रपटांमध्ये संघर्ष सुरू होण्यापासून सुरू होतो आणि नंतर तो सेटअप अॅक्टवर जातो किंवा कदाचित ते देखील शेवटच्या कृत्यापासून प्रारंभ करा आणि नंतर सुरुवातीस परत जा.
लेखन नाटकात फ्रेंच लेखक आणि दिग्दर्शक यवेस लव्हॅन्डियर थोड्या वेगळ्या दृष्टिकोनावर दाखवतात. बऱ्याच सिद्धांतांप्रमाणेच तो असे मानतो की प्रत्येक मानवी कृतीत, काल्पनिक किंवा वास्तविक असो, त्यामध्ये तीन तार्किक भाग असतात: कृती करण्यापूर्वी, कृती दरम्यान आणि कृतीनंतर. पण कळस ही कृतीचा भाग असल्याने, दुसऱ्या कायद्यात क्लायमॅक्सचा समावेश असणे आवश्यक आहे, जे बहुतेक पटकथालेखन सिद्धांतांपेक्षा खूपच लहान तृतीय कृत्य करते.
तीन-क्ट स्ट्रक्चरच्या व्यतिरिक्त, पटकथामध्ये चार किंवा पाच-कायदा रचना वापरणे देखील सामान्य आहे, जरी काही पटकथांमध्ये वीस स्वतंत्र कृत्ये समाविष्ट असू शकतात.
==अधिक वाचन==
==बाह्य दुवे==
{{विस्तार}}
{{वर्ग}}
e60x8oa9d7tk4cvfgffhwybloev0emg
2141851
2141846
2022-07-31T04:46:11Z
Khirid Harshad
138639
[[Special:Contributions/2402:3A80:18D2:D3D1:33BF:D858:A604:8247|2402:3A80:18D2:D3D1:33BF:D858:A604:8247]] ([[User talk:2402:3A80:18D2:D3D1:33BF:D858:A604:8247|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:KiranBOT II|KiranBOT II]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
पटकथा हा लेखनाचा एक प्रकार आहे. मूळ कथावस्तू तशीच ठेवून तिचे [[चित्रपट]]ासाठी संवादात्मक तसेच रचनात्मक रूपांतरण केल्यानंतर जे बनते त्याला पटकथा असे म्हणतात. प्रख्यात [[लेखक]] [[विजय तेंडुलकर]], [[पु. ल. देशपांडे]] हे पटकथा लेखकही होते. तसेच [[प्रवीण अनंत दवणे|प्रवीण दवणे]] हेही पटकथा [[लेखक]] आहेत. [[गुलजार]] हे [[हिंदी]] चित्रपटांचे पटकथाकार आहेत.
मूळ कथेवरून [[नाटक]] बनवण्याच्या कृतीला नाट्यरूपांतर म्हणतात.
कथालेखकाने कथा लिहिल्यानंतर पटकथालेखक हा कथेचे संशोधन करून, कथा फुलवून, स्क्रिप्ट लिहून, पटकथा, संवाद लिहून आणि अन्या आवश्यक बदल करून ती सुधारित कथा निर्माता-दिग्दर्शक यांच्यापर्यंत पोचवितो. म्हणून पटकथा लेखकांचा सर्जनशील दिग्दर्शनावर,भावनिक प्रभावावर आणि निश्चितपणे तयार झालेल्या चित्रपटावर चांगला प्रभाव असतो. पटकथा लेखक एकतर ती निवडली किंवा विकली जाईल या आशेने लिहिलेली पटकथाेची मूळ कल्पना निर्मात्याला देतात किंवा निर्माते एखादी कादंबरी, कविता, नाटक, गंमतीदार पुस्तक किंवा लघुकथा यासारख्या साहित्यिक संकल्पना, पटकथा तयार करण्यासाठी पटकथाकाराकडे सोपवतात.
==साहित्यातील स्थान==
* गाजलेल्या पटकथा
==गाजलेले लेखक==
==पटकथा लेखनाचे कौशल्य==
==प्रकार==
पटकथालेखनाची कृती करमणूक उद्योगात अनेक रूप धारण करते. बऱ्याचदा, एकाधिक लेखक वेगवेगळ्या कार्यांसह विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर समान स्क्रिप्टवर कार्य करतात. यशस्वी कारकिर्दीत, पटकथा लेखक विविध भूमिकांमध्ये लिहिण्यासाठी नियुक्त केले जाऊ शकते.
पटकथालेखन कामांच्या काही सामान्य प्रकारांमध्ये हे समाविष्ट आहे:
==विशिष्ट स्क्रिप्ट लेखन==
स्पेक स्क्रिप्ट्स फिल्म स्टुडिओ, प्रोडक्शन कंपनी किंवा टीव्ही नेटवर्कच्या कमिशनशिवाय, विक्रीच्या सट्टावर लिहिलेल्या फिचर फिल्म किंवा टेलिव्हिजन शो स्क्रिप्ट्स असतात. सामग्रीचा शोध सामान्यपणे संपूर्ण पटकथालेखकाद्वारे केला जातो, तथापि विशिष्ट स्क्रीनप्ले प्ले स्थापित केलेल्या कामांवर किंवा वास्तविक लोकांवर आणि घटनांवर आधारित असू शकतात. स्पेक स्क्रिप्ट एक हॉलिवूड विक्री साधन आहे. दर वर्षी लिहिलेल्या बऱ्याच स्क्रिप्ट्स स्पेशल स्क्रिप्ट्स असतात, परंतु केवळ थोड्या टक्केच स्क्रीनवर ती तयार करतात. स्पेक स्क्रिप्ट सहसा पूर्णपणे मूळ काम असते, परंतु ते रुपांतर देखील असू शकते.
==टेलिव्हिजन लेखन==
एक स्पिप्ट स्क्रिप्ट लेखकाचे प्रदर्शन आणि त्याच्या शैली आणि अधिवेशनांचे अनुकरण करण्याची क्षमता याबद्दलचे ज्ञान दर्शविण्यासाठी लिहिलेली एक नमुना टेलीप्ले असते. शोच्या भविष्यातील भाग लिहिण्यासाठी नियुक्त केले जावे या आशेने तो शोच्या निर्मात्यांकडे सबमिट केला आहे. व्यवसायात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होतकरू पटकथा लेखक सामान्यत: एक किंवा अधिक विशिष्ट स्क्रिप्ट लिहून प्रारंभ करतात.
==विशिष्ट लिपी लिहिणे==
हे कोणत्याही लेखकाच्या कारकिर्दीचा एक भाग असला तरी अमेरिकेच्या राइटर्स गिल्डने सदस्यांना "सट्टावर" लिहिण्यास मनाई केली. फरक हा आहे की लेखकाने स्वतःच्या स्वतःच्या नमुना म्हणून एक "स्पिप्ट स्क्रिप्ट" लिहिलेली आहे; एखाद्या कराराशिवाय विशिष्ट निर्मात्यासाठी स्क्रिप्ट लिहणे म्हणजे काय प्रतिबंधित आहे. अनुमानांवर स्क्रिप्ट लिहिण्याव्यतिरिक्त, सामान्यत: कॅमेरा ॲंगल किंवा इतर दिशात्मक शब्दावली लिहिण्याचा सल्ला दिला जात नाही, कारण याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. दिग्दर्शक स्वतः किंवा स्वतःचे शूटिंग स्क्रिप्ट लिहू शकते, स्क्रिप्ट कशी दिसावी याविषयी दिग्दर्शकाची दृष्टी पार पाडण्यासाठी टीमला काय करावे याबद्दल मार्गदर्शन करणारी स्क्रिप्ट. दिग्दर्शक मूळ लेखकास त्याच्याबरोबर किंवा तिच्याबरोबर लेखन करण्यास किंवा फिल्म / टीव्ही शोचे दिग्दर्शक आणि निर्माता दोघांनाही समाधानी करणारी स्क्रिप्ट पुन्हा लिहिण्यास सांगू शकतो.
==विशिष्ट लेखन==
हे देखील अद्वितीय आहे की लेखकाने कल्पना निर्मात्यांकडे आणणे आवश्यक आहे. स्क्रिप्ट विकण्यासाठी, त्यास एक किलर शीर्षक, चांगले लेखन आणि एक उत्कृष्ट लॉगलाइन असणे आवश्यक आहे. लॉगलाइन हे एक वाक्य आहे जे चित्रपट काय आहे हे दर्शवितो. चांगली लिखित लॉगलाइन चित्रपटाचा सूर सांगेल, मुख्य पात्राची ओळख करून देईल आणि प्राथमिक संघर्षाला स्पर्श करेल. सामान्यत: लोकांना आकर्षित करण्यासाठी लॉगलाइन आणि शीर्षक काम करतात आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा त्यामध्ये विचित्रपणाचा समावेश करण्यास सूचविले जाते. निर्मात्याने विशिष्ट लिपी उचलली की नाही या छान आणि स्वच्छ लिखाणासह या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात परिणाम होईल.
==पटकथा चालू केली==
भाड्याने घेतलेल्या लेखकाने कमिशन दिलेली पटकथा लिहिली आहे. पटकथालेखक आणण्यापूर्वी संकल्पना सहसा विकसित केली जाते आणि स्क्रिप्टला हिरवा कंदील येण्यापूर्वी अनेक लेखक त्यावर काम करतात.
==वैशिष्ट्य असाइनमेंट लेखन==
असाइनमेंटवर लिहिलेल्या स्क्रिप्ट्स स्टुडिओ, प्रॉडक्शन कंपनी किंवा निर्माता यांच्या कराराखाली तयार केलेल्या पटकथा आहेत. पटकथालेखन मध्ये मागितले गेलेले हे सर्वात सामान्य असाइनमेंट आहेत. पटकथालेखक स्वतंत्रपणे किंवा "मुक्त" असाइनमेंटमधून असाईनमेंट मिळवू शकतो. पटकथालेखकाकडेही संपर्क साधून असाईनमेंट देऊ शकतो. असाइनमेंट स्क्रिप्ट्स सामान्यतः विद्यमान कल्पना किंवा भाड्याने घेतलेल्या कंपनीच्या मालमत्तेची रुपांतर असतात, परंतु लेखक किंवा निर्मात्याने तयार केलेल्या संकल्पनेवर आधारित मूळ कामे देखील असू शकतात.
==पुनर्लेखन आणि स्क्रिप्ट डॉक्टरिंग==
विकास प्रक्रियेदरम्यान बहुतेक उत्पादित चित्रपट काही प्रमाणात पुन्हा लिहिले जातात. पटकथा, ते स्क्रिप्टच्या मूळ लेखकाद्वारे पुन्हा लिहिले जात नाहीत. बरेच प्रस्थापित पटकथालेखक तसेच नवीन लेखक ज्यांचे कार्य वचन दर्शविते परंतु त्यांना बाजारपेठेची कमतरता असते ते त्यांचे पुनरुत्थान स्क्रिप्ट बनवतात.
जेव्हा स्क्रिप्टचा मध्यवर्ती भाग किंवा वर्ण (?) चांगले असतात परंतु स्क्रिप्ट अन्यथा निरुपयोगी होते (?), तेव्हा भिन्न लेखक किंवा लेखकांची टीम संपूर्णपणे नवीन मसुदा बनविण्यासाठी करारावर कंत्राट केली जाते, ज्यास "पृष्ठ एक पुनर्लेखन" असे म्हणतात. जेव्हा केवळ लहान समस्या, जसे की वाईट संवाद किंवा विनोद कमी असतात, तेव्हा एखादा लेखक "पॉलिश" किंवा "पंच-अप" करण्यासाठी ठेवला जातो.
नवीन लेखकाच्या योगदानाच्या आकारावर अवलंबून, स्क्रीन क्रेडिट दिले जाऊ शकते किंवा नाही. उदाहरणार्थ, अमेरिकन फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा त्यापेक्षा अधिक स्क्रिप्टमध्ये बरीच बदल केली (?) असल्यासच लेखकांना क्रेडिट दिले जाते. या मानकांमुळे चित्रपटाच्या निर्मितीस हातभार लावणा स्क्रीन्स पटकथा लेखकांची ओळख आणि त्यांची संख्या स्थापित करणे कठीण होऊ शकते.
जेव्हा प्रस्थापित लेखकांना विकासाच्या प्रक्रियेत उशीरा स्क्रिप्टचा भाग पुन्हा लिहिण्यास सांगितले जाते तेव्हा त्यांना सामान्यतः स्क्रिप्ट डॉक्टर म्हणून संबोधले जाते. क्रिस्तोफर कीन, स्टीव्ह झेलियन, विल्यम गोल्डमॅन, रॉबर्ट टाउने, मॉर्ट नॅथन, क्वेंटीन टेरॅंटिनो आणि पीटर रसेल यांचा प्रमुख स्क्रिप्ट डॉक्टरांचा समावेश आहे. बऱ्याच नवीन-अप-पटकथा लेखक भूत लेखक म्हणून काम करतात. [उद्धरण आवश्यक]
==दूरदर्शन लेखन==
स्वतंत्ररित्या काम करणारा दूरदर्शन लेखक अस्तित्वात असलेल्या टेलिव्हिजन शोसाठी एक किंवा अधिक भाग लिहिण्यासाठी कंत्राट मिळविण्यासाठी विशेषतः विशिष्ट स्क्रिप्ट्स किंवा मागील क्रेडिट्स आणि प्रतिष्ठा वापरतो. भाग सादर केल्यानंतर, पुनर्लेखन किंवा पॉलिशिंग आवश्यक असू शकते.
टीव्ही शोसाठी एक कर्मचारी लेखक सामान्यत: इन-हाऊस, लेखन आणि पुनर्लेखन भागांमध्ये कार्य करतो. स्टाफ लेखक-अनेकदा कथा संपादक किंवा निर्माता यासारखे इतर पदके दिली जातात-शोचा टोन, शैली, वर्ण आणि भूखंड कायम ठेवण्यासाठी एपिसोड स्क्रिप्टवर गट म्हणून आणि वैयक्तिकरित्या काम करतात.
टेलिव्हिजन शो निर्माता टेलीव्हिजन पायलट आणि नवीन टेलिव्हिजन मालिकांचा बायबल लिहितात. ते शोच्या वर्ण, शैली आणि भूखंडांचे सर्व पैलू तयार आणि व्यवस्थापित करण्यास जबाबदार आहेत. शोरनर, मुख्य लेखक किंवा कथा संपादक म्हणून चालणाऱ्या मालिकेच्या शो-डे-टू-डे सर्जनशील निर्णयांसाठी निर्माता नेहमीच जबाबदार असतो.
==दररोज मालिकेसाठी लेखन==
प्राइम टाइम शोद्वारे वापरल्या जाणाऱ्या साबण ओपेरा आणि टेलेनोव्हलास लिहिण्याची प्रक्रिया वेगळी आहे कारण काही महिन्यांकरिता आठवड्यातून पाच दिवस नवीन भाग तयार करण्याची गरज भासते. जेन ensस्पेंसन यांनी उद्धृत केलेल्या एका उदाहरणामध्ये पटकथालेखन म्हणजे "थ्री-टायर्ड सिस्टमची क्रमवारी":
काही शीर्ष लेखक एकूण कथा आर्क्स तयार करतात. पारंपारिक भाग बाह्यरेखा सारख्या दिसणाऱ्या गोष्टी आणि त्याखालील लेखकांचा एक अॅरे (ज्यांना लॉस एंजेलिसला स्थानिक देखील नसण्याची गरज आहे) सारख्या गोष्टी बनविण्याकरिता मध्यम-स्तराचे लेखक त्यांच्याबरोबर कार्य करतात, त्या बाह्यरेखा घेतात आणि द्रुतपणे व्युत्पन्न करतात बाह्यरेखावर चुकून चुकत असताना संवाद.
मध्यम पातळीवरील लेखकांची भूमिका काढून टाकणे, ज्येष्ठ लेखकांवर अवलंबून राहणे आणि इतर लेखकांना थोडे अधिक स्वातंत्र्य देणे या गोष्टींवर आधारित अलीकडील कल असल्याचे एस्पेंसन यांनी नमूद केले. याची पर्वा न करता, जेव्हा समाप्त स्क्रिप्ट्स शीर्ष लेखकांना पाठविल्या जातात, तेव्हाचे लेखक पुन्हा लेखनाची अंतिम फेरी करतात. स्पेंसन हे देखील लक्षात ठेवतो की दररोज प्रसारित होणारा शो, ज्याच्या आवाजांच्या मागे दशकांचा इतिहास आहे अशा वर्णांसह, विशिष्ट आवाजांशिवाय लेखन कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते जी कधीकधी प्राइम-टाइम मालिकेत उपस्थित राहू शकते.
==गेम शोसाठी लेखन==
गेम शोमध्ये थेट स्पर्धक वैशिष्ट्यीकृत आहेत, परंतु तरीही विशिष्ट स्वरुपाचा भाग म्हणून लेखकांची टीम वापरतात. यात प्रश्नांचा स्लेट आणि होस्टच्या बाजूने विशिष्ट शब्दलेखन किंवा संवाद देखील असू शकतो. लेखक स्पर्धकांद्वारे वापरलेल्या संवादाची पटकथा लिहू शकत नाहीत, परंतु गेम शोच्या संकल्पनेस पाठिंबा देणा events्या क्रियांचा कार्यक्रम, परिदृश्य आणि घटनाक्रम तयार करण्यासाठी ते निर्मात्यांसह कार्य करतात.
==व्हिडिओ गेम लेखन==
व्हिडिओ गेमच्या निरंतर विकास आणि वाढीव जटिलतेमुळे व्हिडिओ गेम डिझाइनच्या क्षेत्रात पटकथालेखकांना नोकरीसाठी बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. व्हिडिओ गेम लेखक पात्र, परिदृश्ये आणि संवाद तयार करण्यासाठी इतर गेम डिझाइनर्ससह जवळून कार्य करतात.
==पटकथा लिहिण्यावर सिद्धांत==
मूलभूतपणे, पटकथा हा एक अनोखा साहित्यिक प्रकार आहे. हे एका संगीताच्या स्कोअरसारखे आहे, त्यामध्ये त्याचा अर्थ प्रेक्षकांच्या आनंद घेण्यासाठी तयार केलेल्या उत्पादनाची सेवा करण्याऐवजी अन्य कलाकारांच्या कामगिरीच्या आधारे केला जाईल. या कारणास्तव, टप्प्यातील दिशानिर्देशांचे वर्णन करताना एक पटकथा तांत्रिक शब्दजाल आणि घट्ट, सुटे गद्य वापरून लिहिली जाते. कादंबरी किंवा लघुकथेच्या विपरीत, पटकथा त्याच्या वर्णांच्या अंतर्गत विचारांऐवजी कथेच्या शाब्दिक आणि दृश्य पैलूंचे वर्णन करण्यावर लक्ष केंद्रित करते. पटकथालेखनात, उप-मजकूर, कृती आणि प्रतीकात्मकतेद्वारे ते विचार आणि भावना जागृत करण्याचे उद्दीष्ट आहे.
पटकथालेखनाचे अनेक मुख्य सिद्धांत लेखकांना स्क्रिप्ट लिहिण्याची रचना, उद्दीष्टे आणि तंत्रे व्यवस्थित करून पटकथेकडे जाण्यास मदत करतात. सर्वात सामान्य प्रकारचे सिद्धांत स्ट्रक्चरल आहेत. पटकथा लेखक विल्यम गोल्डमन यांचे म्हणणे असे आहे की "पटकथा ही रचना आहेत".
==तीन-कृतीची रचना==
तिन्ही कृत्ये (स्थान आणि वर्णांचे) सेटअप, संघर्ष (अडथळ्यासह) आणि रिझोल्यूशन (एक कळस व एक जटिलता मध्ये परिणत) आहेत. साधारणत: दोन तासांच्या चित्रपटात पहिला आणि तिसरा चित्रपट साधारणतः 30० मिनिटांपर्यंत चालतो, मध्यंतरी अभिनय अंदाजे एक तास टिकतो, परंतु आज बऱ्याच चित्रपटांमध्ये संघर्ष सुरू होण्यापासून सुरू होतो आणि नंतर तो सेटअप अॅक्टवर जातो किंवा कदाचित ते देखील शेवटच्या कृत्यापासून प्रारंभ करा आणि नंतर सुरुवातीस परत जा.
लेखन नाटकात फ्रेंच लेखक आणि दिग्दर्शक यवेस लव्हॅन्डियर थोड्या वेगळ्या दृष्टिकोनावर दाखवतात. बऱ्याच सिद्धांतांप्रमाणेच तो असे मानतो की प्रत्येक मानवी कृतीत, काल्पनिक किंवा वास्तविक असो, त्यामध्ये तीन तार्किक भाग असतात: कृती करण्यापूर्वी, कृती दरम्यान आणि कृतीनंतर. पण कळस ही कृतीचा भाग असल्याने, दुसऱ्या कायद्यात क्लायमॅक्सचा समावेश असणे आवश्यक आहे, जे बहुतेक पटकथालेखन सिद्धांतांपेक्षा खूपच लहान तृतीय कृत्य करते.
तीन-क्ट स्ट्रक्चरच्या व्यतिरिक्त, पटकथामध्ये चार किंवा पाच-कायदा रचना वापरणे देखील सामान्य आहे, जरी काही पटकथांमध्ये वीस स्वतंत्र कृत्ये समाविष्ट असू शकतात.
==अधिक वाचन==
==बाह्य दुवे==
{{विस्तार}}
{{वर्ग}}
4hp3fogowkt5e3dwrtgqnoapzml1qdq
शेती
0
58201
2141702
2128634
2022-07-30T17:08:03Z
Khirid Harshad
138639
/* शेतीच्या पद्धती */
wikitext
text/x-wiki
शेती म्हणजे....[[चित्र:Tomb_of_Nakht_(2).jpg|उजवे|इवलेसे]]
[[File:Land Ploughing with Cows in Rural Bangladesh.jpg|thumb|ग्रामीण बांगलादेशात गायींसह जमीन नांगरणे]]
:
== शेतीच्या पद्धती ==
'''शेतकऱ्याने''' उदरनिर्वाहासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी ढोबळमानाने शेतीची व्याख्या करता येईल. शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरून शेतीचे ऊसमळा, भात शेती, पशुधनप्रधान शेती, मत्स्य शेती इ. निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, जिराईत शेती असेही प्रकार पडतात. खतांच्या वापरानुसार सेंद्रिय शेती, रासायनिक शेती असे प्रकारसुद्घा अस्तित्वात आले आहेत. स्थूलमानाने नैसर्गिक आणि आर्थिक घटकांमुळे शेतीच्या प्रकारांत बदल होतात. मानवी जीवनात शेती हा खूप महत्त्वाचा हिस्सा आहे. भारतामधील. नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटक हे वर्षावर्षाला बदलत नाहीत. त्यांच्यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हवामान, जमीन आणि भूरचना हे होत. एखाद्या विवक्षित विभागात कोणते पीक येऊ शकेल हे या घटकांवर अवलंबून असते. कमी पावसाच्या प्रदेशात जर सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले तर बागाईत कपाशी आणि तीळ व उसासारखी दीर्घमुदतीची पिके उत्तमरीतीने येऊ शकतात. त्याठिकाणी अशा तऱ्हेने पूर्वी अस्तित्वात नसलेला असा शेतीचा व्यवहार्य प्रकार निर्माण होऊ शकतो. भात शेती आणि उष्ण-कटिबंधातील फळबागांची शेती कोकणात शक्य आहे. कारण तेथील हवामान भात, आंबे, नारळ, काजू, सुपारी, मसाल्याची पिके याच्या उत्पादनाला पोषक असते. नवीन संकरित जातींमुळेही हवामान, जमीन व भूरचना यांना योग्य अशी पिके आता घेता येतात.
पिके आणि शेतीचा प्रकार हे जमीन आणि भूरचना यांवर अवलंबून असतात; पण या घटकांना जर पर्जन्यमानाचीही जोड मिळाली तर त्यांचे परिणाम अधिक उठावदार दिसतात. खोल, सुपीक आणि सपाट जमीन असेल आणि पाऊस भरपूर व चांगला विभागून पडणारा असेल तर तेथे शेतीची भरभराट झालेली आढळते. डोंगराळ आणि पुरेशा पर्जन्यमानाच्या प्रदेशात गवताळ राने मुबलक असल्याने अशा ठिकाणी सर्वसाधारणपणे कुरणशेती, वनशेती, गवतशेती किंवा पशुधन प्रधान शेती फायदेशीर ठरते. माफक खोलीची जमीन व तुटपुंजा पाऊस असणाऱ्या प्रदेशांत दुर्जल शेती किंवा जिराईती शेतीशिवाय पर्याय नसतो.
'''आर्थिक घटक''' निरनिराळ्या नैसर्गिक घटकांवरून कोणत्या भूप्रदेशात काय पिकविता येणे शक्य आहे ते सांगता येईल; परंतु कोणती पिके अगर शेतीचा प्रकार किती फायदेशीर होईल ते सांगता येणार नाही. ते वेळोवेळी बदलणाऱ्या आर्थिक घटकांवरून ठरवावे लागेल. हे घटक म्हणजे उत्पादन खर्च, विक्री खर्च, दुसऱ्या उद्योगधंद्याशी स्पर्धा, शेती उत्पादनाच्या सापेक्ष किंमतीत होणारे बदल, अवास्तव उत्पादन वाढ व घट यांचे दुष्ट चक, त्या त्या बाजारपेठांच्या विशिष्ट मागण्या, जमिनीच्या किंमती, उपलब्ध भांडवल, मजूर पुरवठा, पिकावरील कीड व रोग आणि वैयक्तिक घटक वगैरे. त्यांचा सर्वांगीण होणारा परिणाम लक्षात घेऊन शेतीचे प्रकार नियोजित केले जातात. त्यातील काही महत्त्त्वा प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये पुढे दिलेली आहेत.
==एकेरी अगर बहुविध पिकांची शेती==
एकेरी पिकाची शेती भारतात फार रूढ नाही. याला कारणेही वेगवेगळी आहेत. त्यात महत्त्वाचे म्हणजे भारतातील शेती ही प्राधान्याने उदरनिर्वाहाच्या हेतूने करण्यात येणारी असून शेकऱ्याचे जमीनधारणेचे परिमाण अल्प आहे. शेतकऱ्याला आपल्या लहानशा शेतीच्या तुकड्यात कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी आवश्यक अशी जवळजवळ सर्व प्रकारची शक्य ती उत्पादने काढावी लागतात. सुदैवाने भारतातील हवामान, काही थोडे प्रदेश वगळता, बहुतेक ठिकाणी वर्षभर शेती करण्याला पूरक असे आहे. कोकण विभागातील भात शेती हा एकच आणि जवळजवळ एकेरी पीक पद्घतीसारखा आहे. अमेरिकेसारख्या देशात जमीनधारणेचे परिमाण खूप मोठे असून विशेषीकरणही उच्च दर्जाचे असते. तेथे गहू, कपाशी, मका, गवत इत्यादींची एकेरी पीक पद्घत रूढ आहे. अर्थात तेथील हवामान बाराही महिने शेतीला पूरक नाही हेही लक्षात घ्यायला पाहिजे. जेथे शेतीचे लहानलहान तुकडे एकत्र करून सामुदायिक शेती अस्तित्वात आहे किंवा महाराष्ट्र राज्य कृषि महामंडळाप्रमाणे राज्य सरकारच्या व्यवस्थेखाली शेती केली जाते, अशा ठिकाणी एकेरी पीक पद्घती अवलंबिली जाते.
बहुविध पिकांची शेती अनेक दृष्टींनी फायदेशीर असते. तिच्यामध्ये उपलब्ध साधनसामग्रीचा अधिक कार्यक्षमतेने आणि काटकसरीने उपयोग होऊ शकतो. जमिनीची उत्पादनक्षमता टिकविण्याच्या किंवा वाढविण्याच्या बाबतीतही तिची मदत होते. बहुविध पिकांच्या शेतीत काही पिकांत आलेले नुकसान दुसऱ्या पिकांत भरून निघत असल्याने काही प्रमाणांत नुकसानभरपाई होते. मात्र एकेरी पिकांच्या शेतीत विशेषीकरणाचा जो फायदा मिळतो तो बहुविध पिकांच्या शेतीत मिळत नाही.
===दुर्जल शेती===
वार्षिक ५० सेंमी. किंवा त्यापेक्षा कमी अशा निश्चित पर्जन्यमानाच्या प्रदेशात दुर्जल शेती करतात. ओल टिकविणे आणि भूसंरक्षण अशा प्रकारच्या शेतीतील महत्त्वाच्या समस्या होत. काही थोड्या पावसाळी महिन्यांत व त्यांच्या थोड्या मागील-पुढील काळात होणारी ही हंगामी शेती असते. पिकांची निवड मर्यादित असते. भूसंरक्षण करण्यासाठी आणि ओलावा टिकविण्यासाठी शेतीच्या मशागतीच्या काही खास शिफारस केलेल्या पद्घती वापरून ही पिके काढली जातात. उदा., समपातळीत बांध घालून त्यांना समांतर पिकांची पेरणी करणे, कमी बी पेरणे, रोपांची संख्या मर्यादित करणे, पट्टापेर पद्घतीने पीक पेरणे, आच्छादनाचा वापर करणे, खतांचा माफक वापर करणे इत्यादी.
===जिराइती शेती===
या शेती प्रकारात ५० ते १०० सेंमी.च्या आसपास असणाऱ्या, व अधिक निश्चित असलेल्या पर्जन्यमानावर पिके काढली जातात. भारतातील काही भागांत खरीप (पावसाळी शेती) आणि रब्बी (हिवाळी शेती) अशा दोन हंगामांत पिके काढणे शक्य असते. या प्रकारच्या शेतीत खताचा मुबलक वापर करता येतो. आच्छादनाचा वापर करून जिराइती शेती जास्त फायदेशीर करता येते. भारतात अनेक राज्यांत अशा प्रकारची शेती करतात. भारत हा ७०% पाण्याने व्यापला असून जिरायती शेतीचे प्रमाण जास्त आहे. अलिकडेच्या काळात नदीच्या पाण्यावर शेती जास्त प्रमाणात जाते.
===बागायती शेती===
वास्तविक हा शेतीचा प्रकार नसून ती पिके काढण्याची एक पद्घत आहे. या शेतीतील पिके पावसावर अवलंबून नसतात आणि म्हणूनच या पिकांचे उत्पादन जिराईती पिकांपेक्षा अधिक स्थिर असते. पाणीपुरवठ्यामुळे सबंध वर्षभर पिके घेतली जातात. पाण्याची जास्त प्रमाणात साठवणूक करून ही शेती केली जाते. साधनसामगीचा वापरसुद्घा मुबलकपणे आणि किफायतशीरपणे केला जातो. या शेतीच्या समस्या जिराईत शेतीच्या समस्यांपेक्षा वेगळ्या आहेत. उदा., बागायती शेतीपुढील सर्वांत महत्त्वाच्या समस्यांपैकी एक म्हणजे जलोत्सारणाने काळजीपूर्वक रीत्या अतिरिक्त मृदा-जल काढून टाकून जमिनीची उत्पादनक्षमता टिकविणे. याउलट दुर्जल शेतीत पाण्याचा थेंब न् थेंब वाचवून त्याचा उत्पादनवाढीसाठी उपयोग करणे ही समस्या असते.
====बारमाही बागायती शेती====
या प्रकारात पाणीपुरवठ्याचा स्रोत कायम टिकणारा असल्याने खरीप आणि रब्बी हंगामांबरोबर उन्हाळी हंगामातही पिके घेतली जातात. बऱ्याच ठिकाणी ऊस किंवा केळी यासारखे बारमाही बागायत पीक घेणे शेतकरी पसंत करतात.बागायती शेतीसाठी पाणीपुरवठा करणारा स्रोत विचारात घेऊन विहीर बागायत, धरणाखालील बागायत किंवा उपसा सिंचन बागायत असेही प्रकार करतात.
पिकाला पाणी देण्याच्या पद्घतीवरून बागायत शेतीचे पाटपाणी बागायत, ठिबक सिंचन, फवारा सिंचन, तुषार सिंचन, मटका सिंचन असेही प्रकार करतात. बारमाही शेती ही बारा महिने शेती केली जाते.
===फळबाग शेती===
या प्रकारच्या शेतीत विविध प्रकारची फळे ही प्रमुख उत्पादनाची बाब असते. कोकणातील हवामान आणि पर्जन्यमान आंबा, नारळ, काजू, सुपारी इ. फळ पिकांना पोषक असते; तर महाराष्ट्राच्या पठारी भागात लिंबू, संत्री, मोसंबी यांसारखी फळ पिके घेतली जातात. कोरड्या हवामानात पाण्याची उपलब्धता असेल तर द्राक्षासारखे पीक खूपच फायदेशीर ठरते. जमीन चांगली सुपीक असेल आणि सिंचन सुविधा उपलब्ध असेल तर केळीचे पीक उत्तम प्रकारेघेता येते. फळबाग शेतीमध्ये झाडांच्या सुरुवातीच्या काळात पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे. बहुवर्षायू फळझाडे मोठी झाल्यानंतर त्यांना पाण्याची फारशी गरज भासत नाही. उदा., आंबा, चिकू, नारळ, सुपारी इत्यादी. परंतु संत्रा, मोसंबी, लिंबू, द्राक्षे यांना फळे धरण्याच्या हंगामात पाण्याची गरज असते.फळझाडांच्या पाण्याच्या गरजेनुसार फळबागांचे दोन प्रमुख प्रकार पडतात.
====कोरडवाहू फळबाग शेती====
ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी आहे किंवा उपलब्ध सिंचन सुविधा अत्यल्प आणि हंगामी स्वरूपाची आहे, अशा ठिकाणी बोर, डाळिंब, आवळा, सीताफळ इ. फळझाडांची लागवड करून कोरडवाहू फळबाग शेती केली जाते. पाण्याची अत्यल्प उपलब्धता असूनही कोरडवाहू फळबागा चांगले उत्पन्न मिळवून देतात.ही परवदने आपेक्षित आहे. पाणी कमी लागत असल्याने ही शेती केली जाते.
====बागायत फळबाग शेती====
सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता भरपूर असेल, तर केळी, पपई, चिकू, द्राक्षे, संत्री, मोसंबी यांसारख्या फळझाडांची लागवड फायदेशीर ठरते. या फळबागांसाठी वर्षभर पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केल्यास मोठ्या प्रमाणात उत्पन्न निघते, त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो .
===भाजीपाल्याची शेती===
भाजीपाल्याची शेती ही पूर्णपणे बागायती स्वरूपाची शेती आहे. निश्चित पर्जन्यमान, सिंचन सुविधेची उपलब्धता आणि चांगल्या बाजारपेठेची अनुकूलता असली म्हणजे या प्रकारात जमिनीचा आणि इतर साधनसामगीचा पुरेपूर उपयोग करून घेता येतो. अशा प्रकारच्या शेतीतून उत्पादित होणारा भाजीपाला हा नाशवंत स्वरूपाचा असल्याने त्याची विकी व्यवस्था जवळपास असणे आवश्यक आहे. जलद मालवाहतुकीची चांगली सोय असल्यास बाजारपेठ थोडी दूर असली तरी चालू शकते. मजुरांची उपलब्धता असणे हे महत्त्वाचे आहे.
===फुलशेती===
फुलशेती हासुद्घा बागायती शेतीचा एक प्रकार आहे. पूर्वीपासून फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर होणाऱ्या केंद्रांच्या आसपास केवळ लहान प्रमाणावर फुलशेती केली जात असे; परंतु आता व्यापारी तत्त्वावर काहीशा मोठ्या प्रमाणात फुलशेतीचा अवलंब झालेला आहे. फुलांचे उत्पादन हे अल्पकाळ टिकणारे असल्याने जलद वाहतुकीची सोय असल्याशिवाय त्यातून भरपूर फायदा मिळत नाही. तथापि आता फुलांच्या लांब अंतरावरील वाहतुकीसाठी वातानुकूलित वाहने मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेली आहेत. त्यामुळे भारतात चांगल्या फुलबागांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अलीकडच्या काळात हरितगृहाचा (पॉली हाऊस) वापर मुख्यत्वे फुलशेतीसाठी केलेला दिसून येतो. यातही कार्नेशन, जरबेरा, ट्युलिप इ. फुले हरितगृहामध्ये घेतली जातात; तर गुलाब, निशिगंध, ग्लॅडिओलस यांसारख्या फुलांचे उत्पादन शेतात पारंपरिक पद्घतीने घेतले जाते. आज व्यावसायिक दृष्ट्या फुलशेतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नेट् शेड आणि पॉलीहाऊसचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाधिरत फुलशेती केली जाते. मिल्चिंग पेपरवर बेड तयार करून विशिष्ट अंतरावर लागवड केली जते. पॉलीहाऊसमध्ये अवघ्या २० गुंठ्यामध्ये वार्षिक ३ लाखांपर्यंत उत्पन्न घेता येते.
===पशुधन आणि दुग्धव्यवसाय प्रधान शेती===
यापूर्वी उल्लेख केलेल्या पिकांपैकी कोणत्याही पिकासाठी अनुकूल परिस्थिती नसलेल्या प्रदेशांत किंवा परिस्थिती अनुकूल असूनही जर पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय यांच्या बाबतीत तो प्रदेश पिकांच्या शेतीपेक्षा जास्त किती फायदेशीर होण्यासारखा असेल, तर तेथे पशुधन प्रधान शेतीप्रकार सुरू केलेला आढळतो. या व्यवसायासाठी जनावरांना चरण्यासाठी चराऊ राने व जनावरांना वैरण, चारा, धान्यादी खाद्य किफायतशीरपणे उत्पादन करता येण्यासारख्या सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या जमिनीची आवश्यकता असते. शिवाय पशुधनाच्या संवर्धनातील आणि दुग्धव्यवसायातील उत्पादने सुलभतेने व किफायतशीरपणे विकी करण्याची सोय त्या भागात असणे गरजेचे आहे. अशी परिस्थिती या शेतीप्रकाराला पोषक असते. सामान्यतः अशाच प्रदेशात हा शेतीप्रकार आढळतो. मोठ्या शहरांचे सान्निध्य आणि वाहतुकीची चांगली सोय अत्यंत आवश्यक आहे.
जेथे अत्यंत विशेषीकृत पशुधन प्रधान अशी शेती केली जाते, तेथे दाणावैरण, आद्य पशुधन इ. गोष्टी विकत घेतल्या जातात आणि संवर्धित पशुधन आणि दुग्धोत्पादन हे विकले जाते. ज्या शेती प्रकारामध्ये जनावरांसाठी खाद्य म्हणून वनस्पतीचे उत्पादन त्या शेतीवरच करण्यात येते असा दाणावैरण व पशुधन प्रधान शेतीप्रकार बऱ्याच ठिकाणी आढळून येतो. हे शेतीप्रकार ऑस्ट्रेलियात आणि पाश्चिमात्य देशांत सर्व ठिकाणी आढळतात. पशुधन प्रधान शेतीच्या प्रकारात आता कुक्कुटपालनाचाही मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे.
==मिश्रशेती==
'''पिके आणि पशुधनासह शेती''' असेही या प्रकाराला संबोधण्यात येते. रोख विक्री करून द्रव्यार्जन करण्यासाठी पिके घेतली जातात आणि पशुधन संवर्धनही करतात. पशुधन संवर्धन शेतीपासून पशुधनाची त्याचप्रमाणे पशुधनापासून मिळणाऱ्या दुग्धादी उत्पादनाची विक्री करता येते. त्यामुळे शेतमाल आणि पशुधन ही दोन्ही उत्पादने महत्त्वाची आणि एकमेकांना पूरक असतात.या प्रकारच्या शेती मध्ये लावलेल्या पिकांचा शेतीवरील जनावरांना दाणा वैरण म्हणून उपयोग होतो.पिकांना जनावरांच्या मलमूत्रापासून उपयुक्त खत मिळून उत्पन्न चांगले येते. शेतकऱ्याला आपल्याजवळच्या साधनसामगीचा पूर्णपणे उपयोग करण्याची संधी मिळते. या शेतीच्या उत्पादनात बरीच शाश्वती असते आणि जोखीम कमी असते. काही मिश्रशेतींत पिकांच्या शेतीला प्राधान्य असते. काहींत पिके व पशुधन यांमध्ये भांडवल सारख्या प्रमाणात गुंतविलेले असते, तर काहींमध्ये पशुधनाला पिकांपेक्षा जास्त प्राधान्य दिलेले असते. हा शेतीप्रकार जगातील अनेक देशांत आणि विशेषतः भारतात रूढ आहे. या शेतीप्रकाराचे यांत्रिकीकरणही प्रचारात येऊ लागले आहे.
===मत्स्य शेती===
हा शेतीप्रकार अलीकडच्या काळात चांगलाच रूढ होऊ लागला आहे. मत्स्य शेती करण्यासाठी शेतातील माती खोदून, मोठ्या आकाराची तळी तयार करून त्यांत पाणी सोडतात. या तळ्यात मत्स्यबीज आणून सोडतात. त्यासाठी गोड्या पाण्यात वाढणाऱ्या माशांच्या जातींची शिफारस करण्यात आलेली आहे. माशांच्या उत्तम वाढीसाठी शास्त्रीय पद्घतीने त्यांचे संगोपन केले जाते. बागायती क्षेत्रात पाण्याच्या अती वापरामुळे पाणथळ आणि क्षारपड झालेल्या जमिनीत इतर पिके घेणे फायदेशीर होत नाही, अशा वेळी मत्स्य शेती फायद्याची ठरते. माशांच्या प्रमाणेच गोड्या पाण्याच्या तळ्यात कोळंबीचे उत्पादन सुद्घा काही ठिकाणी घेतले जाते.
===सेंद्रिय शेती===
पिकांची अन्नद्रव्यांची गरज जमिनीतून भागविली जाते. वापरल्या गेलेल्या अन्नद्रव्यांचे मातीत पुनर्भरण करणे त्यामुळे गरजेचे आहे. उत्पादन वाढीचे उद्दिष्ट साध्य करताना अन्नद्रव्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. पालापाचोळा जमिनीत कुजवून ताग किंवा धैंचा यांसारखी हिरवळीची पिके जमिनीत गाडून, शेणखत आणि कंपोस्ट खतांचा वापर करून, तसेच इतर सर्व प्रकारचे वनस्पतिजन्य सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळून आणि कुजवून वापरलेल्या अन्नद्रव्यांचे पुनर्भरण करतात. अशा प्रकारे अन्नद्रव्यांनी समृद्घ केलेल्या जमिनीत जेव्हा पिके घेतली जातात त्याला सेंद्रिय शेती पद्घती असे संबोधण्यात येते. सेंद्रिय शेतीतून उत्पादित होणाऱ्याया धान्याची प्रत उच्चदर्जाची असते. सर्व प्रकारच्या रासायनिक खतांचा आणि कीटकनाशके व रोगनाशकांचा वापर सेंद्रिय शेतीत कटाक्षाने टाळणे ही मुख्य गरज आहे. रोग व कीड नियंत्रणासाठी वनस्पतिजन्य रोगनाशके व कीटकनाशके वापरूनही गरज भागविता येते.
===रासायनिक शेती===
फक्त सेंद्रिय पदार्थांचा वापर करून मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढीला मर्यादा येतात. कारण मातीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता हाच प्रमुख अडसर आहे. यावर मात करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करून अन्नद्रव्ये सहजपणे उपलब्ध करून दिली जातात आणि उत्पादन वाढविले जाते. याचबरोबर रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशके आणि रोगनाशके वापरली जातात. अशा प्रकारच्या रासायनिक शेती पद्घतीत काही काळ उत्पादन वाढलेले दिसते; परंतु उत्पादित धान्याची गुणवत्ता कमी झालेली दिसून येते. याशिवाय धान्यामधून मानवाच्या शरीरात जाणारी रासायनिक द्रव्ये शरीरावर घातक परिणाम करतात.
===हरितगृहातील शेती===
कमी क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन काढणे आणि जमीन, हवामान, उष्णता, आर्द्रता, ओलावा इत्यादींसारख्या नैसर्गिक घटकांवर पूर्ण नियंत्रण ठेवून जास्त आर्थिक फायदा मिळवून देणाऱ्या नगदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी हरितगृहांचा वापर केला जातो. हरितगृहांतील शेती हा अगदी अलीकडच्या काळातील अतिशय विशेषीकृत शेतीप्रकार आहे. हरितगृह उभारणीसाठी लोखंडी पाइपचा सांगाडा आणि प्लॅस्टिकच्या कागदाचा वापर केला जातो. हरितगृहाचे अनियंत्रित, अंशतः नियंत्रित आणि पूर्ण नियंत्रित असे तीन प्रकार आहेत. जास्त आर्थिक फायदा देणाऱ्याफुलशेतीसाठी हरितगृहांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
===रोपवाटिका शेती===
रोपवाटिका ही फळबाग शेती, फुलशेती, भाजीपाला शेती या प्रकारच्या शेतीसाठी पूर्वतयारी म्हणून गरजेची आहे. ही गरजलक्षात घेऊन काही प्रगतिशील शेतकरी फक्त रोपवाटिकेचीच शेती करतात. जमिनीची उत्तम मशागत आणि भरपूर खतांचा वापर करून तयार केलेल्या शेतात विशेष काळजी घेऊन वेगवेगळ्या फळझाडांची व फुलझाडांची कलमे आणि रोपे तसेच काही प्रकारच्या भाजीपाल्यांची रोपे रोपवाटिकेत तयार केली जातात. त्यांची विक्री गरजू शेतकऱ्यांना करून चांगला आर्थिक फायदा होत असल्याने रोपवाटिकांचा प्रसार झपाट्याने झालेला आहे.
===फिरती शेती===
या पद्घतीनुसार जंगलाचा काही भाग झाडे तोडून वजाळून साफ करतात. या जमिनीवर मिश्र पिक पद्घतीने किंवा स्वतंत्रपणे वेगवेगळी पिके घेण्यात येतात. दोन किंवा तीन वर्षे शेती केल्यावर जमिनीचा कसकमी झाल्यामुळे उत्पादन घटते, म्हणून ती जागा सोडून दुसऱ्याया जागी शेती करण्यात येते. उष्ण कटिबंधातील जास्त पावसाच्या प्रदेशांत अशा प्रकारची शेती रूढ आहे. या शेतीला देशपरत्वे निरनिराळी नावे आहेत.
भारतात शेतीची ही पद्घत विशेषे करून ईशान्य भागातील आसाम, मणिपूर, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम तसेच ओरिसा व आंध प्रदेश इत्यादींमध्ये विस्तृत प्रमाणावर आढळून येते. भारतातही अशा प्रकारच्या शेतीला निरनिराळी नावे आहेत.
===वनशेती===
डोंगराळ प्रदेशांत जमिनी उथळ आणि हलक्या असतात. इतर पिकांची शेती अशा जमिनीत किफायतशीर होत नाही. पावसाची अनिश्चितता असेल तर वनशेतीला पर्याय रहात नाही. लहानलहान खड्डे किंवा चर काढून त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची रोपे किंवा बिया लावून वनशेती केली जाते.डोंगर उतारावर वन शेतीची लागवड सरकारी यंत्रणेमार्फत मोठ्या प्रमाणात करण्यात येते. झाडे मोठी झाल्यानंतर त्यांचा वापर इमारती लाकूडकिंवा जळाऊ लाकूड म्हणून होतो. पर्यावरण संतुलनांत वनशेती महत्त्वाची आहे.
शेती व्यवसाय उद्योग म्हणून करताना शेतीच्या वरील विविध पद्घतींचा वापर केला जातो. छंद म्हणून शेती करणाऱ्याची संख्या लक्षात घेता त्यांची नोंद घेणेसुद्घा आवश्यक आहे. शेतीचा छंद जोपासणारे लोक परसबागेत किंवा घराच्या गच्चीवर शेती करतात. परसबागेतील किंवा गच्चीवरील शेतीत सामान्यतः भाजीपाला आणि फुले यांचे घरगुती प्रमाणावर किंवा लहान प्रमाणावर उत्पादन घेता येते. गच्चीवरील शेती करताना तर अलीकडे मातीविना शेती ही पद्घतसुद्घा विकसित झालेली आहे. यात मातीऐवजी वजनाने हलके असलेले परंतु वनस्पतींना वाढीसाठी पोषक वातावरण देणारे ‘ रॉक वुल ’ वापरून त्यात भाजीपाला, फुलझाडे, शोभेची झाडे इ. लावली जातात. छंद जोपासण्याबरोबरच घरगुती गरजा भागविण्यासाठी ही पद्घत अतिशय उपयुक्त आहे.
शेतीच्या पद्घती : आतापर्यंत पिके आणि पशुधन या घटकांनी नियंत्रित असलेले शेतीचे प्रकार चर्चिण्यात आले. जमिनीची मालकी व संघटना आणि कार्यवाहीची पद्घती यांनुसारही शेतीचे वर्गीकरण करण्यात येते. ‘शेतीच्या पद्घती ’ म्हणून ओळखले जाणारे प्रकार असे : (१) किसानप्रधान शेती : यात वैयक्तिकपणे शेतकरी स्वतःच्या पद्घतीने शेती करतात आणि आपल्या शेती व्यवसायाचे तेच व्यवस्थापक आणि संघटक असतात.
(२) सहकारी शेती : या पद्घतीत शेतीची सर्वच्या सर्व किंवा काही कामे ही अनेक शेतकरी एकत्र येऊन स्वेच्छेने सहकारी पद्घतीने करतात. प्रत्येक शेतकऱ्याचा आपल्या शेतीवरचा हक्क कायम असतो. पण लागवडीच्या कामासाठी एकच परिमाण म्हणून अनेक शेतकऱ्याची जमीन एकत्र जोडली जाते. सहकारी शेतीचे अधिक चांगले असे संयुक्त शेती, सामूहिक शेती इ. प्रकार आहेत. मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याचे कित्येक फायदे या सहकारी शेती पद्घतीत आहेत; परंतु वैयक्तिक उत्तेजनाचा अभाव यासारखे काही तोटेही या पद्घतीत आहेत.
(३) सामुदायिक शेती : या पद्घतीत ‘ समूह सदस्य ’ आपली स्वतःची बहुतेक जमीन आणि इतर साधनसामगी सोसायटीच्या स्वाधीन करतात. हे सदस्य एका ‘ सर्वसाधारण व्यवस्थापक मंडळा ’च्या नियंत्रणाखाली एकत्रितपणे काम करतात. कामाचा दिवस हे परिमाण धरून सदस्यांना मोबदला दिला जातो. सदस्यांच्या मुख्य उत्पन्नाची बाब म्हणजे समूहाला मिळणारा हंगाम आणि सदस्यांच्या वैयक्तिक मालमत्तेतून मिळणारा दुय्यम स्वरूपाच्या उत्पन्नाचा लहानसा भाग ही होय. या प्रकारची शेती पद्घती रशियात आणि चीनमध्ये थोड्याफार फरकाने रूढ आहे.
(४) भांडवलप्रधान शेती : भांडवलाची आणि इतर साधनसामगीची अवाढव्य प्रमाणावर गुंतवणूक करण्याच्या भांडवली पद्घतीवर ही शेती आधारलेली असते. खाजगी मालकीचे आणि खाजगी रीतीने चालविलेले साखर कारखान्यांचे ऊस मळे हे याचे उदाहरण होय. जमीनमालक शेकडो पगारी नोकर कामाला लावतो आणि सर्व नफा स्वतः ठेवतो, अर्थात त्यातील काही भाग तो कामगारांना उत्तेजन मिळावे म्हणून खर्चही करतो.
(५) सरकारी शेती : यात सरकार शेतीची व्यवस्था ही आपला स्वतःचा नोकर वर्ग नेमून किंवा अधिकृत मंडळाप्रमाणे एखादे व्यवस्थापक मंडळ नेमून पाहते. सरकारी मालकीचे आणि सरकारने चालविलेल्या अधिकृत मंडळाचे अगदी अलीकडील उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्यातील ⇨ महाराष्ट्र राज्य कृषि महामंडळ ही संस्था होय. भारत सरकारने चालविलेली राजस्थानातील सुरतगढ आणि जेटसर येथील यांत्रिकीकृत शेती ही या पद्घतीच्या शेतीची उदाहरणे होत. यांत्रिक शेती प्रकारामध्ये शेतीची बहुतेक सर्व कामे यंत्रांच्या साहाय्याने करवून घेतली जातात. भारतात या प्रकाराला वाव तसा कमीच असला तरी प्रायोगिक तत्त्वावर राजस्थानमध्ये वरील दोन ठिकाणी या शेती पद्घतीची सुरुवात करण्यात आलेली आहे.
== शेतीला पाणी देण्याच्या पद्धती ==
=== पारंपरिक पद्धती ===
'''रहाटगाडगे''' - रहाट आणि गाडगी मिळून ही यंत्रणा बनते म्हणून तिला रहाटगाडगे म्हणतात. रेडा किंवा बैल लावून रहाटगाडगे फिरवले जाते. [[विहिरम्त्रित्रित्डेनगर्तें(???) या रहाटाच्या मदतीने [[गाडगे|गाडग्यांची]] एक माळ गोलगोल फिरेल अशी बसवलेली असते. फिरताना ही गाडगी पाण्यात बुडतात व वर येताना पाण्याने भरतात. रहाटावरून खाली जाताना ही गाडगी उलटी होऊन त्यात भरून आलेले [[पाणी]] एका पन्हाळीत पाडले जाते व या पन्हाळीने शेतीला पाणी दिले जाते.
'''मोट''' - मोट म्हणजे चामड्याची एक मोठी पिशवी. पूर्वी विहिरीचे पाणी उपसून शेतीला देण्यासाठी मोट वापरली जायची. दोरखंडाला बांधून मोट विहिरीत सोडतात व पाण्याने भरल्यावर [[बैल]]ाच्या सहाय्याने तिला वर ओढून त्यातले पाणी पन्हाळीत टाकून त्याद्वारे शेतीला दिले जाते.
==जैविक तंत्रज्ञान व शेती==
सेंद्रिय शेतीलाच जैविक तंत्रज्ञान असे नाव वैज्ञानिकांनी दिले आहे. या शेतीला भविष्यातील शेती म्हटले जाते.
भारताचा विचार केला तर भारतात स्वातंत्र्यापूर्वी सर्व ठिकाणी सेंद्रिय शेती केली जात होती.सिक्कीम हे संपूर्ण जैविक शेती करणारे भारतातील पहिले राज्य आहे.
==शेतीतील कामे==
नांगरणी (नांदरट), वखरणी, पेरणी, लावणी, निंदणी, खुरपणी, कापणी, झोड(प)णी, रगडणी (मळणी), उफणणी, वगैरे.
==शेतीसाठी वापरायची अवजारे==
* खुरपे : हे लोखंडी पात्यांचे अर्धचंद्रकार असते. याची मूठ लाकडाची असते. गवत काढणी, खुरपणी या करता हे अवजार उपयुक्त ठरते. याचा उपयोग फक्त शेतातच होतो असे नाही तर परसबागेतही याचा वापर करता येतो.
* मोठे खुरपे : उंच वाढलेले गवत, धान्य व भाजीपाला कापण्यासाठी मोठ्या खुरपाचा वापर हा केला जातो.
* खुरपी : ही खुरपी ॲल्युमिनिअमची अथवा लोखंडाची असून अनेक आकारांत बाजारात उपलब्ध असते. टोपल्यात माती भरण्यासाठी व माती काढण्यासाठी हिचा वापर होतो.
* सिंकी : म्हणजे खुरपे लावलेला लाकडी दांडा होय. झाडाच्या उंच शेंडयावरील फांद्या काढण्यासाठी या खुरपे लावलेल्या दांड्याचा वापर करतात.
* कोयता : हा लोखंडी व जाड असतो, एका बाजूला धार असते व याला लाकडाची मूठ असते. झाडाच्या छोट्या फाद्या तोडण्यासाठी हा वापरतात.
* कुऱ्हाड : हे पुढे पाते असलेले लांब लाकडी दांड्याचे अवजार आहे. कुऱ्हाडीने झाडाच्या मोठ्या फाद्या तोडता येतात किंवा लाकडे फोडता येतात.
* कुदळ : मुरमाड व कठीण जमीन खोदण्यासाठी कुदळ वापरतात. कुदळीलाच टिकाव म्हणतात.
* फावडे : जमीन उकरण्यासाठी, माती उचलण्यासाठी, माती समांतर करण्यासाठी फावड्याचा वापर केला जातो.
* नांगर : नांगर म्हणजे शेतात नांगरणीसाठी वापरण्यात येणारे उपकरण. बैलांच्या साहाय्याने हे चालविले जाते. याचा उपयोग सरी (लांबट वाफे) तयार करण्यासाठीही केला जातो. नांगराद्वारे जमीन नीट उकरली जाते. नांगर पूरणपणे लाकडी किंवा पूरणपणे लोखंडी असतात. काही नांगर लाकडाचे असून त्यां खाली लोखंडी फाळ लावलेला असतो..
* अऊत : औत असेही म्हणतात. हे लाकडाचे असते. याला समोर ओढण्यासाठी एक किंवा दोन बैल जोडायला आडवी काठी असते, आणि मागे लोखंडी टोक असते. अऊताच्या खालच्या भागाला फाळ असे म्हणतात. फाळ जमीन उकरते व जमीन नांगरली जाते.
* गोफण : शेतीतील धान्य पक्षांनी, प्राण्यांनी खाऊ नये म्हणून त्यांना दगड मारून पळविण्यासाठी वापरण्यात येणारे एक मानवचलित उपकरण.. हे गोफासारखे विणलेले असते. याच्या दोन दोऱ्यांच्या मध्ये असलेल्या विशिष्ट जागेत दगड ठेवतात. त्यानंतर गोफण हातात धरून वेगाने स्वतःचे डोक्याभोवती चक्राकार आणि जमिनीस समांतर अशी फिरविली जाते.आवश्यक वेग आल्यावर मग त्यातील एक दोरी सोडतात.. त्यामुळे दगड वेगाने सुटतो आणि नियोजित जागी जाऊन पक्षी, प्राणी यांना पिकाची नासाडी करण्यापासून दूर ठेवण्यास मदत करतो.
* डवरा : म्हणजे शेतात डवरणीसाठी वापरण्यात येणारे अवजार आहे. जे बैलांच्या साहाय्याने चालविले जाते. (डवरणी म्हणजे काय?)
* तिफण : शेतीसाठी वापरण्यात येणारे एक अवजार आहे. याच्या साहाय्याने बियांची पेरणी होते. शेतातून फिरता फिरता याच्यातून बिया खाली नंगरलेल्या सरींमध्ये पडतात. त्यांवर माती ढकलल्यावर पेरणी पूर्ण होते.
* कुळव : शेतजमीन नांगरल्यानंतर निघालेली ढेकळे फोडून तणकटे मोकळी करणे, जेणेकरून ती वेचून जमीन स्वच्छ करता येईल आणि माती भुसभुशीत करण्यासाठी कुळवाचा वापर केला जातो.
* हँडपंप : या पंपाची बॉडी व इतर पार्ट्स पितळेचे बनलेले असतात. यास कीटकनाशक फवारणीचा पंप देखील म्हणतात. रोपांवर पडलेली कीड, किडे व पतंग नष्ट करण्यासाठी हँडपंपाचा वापर केला जातो.
* कटर : हा कटर कात्रीसारखा दोन पात्यांचा असतो. गवत कापण्यासाठी या अवजाराचा वापर केला जातो.
==संदर्भ==
# कुमार, एल्. एस्. एस्. भारतातील शेती, नागपूर, १९६६.
# कुलकर्णी, दिगंबर, सुलभ शेती : शास्त्र आणि व्यवसाय, पुणे, १९५९.
# भुजबळ, भी. गो. नैसर्गिक शेती, पुणे, १९९१.
== शेती आणि इंधन ==
[[चित्र:Kerbau Jawa.jpg|thumb| right |Ploughing rice paddies with water buffalo, in [[Indonesia]].|दुवा=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Kerbau Jawa.jpg]]
<references />शेती हा जीवन जगण्यासाठीचा प्राथमिक व्यवसाय आहे.
हरितक्रांती झाल्यावर भारतात शेतीचे उत्पन खूप वाढले. या क्रांतीचा गहू उत्पादनावर चांगलाच परिणाम घडून आला. हरितक्रांतीमुळे पंजाब, हरियाणा ही राज्ये पुढे आली. पूर्वी शेतकरी आपल्या शेतातील पिकांवर कोणत्याही प्रकारची फवारणी करीत नसे. आता मात्र लोकसंख्या वाढीमुळे अन्नधान्य, उत्पन कमी पडू लागले आहे. त्यांत औद्योगिक, आधुनिक यंत्रांचा, तंत्रांचा वापर करून उत्पन वाढविले जात आहे. त्शा यंत्रांपैकी त्यात आज आपण नॅपसॅक पंप हे एक यंत्र आहे.
'''पूर्व तयारी'''
*नॅपसॅक पंप नसेल तर तो आणून ठेवावा.
*नॅपसॅक दुरुस्त नसेल तर त्यासाठी लागणारे साहित्य आणून ठेवावे.
*फवारणीसाठी लागणारे औषध आणून ठेवावे.
*नॅपसॅक पंप दुरुस्तीवर एखादा माहितीपट दाखवण्यासाठी व्यवस्था करावी.
'''प्रात्यक्षिक पूर्व तयारी'''
*प्रात्यक्षिक लागणारे सर्व साहित्य जमा करावे.
*मुलांचे २ गट करून कामे वाटून द्यावीत
*फवारणी करताना घ्यावयाच्या दक्षतेविषयीच्या सूचना द्याव्यात.
'''उपक्रमाची निवड'''
*शाळेजवळील एखाद्या शेतकऱ्याचा नादुरुस्त नॅपसॅक पंप दुरुस्त करून द्यावा.
*नॅपसॅक सुरू केल्यानंतर त्यामार्फत फवारणी करून पहावी.
*शाळेतील शेतात लावलेल्या पिकांवर फवारणी करावी.
*शेतकी औषध दुकानास भेट देऊन औषधांविषयी माहिती घ्यावी.
'''नॅपसॅक पंपाचे तत्त्व : हवेच्या दाबावर चालतो.'''
'''अपेक्षित कौशल्ये '''
*साहित्याची हाताळणी करता येणे.
*फवारणी करता येणे.
*फवारणीसाठी द्रावण तयार करता येणे.
*पंप दुरुस्त करता येणे.
*औषधे ओळखता येणे.
*नॅपसॅक पंप खोलणे - जोडणे.
*विविध स्पॅनरची हाताळणी.
*पंप चालवून पाहणे.
'''कृती'''
*सुरुवातीस स्पॅनरच्या साहाय्याने पंपाचे भाग वेगळे करा.
*सर्व भागांची नावे व उपयोग समजून घ्या.
*पंप पुन्हा व्यवस्थित जोडा.
*त्यामध्ये पाणी ओतून पंप पाठीवर घेऊन फवारा, कसा तयार होतो ते पहा.
*नंतर नुसत्या पाण्याचीच जमिनीवर फवारणी करा.
{| class="wikitable"
|-
! पंपाचे विविध भाग !! स्वरूप (प्रकार) !! भागाचा उपयोग
|-
| नाॅॅझल || पितळी/प्लॅॅस्टिक || फवारा तयार करणे.
|-
| ट्रीगर || पितळी/प्लॅॅस्टिक || प्रवाह चालू बंद करणे.
|-
| रबरी नळी || प्लॅॅस्टिक || द्रावणाचे साठवण करणे.
|-
| स्कर्ट || लोखंडी पत्रा || टाकी बसवण्यासाठी.
|-
| टाकी || प्लॅॅस्टिक || द्रावण साठवणे.
|-
| गाळणी || प्लॅॅस्टिक || द्रावण गाळणे.
|-
| हँँडल || लोखंडी || ॲक्सलला गती देणे.
|-
| कनेक्टिंग रॉड || लोखंडी || ॲक्सल व पिस्टन यांना जोडणे.
|-
| ॲक्सल || लोखंडी || पिस्टनला गती देणे.
|-
| पिस्टन || पितळी || टाकीतील द्रावण स्वतःमध्ये साठवणे.
|-
| बॉल || पितळी || द्रावणास एकाच दिशेत जाऊ देणे.
|-
| वॉशर || रबर || टाकीतील द्रावण पिस्टनमध्ये ढकलणे.
|-
|}
'''दक्षता'''
*पंप खोलताना स्वतःला इजा होणार नाही याची काळजी घ्या.
*नॉझल, पिस्टन इ. खोलताना व जोडताना जास्त बलाचा वापर करू नका.
*पिस्टन उघडल्यानंतर त्यातील पितळी बॉल हरवणार नाही याची काळजी घ्या.
*पिस्टनला लावलेला रबरी वॉशर काढताना तो फाटणार नाही याची काळजी घ्या.
*हँडल खालीवर करताना जास्त ताकद लावू नका.
'''आपणास हे माहीत आहे का ?'''
*फवारणीसाठी आणखी वेगवेगळे पंप वापरतात.
#गट्टूर पंप
#ॲस्पीबोलो पंप
#डस्टर पंप
#S.T.P
'''इतर माहिती :''' नॅपसॅक पंपामध्ये (औषध भरण्याच्या टाकीमध्ये) हवेचा दाब दट्टयाच्या साहाय्याने वाढवून औषध नळीद्वारे नोझलमधून फवारले जाते.
'''द्रावण बनविणे व फवारणी :'''
बाजारात जास्त द्रावण फवारण्यासाठी, कमी द्रावण फवारण्यासाठी वा अत्यल्प द्रावण फवारणारी फवारणी यंत्रे उपलब्ध आहेत.
सर्व प्रकारच्या फवारणीमध्ये हेक्टरी कीटकनाशकाची क्रियाशील घटकांची मात्रा एक सारखीच असते, फक्त पाण्याचे प्रमाण कमी जास्त केल्यास वेगवेगळ्या साधनांची निवड करावी लागते.
'''कीडनाशकाचे द्रावण तयार करण्याची पद्धत'''
कीडनाशकांच्या डब्यावर क्रियाशील घटकांचे प्रमाण दिलेले असते.
द्रावणाची तीव्रता- औषधाबरोबर मिळणाऱ्या पुस्तिकेमध्ये असते.
लागणारे औषधे = लागणारे द्रावण*द्रावणाची तीव्रता/क्रियाशील घटकांचे प्रमाण
लागणारे औषधे = लागणारे द्रावण * द्रावणाची तीव्रता / क्रियाशील घटकांचे प्रमाण
'''क्रियाशील घटकाचे प्रमाण -'''
९/९ ग्रॅम प्रति लीटर लागणारे द्रावण काढण्यास पिकात काही ठरावीक भागात पाण्याची फवारणी करावी. त्यावरून हेक्टरी द्रावण काढावे. किंवा-
१ हेक्टर - २.५ एकर = हेक्टरी ५०० लीटर
१ एकर - ४० गुंठे = एकरी २०० लीटर
१ गुंठा - १०० मीटर स्के = प्रति गुंठा लीटर
पिकावरून झिरपून खाली न पडता जेवढे जाईल तेवढे फवारावे.
तसेच पंपाची क्षमता व चालण्याचा वेग याही गोष्टी लक्षात घ्यावात.
'''कॅलिब्रेशन'''
*एका गुंठ्यावर ५ लीटर औषध फवारायचे असल्यास प्रथम एक गुंठ्यावर
*फवारताना चालण्याचा मार्ग निश्चित करा.
*प्रत्येक दिशेत फक्त एकाच बाजूला (वाऱ्याने अंगावर येणार नाही अशा पद्धतीने) फवारावे.
*उंची अशी निवडावी की संपूर्ण पट्टा भिजला पाहिजे.
*चालण्याचा वेग ठरवा.
यासाठी टाकीत पाणी घ्या व क्षेत्रावर मारून फवारून झाल्यावर शिल्लक पाणी मोजा व याप्रमाणे वेग किंवा क्षेत्र कमी जास्त करा.
एकदा निवडल्यावर हीच पद्धत नियमित वापरा. अनुभवाप्रमाणे थोडा थोडा बदल करा.
'''फवारणी यंत्राची निगा'''
यंत्र जास्त दिवस कार्यक्षम रहावीत यासाठी घ्यावयाची काळजी-
*फवारणी करण्यापूर्वी करावयाच्या गोष्टी
*फवारणी करताना घ्यावयाची काळजी
*कीडनाशक फवारणीनंतर घ्यावयाची काळजी
*व्यक्तीने स्वतःची घ्यावयाची काळजी
'''फवारणी करण्यापूर्वी करावयाच्या गोष्टी'''
*फवारणीसाठी वापरत येणारा पंप पिकावर फवारणी करण्यास योग्य की अयोग्य, याची माहिती पंपासह मिळणाऱ्या पत्रकावरून समजावून घ्यावी.
*पंपाच्या सर्व भागांची पाहणी - हलणारे भाग आवळून आवश्यक त्या ठिकाणी वंगण लावावे.
*पेट्रोलवर चालणारे पंप, ऑईल व पेट्रोल मिश्रणाचे प्रमाण पाहावे.
*फवारणी चाचणी- पिकांपासून नोझलची निवड करावी.
*फवारणीचे एकूण क्षेत्र पाहून फवारणीचे औषध तयार करावे. द्रावण, फवारणीसाठी किती वेगाने चालावे लागणार इत्यादी महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यावेत.
*स्वच्छ पाणी वापरावे. औषध मिश्रण गाळून टाकीत टाकावे.
'''फवारणी करताना घ्यावयाची काळजी'''
*फवारणी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने करू नये.
*पंपात हवेचा दाब योग्य तयार होऊन फवारणी चांगली होत आहे ना, याची खात्री करून घ्यावी.
*पिकांची उंची व हवेचा झोत लक्षात घेणे, नोझल वाटे पडणाऱ्या द्रावणाची फेक व रुंदी पहावी.
*पंपाचे वॉशर्स, नोझल स्क्रू खाली मातीत पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
*नोझल मध्येच बंद झाल्यावर तारेने साफ करावा, तोंडाने साफ करू नये.
*गळक्या पंपाचा वापर करू नये.
'''फवारणी झाल्यावर घ्यावयाची काळजी'''
*रोजचे काम झाल्यावर पंप साफ करावा.
*धुऊन झाल्यावर पंपाने थोडा वेळ निव्वळ पाणी फवारावे.
*टाकी धुतल्यावर उघडी करून कोरडी होईल अशी ठेवावी.
*पंपाचे नोझल व गाळण्या रॉकेलने धुऊन घ्याव्यात.
*काम झाल्यावर पेट्रोल पंपातून काढून ठेवावे.
*वंगणाची गरज असलेल्या भागांना वंगण करावे.
*फवारणी पंप शक्यतो उष्णतेपासून, धुळीपासून दूर ठेवावेत.
'''व्यक्तीने स्वतःची घ्यावायची काळजी'''
*फवारणी औषध बनवताना हातात रबरी ग्लोव्हज घालून बनवावे.
*फवारणी करताना तोंड, नाक, हात हे सर्व भाग झाकलेले (कपड्याने) असावेत.
*फवारणी झाल्यावर हातपाय स्वच्छ धुऊन घ्यावेत.
*फवारणी चालू असताना तंबाखू वा इतर कोणतेही पदार्थ खाऊ नयेत.
*औषध डबे जमिनीत गाडून ठेवावेत
*फवारणीत क्षेत्रात फुले, फळे, हुंगू नये किंवा खाऊ नयेत.
==बाह्य दुवे==
* [http://indg.gov.in/agriculture/] - भारत सरकारचे शेती विषयक कृषी पतपुरवठा, धोरणे आणि योजना, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, बाजारपेठेची माहिती, शेतीच्या उत्तम पद्धती, शेतीवरील आणि बाहेरील उपक्रम आणि विविध उत्पादने आणि सेवांशी निगडित संकेतस्थळ
* [http://www.worldbank.org/rural Agriculture and Rural development] - World Food Bank agriculture portal
* [http://www.nal.usda.gov/speccoll/collectionsguide/collection.php?subject=Plant_Exploration Index to the Manuscript Collections] Special Collections, National Agricultural Library
* [http://www.ifap.org/ International Federation of Agricultural Producers] (IFAP)
* [http://www.cdc.gov/niosh/topics/agriculture NIOSH Agriculture Page] - safety laws, tips, and guidelines
* [http://agriculture.house.gov/info/glossary.html U.S. House Committee on Agriculture] - Glossary of agricultural terms, programs and laws
*[http://www.coilnet.bitmesra.net/Agriculture/Agriculture.htm कृषि माहिती]
* [http://uttarakrishiprabha.com/wps/portal/%21ut/p/kcxml/04_Sj9SPykssy0xPLMnMz0vM0Y_QjzKLN4h38wHJgFjGpvqRqCKOcIEgfW99X4_83FT9AP2C3NCIckdHRQBfKjl9/delta/base64xml/L3dJdyEvd0ZNQUFzQUMvNElVRS82XzBfTUI%21 उत्तरा कृषि प्रभा]
* [http://www.uttara.in/portal/agriculture/agri_home_hi.html '''कृषि पोर्टल'''] उत्तराखंड
* [http://uttara.in/hindi/farmer_services/farmer_service_home.html कृषि सेवा]
* [http://krishisewa.com/index.html कृषि सेवा] - भारतीय कृषि सूचना केंद्र
* [http://opaals.iitk.ac.in/deal/embed.jsp?url=livelihood/machine1.jsp आय आय टी कानपूर]
* [http://opaals.iitk.ac.in:9000/kisanblog/index.php किसान ब्लॉग]
* [http://www.nabard.org/pdf/2005-06/hin_highlights.pdf नाबार्ड - राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक]
* [http://www.iari.res.in/krishisewa/ भारतीय कृषि अनुसंधान संस्थान '''कृषि सेवा''']
[[वर्ग:भूगोल]]
[[वर्ग:शेती]]
[[वर्ग:कृषी]]
{{stub}}
4gmpbyskyi8dhpn469wzmr7fp4iuy7b
गाढव
0
58403
2141703
2037705
2022-07-30T17:11:29Z
Khirid Harshad
138639
कॉपी पेस्ट prahaar.in/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B5
wikitext
text/x-wiki
[[चित्र:შინაური ვირი.jpg|अल्ट=गाढव|इवलेसे|गाढव]]
{{विस्तार}}
==हे सुद्धा पहा ==
*[[प्राण्यांचे आवाज]]
[[वर्ग:प्राणी]]
[[वर्ग:सस्तन प्राणी]]
[[वर्ग:रिकामी पाने]]
ipmier7ihcndcxv5p6oinm26in8tyq7
गोपीनाथ मुंडे
0
61635
2141910
2128326
2022-07-31T08:36:43Z
अभय नातू
206
प्रस्तावना
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट संसद सदस्य
| नाव = गोपीनाथ पांडुरंगराव मुंडे
| लघुचित्र =
| चित्र = Gopinath Munde.jpg
| चित्र आकारमान = 250px
| पद = [[संसद सदस्य|खासदार]]
| कार्यकाळ_आरंभ =ऑक्टोबर [[इ.स. २००९]]
| कार्यकाळ_समाप्ती = [[इ.स. २०१४]]
| मागील = [[जयसिंगराव गायकवाड पाटील]]
| पुढील = डॉ. [[प्रीतम मते-मुंडे]]
| जन्मदिनांक = {{birth date|1949|12|12|df=y}}
| जन्मस्थान = नाथ्रा, ता. [[परळी]], जि. [[बीड]], महाराष्ट्र
| मृत्युदिनांक = {{death date and age|2014|06|03|1949|12|12|df=y}}
| मृत्युस्थान = [[दिल्ली]]
| पक्ष = [[भारतीय जनता पक्ष]]
| पत्नी = प्रज्ञा मुंडे
| अपत्ये = [[पंकजा पालवे|पंकजा पालवे मुंडे]],<br> [[प्रीतम मते-मुंडे]],<br> [[यशश्री मुंडे]]
| निवास ='''[[परळी]]''': यशश्री, परळी, तालुका परळी, जिल्हा-बीड <br >'''[[मुंबई]]''':१५, शुभदा, सर पोचखानवाला रोड, [[वरळी]],मुंबई
| मतदारसंघ = [[परळी विधानसभा मतदारसंघ]]
| पद2 = [[महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री]]
| कार्यकाळ_आरंभ2 = [[इ.स. १९९५]], १४ मार्च
| कार्यकाळ_समाप्ती2 = [[इ.स. १९९९]]
| मागील2 =
| पुढील2 = [[छगन भुजबळ]]
| कार्यकाळ_आरंभ3 = [[इ.स. १९९९]]
| कार्यकाळ_समाप्ती3 =
| पद3 = [[परळी विधानसभा मतदारसंघ]]
| कार्यकाळ_आरंभ4 =
| कार्यकाळ_समाप्ती4 =
| व्यवसाय = [[राजकारण]]
| धर्म = [[हिंदू]]
| सही =
| संकेतस्थळ = http://www.gopinathmunde.com/
| तळटीपा =
| तारीख =
| वर्ष =
| स्रोत =
}}
'''गोपीनाथ पांडुरंग मुंडे ''' ([[१२ डिसेंबर]], [[इ.स. १९४९|१९४९]] - [[३ जून]], [[इ.स. २०१४|२०१४]]) हे [[मराठा|मराठी]], भारतीय राजकारणी होते. ते [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] (भाजप) सदस्य होते. त्यांनी [[इ.स. १९८०]] पासून [[इ.स. २००९]] पर्यंत [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] विधानसभेत [[परळी विधानसभा मतदारसंघ|परळी विधानसभा मतदारसंघाचे]] प्रतिनिधित्व केले तसेच इ.स.२००९ पासून इ.स.२०१४ पर्यंत भारताच्या [[लोकसभा|लोकसभेत]] [[बीड लोकसभा मतदारसंघ|बीड लोकसभा मतदारसंघाचे]] प्रतिनिधित्व केले होते. तसेच [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] (भाजप) लोकसभेतील उपनेते होते (इ.स. २०१२). १४ मार्च इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या काळात ते [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] उपमुख्यमंत्री तसेच [[गृहमंत्री]] होते.<ref name="युतीचा पाया2">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4561800.cms|title=मराठवाड्यात युतीचा पाया पक्का|दिनांक=२२ मे, इ.स. २००९|प्रकाशक=[[महाराष्ट्र टाइम्स]]|भाषा=मराठी|ॲक्सेसदिनांक=२६ जून, इ.स. २०१२}}</ref><ref name="मुंडेंना भाजपमध्ये रोखण्याचे जोरदार प्रयत्न2">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://abpmajha.newsbullet.in/india/34-more/6719-2011-06-22-07-26-16|title=मुंडेंना भाजपमध्ये रोखण्याचे जोरदार प्रयत्न|दिनांक=२२ जून, इ.स. २०११|प्रकाशक=[[ए.बी.पी. माझा]]|भाषा=मराठी|ॲक्सेसदिनांक=४ जुलै, इ.स. २०१२}}</ref> [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] सभेला गर्दी खेचणारे वक्ते व प्रबळ राजीय पुढारी असलेले महाराष्ट्र राज्यातील नेते म्हणून त्यांची ओळख होतीे. ते महाराष्ट्राचे माजी आमदार व महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राजकीय नेते होते. त्यांना [[भारतीय जनता पक्ष|भाजपमधील]] खालच्या स्तरापासून काम करणारा नेता समजले जाते. राष्ट्रीय पातळीवरही [[भारतीय जनता पक्ष|भाजपमध्ये]] नेते म्हणून मुंडेची ओळख होतीे. मुंडेसोबत महाराष्ट्र राज्यातील [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] आमदारांची मोठी फळी होतीे.
<ref name="मुंडेंना भाजपमध्ये रोखण्याचे जोरदार प्रयत्न">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/india/34-more/6719-2011-06-22-07-26-16
| title =मुंडेंना भाजपमध्ये रोखण्याचे जोरदार प्रयत्न
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =२२ जून, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.prahaar.in/mumbai/mumbai_jun_13_pti_adding_to_speculations_that_he_may_quit_the_pa.html
| title =मुंडे-भुजबळ भेटीमुळे चर्चेला उधाण
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[Prahaar (newspaper)]]
| दिनांक =१३ जून, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.globalmarathi.com/GlobalMarathiCMSOriginal/20120102/5221849960707883742.htm
| title ='राष्ट्रवादी'ला घेरण्यासाठी विरोधकांची मोर्चेबांधणी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[http://www.globalmarathi.com]
| दिनांक =०२ जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =११ जुलै, इ.स. २०१२
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/mumbai/103-more/6292-2011-06-10-15-55-27
| title =नाराज मुंडेंकडून बहुजन सहवासाचा शोध
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =१० जून, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=ManthanEdition-52-1-16-06-2012-5f154&ndate=2012-06-17&editionname=manthan
| title =पडलेले तडे; फिरलेले वासे?
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकमत]]
| दिनांक =१७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/maharashtra/nagpur/6553-2011-06-18-07-47-04
| title =मुंडेंच्या कर्तृत्वाचा आदरच : मुनगंटीवार
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =१८ जून, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
मुंडे हे मूळचे [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] [[बीड जिल्हा|बीड जिल्ह्यामधील]] परळी तालुक्याच्या नाथ्रा गावचे होते. त्यांचे घराणे राजकारणात नव्हते. तथाकथित उच्चवर्गीयांपुरत्या मर्यादित असलेल्या [[भारतीय जनता पक्ष|भाजपला]] तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम मुंडे यांनी केले, असे समजले जाते. [[१२ डिसेंबर]], [[इ.स. २०१०]] रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] वरिष्ठ नेते [[लालकृष्ण अडवाणी]] यांनी त्यांचा ''लोकनायक'' असा गौरव केला होता.<ref name="मुंडेंची नव्हे तर मराठवाड्याची कोंडी "/><ref name="पक्का शिष्य..!" >{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20110715/5216424841157006843.htm
| title =पक्का शिष्य..!
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =१५ जूलै, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20110701/4874885543936207591.htm
| title =गोपीनाथ मुंडे पक्षाला वेठीला धरीत आहेत
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =१ जुलै , इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20101213/4834478203233610526.htm
| title =गोपीनाथ मुंडे हे लोकनायक- अडवाणी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =१३ डिसेंबर, इ.स. २०१०
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.bookganga.com/eBooks/Book/5275049865818186962.htm
| title =लोकनेता..गोपीनाथ मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =http://www.bookganga.com/eBooks/Book/5275049865818186962.htm
| दिनांक =२७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref><ref name="जनसामान्यांचा नेता-गोपीनाथ मुंडे">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.sunilkedar.com/munde-saheb.html
| title =जनसामान्यांचा नेता-गोपीनाथ मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =http://www.sunilkedar.com
| दिनांक = १३ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक = १३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
== व्यक्तिगत आयुष्य ==
गोपीनाथ मुंडे यांचा जन्म [[बीड]] जिल्ह्यातील नाथ्रा या गावी ता. [[परळी वैजनाथ|परळी]], जि. [[बीड]] एका सामान्य शेतकरी कुटुंबात [[१२ डिसेंबर]], [[इ.स. १९४९]] रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग आणि आईचे नाव लिंबाबाई मुंडे होय.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-8905615,prtpage-1.cms
| title =असुनी नाथ मी अनाथ
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =१८ जून, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =९ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
<ref name="होय होय वारकरी पाहे...">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20110707/5124860828896443982.htm
| title =होय होय वारकरी पाहे...
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक = ७ जुलै, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =९ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
मुंडे कुटुंब [[पंढरपूर]]च्या वारीत अनेक वर्षे सहभागी होते. वारकरी असलेल्या पालकांच्याप्रभावाने गोपीनाथ मुंडे यांनी वयाच्या १४व्या वर्षी पंढरपूरची वारी चालत जाऊन केली. त्यानंतर सात वर्षे वारी केली. [[मराठवाडा|मराठवाड्यात]] त्या वेळी प्रख्यात असणाऱ्या श्रीक्षेत्र [[भगवानगड]]चे महंत श्री संत [[भगवानबाबा]] गडकर महाराज यांचे कीर्तन ऐकण्यास मुंडे कुटुंब गोपीनाथलाही घेऊन जात. त्यांच्या मनावर याचा आध्यात्मिक परिणाम झाला.
<ref name="होय होय वारकरी पाहे..." />
त्यांच्या घरात बेताची परिस्थिती होती. [[इ.स. १९६९]] मध्ये पांडुरंगरावांचे अकाली निधन झाले, पण त्यांच्या आई व गोपीनाथ मुंडे यांचे थोरले बंधू पंडितअण्णा मुंडेनी त्यांचे शिक्षण केले. भाऊ पंडितअण्णा यांनी स्वतःचे शिक्षण सोडून गोपीनाथ मुंडे यांनी यांचे शिक्षण पूर्ण केले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोतमुंडे
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20120120/5401421926253800703.htm
| title =गोपीनाथ मुंडेंचे 'पानिपत' करू
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक = २० जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
गोपीनाथ मुंडे यांचे धाकटे भाऊ व्यंकट मुंडे हे आहेत.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/videos/maharashtra/12060-2012-01-19-12-36-47
| title =व्यंकट मुंडेची प्रकृती
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =९ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =९ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
[[२१ मे]], [[इ.स. १९७८]]ला त्यांचे लग्न [[प्रमोद महाजन|प्रमोद महाजनांच्या]] भगिनी प्रज्ञा महाजन यांच्याशी [[आंबेजोगाई]]ला झाले.
<ref name="युतीचा पाया" />
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=128181:2011-01-09-17-51-45&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59
| title =मुंडे-विलासराव यांची रंगली जुगलबंदी{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =९ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =९ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1951634
| title ='एसएमएस' लिहून घेतला नव्हता...
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =२४ एप्रिल , इ.स. २००७
| ॲक्सेसदिनांक =९ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
गोपीनाथ मुंडे यांना [[पंकजा पालवे]]-मुंडे, [[प्रीतम मते-मुंडे]] आणि यशश्री मुंडे या तीन मुली आहेत.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20100918/5421546115758138137.htm
| title =गोपीनाथ मुंडे यांची मुलगी अपघातात जखमी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =१८ सप्टेंबर, इ.स. २०१०
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
== विद्यार्थी जीवन ==
गोपीनाथ मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हापरिषदेच्या शाळेत तर बी. कॉम. पर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण [[आंबेजोगाई]] येथे येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेते झाले.<ref name="श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा " /> मुंडे पदवीचे शिक्षण घेत असताना समाजवादी विचारांचे बी.के. सबनीस हे स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यांचे विद्यार्थी असलेल्या गोपीनाथ मुंडे, [[प्रमोद महाजन]] यांच्यावर संघाच्या विचारांचा प्रभाव होता. मुंडे यांना सबनीसांचा आदर होता. संघाच्या विचारांचा प्रभाव असूनही मुंडे यांनी इतर मतांबद्दल किंतु ठेवला नाही.
<ref name="पक्का शिष्य..!" /> पदवीशिक्षण पूर्ण झाल्यावर ते पुढील शिक्षणासाठी [[पुणे|पुण्याला]] गेले.
मुंडेंनी [[बीड]]च्या कॉलेजमध्ये विद्यार्थी संसदेच्या निवडणुका लढवून राजकारणाचा प्रवेश केला. कॉलेजात असतांना त्यांची [[प्रमोद महाजन]] यांच्याशी मैत्री झाली. याने त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली.
== राजकीय कारकीर्द ==
{{बदल}}
[[प्रमोद महाजन]] व मुंडे या [[भारतीय जनता पक्ष|भाजपच्या]] आघाडीच्या कार्यकर्त्यांनी २५ वर्षांपूर्वी<sup>[म्हणजे कधी?]</sup> [[बीड]] या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनच निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला होता. मुंडे-महाजन या दोघांनी संपूर्ण महाराष्ट्रात झंझावाती प्रचार केला होता. आधी [[जनसंघ]] आणि नंतर [[भारतीय जनता पक्ष|भाजपचा]] प्रचार करताना या दोघांनी पक्षाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घट्ट रूजविली. मुंडे-महाजन जोडगोळीने [[मराठवाडा]], विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र दौरे केले होते.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2012/1/22/महाजन-मुंडे-जोडी-प्रचाराचे-रणशिंग-फुंकणार.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =महाजन-मुंडे जोडी प्रचाराचे रणशिंग फुंकणार
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २२ जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
मुंडे हे [[मराठवाडा विद्यापीठ]] आंदोलनात सहभागी होते. त्यांनी [[नामांतर आंदोलन]]ात तुरुंगवासही भोगला होता.<ref>https://divyamarathi.bhaskar.com/ramdas-athawale-share-his-memory-about-nomination-of-marathwada-university-6008603.html/</ref>
[[भारतीय जनता पक्ष|भाजपला]] जनसंघापासून झालेल्या सुरुवातीपासून राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे काम मुंडे-महाजन यांनी केले. संघाच्या शिस्तबद्ध पठडीतून बाहेर निघून पक्षाला सर्वसमावेशक आणि देशव्यापी स्वरूप देण्यासाठी वसन्तराव भागवतांनी या जोडगोळीला बळ दिले. एका अर्थाने सरंजामी नेतृत्वाला पर्याय म्हणून भागवतांनी [[मराठवाडा|मराठवाड्यामध्ये]] एक सक्षम पर्याय निर्माण केला. सुरुवातीपासून मतदारसंघावर लक्ष ठेवावं असं [[प्रमोद महाजन|प्रमोद महाजनांचं]] म्हणणं होतं. त्यामुळे मुंडेचे लक्ष नेहमीच [[मराठवाडा]] आणि विशेषतः मतदारसंघावर असायचे.
<ref name="मुंडेंची नव्हे तर मराठवाड्याची कोंडी "/>
वयाच्या ऐन पंचविशीत इ.स. १९७० मध्ये [[परळी वैजनाथ|परळीत]] अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अ.भा.वि.प.) काम करीत असतानाच ते संघाच्या सम्पर्कात आले. त्यांचे कर्तृत्व बहरू लागले. अशातच मुंडेच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात इ.स. १९७८ साली [[बीड]] जिल्ह्यातून निवडणूक लढवून झाली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही.
<ref name="श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा "/>
१९७८मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा अम्बाजोगाई तालुक्यातील उजनी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नशीब आजमावले. १९८0मध्ये ते पहिल्यांदा रेणापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर १९९0 आणि १९९५मध्येदेखील याच मतदारसंघातून ते निवडून आले.१९८0 ते ८२ दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद, व त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद भूषविले. राज्यात युतीची सत्ता असताना त्यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. तर २00९मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले.<ref name="lokmat.com"/>
मुंडे सुरुवातीला [[जिल्हा परिषद|जिल्हा परिषदेच्या]] निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात इ.स. १९७८ च्या [[बीड]] जिल्हापरिषदेची निवडणुकीत ते रेणापूर (उजनी) मतदारसंघातून राज्यभरात सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आले.
त्यावेळी काँग्रेस (इन्दिरा) पक्षाचे १२ आमदार फोडून शरद पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसन्तदादांचे सरकार पडले. १८ जुलै इ.स. १९७८ रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.पवारांबरोबर काँग्रेस (इन्दिरा) पक्षातून बाहेर पडलेले १२ आमदार, काँग्रेस (स) पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले. शरद पवार यांच्याशी [[भारतीय जनता पक्ष|भाजपने]] युती केली आणि 'पुलोद'चं सरकार आलं.
<ref name="माझा राजकारणप्रवेश"/>
जनसंघ ते [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] अशी [[प्रमोद महाजन]] यांच्याबरोबरीने गोपीनाथ मुंडेंची वाटचाल झाली. [[बीड]] मतदारसंघात मोटरसायकलवरून गोपीनाथजींनी [[भारतीय जनता पक्ष|भाजपसाठी]] प्रचार केला. खांद्यावर शबनम आणि मोटरसायकल अशी गोपीनाथ मुंडेंची ओळख बनली होती. त्यावेळी [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] १४ उमेदवार निवडून आले.
<ref name="माझा राजकारणप्रवेश" >{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1656206
| title =माझा राजकारणप्रवेश
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =१७ जून, इ.स. २००६
| ॲक्सेसदिनांक =१४ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
वयाच्या ३५ व्या वर्षी इ.स. १९८० मध्ये भारतीय जनता युवा मोर्च्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांचे काम विस्तारत होते.
<ref name="श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा "/>
पुढे इ.स. १९८२ मध्ये ते महाराष्ट्र [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] सरचिटणीस झाले.
<ref name="श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा "/>
इ.स. १९८५ मध्ये झालेल्या [[बीड (लोकसभा मतदारसंघ)|बीड लोकसभा मतदारसंघातून]] निवडणुकीत पराभव झाला. मुंडे पुन्हा एकदा सचिव झाले.
<ref name="माझा राजकारणप्रवेश"/>
इ.स. १९८० साली [[बीड]] जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघातून मुंडे यांनी विधानसभेत प्रवेश केला. परंतु इ.स. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंडे यांना गेवराई मतदारसंघातच काँग्रेसचे पण्डितराव दौण्ड यांनी अष्टरंगी सामन्यात पराभूत केले. इ.स. १९८५ मधील ही हार वगळता मुंडे यांच्यावर निवडणुकीच्या आखाड्यात धूळ खाण्याचा प्रसंग आला नाही.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20111228/5216422566432010266.htm
| title =गोपीनाथ मुंडेंना 26 वर्षांनंतर दणका
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =२८ डिसेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
या अपयशानंतर त्यानी आपले वक्तृत्व, नेतृत्व अधिकच विकसित केले आणि सातत्याने लोकांमध्ये मिसळून काम केले. सत्ता नसतानाही अनेक प्रश्न त्यांनी तडीस नेले. त्यांनी आपला मतदारवर्ग पक्ष आणि समाजाच्या सीमा ओलांडून तयार केला.
<ref name="सीमोल्लंघन" />
म्हणून पक्षामध्ये ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांची संख्या मोठी असूनही दोन पिढ्यांना मागे सारत तरुण गोपीनाथजींची इ.स. १९८६ साली प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आणि येथूनच [[भारतीय जनता पक्ष|भाजपच्या]] वाटचालीला वेगळे वळण मिळाले. इ.स. १९८७ मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाराष्ट्रात कर्जमुक्ती मोर्चा काढून शासनास ‘कर्जमुक्ती’ करण्यास भाग पाडले. हा [[भारतीय जनता पक्ष|भाजपचा]] इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा मानला जातो. समाजातील अनेक आन्दोलने गोपीनाथजीनी हातात घेतली आणि यातूनच पक्षाचा विस्तार सातत्याने होत गेला.
<ref name="श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा "/><ref name="माझा राजकारणप्रवेश" />
या साऱ्या प्रवासात राजकीय गुरू वसन्तराव भागवत होते.
ब्राह्मणी चेह-याच्या [[भारतीय जनता पक्ष|भाजपला]] मुंडे यांनी त्या प्रतिमेतून बाहेर काढून तळागाळापर्यंत पोहोचवतानाच आपल्याबरोबर विविध समाजघटकांतील नेत्यांची फळी उभी केली होती. आपण ओबीसी हा प्रभावशाली घटक जवळ करणे आवश्यक आहे हे वसन्तराव भागवत वगैरेंनी जाणले. महाजनांच्या जोडीला मुंडेंना पुढे आणण्यात आले आणि मुंडे यांनी त्यांचा विश्वास सार्थ करून [[भारतीय जनता पक्ष|भाजपचा]] राजकीय पाया घातला.
<ref name="सीमोल्लंघन" />
<ref name="गोपीनाथराव, यें राह नही आसान... "/>
इ.स. १९९२ ते इ.स. १९९५ या कालावधीत मुंडेंनी [[विधानसभा|विधानसभेतील]] प्रमुख विरोधी पक्षनेतेपद सांभाळले. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवल्यानंतर मुंडे यांचा वारू महाराष्ट्रभर उधळला.
<ref name="गोपीनाथराव, यें राह नही आसान... "/>
विरोधी पक्षनेते असताना राजकारणाच्या गुन्हेगारीकरण विरोधात त्यांनी आवाज उठविला. अनेक प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने माण्डून, विरोधी पक्षनेत्यांची स्वतंत्र प्रतिभा निर्माण केली.
<ref name="श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा "/>
गोपीनाथजींनी त्यावेळी मुद्याचं राजकारण करण्यावर भर दिला. आरक्षण, मण्डल आयोग, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी प्रश्न गांभीर्याने पाहिले.
<ref name="माझा राजकारणप्रवेश" />
मुंडे यांच्या राजकीय प्रवासाचा विचार केला तर इ.स. १९९० ते इ.स. १९९५ हा त्यांच्या जीवनातील सर्वोत्तम काळ होता. जवळपास त्यांनी एकट्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष [[शरद पवार]] यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली होती आणि पवारांना जेरीस आणले. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा मुद्दा घेऊन सम्पूर्ण राज्यभर दौरा करीत [[शरद पवार]] यांच्याविरोधात रान उठविले होते.
<ref name="गोपीनाथराव, यें राह नही आसान... "/>
जे.जे. हत्याकांडातले आरोपी पवारांबरोबर विमानात होते, हे सिद्ध झाले. जळगावमधलं सेक्स स्कॅण्डलमध्ये केवळ मुंडे यांच्या आरोपानंतरच केस होऊ शकली. पप्पू कलानीने जमवलेल्या पैशाचा भ्रष्टाचारही उघडकीस आला. शरद पवारांनी राजकारणाचं गुन्हेगारीकरण केलं असल्याचं गोपीनाथ मुंडे यांनी म्हटले. राजकारणाचं गुन्हेगारीकरण हा शब्दप्रयोगही तेव्हाच अस्तित्वात आला. शरद पवारांनी गुन्हेगारांना दिलेला आश्रय नेहमीच लोकांसमोर मांडला. त्यामुळे गोवारींचं हत्याकांड असो, वडराई प्रकरण असो, केवळ मुंडे यांनी त्याबाबत आवाज उठवल्यामुळेच ही प्रकरणं लोकांसमोर आली. त्यावर कारवाईही झाली
<ref name="माझा राजकारणप्रवेश" />
<ref name="चक्रव्यूहात गोपीनाथराव!" >{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11562564.cms
| title =चक्रव्यूहात गोपीनाथराव!
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =२० जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२६ जून, इ.स. २०१२
}} {{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtrabjp.org/Netritwa/PramukhNeta.aspx
| title =श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[http://maharashtrabjp.org/Netritwa/PramukhNeta.aspx]
| दिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
फेब्रुवारी-मार्च इ.स. १९९५ साली जे राजकीय परिवर्तन झाले त्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या विरोधात राज्यभर काढलेली संघर्षयात्रेचा सिंहाचा वाटा होता.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/11/15/अग्रलेख.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =अग्रलेख
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = १५ नोव्हेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
याच काळात त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात दौरे केले आणि शेतकरी, शेतमजूर यांना पक्षाच्या जवळ आणले. अवघ्या चाळीशीत, प्रभावशाली ग्रामीण नेता हा ठसा त्यांनी उमटवला.१९९० च्या दशकांत मुंडे यांनी दाखवलेला झुंजारपणा हा इ.स. १९९५ साली [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] आणि शिवसेना युतीची सत्ता येण्यात सिंहाचा वाटा बनला.
<ref name="गोपीनाथराव, यें राह नही आसान... ">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7086437.cms
| title ='गोपीनाथराव, यें राह नही आसान...'
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक = १२ डिसेंबर, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
विधानसभेच्या इ.स. १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकांत मुंडेंनी [[भारतीय जनता पक्ष|भाजपला]] अभूतपूर्व यश मिळवून दिले. गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्याविरोधात जोरदार उघडलेली आघाडी यांचे प्रतिबिम्ब मतपेटीत उमटले. काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला. [[भारतीय जनता पक्ष|भाजप]]-शिवसेना युतीस २८८ पैकी १३८ जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षास ८० जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या [[भारतीय जनता पक्ष|भाजप]]–सेनेच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले व राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे यांचा [[१४ मार्च]] [[इ.स. १९९५]] रोजी शपथविधी झाला. इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या कालखण्डांदरम्यान ते [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] उपमुख्यमंत्री होते. [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] उपमुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांचा कुशल प्रशासक म्हणून नावलौकिक होता. त्यांनी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] ऊर्जा व गृह यासारख्या महत्त्वाच्या खात्यांचीही जबाबदारी सांभाळली.
<ref name="गोपीनाथराव, यें राह नही आसान... "/>
गोपीनाथराव उपमुख्यमंत्री म्हणून अत्यंत यशस्वी झाले. राज्यातील लोकांच्या हिताचे प्रश्न मांडणारा तडफदार आमदार म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांनी गुन्हेगारीकरनावर अंकुश लावला. वीजनिर्मिती वाढविण्यावर भर दिला. सर्व खात्यांना मार्गदर्शन करून, रचनात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता दाखवली आहे. प्रशासन पद्धतीवर त्यांनी एक वेगळी छाप पाडली आहे. तसेच सरकार समोरील समस्यांचे समाधान करण्यात त्यांनी प्रावीण्य मिळवले आहे. मुंडे यांनी प्रशासनावर चांगली पकड बसवली आहे. उत्कृष्ट प्रशासक होण्यासाठी समस्यांचा अभ्यास, स्वतःचे मत, प्रशासकीय यंत्रणेवारील पकड, योजनेच्या अमलबजावणीतील उणीवा दूर करणे, लाभार्थीशी सम्पर्कसाधने, योजनेच्या अमलबजावणीसाठी साधनांची जुळवाजुळव करून ती योजना यशस्वीरित्या राबविणे याबाबत गोपीनाथ मुंडे यशस्वी झाले आहेत.
<ref name="जनसामान्यांचा नेता-गोपीनाथ मुंडे"/>
इ.स.२००९ च्या [[ऑक्टोबर महिना|ऑक्टोबर]] महिन्यातील निवडणूक त्यांनी [[बीड (लोकसभा मतदारसंघ)|बीड लोकसभा मतदारसंघातून]] लढवली. [[बीड (लोकसभा मतदारसंघ)|बीड लोकसभा मतदारसंघातून]] म्हणून निवडून येताना [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] आमदार गोपीनाथ मुंडे यांनी [[राष्ट्रवादी काँग्रेस|राष्ट्रवादी काँग्रेसच्या]] रमेश कोकाटे यांना १ लाख ४० हजार ९५२ मतांनी पराभव केला होता. बीड लोकसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या [[पंकजा पालवे]] निवडणुकीच्या प्रचारात उतरल्या होत्या. त्यांनी ओट्यावर, बाजेवर, चावडीत जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. ३०० गावांमध्ये सभा आणि ४०० गावांना भेटी दिल्या. यामधून त्यांनी आपले नेतृत्वगुण सिद्घ केले. मुख्य म्हणजे गोपीनाथरावांचे जे जे कट्टर विरोधक होते त्यांच्या घरी जाऊन 'काका मी आता आलीय' असे सांगून अनेक ठिकाणी कटुता मिटविण्याचा प्रयत्न केला. बीडमधील मतदार [[पंकजा पालवे|पंकजालाच]] गोपीनाथरावांची राजकीय वारस मानू लागले. गोपीनाथरावांच्या यशात 'वुमन ऑफ द मॅच' म्हणून [[पंकजा पालवे]]चा उल्लेख केलाच पाहिजे.
<ref name="युतीचा पाया" />
[[भारतीय जनता पक्ष|भाजपने]] खासदार गोपीनाथ मुंडे यांची महाराष्ट्राचे [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] प्रभारी म्हणून नेमणूक ११ जूलै, इ.स. २००९ रोजी केली आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.prahaar.in/maharashtra/7786.html
| title =भाजपचे राज्यातील प्रभारी मोदींऐवजी मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[Prahaar (newspaper)]]
| दिनांक =११ जूलै, इ.स. २००९
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
महाराष्ट्रात इ.स. २०१४ साली होत असलेल्या विधानसभा निवडणुकांची धुरा लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्यावरच सोपविण्याचा निर्णय आरएसएस आणि [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] बैठकीत घेण्यात आल्याचे समजते. त्यानुसार मुंडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची जबाबदारी घेतील.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://majhapaper.com/content/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE
| title =गोपीनाथ मुंडे यांच्यावरच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची धुरा
| भाषा =मराठी
| प्रकाशक = माझा पेपर
| दिनांक = १६ मे
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव पाडतील असे हाताच्या बोटावर मोजण्याइतके मोजके नेते असतील. त्यात गोपीनाथ मुंडे ठळकपणे उठून दिसतात. आपल्या ३५ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढउतार अनुभवलेल्या या नेत्याने राजकारणात आपले स्वतःचे असे विशेष स्थान निर्माण केले आहे. भारतीय युवा मोर्चातून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ झालेला हा नेता देशाच्या संसदेतील विरोधी पक्ष उपनेता या पदावर यशस्वीपणे काम करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे, ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद अशी बाब आहे. भारतीय जनता पक्षासारख्या हिन्दुत्ववादी पक्षाचे नेते असूनही त्यांची प्रतिमा अत्यंत पुरोगामी आणि सर्वसमावेशक राहिली आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण आणि सामाजिक भान ठेवून त्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. राज्यासमोरील प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि त्यासाठी अथक मेहनत घेण्याची तयारी तसेच प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची धडाडी, याचबरोबर कार्यकत्र्यांचे आणि लोकांचे संघटन करण्याचे कौशल्य, संसदीय कामकाजाचा गाढा अभ्यास, अत्यंत प्रभावी वक्तृत्व आणि कर्तत्त्व असे सर्वगुणसम्पन्न नेतृत्व भारतीय जनता पक्षाला लाभले, हे त्या पक्षाचे भाग्य तर आहेच; पण महाराष्ट्राचेही भाग्य आहे, असेच म्हणावे लागेल. [[प्रमोद महाजन]] यांच्या मृत्यूनंतर सर्व साथींना त्यांनी आधार दिला. [[प्रमोद महाजन]] यांचे सच्चे साथी गोपीनाथ मुंडे हे दोघेही [[बीड]] जिल्ह्यातील होते तरीसुद्धा ते महाराष्ट्राशी एकरूप झाले होते. आणीबाणीनंतर गोपीनाथ मुंडे यांनी [[मराठवाडा]]तून निवडणूक लढवली होती. रा.स्व.स.च्या मुशीत घडलेले साखर कामगारांचे लढवय्ये आणि चळवळीचे नेते गोपीनाथ मुंडे. माजी पन्तप्रधान स्व. इन्दिरा गान्धी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीला साथी गोपीनाथ मुंडे यांनी कडाडून विरोध केला. आणीबाणीच्या वेळी त्यांना तुरुंगात डाम्बण्यात आले होते. गोपीनाथ मुंडे म्हणजे चळवळीचा अखण्ड स्नेत होता. विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडे यांची [[प्रमोद महाजन]] यांच्यावर अपार निष्ठा होती. आणीबाणीनंतर गोपीनाथ मुंडे यांनी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आमदार- खासदार होऊन परंतु सत्तेच्या बाहेर राहून साखर कामगारांसाठी प्रचण्ड योगदान दिले. स्वातंर्त्योत्तर काळापासून साथी गोपीनाथ मुंडे आणि महाराष्ट्रातील साखर कारखाना कामगार हे समीकरणच होऊन बसले होते. महाराष्ट्रात साखर कारखाना कामगारांची संघटना सर्वप्रथम गोपीनाथ मुंडे यांनीच बांधली आणि गेली पन्नास वर्षे त्यांनी या कामगारांचे अव्याहतपणे नेतृत्व केले. साखर कामगारांना संघटित करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी कामगारांच्या न्यायहक्कासाठी वेळोवेळी साखरसम्राटांशी आन्दोलनाच्या माध्यमातून लढा दिला. त्यांनी स्वतःला चळवळीत झोकून दिले. ते अखेरपर्यंत त्यांच्या विचारावर ठाम राहिले. अग्रभागी असायचे. कामगारांचे नेते अशीच त्यांची कायम ओळख राहिली. गोपीनाथ मुंडे अखण्ड कार्यरत असायचे.
संसदीय लोकशाही अधिक मजबूत करायची असेल तर विरोधी पक्षनेता हा अत्यंत प्रभावी आणि अभ्यासू असण्याची गरज आहे. ते सर्व गुण गोपीनाथ मुंडे यांच्यामध्ये असल्यामुळेच आजवर अनेक प्रश्नांना चांगला न्याय मिळाला. त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या वाटय़ाला नेहमी दुय्यम भूमिका आली असल्यामुळे राजकारणात त्यांच्या नेतृत्व वाढीला मर्यादा पडल्या असल्या तरी त्यांनी सतत आपल्या कामाच्या जोरावर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. शरद पवारांप्रमाणे पक्ष बदल करून आपल्या कर्तबगारीच्या जोरावर त्यांना मोठे होता आले असते; पण प्रत्येक वेळी आलेली संधी डावलून त्यांनी पक्षनिष्ठा महत्त्वाची मानली. नारायण राणे यांच्याप्रमाणे मुंडे यांनाही कॉॅंग्रेस पक्षाने अनेकदा खेचून घेण्याचे प्रयत्न केले. मोठमोठय़ा पदांचे गाजर त्यांना दाखवले. पण मुंडेंनी पक्षनिष्ठेला अधिक महत्त्व दिले. भाजपाच्या राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांपेक्षा किंचतही अनेक नेत्यांपेक्षा व्यक्तिमत्त्वामध्ये कसलीही कमतरता नसताना सर्वोच्च पदाचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळू शकला नाही. तुलनेत लहान असलेले नितीन गडकरी यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आले, तरी देखील त्यांच्या हाताखाली काम करणे मुंडेंनी कमीपणाचे मानले नाही. अगदी अलीकडे त्यांच्या घरातूनच बण्डखोरी झाली, तरीदेखील ते डगमगले नाहीत आणि त्यांनी आपले काम सुरू ठेवले. प्रमोद महाजन यांचा मुंडेंना चांगला पाठिंबा होता. त्यांच्या निधनानंतर मुंडेंचा प्रभाव कमी होईल, असे त्यांच्या विरोधकांना वाटत होते; परंतु कोणत्याही संकटावर मात करून पुढे जाण्याचा निर्धार असल्यामुळे त्यांचे महत्त्व कमी होऊ शकले नाही. त्यांचे सख्खे मोठे भाऊ पण्डितअण्णा मुंडे आणि पुतणे धनंजय मुंडे यांना त्यांच्या बीड जिह्यातील सर्व पदे त्यांनी मिळवून दिली. पण्डितअण्णा मुंडे तसेच धनंजय यांनी देखील जिल्हापरिषद अध्यक्षपद, साखर कारखान्यांचे संचालकपद, जिल्हा बँकेचे संचालकपद अशी अनेक मोठी पदे भूषवली. धनंजय मुंडे यांना तर त्यांनी विधान परिषदेवर आमदार केले, तरी देखील राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या प्रभावाखाली येऊन त्यांनी बंडखोरी केली. ही बंडखोरी पक्षांतर्गत नव्हती तर प्रत्यक्ष गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्ध दण्ड थोपटून त्यांनी बंड केले; पण मुंडे विचलित झाले नाहीत. या परिस्थितीवरही त्यांनी मात केली आणि आपले कार्य सुरू ठेवले. शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आणण्याकरिता त्यांनी अथक परिश्रम केले. तत्कालीन कॉॅंग्रेसचे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील सरकार खाली खेचण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर जे रान उठवले, त्याला सीमा नव्हती. राज्यभर संघर्ष यात्रा काढून या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून त्यांनी पवार सरकारविरुद्ध वातावरण निर्माण केले. या सरकारच्या कार्यकाळात राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे, असे सप्रमाण सिद्ध करून त्यांनी ते सरकार खाली खेचण्यासाठी संपूर्ण ताकद लावली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे हे दोन नेते पवार सरकारवर तुटून पडले होते. त्या वेळी मुम्बई महानगरपालिकेचे माजी उपायुक्त गो. रा. खैरनार यांनी राजकारणात गुन्हेगारीकरण होत असल्याचे घणाघाती आरोप सुरू केले होते. वातावरण निर्मिती होऊ लागली होती. हा विरोध वाढवण्याचे यशस्वी काम ठाकरे-मुंडे यांनी केले. शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आणण्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा फार मोठा वाटा होता. त्याचे फळही त्यांना मिळाले. ते राज्याचे उपुमख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले ते केवळ त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर. शिवसेनेने मात्र त्यांच्यावर सतत कुरघोडी करण्याचे राजकारण केल्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांना करता आल्या नाहीत, तरीदेखील गृहमंत्रीपदी त्यांनी आपली ताकद दाखवली. त्यांच्यासारखा कर्तृत्ववान आणि ताकदवान गृहमंत्री आजतागायत पुन्हा महाराष्ट्राला लाभलेला नाही. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुम्बईतील टोळीयुद्ध नष्ट केले. गुण्ड टोळय़ांचे कर्दनकाळ अशी त्यांची प्रतिमा बनली होती. तत्कालीन मुख्यमंत्री यांनी त्यांना दाबून टाकण्याची एकही संधी सोडली नाही; परंतु त्यांनी सरकारवरचा आपला प्रभाव कायम ठेवला. शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्यावर हल्लाबोल करून त्यांनी युतीची सत्ता मिळवली होती, हे विशेष. विधानसभेत केवळ दोन-पाच जागा मिळवणाऱ्या भाजपाला बेरजेचे राजकारण करून त्यांनी 56 वर नेऊन ठेवले. युतीच्या राजकारणात भाजपाने शिवसेनेला महत्त्व देऊन कायम दुय्यम भूमिका स्वीकारल्यामुळे मुंडेंची फार मोठी कोंडी झाली. सर्वगुणसम्पन्न नेतृत्व असूनही शरद पवारांएवढी झेप घेणे मुंडेंना शक्य झाले नाही. तसे पाहिले तर भाजपाच्या राजकारणामुळे त्यांचे राजकीय व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व काहीसे संकुचित झाले. राजकारणातील चढउतारांचा सतत अनुभव घेणाऱ्या मुंडेंमधील नेतृत्व गुणांचे खऱ्या अर्थाने चिज झाले नाही. मुंडे यांची अनेकदा शरद पवारांशी तुलना झाली; पण भारतीय जनता पक्षामध्ये असल्यामुळे त्यांना पवारांशी बरोबरी करण्याची संधी मिळू शकली नाही. शरद पवार हे महाराष्ट्रातून दिल्लीच्या राजकारणात गेले, तेव्हा महाराराष्ट्रातील पवारांची पोकळी भरून काढणे मुंडेंना शक्य झाले नाही. उलट भाजपाने त्यांना केंद्रातच पाठवून दिले आणि आपल्या पक्षातच नेतृत्वाची पोकळी निर्माण करून टाकली. मात्र मुंडेंनी केवळ राजकारणच केले नाही, तर विधायक कामातही ते सरस ठरले आहेत. त्यांनी अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. सहकारी साखर कारखान्यांबरोबरच खाजगी साखर कारखानेही त्यांनी काढले आणि यशस्वीरीत्या चालवूनही दाखवले आहेत. राज्याच्या राजकारणात त्यांनी मराठवाडा आणि बीड जिल्ह्याला अधिक प्राधान्य दिले आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीत ते सक्रिय सहभागी झाले होते. त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. मराठवाडय़ातील प्रत्येक आंदोलनामध्ये विद्यार्थी चळवळीपासूनच भाग घेतला होता. मराठवाडय़ाच्या हितासाठी मित्रपक्ष शिवसेनेवरही त्यांनी हल्ला केला होता; परंतु प्रमोद महाजनांनंतर शिवसेनेशी युती कायम ठेवण्यासाठी त्यांनीच मध्यस्थाची भूमिकाही स्वीकारली होती. युतीच्या राजकारणात जे काम महाजन करतअसत ते मुंडेंनी यशस्वीपणे पार पाडले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांनी स्नेहसंबंध प्रस्थापित केले होते. राजकीय प्रगल्भता दाखवण्याबरोबरच विधायक कामावर भर दिल्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे आणि राजकारणातील प्रभावी नेतृत्व अशी त्यांची प्रतिमा आपोआपच बनली आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://74.127.61.178/punyanagri/epapermain.aspx?eddate=12/12/2012%2012:00:00%20AM&queryed=10&a=7&b=79644
| title =राजकारणातील प्रभावी नेतृत्व
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक = १२ डिसेंबर, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१२ डिसेंबर, इ.स. २०१२
}}</ref>
यशवन्तराव चव्हाण, शंकरराव चव्हाण यांच्या मृत्यूनंतर नेतृत्वाची पिढी उभी राहत असताना महाराष्ट्राला प्रमोद महाजनांचा धक्का बसला. महाजनांची पोकळी भरू पाहणाऱ्या विलासरावांना नियतीने नेले. पाठोपाठ मराठी माणसांचा आधारवड बाळासाहेबदेखील कोसळले. आता आशा उरते ती फक्त एका माणसांवर आणि ती व्यक्ती म्हणजे गोपीनाथ मुंडे. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात गोपीनाथ मुंडेचे योगदान महत्त्वाचे आहे. किंबहुना पन्तप्रधानपदावर विराजमान होण्याची शक्ती गोपीनाथ मुंडेच्यामध्ये आहे. धर्म-जात-पंथ-प्रदेश या सगळय़ा मर्यादांपलीकडे गोपीनाथ मुंडेचा विचार होऊ शकतो. गोपीनाथ मुंडेच्या पन्तप्रधान होण्यासाठी मराठी माणसांच्या एकत्रीकरणाची आवश्यकता आहे. पक्ष भलेही वेगळे असू द्या पण गोपीनाथ मुंडे पन्तप्रधान होणार असतील तर महाराष्ट्राची शक्ती केंद्रात दिसायला पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणाला दिल्लीने नेहमीच वेसण घातली आहे आणि दिल्लीकरांच्या कारवायांचा नियतीनेही साथ दिली आहे. ज्या वेळी महाराष्ट्राचे नेतृत्व देशभरात प्रभावित व्हायला लागेल त्या त्या वेळी दिल्ली ते नेतृत्व संपविले आहे. हा कडू पण सत्य इतिहास मान्यच करायला हवा. सी. डी. देशमुख, यशवन्तराव चव्हाण, शंकरराव चव्हाण ही दिल्ली दरबाराच्या राजकारणामुळे मागे राहिलेली नावे. खरंतर या तिघांमध्ये देशाचा पन्तप्रधान होण्याची क्षमता होती आणि वारंवार ते काळाच्या कसोटीवर सिद्धही झाले आहे; पण भारताच्या राजकारणात महाराष्ट्र मागे राहिला किंवा मागे ठेवला गेला. 1950 आणि 1960च्या शतकातील राजकारण्यांची एक पिढी काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही आशा निर्माण झाल्या होत्या. शंकरराव चव्हाणांचे वर्चस्व वाढत होते आणि शंकररावदेखील महाराष्ट्रातले नेतृत्व घडवत होते. हेड मास्तर अशी उपाधी मिळालेले शंकरराव दिल्लीत गेल्यावर पन्तप्रधानपदापर्यंत मजल मारतील, अशी अंधूकशी आशा महाराष्ट्राला होती; पण राजकीय जोडातोडीत हे शक्य झाले नाही. त्यामुळे मराठी माणूस दिल्लीच्या तख्तावर सर्वोच्च पदावर विराजमान झालेला पाहावयास मिळालाच नाही.
शंकररावांच्या नंतर अलीकडच्या टप्प्यात राजकारणातील एक पिढी महाराष्ट्राचा वारसा घेऊन दिल्लीच्या तख्ताकडे निघाली होती. नावातच पी.एम.ही अद्याक्षरे घेऊन निघालेले प्रमोद महाजन पंतप्रधानपदापर्यंत वेगाने घोडदौड करीत होते. अटलजींच्या नंतर कोण? असा प्रश्न निर्माण होताच दोनच नावे समोर यायची ती म्हणजे लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन. त्यातल्या त्यात महाजनांचे व्यवस्थापन कौशल्य उत्तम असल्यामुळे वाटाघाटीच्या राजकारणात ते यशस्वी होतील, असे नेहमी वाटायचे. सध्या जमाना संमिश्र सरकारचा आहे आणि या संमिश्रपणात आपले महत्त्व कायम ठेवण्याची कला प्रमोद महाजनांना अवगत होती. त्यामुळे ते पन्तप्रधान बनतील, अशी एक आशा होती. पण महाजन नेता होणे नियतीला मान्य नव्हते. तिने महाजनांना हिरावून नेले.
महाराष्ट्रातील महाजनांनंतरचा दुसरा नेता म्हणजे विलासराव देशमुख. राजकारणातील राजहंसच. वयाच्या सत्तरीच्या दशकात तरुणाला लाजवील असा उत्साह होता. राजबिंड रूप, प्रभावी वक्तृत्व तेवढच प्रभावी कर्तृत्व. लोकसंचय या जोरावर विलासराव भविष्यात पन्तप्रधान होऊ शकतात, असे लोकांना वाटायचे; पण पुन्हा एकदा नियतीने महाराष्ट्राचा घात केला. चार दशके संघर्ष करून उभे राहिलेले नेतृत्व निघून गेले. बाळासाहेब ठाकरे हे देशाला पन्तप्रधान देऊ शकतील, असे एक नाव. ज्यांच्यामुळे मराठी राष्ट्रपती देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकले ती व्यक्ती एखादा मराठी पन्तप्रधान होण्यासाठी बिनधास्तपणे पुढे आली असती. बाळासाहेबांचे शरदबाबू पन्तप्रधानपदाच्या जवळपास गेले असते तर बाळासाहेबांनी खुल्या मनाने त्यांना पाठिंबा देऊन पन्तप्रधान बनण्याची संधी दिली असती; पण मराठी माणसाचे हित बघणारा हा दिलदार माणूसही नियतीने हिरावून नेला.
गोपीनाथ मुंडेडेचे नेतृत्व हे साडेचार दशक राजकारणात घातल्यानंतर उभे राहिलेले आहे. आमुण्ुंडे ज्या पातळीवर आहेत त्या पातळीवर जायला प्रत्येक नेत्यांना मोठा संघर्ष करावा लागतोकिम्िंबहुना ही प्रतिमा निर्माण करण्यासाठी एक मोठा काळ जावा लागतो. देशाला स्वन्त्र्य्य मिळून अजून सत्तर वर्षे काळात महाराष्ट्रातून फक्त पाच नावे गेलीत जपन्पंतप्रधान पदाच्या जवळपर्यंत पोहोचत होती. ही वास्तविकता लक्षात घ्यायला हवी. गोपीनामुण्ुंडेचा कौतुक करण्यासाठी नाही तर अर्धे आयुष्य राजकारणात घातल्यानंतर या प्रदेशाची अस्मिता देशपातळीवर चमकली आणि त्यासाठी याच प्रदेशातून प्रयत्न झाले आहे. नेतृत्व सहज घडत नाही
गोपीनाथ मुंडेच्या भूमिका, विचारधारा आणि कार्यपद्धती यावर अनेक वाद असू शकतील. कोणी त्याला बरोबर म्हणेल तर कोणी चूकही म्हणेल. पण गोपीनाथ मुंडेची राजकारणातील तपश्चर्या, अनुभव आणि त्यांचे मराठी असणे हे वादाच्या पलीकडचे आहे. मुंडेची जी भूमिका वेळी घेतली होती. तीच भूमिका महाराष्ट्रातील राजकारण्यांना किमान पक्षी निवडणुकीच्या नंतर तरी घ्यावी लागेल.
गोपीनाथ मुंडेच्या विषयात याच भूमिकेचा जागर होण्याची गरज आहे. गोपीनाथ मुंडे कोणाचे? या मुद्यापेक्षा ते महाराष्ट्राचे आहेत हा सगळय़ात महत्त्वाचा मुद्दा ठरला पाहिजे. जशी महाराष्ट्राची मानसिकता बनायला हवी तशी महाराष्ट्राचा नेता होण्याची प्रबळ इच्छा गोपीनाथ मुंडेचीही बनायला हवी. किम्बहुना त्यांच्या वाटचाली याच अंगाने घडायला हव्यात, असे महाराष्ट्राचे मन सांगते. सध्या तरी महाराष्ट्राचा नेता विकसित होणे ही महाराष्ट्राची गरज आहे. दिल्ली दरबारी राज्याचे वजन राखले गेले पाहिजे. त्यामुळे गोपीनाथ मुंडेची काय इच्छा आहे या प्रश्नाचा विचार नंतर करू . पण महाराष्ट्राची इच्छा, किम्बहुना गरज गोपीनाथ मुंडेनी मोठे होणे ही आहे. राज्यातून केंद्रात प्रभाव टाकू शकेल असे एकमेव नाव गोपीनाथ मुंडे आहे आणि तेवढीच एक महाराष्ट्राची आशा आहे आणि ही आशा प्रज्वलित ठेवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात दम असलेली काही मोजकी मण्डळी आहेत. उभा महाराष्ट्र याच नेत्यांकडे आशेने बघतो आहे. त्यापैकी एक गोपीनाथ मुंडे. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडेची राजकीय कारकीर्द झळाळून आली आणि आजही या योद्धय़ाची संघर्षयात्रा सुरू आहे. युती सरकारच्या काळात 1995 ते 1999 हा उपमुख्यमंत्रीपदाचा काळ सोडला तर मुंडेंना सत्तेच्या बाहेर राहूनच संघर्ष करावा लागलेला आहे. त्यामुळे या संघर्षाच्या स्थितीतही मुंडे एक ताकदवान नेता म्हणून कायमच उभे राहिलेले आहेत. गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष हा सगळय़ाच पातळीवर राहिला आहे. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगला. भाजपाच्या आन्दोलनात काठय़ाही खाल्ल्या. ओबीसी नेतृत्व असल्यामुळे अनेकवेळा खच्चीकरणाचे प्रयत्नही झाले. पुढे-पुढे हा संघर्ष कौटुंबिक पातळीवरदेखील उतरला; पण या सगळय़ांना टक्कर देत मुंडे उभेच आहेत . सत्तेची ऊब मिळावी म्हणून पक्षान्तर करण्याइतके ते तकलादू नेते बनले नाहीत. क्षणिक लाभासाठी त्यांनी विचारांशी तडजोड केली नाही. भारतीय जनता पक्षात जन्मलेले मुंडे, भारतीय जनता पक्षाशीच प्रामाणिक राहिले आणि आपल्या ताकदीवर भाजपाला सत्तेवर आणण्यासाठी प्रयत्न केले. राज्यात एकदा सत्ता मिळाली आणि राज्यातील विविध सत्ताकेंद्रावर मुंडेंनी आपला ताबा कायम ठेवला आहे. कितीही संकटे आली, वादळे आली तरी त्यांनी आपली वाटचाल तशीच ठेवलेली आहे. साखर आणि सहकार या क्षेत्रात तर त्यांनी नवे पायंडेच पाडले आहेत. त्यांच्या नेतृत्वात चालणाऱ्या वैद्यनाथ साखर कारखान्याने सगळेच उच्चांक मोडीत काढले. ज्या बीड जिल्ह्यातील साखर कारखानदारी मोडीत निघत होती, त्याच जिल्ह्यात पूर्णत नफ्यात आणि कमी खर्चात हा साखर कारखाना चालवून दाखविला. एवढंच नाहीतर साखरेला ब्रॅंडचे रूप दिले. सहकारी साखर कारखानदारीसोबत खासगी साखर कारखान्यांमध्येही मुंडेंनी आपला वेगळा वरचष्मा कायम राखला आहे. पानगावचा पन्नगेश्वर, लिम्बा गावचा योगेश्वरी, अशी या परिसरात खासगी तत्त्वावरील कारखानेदेखील उत्तमरीतीने चालविले आहेत. वैद्यनाथ कारखान्याने एक-दोन साखर कारखान्यांना भाडेतत्त्वावर चालवायलादेखील घेतले आहे. हे त्यांच्या साखर कारखानदारीचे यश आहे. आज राजकारणात दीर्घकाळ सत्तेपासून लांब राहिल्यामुळे मुंडेंचा करिष्मा सम्पला, अशी चर्चादेखील चालू आहे. पण मुंडे संपणाऱ्यांपैकी नाहीत एवढे मात्र नक्की. मुळात जे नेतृत्व संघर्षातून, कष्टातून उभे राहिले आहे, ते असे सहजासहजी संपणे शक्य नाही. मुळात मुंडेंसारख्या संघर्षशील नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे. विशेष करून मराठवाडय़ाला. आज ज्या स्थितीत महाराष्ट्राची आहे त्या स्थितीत नेतृत्वाची एक मोठी पोकळी आहे. ही पोकळी भरून काढण्याची ताकद फक्त गोपीनाथ मुंडे यांच्यामध्ये आहे. आवश्यकता आहे ती मुंडेंनी आता सिंघम बनून समोर येण्याची. त्यांनीच आता महाराष्ट्राची भल्यासाठी सिंघम बनणे आवश्यक झाले आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://74.127.61.178/punyanagri/epapermain.aspx?eddate=12/12/2012%2012:00:00%20AM&queryed=9&a=4&b=79621#
| title =मुंडे सिंघम बना
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक = १२ डिसेंबर, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१२ डिसेंबर, इ.स. २०१२
}}</ref>
== राजकीय कर्तृत्व ==
युती सरकारने घेतलेले महत्त्वाचे लोकप्रियतेचे निर्णय :
वेळेचा कोणताही मुलाहिजा न बाळगणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना वक्तशीरपणाची शिस्त लावण्याचा प्रयत्न.
गरिबांना स्वस्त खाणे मिळण्यासाठी झुणका - भाकर केंद्र योजना.
मुम्बईतील झोपडपट्टी पुनर्विकास योजना.
गरिबांना स्वस्त खाणे मिळण्याबरोबरच झुणका - भाकर केंद्रांसाठी मोक्याच्या जागा अर्थात रोजगाराचे हक्काचे नवे साधन मिळाले होते.
कुटुम्बप्रमुखाचे आकस्मिक निधन झाल्यास त्याच्या परिवाराला २५ हजार रुपयांची मदत करण्यासाठी जिजामाता महिला आधार विमा योजना.
बेघरांना घरबांधणीसाठी दहा हजार रुपये.
शेतकऱ्यांसाठी बळीराजा संरक्षण विमा योजना.
मुम्बईत ५५ उड्डाणपुलांची योजना.
युतीच्या चार वर्षांत ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा,’ ही कल्पना राबवली होती. याच वाटेवरून रस्तेबांधणी, वीज निर्मिती, पाटबंधारे या क्षेत्रांत खाजगी क्षेत्रांचा सहभाग घेण्याचा पुकारा ठामपणे केला.
कृष्णा खोरे विकास मण्डळ स्थापन करून कृष्णा खोरे प्रकल्पाला खुल्या बाजारातून पैसा उभा केला.
पण्ढरपूरला वारकऱ्यांना जाण्यासाठी पन्नास टक्के एस.टी. प्रवासात सुट दिली होती. शिवाय देहू, आळन्दी व पण्ढरपूरला वारकऱ्यांना जाण्यासाठी धर्तीवर विकास कामासाठी करोडो रूपये दिल्या {{अपूर्ण वाक्य}}
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=118285:2010-11-30-11-35-45&Itemid=1
| title = नारायण राणे{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =दिवाळी अंक २०१०
| ॲक्सेसदिनांक = २८ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]-सेनेच्या युतीसरकारच्या शासनाच्या कालावधीतील मुंडे यांची यशस्वी कारकीर्द विलक्षण प्रभावी व यशस्वी ठरली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था सलोखा कायम ठेवण्यासाठी त्यांना अनेक धर्मसंकटांना सामोरे जावे लागले, त्यांची कारकीर्द आजही राज्यातील जनतेच्या स्मरणात कायम स्वरूपी ताण मांडून बसली आहे. जे समाजासाठी आवश्यक आहे ते करताना राजकीय जोखीम स्वीकारण्याची त्यांची मानसिक तयारी असते. याच कारणांमुळे व धोरणांमुळे गृहमंत्री पदावर असतांना त्यांनी राज्यातील पोलिसांचे मनोधैर्य वाढविले. कुप्रसिद्ध गुण्डांना कंठस्नान घातले. पोलीस तेच आहे बदलला होता गृहमंत्री व त्यांनी दिलेला आत्मविश्वास गर्दीत लोकप्रिय असणारा नेता, धाडसी अधिकारी वर्गात लोकप्रिय झाला हे महाराष्ट्राचे भाग्य आहे.
<ref name="जनसामान्यांचा नेता-गोपीनाथ मुंडे"/>
[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]-सेनेच्या युतीसरकारच्या काळात कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याची नोंद झालीच पाहिजे असा आदेशच तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी दिला होता.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2012/1/12/वेध.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =वेध
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = १२ जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]-सेनेच्या युतीसरकारच्या सत्तेच्या काळात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना समाजातील विविध अडचणी सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळेस मुम्बईची कायदा सुव्यवस्था कमालीची खालावलेली होती. दिवसा ढवळ्या रस्त्यावर टोळीयुद्ध सुरू झाले होते. मुंडे यांनी पोलिसांना आदेश दिला, ‘गोळीचा मुकाबला गोळीने करा’, परिणामी मुम्बईतील टोळीयुद्ध आटोक्यात आले. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री असताना गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेले मुंडे म्हणजे गुंडाच्या टोल्याना ते धनाजी सन्ताजी वाटत. समाजातील वाईट प्रवृत्तीविरुद्ध संघर्ष करणे ही त्यांची खासियत. एक नेता म्हणून त्यांनी राज्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प सुरू केले. त्यामध्ये अयशस्वी ठरलेले साखर कारखाने स्वतः चालवायला घेतले व हे नव्याने सुरू केलेले कारखाने आजही यशस्वीपणे त्यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करीत आहेत. राज्यात साखर कारखानदारी अधोगतीला जात असताना मुंडे यांनी स्वतः साखर कारखाना उभारून अतिशय कमी खर्चात काटकसर करून आदर्श दाखविला. तसेच दुसरा तोट्यात, बंद स्थितीत चाललेला कॉॅंग्रेस नेत्यांचा गोदा-दुधना साखर कारखाना स्वता:च्या ताब्यात घेऊन योग्य नियंत्रणामुळे उर्जितावस्थेत आणला. मुंडे यांनी उसापासून इथेनॉल निर्मितिचा प्रकल्प उभारून उस उत्पादकांना जास्त भाव मिळण्याच्या दृष्टीने आणखी एक नवे पाउल टाकले आहे
<ref name="श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा "/>
गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगाराचे नेते म्हणून नेहमी आपली ओळख करून देतात. पण ऊसतोड कामगारांचे नेतृत्व करणारे मुंडे कधी साखर सम्राट झाले हे कळलेच नाही. मुंडेंकडे तब्बल १२ साखर कारखाने आहेत तर १२ पेक्षा जास्त साखर कारखान्यांवर त्यांचीच सत्ता आहे. मात्र संधी मिळेल तेव्हा याच ऊसतोड कामगारांनासोबत घेऊन मुंडे साखर सम्राटांना शह देतात.
<ref name="abpmajha.newsbullet.in">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/maharashtra/aurangabad/9677-2011-10-13-10-57-59
| title =मुंडेंचा लवाद...चीत भी मेरी और पट भी मेरी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =१३ ऑक्टोबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
राज्यात मुंडेंनी २६ साखर कारखाने उभे केलेले आहेत. तसेच राज्यातील एकूण कारखान्यांपैकी पन्नास ते साठ कारखाने मुंडेंसमर्थकाकडे आहेत.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20110516/5020786203273175170.htm
| title =आष्टीत नव्या साखर कारखान्यासाठी सहकार्य - गोपीनाथ मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =१६ मे, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =११ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
महाराष्ट्राचा मानबिंदू असलेला मुम्बई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुम्बईतील उड्डाणपुलांचे जाळे हे युतीचे सरकारचे यश होते. अवसायानात गेलेले साखर कारखाने, वीज निर्मिती प्रकल्प असे नवनवीन उपक्रम त्यांनी हाती घेतले आणि यशस्वी करत आपले नेतृत्व गुण सिद्ध केले. मुंडे यांनी गेल्या काही वर्षांत साखर कारखाना आणि शिक्षण संस्था उभारल्या आहेत.
<ref name="गोपीनाथराव, यें राह नही आसान... "/>
[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]-सेनेच्या युतीसरकारच्या काळात इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या कालखण्डांदरम्यान तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते पैठणचे सुपुत्र व इतिहास संशोधक बाळासाहेब पाटील पुराण वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन झाले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=223820:2012-04-27-17-45-02&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59
| title =पैठणच्या वस्तुसंग्रहालयाचे मानधन थकविले!{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =२७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
मुंडे यांनी युती शासनाच्या काळात उपमुख्यमंत्री असताना करमाळा तालुक्यातील कुकडी प्रकल्पाचे व उजनीच्या दहिगाव सिंचन योजनेचे काम मंजूर केले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=SolapurEdition-7-1-09-09-2012-a3e95&ndate=2012-09-09&editionname=solapur
| title =दुष्काळ निवारणात सरकार अपयशी करमाळ्यात गोपीनाथ मुंडे यांचा आरोप
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकमत]]
| दिनांक =०९ सप्टेंबर, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =११ सप्टेंबर, इ.स. २०१२
}}</ref>
[[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी औरंगाबाद येथे प्रोझोन मॉलवर प्रस्तावित आंतरराष्ट्रीय चार मजली 'प्रोझोन ट्रेड सेंटर'चा पाया रचला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.newzstreet.tv/ns/node/66110
| title =मुंडे यांनी औरंगाबाद येथे ट्रेड सेंटर चा पाया रचला
| भाषा =मराठी
| प्रकाशक =http://www.newzstreet.tv
| दिनांक = १६ जुलै, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१६ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
व्हीनस कल्चरलतर्फे संगीत क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा 'सन्त ज्ञानेश्वर' पुरस्कार त्या वर्षी प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांना प्रदान करण्यात आला;
गोरेगाव येथे महाराष्ट्र दिनी झालेल्या कार्यक्रमात [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] ज्येष्ठ नेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांना प्रदान करण्यात आला. खेबुडकरांच्या कन्या कविता पडळीकर यांनी पुरस्कार स्वीकारला. तेव्हा कोल्हापुरात असलेले खेबुडकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाहीत. पुरस्काराबद्दल कळविल्यानंतर खेबुडकरांनी हा सन्मान गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते व्हावा अशी इच्छा व्यक्त केल्याचे व्हीनस कल्चरलतर्फे रमेश मेढेकर यांनी सांगितले होते.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20110503/4630589532856598599.htm
| title =जगदीश खेबुडकरांना "संत ज्ञानेश्वर' पुरस्कार
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =०३ मे, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =११ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
'''अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम सुरू''' : २०११-१२ मध्ये भूसम्पादन प्रक्रियेला गती मिळाली आणि भूसम्पादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली आहे. या कामाची मागणी लोकसभेतील [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13650840.cms
| title =रोहयोचा निधी मातीकामासाठी द्यावा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =३० मे, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२६ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] उपनेते [[बीड]] जिल्ह्याचे खा.गोपीनाथ मुंडे हे संसदेत या मार्गासाठी चांगली तरतुद व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. या सगळ्या प्रयत्नातून जिल्ह्याच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला चालना मिळेल आणि हा रेल्वेचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मदत होणार आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-12061490,prtpage-1.cms
| title =अहमदनगर-बीड-परळी रेल्वे होणार ?
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =२८ फेब्रुवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२६ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[मराठवाडा|मराठवाड्यातील]] रेल्वेच्या विकासासाठी [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] नेते गोपीनाथ मुंडे यांनी रेल्वे मंत्रालयाकडं ६०० कोटी रूपयाची मागणी केली आहे. या प्रश्नाची दखल घेतल्याबद्दल [[मराठवाडा]] जनता विकास परिषदेने त्यांचे अभिनन्दन केले आहे. [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] खासदार रेल्वेच्या प्रश्नाकडं लक्ष देत नाहीत पण मुंडेंनी हा प्रश्न लावून धरला असं परिषद सांगते.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://ww.aajlatur.com/laturindetails.php?key=1582
| title =गोपीनाथ मुंडे यांचं विकास परिषदेनं केलं अभिनंदन
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[http://ww.aajlatur.com/laturindetails.php?key=1582]
| दिनांक =१४ जुलै, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीमागे केवळ जनसंघ नाही, तर या परिवाराच्या परिघापलीकडे जाऊन त्यांनी अनेक माणसे आणि गट आपल्याशी घट्टपणे जोडून ठेवले आहेत. मुख्य म्हणजे इतर मागासवर्गीय समाज हा त्यांच्यासोबत उभा आहे. इतर मागासवर्गीयांची जनगणना ही जातीच्या आधाराने व्हावी, ही मागणी मुंडे यांनी संघाचा विरोध असतानाही लावून धरली आणि ती प्रत्यक्षातही आली. त्यामुळे मुंडे [[भारतीय जनता पक्ष|भाजपत]] राहिल्यामुळे केवळ [[भारतीय जनता पक्ष|भाजपच]] नव्हे तर युती वाचली.
<ref name="मुंडेंची नव्हे तर मराठवाड्याची कोंडी ">
{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8970433.cms
| title =मुंडेंची नव्हे तर मराठवाड्याची कोंडी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =२४ जून, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२६ जून, इ.स. २०१२
}}</ref>
खासगी क्षेत्रात ओबीसींच्या आरक्षणासाठी गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. ओबीसींच्या प्रश्नावर आम्ही एकत्र आहोत असा नाराही मुंडेंनी दिला आहे. ओबीसींना आरक्षण मिळावं यासाठी एकत्रित प्रयत्न करणार असल्याचंही मुंडेनी सांगितलं.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/maharashtra/pune/16658-2012-06-01-11-15-51
| title =ओबीसींच्या प्रश्नावर मुंडे-भुजबळ साथ-साथ
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =१ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
मण्डल आयोगाच्या वेळी देशभरातील [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] आणि महाराष्ट्रातील मित्रपक्ष शिवसेना मण्डलच्या विरोधात असताना मुंडे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र [[भारतीय जनता पक्ष|भाजपने]] मण्डलला समर्थनाची भूमिका घेतली होती.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.prahaar.in/columns/summary/42480.txt
| title =मुंडेंची भविष्यातील वाट खडतर
| भाषा =मराठी
| प्रकाशक = प्रहार
| दिनांक =१ जून, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =१४ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
ओबीसी मुस्लिमांना आरक्षण द्यायला समर्थनाची भूमिका मुंडेनी घेतली होती. त्यांनी ओबीसी मुस्लिमांनाही आरक्षण मिळावं अशी मागणी ओबीसी मुस्लिम परिषदेत केली होती.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.lokprabha.com/20100618/tea.htm
| title =चहा आणि चर्चा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकप्रभा]]
| दिनांक =२८ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२८ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
[[बीड]] येथे मराठा सेवा संघाच्या अधिवेशनात बोलताना [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] नेते गोपीनाथ मुंडे यांनी आपण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष करायला तयार आहोत अशी घोषणा केली. [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] नेते गोपीनाथ मुंडे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला विरोध नाही असे आश्वासन दिले आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://majhapaper.com/content/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%AF
| title =जातींचा अनुनय
| भाषा =मराठी
| प्रकाशक = माझा पेपर
| दिनांक = १३ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
अम्बाजोगाईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या योगेश्वरी देवीचे चोरी गेलेले दागिने लोकनिधीतून पुन्हा तयार करण्यासाठी शहरवासीयांची खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मदतफेरी काढण्यात आली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-4-05-06-2012-5ff66&ndate=2012-06-05&editionname=aurangabad
| title =खा.मुंडेंच्या फेरीवरून राजकारण तापले
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकमत]]
| दिनांक =०५ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[बीड]] जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान मठ संस्थान खळेगावचे मठाधिपती ष.ब्र.१०८ त्यागमूर्ती भावलिंग शिवाचार्य महाराज खळेगावकर यांच्या वयाला १११ वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल गेवराई येथे चिन्तेश्वर मन्दिरामध्ये त्यांचा एकादश शतकोत्सव व गुरूवन्दना सोहळा दि. ११ एप्रिल रविवार रोजी साजरा झाला. या कार्यक्रमास लोकलेखा समितीचे अध्यक्ष [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांची विशेष उपस्थिती लाभली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.marathwadaneta.com/MarathwadaNeta/20100411/5455823680759619103.htm
| title =एकादश शतकोत्सव सोहळ्याचे आयोजन * खा.गोपीनाथ मुंडे, ना.क्षीरसागरांची प्रमुख उपस्थिती
| भाषा =मराठी
| प्रकाशक = [[Marathwada Neta]]
| दिनांक = ११ एप्रिल २०१०
| ॲक्सेसदिनांक =२८ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[बीड]] जिल्ह्य़ात इ.स. १९७२ पेक्षा भयावह दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना राज्यातील आघाडी सरकारने मात्र दुष्काळी जिल्ह्य़ांत [[बीड]]चा समावेश केला नाही. पश्चिम महाराष्ट्राला तुपाशी खाऊ घालणाऱ्या व दुष्काळी परिस्थितीतही भेदभाव करणाऱ्या आघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी आणि [[बीड]] जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ७ मे इ.स. २०१२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=224768:2012-05-03-17-40-33&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59
| title =खासदार मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी बीडमध्ये दुष्काळी मोर्चा{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =२७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] मावळ तालुकयातील आन्दोलनात तीन शेतकऱ्यांचा बळी गेल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. तेव्हाच्या तापलेल्या वातावरणात गोपीनाथ मुंडेनी [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] मावळ तालुक्यात दौरा केला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=223645:2012-04-26-18-50-43&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2
| title =राहुल गांधी आज मुंबईत{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =२७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
गोपीनाथ मुंडे यांनी मावळात भेट देऊन गोळीबारातील मृतांचे सान्त्वन केले. तळेगाव येथील शासकीय रूग्णालयात उपचार घेत असलेल्या आंदोलकांचीही त्यांनी विचारपूस केली. मावळातील आंदोलकांवरील गोळीबाराची सीबीआय चौकशी होणे आवश्यक असून माणुसकी नसलेले हे सरकार बरखास्त करावे अशी मागणी मुंडे राज्यपालांकडे केली असल्याचे [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे यांनी सांगितले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.majhapaper.com/content/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87
| title =मावळातील गोळीबाराची सीबीआय चौकशी करा - गोपीनाथ मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक = माझा पेपर
| दिनांक = २७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
लातूर येथून शेतकऱ्यांची शेतकरी दिण्डी पायी सुरू होणार असून [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] लोकसभेतील उपनेते खा. गोपीनाथ मुंडे यावेळी उपस्थित रहाणार आहेत. भगव्या वस्त्रातील ५०० वारकऱ्यांसह टाळ मृदुंगाच्या गजरात ६ जिल्हे, १९ तालुके आणि ११० गावे असा ५२५ किलोमीटर प्रवास पूर्ण करून ही दिंडी १२ डिसेंबरला नागपूरमध्ये पोहोचणार आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/11/2/अधिवेशनाला-भाजपच्या-‘शेतकरी-दिंडी’ची-सलामी.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =अधिवेशनाला भाजपच्या ‘शेतकरी दिंडी’ची सलामी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २ नोव्हेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
पावसाळ्यात गोदावरीच्या पुराने [[मराठवाडा|मराठवाड्यात]] प्रचण्ड नुकसान झाले. त्या कठिण परिस्थितीत मुंडे मतदीसाठी धावून गेले. त्यांनी सम्पूर्ण भाग पायदळी तुडवत 'गोदा परिक्रमा' केली. लोकांचे सुखदुःख जाणून घेतले, त्यांच्या पाठीवर सहानुभूतीचा हात फिरवला, सरकारचे लक्ष वेधले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://marathi.webdunia.com/newsworld/currentaffairs/manthan/0712/13/1071213001_2.htm
| title =गोपीनाथ मुंडे नावाचं रसिक व्यक्तीमत्व
| भाषा =मराठी
| प्रकाशक = [[Marathwada Neta]]
| दिनांक = १३ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
महाराष्ट्रातील माफिया राज हटवा यासाठी १४ मार्च इ.स. २०११ रोजी [[भारतीय जनता पक्ष|भाजपतर्फे]] मुम्बईत काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या निमित्ताने जनजागरण अभियानाअंतर्गत [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांचे १२ मार्च इ.स. २०११ रोजी सायंकाळी ६ वाजता परभणी जिल्ह्यातील क्रान्ती चौक येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.marathwadaneta.com/MarathwadaNeta/20110312/5286439112553340612.htm
| title =मुंडे यांची आज परभणीत सभा{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक = [[Marathwada Neta]]
| दिनांक = १२ मार्च २०११
| ॲक्सेसदिनांक =२८ जून, इ.स. २०१२
}}</ref>
महाराष्ट्र राज्याचे आघाडी शासन हे सातत्याने शेतमालाला योग्य भाव देण्यात चालढकल करीत असून, शासनाच्या या धोरणामुळे विदर्भातील शेतकरी मरणाच्या दारात ढकलले जात आहे. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांची कापूस दिण्डी जळगाव जामोद येथून निघणार २९ नोव्हेम्बर इ.स. २०११ रोजी सकाळी ११ वा. निघेल व वरवट बकाल येथे मुक्काम राहील. ३० नोव्हेम्बर इ.स. २०११ रोजी सायंकाळी ५ वा. दिण्डीचा समारोप शेगाव येथे होणार असून, याप्रसंगी लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांची विशेष उपस्थिती लाभली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/11/27/शेगावात-कापूस-दिंडीचा-बुधवारी-समारोप.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =शेगावात कापूस दिंडीचा बुधवारी समारोप
|| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २७ नोव्हेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
दहा दिवसांपासून आमदार गिरीश महाजन कापसाला ६ हजार रुपये भाव मिळावा या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. मात्र उपोषणाची भाषा या महाराष्ट्र सरकारला कळत नाही. महाराष्ट्र सरकारला आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे. तुमचे उपोषण सुटले तरी हे आन्दोलन सम्पलेले नाही. सोमवारपासून महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात आन्दोलनाला प्रारम्भ होत असून, जोपर्यंत कापसाला सरकार योग्य भाव देत नाही, तोपर्यंत महाराष्ट्राच्या एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही, असे आश्वासन [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी आमदार गिरीश महाजन यांना दिले. गिरीश महाजन यांचे उपोषण सुरू असताना खरे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन त्याची दखल घेण्याची गरज होती. त्यांना वेळ नसेल, तर उपमुख्यमंत्र्यांनी यायला हवे होते. मात्र त्यांना शेतकऱ्यांबद्दल कोणतीही काळजी नाही. परंतु तसे असले तरी आज गिरीश महाजन यांनी केलेल्या आन्दोलनामुळे शेतकरी संघटित झाला आहे आणि ज्यावेळी शेतकरी संघटित होतो त्यावेळी त्याच्या रोषाची किंमत सरकारला मोजावी लागत असते. म्हणून एक तर आता ‘सरकारला खाली खेचू अथवा कापसाला भाव घेऊ’ याशिवाय हे आन्दोलन थाम्बणार नाही. विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. त्यावेळी दोन्ही सदनांच्या विरोधी पक्षनेत्यांनी गेटवरच मंत्र्यांच्या गाड्या अडवा. त्यांना सभागृहात पाय ठेवू देवू नका, महाराष्ट्रभरात कोणत्याही जिल्ह्यात मंत्र्यांची लाल दिव्याची गाडी दिसली म्हणजे त्यांना त्याच ठिकाणी घेराव घाला असे आवाहनही गोपीनाथ मुंडे यांनी केले.ज्यावेळी कापसाला चांगला भाव होता त्यावेळी निर्यात बन्द केली. आता आमच्या कापसाला भाव मिळत नाही. याला जबाबदार सरकारची धोरणेच असल्याने लोकसभेतदेखील या प्रश्नावर आवाज उठविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/11/26/तर-मंत्र्यांना-महाराष्ट्रात-फिरू-देणार-नाही.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =तर मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २६ नोव्हेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
ऊस तोडणी वाढवून मिळणार नाहीं तो पर्यंत राज्यातील एका ही कारखाना चालू देणार असा इशारा गोपीनाथ मुंडे यांनी दिला आहे. [[बीड]]मध्ये ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार आणि मुकादम यांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात ते बोलत होते, या वेळी ऊस तोड कामगार संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि ऊसतोड कामगार उपस्थित होते. दरम्यान, साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील यांनी चर्चेला बोलावल्याची माहिती मुंडेंनी दिली आहे. येत्या ७ ऑक्टोबर, इ.स. २०११ तारखेला ऊसतोड कामगारांतर्फे मुंडे मोहिते-पाटलांशी बोलणार आहेत. ऊसतोड कामगाराची संख्या दिवसेन्दिवस कमी कमी होत असून साध्या स्थितीला राज्यात केवळ तीन लाखच मजूर आहेत. हार्वेस्टर आणण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली होती. हर्षवर्धन पाटलांकडील रजिस्टरमध्ये तो '''एक''' असेल मात्र आज मितीला राज्यात १६ लाख ऊसतोड कामगार आहेत. सरकारने हार्वेस्टर मशीन आणून साखर कारखानदारांना पन्नास टक्के सवलत देण्यापेक्षा जर हेच पैसे कामगारांना दिले असते, तर बरे झाले असते असे मत मुंडेंनी व्यक्त केले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/maharashtra/aurangabad/9430-2011-10-03-16-13-31
| title =नाहीतर कारखाने चालू देणार नाही : मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =०३ ऑक्टोबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
माझ्या साखर कारखान्यात आणणाऱ्या ऊस उत्पादकांना पहिला हप्ता १६०० रुपये आणि साखरेचे उद्या जर दर वाढले तर त्याचा वाढीव लाभही देण्याची माझी तयारी आहे अशी घोषणा [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी एका वाहिनीवरील चर्चेत सहभागी होताना केली. उद्या जर साखरेचे भाव वाढले तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे कारण साखर ज्याद्वारे तयार होते, त्या कच्च्या मालाला-उसालाही वाढीव दर मिळायला हवा. गतवर्षी साखरेचे भाव ३४०० पर्यंत गेले होते. तेव्हा दोन हजार रुपये ऊस उत्पादकांना दिले होते. आज दर २८०० आहेत. तरीही आपण १६०० रुपये देण्यास तयार आहोत. तो सम्पूर्ण नफा साखर कारखानदारांनी कमवायचा हे मला मान्य नाही अशी स्पष्ट भूमिका मुंडे यांनी मांडली. केंद्र सरकारवर हल्ला चढविताना मुंडे म्हणाले, आम्ही निर्यातबंदी उठवावी यासाठी पन्तप्रधान, अर्थमंत्री यांनी भेटलो. शरद पवारांना तर अनेकदा भेटलो. पण, त्यांनी फारच फार दोनवेळी ५-५ लाख टन निर्यातीस परवानगी दिली. दुसरी गंभीर बाब म्हणजे देशातच ३५ लाख टन साखर पडून असताना आयातीस परवानगी दिली आणि त्यावरील सर्व अधिभार काढून टाकला. शून्य अधिभारामुळे मोठ्या प्रमाणावर साखर आयात झाली. यातून काहीही साध्य झाले नाही याकडे मुंडे यांनी लक्ष वेधले. लेव्हीच्या साखरेचा भुर्दण्ड कारखान्यावर का, असा सवाल उपस्थित करून मुंडे म्हणाले, सरकारने खुल्या बाजारातील दरानुसार साखर खरेदी करावी आणि त्यावर आवश्यक सबसिडी द्यावी. कारण आज एक हजार रुपये तोटा सहन करून लेव्हीची साखर द्यावी लागते. हे बंधन काढून टाकावे, अशी जोरदार मागणी मुंडे यांनी केली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/11/11/माझा-कारखाना-१६००-रु.-दर-देण्यास-तयार---मुंडे.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =माझा कारखाना १६०० रु. दर देण्यास तयार : मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = १० नोव्हेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
राज्यातील काही साखर कारखान्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर बॉयलर पेटवला खरा मात्र ऊसतोड कामगाराचा सम्पाचा अध्याय मिटला नसल्याने प्रत्यक्ष गाळपाला सुरुवातच झाली नाही. सरकारने ऊसतोड कामगाराच्या संपावर तोडगा काढण्यासाठी गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांचा लवाद नेमला आहे. मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या वाढीव मजुरीसाठी सम्पाचं हत्यार उपसलं आहे. मागील २० दिवसांपासून राज्यातील ऊसतोड कामगार, वाहतूकदार आणि मुकादमांनी सम्प पुकारला आहे. १०० टक्के दरवाढ मिळाल्याशिवाय सम्प मागे न घेण्याचा इशारा कामगारांनी घेतला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर काही कारखान्यांनी बॉयलर पेटवले, मात्र ऊसतोड कामगारांच्या सम्पामुळे सद्यास्थितीला गाळपाला सुरुवातच झालेली नाही. ऊसतोड कामगारांच्या सम्पाबाबत तोडगा काढण्यासाठी पवार-मुंडे यांचा लवाद नेमण्यात आला. या लवादामध्ये पवार कारखानदारांचे तर मुंडे ऊसतोड मजुरांचे नेते म्हणून तोडगा काढणार आहेत. यापूर्वी इ.स. २००८ मध्येही ऊसतोड कामगारांनी अशाच प्रकारचा सम्प पुकारला होता. त्यावरही हाच लवाद नेमण्यात आला होता. त्यावेळी ५० टक्के वाढीव वेतनाची मागणी केली होती. मात्र ऊसतोड कामगारांना केवळ २५ टक्के वाढीव वेतन मिळाले. शेजारी राज्यात ऊसतोडीसाठी २५० ते ३०० रुपये प्रतिटन तोडीचा भाव असताना महाराष्ट्रामध्ये मात्र १३७ रुपये भाव दिला जात आहे. ऊसतोड कामगाराला विम्याचे संरक्षण मिळावे आणि इतर मागण्यांची चर्चा नेहमीच होते मात्र ते प्रश्न आजही तसेच प्रलम्बित आहे.
<ref name="abpmajha.newsbullet.in"/>
== संघर्ष प्रतिमा ==
मुंडे राजकारणात पुढे जायला लागले तसे त्यांचे अनेक सहकारी त्यांच्यापासून दुरावले परंतु या दुरावलेल्या लोकांमुळे मुंडे यांच्या स्थानाला फारसा धक्का लागलेला नाही. महाराष्ट्रात मुंडे यांचे अनेक मोहरे इतर पक्षामध्ये जात असल्यामुळे मुंडे यांच्या ताकदीवरही परिणाम झाला. या पडझडीचा फायदा [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादीने]] घेतला. मुंडे यांचे एक निकटचे सहकारी माजी खासदार [[जयसिंहराव गायकवाड]] पाटील हे मुंडे यांच्यावर चिडून राष्ट्रवादीत गेले व तेथून ते खासदारपदी निवडले गेले. कालांतराने राष्ट्रवादीचे स्वरूप त्यांच्या लक्षात आल्यावर ते [[भारतीय जनता पक्ष|भाजपमध्ये]] परतले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://majhapaper.com/content/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A5%82%E0%A4%9F
| title =मुंडे कुटुंबात फूट
| भाषा =मराठी
| प्रकाशक = माझा पेपर
| दिनांक = १३ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
मुंडे यांचे एक निकटचे सहकारी खासदार व माजी महसूल राज्यमंत्री [[उदयनराजे भोसले]] हे [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेसमध्ये]] गेले होते.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=231167:2012-06-07-19-44-29&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59
| title =माझा प्रवास हेलिकॉप्टरकडून बैलगाडीकडे{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =२७ मार्च २००९
| ॲक्सेसदिनांक =२८ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
मुंडे यांचे समर्थक व माजी खासदार [[हरिभाऊ राठोड]] २० जून, इ.स. २०११ला काँग्रेसमध्ये गेले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20110622/5536850007565050551.htm
| title =भाजप सोडल्यानंतरच गोपीनाथ मुंडेंबाबत चर्चा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =२२ जून, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =११ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
मुंडे यांचे कट्टर समर्थक व भाजपचे [[जत]]चे आमदार [[प्रकाश शेंडगे]] यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://72.78.249.187/esakal/20120110/5359407271090987899.htm
| title =शेंडगे काँग्रेसमध्ये, घोरपडे राष्ट्रवादीत
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक = १० जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२८ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
[[विमल मुंदडा]] हे प्रथम गोपीनाथ मुंडेंच्या सहकार्याने आमदार झाले परंतु तरीही त्यांनी पक्ष बदलला. मुंदडा यांनी मुंडे कुटुंबाशी स्नेह कायम ठेवला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=231167:2012-06-07-19-44-29&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59
| title =माझा प्रवास हेलिकॉप्टरकडून बैलगाडीकडे{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =२७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[गेवराई]]तील माजी आमदार [[अमरसिंह पंडित]] यांनीही मुंडेंपासून वेगळी वाट घेतली.
<ref name="चक्रव्यूहात गोपीनाथराव!" />
[[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] खासदार गोपीनाथ मुंडे यांचे [[बीड]]जिल्हय़ातील खन्दे समर्थक म्हणून अमरसिंह पण्डित यांच्याकडे पाहिले जात होते. खासदार गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडून [[भारतीय जनता पक्ष|भाजपतून]] राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=237569:2012-07-12-19-18-13&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59
| title =बीडमधून अमरसिंह पंडित विधान परिषदेचे उमेदवार{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =१३ जुलै, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१३ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
यापूर्वीही टी.पी. मुंडे, विनायक मेटे, बदामराव पण्डित, फुलचंद कराड असे कितीतरी नेते त्यांना सोडून इतर पक्षांमध्ये गेले. यापूर्वी भाजप सोडलेले कराड, टी.पी. मुंडे, पंडित, इ. पुन्हा भाजपमध्ये परतण्याच्या मार्गावर आहेत.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-editorial-article-bjp-and-ncp-beed-politics-2770419.html
| title =पक्षफुटीची लागण
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक = २० जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२८ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
मुंडे यांचे जावई डॉ. मधुसुदन केन्द्रे यांनी परभणी जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.prahaar.in/maharashtra/mumbai_sep_19_pti_the_son-in-law_of_senior_bjp_leader_gopinath_m.html
| title =मधुसुदन केंद्रे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[Prahaar (newspaper)]]
| दिनांक =१९ सप्टेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[बीड]] जिल्हा हा मुंडेंचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे ठरवतील ते होते असे मानले जायचे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/14155884.cms
| title =खडकवासल्याची पुनरावृत्ती टळली
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =१६ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२६ जून, इ.स. २०१२
}}</ref>
एकेकाळी [[बीड]] जिल्ह्यासाठी मुंडे म्हणतील ती पूर्व दिशा होती. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, पतसंस्था, बाजार समित्या, जिल्हा बँक, नगरपालिका आदी सत्तास्थानांवर खासदार मुंडेंचा प्रभाव होता. जिल्ह्यात प्रबळ विरोधक कोणीच नसल्यामुळे सर्व जाती-धर्मांच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून त्यांनी राजकीय वैभव प्राप्त केले होते, पण नंतर याला ओहोटी लागत गेली. इ.स. २००७ [[बीड]] मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीनंतर [[भारतीय जनता पक्ष|भाजपमध्ये]] पानगळ सुरू झाली. राज्यमंत्री प्रकाश सोळंके, आमदार सुरेश धस यांनी खासदार मुंडेंसोबत सवतासुभा करीत राष्ट्रवादीशी सलगी साधली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20120106/5333590792824025290.htm
| title ='झेडपी' निवडणुकीत खासदार मुंडेंची कसोटी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक = ०६ जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =११ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
इ.स. २००९ विधानसभेच्या वेळी भाजपाने उमेदवारी न दिल्यामुळे भीमराव धोण्डे व साहेबराव दरेकर या माजी आमदारांनी मुंडेंसोबत फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/2012-08-07/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-4-05-08-2012-01006&ndate=2012-08-06&editionname=aurangabad
| title =आष्टीत ‘बॅनर युद्ध’ भडकले
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकमत]]
| दिनांक =०६ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१६ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=89524:2010-07-28-17-38-05&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59
| title =कडा कारखाना धोंडे यांच्याकडे{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =१६ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१६ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
इ.स. २०१२ केज विधानसभेच्या वेळी भाजपाने उमेदवारी न दिल्यामुळे माजी डॉ. नयना सिरसाट मुंडेंसोबत सवतासुभा करीत अपक्ष उमेदवारी कायम केली
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=229247:2012-05-28-17-43-29&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59
| title =केज मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी २० उमेदवार मैदानात{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =१६ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१६ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
अजित पवारांनी गोपीनाथ मुंडे यांना [[बीड|बीड जिल्हा परिषद]] निवडणुकीमध्ये पराभूत करण्याचे शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/component/content/article/106-more/12837-2012-02-05-12-27-42
| title =बीडमध्ये 'दादागिरी' चालू देणार नाही: गोपीनाथ मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =०५ फेब्रुवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
शरद पवार विरुद्ध गोपीनाथ मुंडे यांच्यातील शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांना त्यांच्या जिल्ह्यात धक्का देण्यासाठी पुढाकार घेतला. धनंजय या मुंडे यांच्या नाराज पुतण्याला हेरले आणि त्याला राष्ट्रवादीच्या कळपात आणले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=232731:2012-06-15-17-13-59&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2
| title =मुंडेंविरुद्धच्या लढाईत अजितदादांची सरशी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =२७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
गोपीनाथ मुंडे आणि थोरले बंधू पण्डितअण्णा मुंडे यांच्यातील भाऊबंदकीचा वाद टोकाला गेला. [[बीड]] जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून ते गोपीनाथ मुंडेपासून दूर गेले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-4-30-05-2012-db066&ndate=2012-05-31&editionname=aurangabad
| title =खासदार मुंडेंनी घेतली पंडितअण्णांची भेट
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकमत]]
| दिनांक =३० मे, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार गोपीनाथ मुंडे यांचे बंधू पण्डितराव मुंडे यांना राष्ट्रवादीत घेऊन खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वर्चस्वाला सुरूंग लावले. त्यामुळे कौटुम्बिक पातळीवर एकाकी पडलेल्या आणि [[बीड]] जिल्ह्यातला एकही मोठा नेता सोबत नसल्याने खासदार गोपीनाथ मुंडेंच्या दृष्टीने ही खऱ्या अर्थाने राजकीय अस्तित्वाची लढाई ठरली. तीत आतापर्यंतचे सर्व कसब पणाला लावताना जिल्ह्य़ात तळ टोकून खासदार गोपीनाथ मुंडेंनी एकहाती निवडणूक लढविली आणि जनसमर्थन आपल्या बाजूला वळवण्यात लक्षणीय यश मिळविले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=211551:2012-02-17-19-03-16&catid=368:2011-12-03-19-49-57&Itemid=1
| title =मुंडे जिंकले, अजितदादा हरले..{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =२७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[बीड]] जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील जनतेनं अजितदादांच्या टगेगिरीला चांगलाच टोला देत मुंडेंना भरभरून मतदान दिलंय. ३५ वर्ष मुंडेंची एकहाती सत्ता असलेल्या [[परळी वैजनाथ|परळीत]] मुंडेंना शह देण्यासाठी अजितदादांनी धनंजयची मदत घेलली. मुंडेंना शह देण्यासाठी अजितदादांनी मुद्दामहून [[परळी वैजनाथ|परळीत]] प्रचाराचा नारळ फोडला. [[बीड]]मध्ये मुंडेंचं घर फोडून पण्डितअण्णा आणि धनंजयला राष्ट्रवादीच्या गळाला लावलं खरं पण [[बीड]]च्या जनतेनं गोपीनाथरावांच्या बाजूनं कौल देऊन अजितदादांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला सडेतोड उत्तर दिलंय. [[बीड]]ला गड राखण्यात मुंडे यशस्वी ठरले आणि त्यांनी दादांच्या टगेगिरीची चांगलीच धोबीपछाड केलीय. मुंडेंचं पानिपत करू असं म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंचे पानिपत झालंय. याठिकाणी पण्डितअण्णांचा दारूण पराभव झालाय. फक्त [[बीड]] जिल्ह्यातच नाही तर एकूणच [[मराठवाडा|मराठवाड्यात]] अजितदादांनी सपाटून मार खाल्ला. गंगाखेडमध्ये मधूसुदन केन्द्रेंना आपल्या गोटात घेणाऱ्या राष्ट्रवादीला चांगलाच धक्का बसलाय. मुंडेंची ताकद कमी करण्यासाठी केंद्रेंना राष्ट्रवादीत घेतलं खरं मात्र या ठिकाणी केंद्रे अपयशी ठरले. यावेळी गंगाखेडमधील राष्ट्रवादीचं संख्याबळ घटलंय. एकूणच काय तर अजितदादांच्या निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीच्या राजकारणाला [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] जनतेनं चांगलंच प्रत्यूत्तर दिलंय. मुंडेंवर केलेली टोकाची टीका आणि घर-घरात फुट पाडण्याच्या दादांच्या राजकारणाला सध्यातरी घरघर लागलीय. फोडा-फोडीचं राजकारण करून सत्ता मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अजितदादांच्या राजकारणाला राज्यातील जनतेनं चांगलीच चपराक दिलीय.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/component/content/article/106-more/13401-2012-02-18-09-18-07
| title =राष्ट्रवादी राज्यात नंबर वन... पण राष्ट्रवादीच्या फोडाफोडीचा मतदारांकडून धिक्कार
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =१८ फेब्रुवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
आगामी जिल्हा परिषद, नगर परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आरपीआयला सोबत घेऊन लढविणार असल्याचे [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] नेते खा. गोपीनाथ मुंडे पत्रकारांशी बोलतांना सांगितले. आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना खा. मुंडे म्हणाले की, आगामी निवडणुकीमध्ये युती बरोबर रिपाईला सोबत घेण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत युतीची सत्ता येईलच असा ठाम विश्वास खा. मुंडे यांनी व्यक्त केला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://anandnagri.com/2011/09/10/%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0/
| title =आरपीआयला बरोबर घेऊन आगामी निवडणूक लढविणार-खा. मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =http://anandnagri.com
| दिनांक = १० सप्टेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
देशात किंवा राज्यांमध्ये एका पक्षाची सत्ता येऊ शकत नाही असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेतून हटवायचे असेल तर समविचारी शक्तींनी एकत्र आले पाहिजे अशी लोकभावना आहे. याचा अंदाज घेऊन शिवसेना आणि मनसे यांनी आगामी राजकीय वाटचालीचा विचार करावा आणि अहंकार सोडून विधायक भूमिका घेऊन एकत्र यावे, मनसेसोबत [[भारतीय जनता पक्ष|भाजप]]-सेनेने युती करावी या प्रस्तावावर शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांकडून कडाडून टीका झाली असली तरी सर्वसामान्य जनतेच्या मनात तोच विषय असल्यामुळे [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] नेते गोपीनाथ मुंडे यांनी त्याच प्रस्तावाचा पुनरूच्चार नांदेड येथील [[भारतीय जनता पक्ष|भाजपचा]] विभागीय मेळाव्यात केला. मुंडे यांनी महायुती होण्याची गरज प्रतिपादित केली.
<ref name="महायुतीच गोपीनाथ मुंडे यांचा प्रस्ताव">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.majhapaper.com/content/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5
| title =महायुतीच गोपीनाथ मुंडे यांचा प्रस्ताव
| भाषा =मराठी
| प्रकाशक = माझा पेपर
| दिनांक = २१ फेब्रुवारी
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
खडकवासला विधानसभा मतदारसंघात [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] उमेदवार भीमराव तापकीर विजयी झाल्याची प्रतिक्रिया विचारली असता मुंडे म्हणाले की, अजितदादांच्या मनमानी कारभाराला मतदारांनी दिलेले हे चोख उत्तर आहे. सत्तेचा माज, टगेगिरी आणि मस्तीची भाषा त्यांच्या डोक्यात शिरली होती. पण, मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. [[भारतीय जनता पक्ष|भाजप]], शिवसेना आणि रिपाई पक्ष आठवले गटाच्या युतीनंतर मिळालेला हा पहिलाच विजय आहे. या युतीवर मतदारांनी शिक्कामोर्तब केल्याचे या निकालानंतर स्पष्ट होत आहे. महागाई, भ्रष्टाचार आणि दहशतवाद रोखण्यात सरकारला आलेल्या अपयशामुळे मतदारांच्या मनात खदखदत असलेल्या असन्तोषाला मतदारांनी या निवडणुकीच्या माध्यमातून मार्ग मोकळा करून दिला असे स्पष्ट करीत मुंडे म्हणाले की, जनता चांगल्या पर्यायाच्या शोधात होती आणि तो पर्याय त्यांना सापडला आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/10/17/पवारांनी-राजीनामा-द्यावा---गोपीनाथ-मुंडे.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =पवारांनी राजीनामा द्यावा : गोपीनाथ मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = १७ ऑक्टोबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
== राजकीय सिद्धांत ==
[[चित्र:Narendra Modi pays homage to Gopinath Munde.jpg|right|thumb|गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहतांना नरेंद्र मोदी]]
महाराष्ट्र राज्य शिखर बँकेतील भ्रष्टाचारास अजित पवार जबाबदार असल्याचा आरोप आपला असल्याचे गोपीनाथ मुंडे यांनी म्हटले आहे. शिखर बँकेतील ५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे अन्यथा आपण न्यायालयात जाऊ असा इशाराही गोपीनाथ मुंडे यांनी दिला आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2012/1/22/शिखर-बँकेतील-घोटाळ्याची-चौकशी-करा---गोपीनाथ-मुंडे.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =शिखर बँकेतील घोटाळ्याची चौकशी करा - गोपीनाथ मुंडे
|| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २२ जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
शिखर बँकेतील पाचशे कोटी रूपयांच्या घोटाळ्याची सीबीआय चौकशीची मागणी गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे. शिखर बँकेतील ५०० कोटीच्या घोटाळ्याची चौकशी का नको? असा सवाल [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. राज्य शिखर बँकेतील भ्रष्टाचारास अजित पवार जवाबदार असल्याचं गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलंय.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/maharashtra/aurangabad/12146-2012-01-21-17-43-36
| title ='शिखर बँक घोटाळ्याची चौकशी करा'
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =२१ जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
सहकारातील अपप्रवृत्तींना गाडण्यासाठी सहकारातील गरकारभाराविषयी श्वेतपत्रिका जाहीर करण्याची केलेली मागणी समारोप सत्रातील अशी मागणी [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.prahaar.in/shadow/statenews/63274.html
| title =सहकार शताब्दी परिषदेची ‘पिकनिक’
| भाषा =मराठी
| प्रकाशक = प्रहार
| दिनांक =२१ मे, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१४ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
जळगावमधील घरकुल घोटाळ्यातील सहभागाच्या आरोपावरून अटक झालेले राज्यमंत्री गुलाबराव देवकर अजून मंत्रिपदावर कसे, असा सवाल [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. देवकर यांनी आपला राजीनामा पक्षाकडे पाठविला आहे, पण पक्षाने तो स्वीकारलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच भ्रष्टाचाराला पाठीशी घालते, असा आरोप करून देवकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=228216:2012-05-22-19-56-18&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3
| title =देवकर, राजीनामा द्या- गोपीनाथ मुंडे{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
भाजप पक्षाची महाराष्ट्रात सत्ता असताना एन्रॉनचा वाद बराच गाजला. या पक्षाचे धडाडीचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी शपथ घेऊन एन्रॉनचा दाभोळ येथील प्रकल्प अरबी समुद्रात बुडवला आणि नंतर पुन्हा वर काढला. दरम्यानच्या काळात एन्रॉनचे केनेथ ले आणि रिबेका मार्क भाजप आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांना भेटले आणि प्रकल्प सुरू करण्याच्या मार्गातील अडचणी जाणून घेतल्या.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/sampadkiya-news/chant-from-out-side-scene-from-inside-25205/
| title =वरून कीर्तन, आतून तमाशा!
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =१४ डिसेंबर, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१४ डिसेंबर, इ.स. २०१२
}}</ref>
मुंबईमधये विक्रोळीत झालेल्या महायुतीच्या पहिल्याचं सभेत [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. गोपीनाथ मुंडे यांनी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्यावर हल्ला चढवला. मधू कोडा झारखंडचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी दहा हजार कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केला आणि त्यातील बरेच पैसे हे कृपाशंकरसिंह यांच्याकडे आले असल्याचा आरोप गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. काँग्रेस सरकारने आपले नेते सुरेश कलमाडी यांना भ्रष्टाचारासाठी आत टाकलं, मग कृपाशंकरसिंह यांची चौकशीही का केली नाही, असा सवालही गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/component/content/article/106-more/12330-2012-01-25-18-52-37
| title =पवारांसारखे नेते दिल्लीपुढे लाचार
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =२६ जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
महाराष्ट्र जनता काँग्रेसच्या भ्रष्ट राजवटीला कंटाळली असून बहुतांश जनतेला काँग्रेस नकोशी झाली आहे. देशात आणि राज्यात इ.स. १९७५ वर्षासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसची भ्रष्ट आणि घोटाळ्याची सत्ता उलथून टाकण्यासाठी एकत्र आलेच पाहिजे’, असा पुनरूच्चार लोकसभेतील [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी येथे केला होता.
<ref name="महायुतीच गोपीनाथ मुंडे यांचा प्रस्ताव"/>
देशात आणि राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. गेल्या तीन वर्षांपासून [[मराठवाडा|मराठवाड्यात]] मंत्रिमंडळाची बैठक झालेली नाही. अशा परिस्थितीत ता. १५ ऑगस्टपूर्वी फक्त दुष्काळ निवारणाची चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबादेत घ्यावी अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] ज्येष्ठ नेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांनी दिला. मुंडे म्हणाले देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि राजस्थानात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. राज्य आणि केंद्र शासनाने दुष्काळ निवारणासाठीचे धोरण निश्चित केलेले नाही किंवा युद्धपातळीवर ठोस पाऊले उचललेली नाहीत. सध्याच्या परिस्थितीत राज्यातील खरिपाचे पीक हातात येईल असे वाटत नाही. जुलै महिना संपत असताना राज्यातील मोठ्या आणि मध्यम धरणांमध्ये १५ ते २० टक्के पाणी शिल्लक आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. १९७२ च्या दुष्काळासारखी [[मराठवाडा|मराठवाड्यात]] परिस्थिती आहे. [[मराठवाडा|मराठवाड्यातही]] गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. जुलै महिन्यातही टॅंकरने पाणी पुरवठा होत आहे. दुष्काळाने पाण्याची पातळी घटली आहे, पण राज्यकर्त्यांनी दुष्काळाचे राजकारण करू नये. केवळ राजकीय सूडबुद्धीने [[बीड]] जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही. सध्याच्या दुष्काळ परिस्थितीवर शासनाचे उदासीन धोरण आहे. दुष्काळ निवारणासाठी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीही राज्य शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये पाऊस नाही. अशा जिल्ह्यांचे ग्रुप करून त्यामध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत निर्णय घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे चारा आणि पिण्याच्या पाण्याचे गावपातळीपर्यंत नियोजन केले पाहिजे. ऑक्टोबर महिन्यात रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे, त्याचीही तातडीने उपाययोजना केली पाहिजे अशी अपेक्षा श्री. मुंडे यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे खरिपाची आणेवारी सप्टेंबरमध्ये तर रब्बीची आणेवारी जानेवारीत जाहीर करण्याचा जो महसुली कायदा आहे, त्यामध्ये आता आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. आता अप्रत्यक्ष अनुदान देण्याऐवजी थेट अनुदान लाभार्थ्यांपर्यंत द्यावे. यासाठी पुस्तकी कायदा नको, तर वस्तुस्थितीला धरणारा कायदा आणला पाहिजे, अशी मागणीही मुंडे यांनी केली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.agrowon.com/Agrowon/20120730/5138711615339590170.htm
| title =खासदार गोपीनाथ मुंडे यांचा इशारा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =http://www.agrowon.com
| दिनांक = ३० जुलै, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
२६/११ च्या पार्श्वभूमीवर बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दहशतवाद रोखण्यास असमर्थ ठरल्याची टीका मुंडेंनी केली. त्याचबरोबर महागाईच्या मुद्द्यावर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यास असमर्थ ठरले आहे आणि याच महागाईच्या भस्मासुरामुळे भविष्यात पेट्रोलचा दर १०० रुपये लिटरवर पोहोचेल अशी भीती मुंडेंनी व्यक्त केली. तर किरकोळ बाजारपेठेत परदेशी गुंतवणुकीला दिलेल्या परवानगीबद्दल गोपीनाथ मुंडेंनी नाराजी व्यक्त केली आहे. भविष्यात सामान्य व्यापाऱ्यांचा व्यवसाय मोठमोठ्या कंपन्या काबीज करतील असे ते म्हणाले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/mumbai/103-more/10605-2011-11-27-10-21-05
| title =मुंडे समर्थकांच्या कार्यक्रमाला गडकरींची दांडी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =२७ नोव्हेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
केंद्र शासनाप्रमाणे महाराष्ट्र शासनही भ्रष्टाचारात आघाडीवर असल्याची टीका करीत [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे म्हणाले- स्वातंत्र्यानंतर जेवढे घोटाळे झाले, त्यापेक्षा मोठे घोटाळे केंद्र शासनाने केले आहेत. आदर्शच्या घोटाळ्यामुळे तर उभा महाराष्ट्र बदनाम झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे पाप केले आहे. महाराष्ट्रातील बलात्कार, गुन्हे, अपहरण, दंगलींच्या घटनावर प्रकाश टाकताना खासदार मुंडे म्हणाले- कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसवली आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/10/18/परदेशातील-काळ्या-पैशावर-श्वेतपत्रिका-काढा.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =परदेशातील काळ्या पैशावर श्वेतपत्रिका काढा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = १७ ऑक्टोबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[भारतीय जनता पक्ष|भाजप]] सांसदीय मंडळाच्या झालेल्या बैठकीत गृहमंत्री पी. चिदम्बरम यांच्यावरील बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच रालोआतील सर्व खासदारांनी आपले विदेशात कुठेही बँक खाते नाही आणि विदेशी बँकांमध्ये काळा पैसाही नाही, अशा आशयाचे शपथपत्र येत्या दोन ते तीन दिवसात सादर करावे, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. हे शपथपत्र लोकसभा आणि राज्यसभेच्या अध्यक्षांकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] नेते गोपीनाथ मुंडे यांनी पत्रकारांना दिली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/11/23/विरोधकांनी-पाडली-संसद-ठप्प.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =विरोधकांनी पाडली संसद ठप्प
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २३ नोव्हेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
गोवा विधानसभा निवडणूक इ.स. २०१२ च्या प्रचारासाठी [[भारतीय जनता पक्ष|भाजपने]] लोकसभेतील विरोधी पक्ष उपनेते गोपीनाथ मुंडे यांना गोव्यात पाठविले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.dainikgomantak.com/DainikGomantak/20120209/5347649128763015822.htm
| title =गडकरी, स्वराज, हेमामालिनी, मुंडे भाजपच्या प्रचारासाठी गोव्यात येणार
| भाषा =मराठी
| प्रकाशक =dainikgomantak
| दिनांक = ०९ फेब्रुवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२८ जून, इ.स. २०१२
}}</ref>
हिंमत असेल तर यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गोवा विधानसभा निवडणुकापूर्वी बेकायदेशीर खाणीवरील एम. बी. शाह यांचा अहवाल जाहीर करावा, असे आव्हान [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] ज्येष्ठ नेते व पक्षाचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी दिले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.navprabha.com/navprabha/node/3046
| title =हिंमत असेल तर शाह आयोगाचा अहवाल जाहीर करा |विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.is/TOWgy |विदा दिनांक=२५ ऑगस्ट २०१४
| भाषा =मराठी
| प्रकाशक = http://www.navprabha.com.
| दिनांक = २७ फेब्रुवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२८ जून, इ.स. २०१२
}}</ref>
इ.स. २०१२ च्या पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी [[भारतीय जनता पक्ष|भाजपने]] आपल्या नेत्यांची यादी तयार केली असून, त्यात गोपीनाथ मुंडे यांचा समावेश आहे. गोपीनाथ मुंडे यांना तर उत्तर प्रदेशातील पक्षाचे ‘स्टार प्रचारक’ करण्यात आले आहे. उत्तरप्रदेश व पंजाबसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा प्रचार करणाऱ्यांची एक यादी [[भारतीय जनता पक्ष|भाजपने]] निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविली आहे.भाजपच्या या यादीत लोकसभेतील [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] उपनेते गोपीनाथ मुंडे यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2012/1/9/नरेंद्र-मोदी-भाजपचे-उत्तरप्रदेशात-‘स्टार-प्रचारक’.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =नरेंद्र मोदी भाजपचे उत्तर प्रदेशात ‘स्टार प्रचारक’
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = ०९ जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
आता ५० टक्के महिला आरक्षणाचा निर्णय झाला असल्याने महिलांना राजकारणामध्ये फार मोठी संधी आहे. ज्या ठिकाणी महिला आरक्षण नाही तेथे मात्र योग्य उमेदवारांना संधी देण्यात यावी. मात्र, पक्षाला भविष्यात पुन्हा उभारी आणायची असेल, सत्ता आणून द्यायची असेल, तर जो कार्यकर्ता दिवस रात्र मेहनत करत आहे. त्यालाच उमेदवारी द्या असे आवाहनही गोपीनाथ मुंडे यांनी केले.
महागाईच्या मुद्यावरून, परदेशातील काळा पैशाबद्दल बोलण्यास सरकार संसदेमध्ये तयार नाही. काँग्रेसच्या तीन खासदारांचे काळे धन विदेशात असल्यामुळेच सरकार पळवाटा शोधत असल्याचा आरोप करून गोपीनाथ मुंडे म्हणाले, देशात दहशतवादाने थैमान घातले आहे. कसाबला बिर्याणी खाऊ घालत आहेत. तर तिकडे अफझल गुरूला केंद्र सरकार पोसत आहे. कसाबच्या गोळ्यांनी जखमी झालेल्या पीडितांवर हे सरकार काठ्या चालवीत आहे. अमानुषपणे वागणाऱ्या या सरकारला सत्तेत राहण्याचा काडीमात्र अधिकार नसून या उद्दाम सरकारची सत्ता [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] उलथवून टाकेल, असा इशाराही गोपीनाथ मुंडे यांनी यावेळी दिला.
केंद्रातील आघाडी सरकार रिटेल क्षेत्रामध्ये विदेशी गुंतवणुकीला मान्यता देण्याचा विचार करीत आहे. परंतु, अशी मान्यता मिळाल्यास देशातील किमान १० कोटी लहान व्यापाऱ्यावर बेरोजगारीचे संकट कोसळणार आहे. केंद्र सरकार घेत असलेला हा निर्णय देशातील व्यापाऱ्यांच्या विरोधात असून, आधीच महागाईने होरपळेल्या जनतेलाही याची झळ बसणार आहे. जनतेच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा अधिकार या सरकारला कोणी दिला, असा सवाल उपस्थित करून या विधेयकाला संसदेमध्ये [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] संपूर्ण ताकदीनिशी विरोध करणार असल्याची घोषणा [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/11/27/संतप्त-मुंडेंचा-संसद-ठप्प-करण्याचा-इशारा.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =संतप्त मुंडेंचा संसद ठप्प करण्याचा इशारा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २७ नोव्हेंबर , इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करण्यासाठी [[भारतीय जनता पक्ष|भाजपने]] लोकसभेतील विरोधी पक्ष उपनेते गोपीनाथ मुंडे यांना पाठविले.जनलोकपाल विधेयकावर आधारित सशक्त लोकपाल विधेयकच संसदेत सादर व्हावे, असा [[भारतीय जनता पक्ष|भाजपचा]] प्रयत्न असल्याचे लोकसभेतील [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी अण्णांना सांगितले. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी जनलोकपालावर आधारित कठोर लोकपाल कायदा हवा, या मुद्यावर देशातील प्रमुख विरोधी पक्ष अण्णांना पाठिंबा देत असल्याचे मुंडे यांनी अण्णांना सांगितले. जनलोकपाल विधेयकावर आधारित सशक्त लोकपाल विधेयकच्या तीन मुद्यांबद्दल सरकारने मौन बाळगले असताना तेच मुद्दे [[भारतीय जनता पक्ष|भाजपच्या]] नोटिशींत समाविष्ट केले आहेत, असेही मुंडे यांनी अण्णांच्या लक्षात आणून दिले. अण्णांची भ्रष्टाचार संपविण्यासाठीची प्रामाणिक तळमळ व मुद्द्यांवरचा ठामपणा प्रभावित करणारा आहे, असे निरीक्षण मुंडे यांनी नोंदविले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20110827/4950919207080221945.htm
| title =गोपीनाथ मुंडे यांनी घेतली अण्णांची भेट
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =२७ ऑगस्ट, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
लोकपाल विधेयकाबाबत लोकसभेतील चर्चेसाठी सरकार ही चर्चा नियम १९३ अन्वये घेण्यावर आग्रही असली तरी [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] मात्र ही चर्चा नियम १८४ अंतर्गतच व्हावी, यासाठी आग्रही आहे. [[भारतीय जनता पक्ष|भाजपनेते]] गोपीनाथ मुंडे यांनी अनंतकुमारांसह अण्णा हजारेंची आज रात्री भेट घेऊन [[भारतीय जनता पक्ष|भाजपचा]] जनलोकपाल विधेयकाला पूर्ण पाठिंबा आहे आणि नियम १८४ अंतर्गतच ही चर्चा आम्ही घडवून आणू, असे आश्वासन त्यांना दिले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/8/26/लोकसभेत-आज-चर्चा-की-संघर्ष-.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =लोकसभेत आज चर्चा की संघर्ष?
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २६ ऑगस्ट, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[भारतीय जनता पक्ष|भाजपची]] भूमिका विशद करताना जनलोकपाल विधेयकावरील ठराव किंवा प्रस्ताव संसदेत मतदानासाठी आला तर, अण्णा हजारे यांनी ज्या तीन महत्त्वाच्या मागण्या ठेवलेल्या आहेत, त्या मागण्यांच्या समर्थनार्थ [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] मतदान करेल, असे प्रतिपादन [[भारतीय जनता पक्ष|भाजपच्या]] वरिष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/8/27/ठराव-मतदानासाठी-आल्यास-भाजप-अण्णांच्या-बाजूने.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =ठराव मतदानासाठी आल्यास भाजप अण्णांच्या बाजूने
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २७ ऑगस्ट, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
भारतात इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) समाजातील संख्या पाहता केंद्रात ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय हवे तसेच जनगणनेत ओबीसींची वेगळी नोंद करावी, असे मत गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी नेत्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात व्यक्त केले.ओबीसी महिलांसाठी लोकसभेत वेगळ्या आरक्षणाचीही त्यांनी यावेळी मागणी केली.
ओबीसी समाजाने लढायला तयार राहिले पाहिजे. मी त्यांच्यासोबत आहे. ओबीसी महिलांनाही आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसींसाठी देशभर चळवळ करायची असल्यास त्याचे नेतृत्व छगन भुजबळ यांनी करावे, असे मुंडे यांनी सांगितले. जनगणनेत ओबीसींची वेगळी नोंद करावी अशी मागणी लोकसभेतले [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.marathwadaneta.com/MarathwadaNeta/20100411/5047988889519862470.htm
| title =केंद्रात ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय हवे - गोपीनाथ मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक = [[Marathwada Neta]]
| दिनांक = ११ एप्रिल २०१०
| ॲक्सेसदिनांक =२८ जून, इ.स. २०१२
}}</ref>
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांविरुद्ध प्रत्यार्पण व कायदेशीर कारवाई करण्यासाठी [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी पाठिंबा दर्शविला.
संयुक्त राष्ट्राच्या ६५ व्या सर्वसाधारण सभेत "आंतरराष्ट्रीय कायदा आयोग' या विषयावर न्यू यॉर्क येथे बोलताना खासदार गोपीनाथ मुंडे म्हणाले, गुन्हेगारांना कुठल्याना कुठल्या देशात शिक्षा मिळते, हे दिसून आले की त्यांना वचक बसेल. ज्या देशात गुन्हा केला आहे किंवा ते ज्या देशाचे नागरिक आहेत, त्या देशात त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे. गुन्हेगारांचे प्रत्यार्पण किंवा कायदेशीर कारवाईला भारताने नेहमीच पाठिंबा दिला आहे. सीमेपलीकडील खनिज तेल व गॅसच्या वाटण्या भौगोलिक, प्रादेशिक, लोकसंख्या आदी बाबींचा विचार करून द्विपक्षीय चर्चेतून करण्यात याव्यात. कोणते नियम करून हे वाटप केले, तर त्याचे परिणाम द्विपक्षीय चर्चेवर होतील. या बाबीचे सार्वत्रिकीकरण केले तर ते अधिक गुंतागुंतीचे होईल, असे मत मुंडे यांनी व्यक्त केले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20101104/5761495990755370514.htm
| title =गुन्हेगार प्रत्यार्पणासाठी गोपीनाथ मुंडे आग्रही
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक = ०४ नोव्हेंबर, इ.स. २०१०
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
{{क्रम
|यादी=[[:वर्ग:महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री|महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री]]
|पासून=[[मार्च १९]], [[इ.स. १९९५]]
|पर्यंत=[[ऑक्टोबर १७]], [[इ.स. १९९९]]
|मागील=[[रामदास आठवले]]
|पुढील=[[छगन भुजबळ]]
}}
== संक्षिप्त परिचय ==
अध्यक्ष : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संस्था, जिल्हा [[पुणे]],जिल्हा मुंबई
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=PuneEdition-4-2-10-07-2012-d9deb&ndate=2012-07-10&editionname=pune
| title =विकासालाच जनआंदोलन बनवा : मोदी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकमत]]
| दिनांक =१० जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१७ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
<br />
अध्यक्ष : अथर्व शिक्षण संस्था, जिल्हा मुंबई
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.atharvamumbai.com/governing_council.html
| title =About Atharva Educational Trust
| भाषा =English
| प्रकाशक =[http://www.atharvamumbai.com/about_us.html]
| दिनांक =१४ जुलै, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
<br />
अध्यक्ष : वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, जिल्हा [[बीड]]
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.vaidyanathsugar.com/chairmans.htm
| title =Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana Ltd.
| भाषा =English
| प्रकाशक =[http://www.vaidyanathsugar.com/chairmans.htm]
| दिनांक =६ जुलै, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =६ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
<br />
अध्यक्ष : सोमनाथ नागनाथअप्पा हालगे शिक्षण संस्था, परळी जिल्हा [[बीड]]
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.nhce.in/principaldesk.html Vaidyanath Sarvangin Vikas Sanstha
| title =From Principal Desk... Nagnathappa Halge College Of Engineering
| भाषा =English
| प्रकाशक =[http://www.nhce.in/principaldesk.html]
| दिनांक =१४ जुलै, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
<br />
अध्यक्ष : जवाहर शिक्षण संस्था, परळी जिल्हा [[बीड]]
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=241268:2012-07-31-18-02-14&Itemid=1
| title =पक्षीय विरोधकांचा एकमुखी पाठिंबा{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =१७ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१७ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
<br />
अध्यक्ष : मल्लवाबाई वल्ल्याळ डेंटल कॉलेज, जिल्हा [[सोलापूर]]
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-4-02-04-2013-08e08&ndate=2013-04-02&editionname=aurangabad
| title =
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक =
| ॲक्सेसदिनांक =
}}</ref>
<br />
संस्थाध्यक्ष : संत जगमित्र नागा सुतगिरणी, परळी जिल्हा [[बीड]]
* इ.स. १९६९ : बीडच्या कॉलेजमध्ये विद्यार्थीसंसदेच्या पहिल्या वर्षी वर्गप्रतिनिधीची(सीआर) निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
* इ.स. १९७० : परळीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अ. भा. वि. प.) काम
* इ.स. १९७८ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत पराभव
* इ.स. १९७८ : बीड जिल्हापरिषद निवडणुकीत रेणापूर (उजनी) मतदारसंघातून राज्यभरात सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी
* इ.स. १९८० : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९८० ते इ.स. १९८५)
* इ.स. १९८० : महाराष्ट्र राज्य भारतीय जनता युवा मोर्चाचे पहिले अध्यक्ष
* इ.स. १९८२ : महाराष्ट्र राज्य भाजपचे सरचिटणीस
* इ.स. १९८५ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर(गेवराई) मतदारसंघातून पराभव
* इ.स. १९८४ : बीड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत पराभव
* इ.स. १९८६ : महाराष्ट्र राज्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष
* इ.स. १९८७ : कर्जमुक्ती मोर्चा: महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोठा मोर्चा काढून शासनास कर्जमुक्ती करण्यास भाग पाडले.
* इ.स. १९९० : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९९० ते इ.स. १९९५)
* इ.स. १९९२, १२ डिसेंबर : महाराष्ट्र राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद. (इ.स. १९९२ ते इ.स. १९९५)
* इ.स. १९९२ : संघर्ष मोर्चा: महाराष्ट्रात राजकारणाच्या गुन्हेगारीकरण विरोधात शिवनेरी ते शिवतीर्थ अशी संघर्ष यात्रा काढली.
* इ.स. १९९५ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९९५ते इ.स. १९९९)
* इ.स. १९९५,१४ मार्च : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ (इ.स. १९९५ ते इ.स. १९९९)
* इ.स. १९९५,१४ मार्च : महाराष्ट्राचे ऊर्जा व गृहखात्यांचे मंत्री म्हणून शपथ (इ.स. १९९५ ते इ.स. १९९९)
* इ.स. १९९९ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९९९ ते इ.स. २००४)
* इ.स. २००४ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले (इ.स. २००४ ते इ.स. २००९)
* इ.स. २००९ : बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले (इ.स. २००९ ते इ.स. २०१४)
* इ.स. २००९,११ जूलै : महाराष्ट्र राज्य भाजपचे प्रभारी म्हणून नेमणूक
* इ.स. २००९ : लोकसभेतील भाजपचे उपनेते म्हणून नेमणूक
* इ.स. २०१० : जनगणनेत ओबीसींची वेगळी नोंद करावी अशी मागणी लोकसभेतील भाजप उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केली.
* इ.स. २०११, १४ मार्च : माफिया राज हटवा मोर्चा: भाजपतर्फे मुंबईत काढण्यात येणाऱ्या माफिया राज हटवा मोर्चा जनजागरण अभियानचे नेतृत्व
* इ.स. २०११, ०३ ऑक्टोबर : निर्धार मोर्चा: बीडमध्ये ऊसतोडणी वाढवून मिळवुनसाठी निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला
* इ.स. २०११ : जनलोकपाल विधेयकावर अण्णांना पाठिंबा
* इ.स. २०१२ : गोवा विधानसभा निवडणूक २०१२ च्या प्रचारासाठी गोव्यात पाठविले
* इ.स. २०१२ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१२ च्या प्रचारासाठी भाजपतर्फे ‘स्टार प्रचारक’ करण्यात आले आहे
* इ.स. २०१२, २७ जून : संयुक्त राष्ट्राच्या ६५ व्या सर्वसाधारण सभेत आंतरराष्ट्रीय कायदा आयोग या विषयावर न्यू यॉर्क येथे भारत सरकारचे प्रतिनिधित्व <ref>[https://pminewyork.gov.in/pdf/uploadpdf/38402ind1779.pdf REPORT OF THE INTERNATIONAL LAW COMMISSION, CHAPTER]</ref>
* इ.स. २०१२ : महाराष्ट्राच्या राज्यात दुष्काळी ठिकाणी दौऱ्यावर निघाले.
* इ.स. २०१३ : भाजपचे केंद्रीय निवडणूक समितीत समावेश
* इ.स. २०१४ : खासदार म्हणून लोकसभेत निवडून आले. केंद्रीय मंत्री म्हणून मोदी मंत्रीमंडळात निवड.
* इ.स. २०१४ : [[३ जून]] [[ए.स.२०१४|२०१४]] रोजी नवी दिल्ली येथे रस्ते घात/अपघातात निधन.
== संदर्भ आणि नोंदी ==
{{refbegin|2}}
{{संदर्भयादी}}
{{Refend}}
== बाह्य दुवे ==
* [http://164.100.47.132/LssNew/Members/Biography.aspx?mpsno=4386 लोकसभेच्या अधिकृत संकेतस्थळावरील व्यक्तिचित्र]
* [http://www.bookganga.com/eBooks/Book/5275049865818186962.htm Bookganga.com वरील लेख: लोकनेता..गोपीनाथ मुंडे]
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7085838.cms महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रातील गोपीनाथ मुंडेवरील लेख: गोपीनाथ मुंडे यांचे 'सीमोल्लंघन']
* [http://maharashtrabjp.org/Netritwa/PramukhNeta.aspx वरील लेख: श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा]
{{१६व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार}}
{{DEFAULTSORT:मुंडे,गोपीनाथ}}
[[वर्ग:महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री]]
[[वर्ग:१५ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार]]
[[वर्ग:बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार]]
[[वर्ग:१६ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:इ.स. १९४९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१४ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:जनसंघ नेते]]
[[वर्ग:नामांतर आंदोलनात सहभागी व्यक्ती]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील आमदार]]
lyyjbjcvixeqc1rtcl94tnj4p7nfis3
2141911
2141910
2022-07-31T08:38:51Z
अभय नातू
206
/* राजकीय कारकीर्द */
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट संसद सदस्य
| नाव = गोपीनाथ पांडुरंगराव मुंडे
| लघुचित्र =
| चित्र = Gopinath Munde.jpg
| चित्र आकारमान = 250px
| पद = [[संसद सदस्य|खासदार]]
| कार्यकाळ_आरंभ =ऑक्टोबर [[इ.स. २००९]]
| कार्यकाळ_समाप्ती = [[इ.स. २०१४]]
| मागील = [[जयसिंगराव गायकवाड पाटील]]
| पुढील = डॉ. [[प्रीतम मते-मुंडे]]
| जन्मदिनांक = {{birth date|1949|12|12|df=y}}
| जन्मस्थान = नाथ्रा, ता. [[परळी]], जि. [[बीड]], महाराष्ट्र
| मृत्युदिनांक = {{death date and age|2014|06|03|1949|12|12|df=y}}
| मृत्युस्थान = [[दिल्ली]]
| पक्ष = [[भारतीय जनता पक्ष]]
| पत्नी = प्रज्ञा मुंडे
| अपत्ये = [[पंकजा पालवे|पंकजा पालवे मुंडे]],<br> [[प्रीतम मते-मुंडे]],<br> [[यशश्री मुंडे]]
| निवास ='''[[परळी]]''': यशश्री, परळी, तालुका परळी, जिल्हा-बीड <br >'''[[मुंबई]]''':१५, शुभदा, सर पोचखानवाला रोड, [[वरळी]],मुंबई
| मतदारसंघ = [[परळी विधानसभा मतदारसंघ]]
| पद2 = [[महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री]]
| कार्यकाळ_आरंभ2 = [[इ.स. १९९५]], १४ मार्च
| कार्यकाळ_समाप्ती2 = [[इ.स. १९९९]]
| मागील2 =
| पुढील2 = [[छगन भुजबळ]]
| कार्यकाळ_आरंभ3 = [[इ.स. १९९९]]
| कार्यकाळ_समाप्ती3 =
| पद3 = [[परळी विधानसभा मतदारसंघ]]
| कार्यकाळ_आरंभ4 =
| कार्यकाळ_समाप्ती4 =
| व्यवसाय = [[राजकारण]]
| धर्म = [[हिंदू]]
| सही =
| संकेतस्थळ = http://www.gopinathmunde.com/
| तळटीपा =
| तारीख =
| वर्ष =
| स्रोत =
}}
'''गोपीनाथ पांडुरंग मुंडे ''' ([[१२ डिसेंबर]], [[इ.स. १९४९|१९४९]] - [[३ जून]], [[इ.स. २०१४|२०१४]]) हे [[मराठा|मराठी]], भारतीय राजकारणी होते. ते [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] (भाजप) सदस्य होते. त्यांनी [[इ.स. १९८०]] पासून [[इ.स. २००९]] पर्यंत [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] विधानसभेत [[परळी विधानसभा मतदारसंघ|परळी विधानसभा मतदारसंघाचे]] प्रतिनिधित्व केले तसेच इ.स.२००९ पासून इ.स.२०१४ पर्यंत भारताच्या [[लोकसभा|लोकसभेत]] [[बीड लोकसभा मतदारसंघ|बीड लोकसभा मतदारसंघाचे]] प्रतिनिधित्व केले होते. तसेच [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] (भाजप) लोकसभेतील उपनेते होते (इ.स. २०१२). १४ मार्च इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या काळात ते [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] उपमुख्यमंत्री तसेच [[गृहमंत्री]] होते.<ref name="युतीचा पाया2">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4561800.cms|title=मराठवाड्यात युतीचा पाया पक्का|दिनांक=२२ मे, इ.स. २००९|प्रकाशक=[[महाराष्ट्र टाइम्स]]|भाषा=मराठी|ॲक्सेसदिनांक=२६ जून, इ.स. २०१२}}</ref><ref name="मुंडेंना भाजपमध्ये रोखण्याचे जोरदार प्रयत्न2">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://abpmajha.newsbullet.in/india/34-more/6719-2011-06-22-07-26-16|title=मुंडेंना भाजपमध्ये रोखण्याचे जोरदार प्रयत्न|दिनांक=२२ जून, इ.स. २०११|प्रकाशक=[[ए.बी.पी. माझा]]|भाषा=मराठी|ॲक्सेसदिनांक=४ जुलै, इ.स. २०१२}}</ref> [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] सभेला गर्दी खेचणारे वक्ते व प्रबळ राजीय पुढारी असलेले महाराष्ट्र राज्यातील नेते म्हणून त्यांची ओळख होतीे. ते महाराष्ट्राचे माजी आमदार व महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राजकीय नेते होते. त्यांना [[भारतीय जनता पक्ष|भाजपमधील]] खालच्या स्तरापासून काम करणारा नेता समजले जाते. राष्ट्रीय पातळीवरही [[भारतीय जनता पक्ष|भाजपमध्ये]] नेते म्हणून मुंडेची ओळख होतीे. मुंडेसोबत महाराष्ट्र राज्यातील [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] आमदारांची मोठी फळी होतीे.
<ref name="मुंडेंना भाजपमध्ये रोखण्याचे जोरदार प्रयत्न">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/india/34-more/6719-2011-06-22-07-26-16
| title =मुंडेंना भाजपमध्ये रोखण्याचे जोरदार प्रयत्न
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =२२ जून, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.prahaar.in/mumbai/mumbai_jun_13_pti_adding_to_speculations_that_he_may_quit_the_pa.html
| title =मुंडे-भुजबळ भेटीमुळे चर्चेला उधाण
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[Prahaar (newspaper)]]
| दिनांक =१३ जून, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.globalmarathi.com/GlobalMarathiCMSOriginal/20120102/5221849960707883742.htm
| title ='राष्ट्रवादी'ला घेरण्यासाठी विरोधकांची मोर्चेबांधणी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[http://www.globalmarathi.com]
| दिनांक =०२ जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =११ जुलै, इ.स. २०१२
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/mumbai/103-more/6292-2011-06-10-15-55-27
| title =नाराज मुंडेंकडून बहुजन सहवासाचा शोध
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =१० जून, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=ManthanEdition-52-1-16-06-2012-5f154&ndate=2012-06-17&editionname=manthan
| title =पडलेले तडे; फिरलेले वासे?
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकमत]]
| दिनांक =१७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/maharashtra/nagpur/6553-2011-06-18-07-47-04
| title =मुंडेंच्या कर्तृत्वाचा आदरच : मुनगंटीवार
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =१८ जून, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
मुंडे हे मूळचे [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] [[बीड जिल्हा|बीड जिल्ह्यामधील]] परळी तालुक्याच्या नाथ्रा गावचे होते. त्यांचे घराणे राजकारणात नव्हते. तथाकथित उच्चवर्गीयांपुरत्या मर्यादित असलेल्या [[भारतीय जनता पक्ष|भाजपला]] तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम मुंडे यांनी केले, असे समजले जाते. [[१२ डिसेंबर]], [[इ.स. २०१०]] रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] वरिष्ठ नेते [[लालकृष्ण अडवाणी]] यांनी त्यांचा ''लोकनायक'' असा गौरव केला होता.<ref name="मुंडेंची नव्हे तर मराठवाड्याची कोंडी "/><ref name="पक्का शिष्य..!" >{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20110715/5216424841157006843.htm
| title =पक्का शिष्य..!
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =१५ जूलै, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20110701/4874885543936207591.htm
| title =गोपीनाथ मुंडे पक्षाला वेठीला धरीत आहेत
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =१ जुलै , इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20101213/4834478203233610526.htm
| title =गोपीनाथ मुंडे हे लोकनायक- अडवाणी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =१३ डिसेंबर, इ.स. २०१०
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.bookganga.com/eBooks/Book/5275049865818186962.htm
| title =लोकनेता..गोपीनाथ मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =http://www.bookganga.com/eBooks/Book/5275049865818186962.htm
| दिनांक =२७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref><ref name="जनसामान्यांचा नेता-गोपीनाथ मुंडे">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.sunilkedar.com/munde-saheb.html
| title =जनसामान्यांचा नेता-गोपीनाथ मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =http://www.sunilkedar.com
| दिनांक = १३ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक = १३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
== व्यक्तिगत आयुष्य ==
गोपीनाथ मुंडे यांचा जन्म [[बीड]] जिल्ह्यातील नाथ्रा या गावी ता. [[परळी वैजनाथ|परळी]], जि. [[बीड]] एका सामान्य शेतकरी कुटुंबात [[१२ डिसेंबर]], [[इ.स. १९४९]] रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग आणि आईचे नाव लिंबाबाई मुंडे होय.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-8905615,prtpage-1.cms
| title =असुनी नाथ मी अनाथ
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =१८ जून, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =९ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
<ref name="होय होय वारकरी पाहे...">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20110707/5124860828896443982.htm
| title =होय होय वारकरी पाहे...
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक = ७ जुलै, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =९ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
मुंडे कुटुंब [[पंढरपूर]]च्या वारीत अनेक वर्षे सहभागी होते. वारकरी असलेल्या पालकांच्याप्रभावाने गोपीनाथ मुंडे यांनी वयाच्या १४व्या वर्षी पंढरपूरची वारी चालत जाऊन केली. त्यानंतर सात वर्षे वारी केली. [[मराठवाडा|मराठवाड्यात]] त्या वेळी प्रख्यात असणाऱ्या श्रीक्षेत्र [[भगवानगड]]चे महंत श्री संत [[भगवानबाबा]] गडकर महाराज यांचे कीर्तन ऐकण्यास मुंडे कुटुंब गोपीनाथलाही घेऊन जात. त्यांच्या मनावर याचा आध्यात्मिक परिणाम झाला.
<ref name="होय होय वारकरी पाहे..." />
त्यांच्या घरात बेताची परिस्थिती होती. [[इ.स. १९६९]] मध्ये पांडुरंगरावांचे अकाली निधन झाले, पण त्यांच्या आई व गोपीनाथ मुंडे यांचे थोरले बंधू पंडितअण्णा मुंडेनी त्यांचे शिक्षण केले. भाऊ पंडितअण्णा यांनी स्वतःचे शिक्षण सोडून गोपीनाथ मुंडे यांनी यांचे शिक्षण पूर्ण केले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोतमुंडे
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20120120/5401421926253800703.htm
| title =गोपीनाथ मुंडेंचे 'पानिपत' करू
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक = २० जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
गोपीनाथ मुंडे यांचे धाकटे भाऊ व्यंकट मुंडे हे आहेत.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/videos/maharashtra/12060-2012-01-19-12-36-47
| title =व्यंकट मुंडेची प्रकृती
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =९ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =९ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
[[२१ मे]], [[इ.स. १९७८]]ला त्यांचे लग्न [[प्रमोद महाजन|प्रमोद महाजनांच्या]] भगिनी प्रज्ञा महाजन यांच्याशी [[आंबेजोगाई]]ला झाले.
<ref name="युतीचा पाया" />
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=128181:2011-01-09-17-51-45&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59
| title =मुंडे-विलासराव यांची रंगली जुगलबंदी{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =९ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =९ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1951634
| title ='एसएमएस' लिहून घेतला नव्हता...
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =२४ एप्रिल , इ.स. २००७
| ॲक्सेसदिनांक =९ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
गोपीनाथ मुंडे यांना [[पंकजा पालवे]]-मुंडे, [[प्रीतम मते-मुंडे]] आणि यशश्री मुंडे या तीन मुली आहेत.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20100918/5421546115758138137.htm
| title =गोपीनाथ मुंडे यांची मुलगी अपघातात जखमी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =१८ सप्टेंबर, इ.स. २०१०
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
== विद्यार्थी जीवन ==
गोपीनाथ मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हापरिषदेच्या शाळेत तर बी. कॉम. पर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण [[आंबेजोगाई]] येथे येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेते झाले.<ref name="श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा " /> मुंडे पदवीचे शिक्षण घेत असताना समाजवादी विचारांचे बी.के. सबनीस हे स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यांचे विद्यार्थी असलेल्या गोपीनाथ मुंडे, [[प्रमोद महाजन]] यांच्यावर संघाच्या विचारांचा प्रभाव होता. मुंडे यांना सबनीसांचा आदर होता. संघाच्या विचारांचा प्रभाव असूनही मुंडे यांनी इतर मतांबद्दल किंतु ठेवला नाही.
<ref name="पक्का शिष्य..!" /> पदवीशिक्षण पूर्ण झाल्यावर ते पुढील शिक्षणासाठी [[पुणे|पुण्याला]] गेले.
मुंडेंनी [[बीड]]च्या कॉलेजमध्ये विद्यार्थी संसदेच्या निवडणुका लढवून राजकारणाचा प्रवेश केला. कॉलेजात असतांना त्यांची [[प्रमोद महाजन]] यांच्याशी मैत्री झाली. याने त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली.
== राजकीय कारकीर्द ==
{{बदल}}
[[प्रमोद महाजन]] व मुंडे या [[भारतीय जनता पक्ष|भाजपच्या]] आघाडीच्या कार्यकर्त्यांनी २५ वर्षांपूर्वी<sup>[म्हणजे कधी?]</sup> [[बीड]] या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनच निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला होता. मुंडे-महाजन या दोघांनी संपूर्ण महाराष्ट्रात झंझावाती प्रचार केला होता. आधी [[जनसंघ]] आणि नंतर [[भारतीय जनता पक्ष|भाजपचा]] प्रचार करताना या दोघांनी पक्षाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घट्ट रूजविली. मुंडे-महाजन जोडगोळीने [[मराठवाडा]], विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र दौरे केले होते.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2012/1/22/महाजन-मुंडे-जोडी-प्रचाराचे-रणशिंग-फुंकणार.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =महाजन-मुंडे जोडी प्रचाराचे रणशिंग फुंकणार
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २२ जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
मुंडे हे [[मराठवाडा विद्यापीठ]] आंदोलनात सहभागी होते. त्यांनी [[नामांतर आंदोलन]]ात तुरुंगवासही भोगला होता.<ref>https://divyamarathi.bhaskar.com/ramdas-athawale-share-his-memory-about-nomination-of-marathwada-university-6008603.html/</ref>
[[भारतीय जनता पक्ष|भाजपला]] जनसंघापासून झालेल्या सुरुवातीपासून राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे काम मुंडे-महाजन यांनी केले. संघाच्या शिस्तबद्ध पठडीतून बाहेर निघून पक्षाला सर्वसमावेशक आणि देशव्यापी स्वरूप देण्यासाठी वसन्तराव भागवतांनी या जोडगोळीला बळ दिले. एका अर्थाने सरंजामी नेतृत्वाला पर्याय म्हणून भागवतांनी [[मराठवाडा|मराठवाड्यामध्ये]] एक सक्षम पर्याय निर्माण केला. सुरुवातीपासून मतदारसंघावर लक्ष ठेवावं असं [[प्रमोद महाजन|प्रमोद महाजनांचं]] म्हणणं होतं. त्यामुळे मुंडेचे लक्ष नेहमीच [[मराठवाडा]] आणि विशेषतः मतदारसंघावर असायचे.
<ref name="मुंडेंची नव्हे तर मराठवाड्याची कोंडी "/>
वयाच्या ऐन पंचविशीत इ.स. १९७० मध्ये [[परळी वैजनाथ|परळीत]] अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अ.भा.वि.प.) काम करीत असतानाच ते संघाच्या सम्पर्कात आले. त्यांचे कर्तृत्व बहरू लागले. अशातच मुंडेच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात इ.स. १९७८ साली [[बीड]] जिल्ह्यातून निवडणूक लढवून झाली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही.
<ref name="श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा "/>
१९७८मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा अम्बाजोगाई तालुक्यातील उजनी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नशीब आजमावले. १९८0मध्ये ते पहिल्यांदा रेणापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर १९९0 आणि १९९५मध्येदेखील याच मतदारसंघातून ते निवडून आले.१९८0 ते ८२ दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद, व त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद भूषविले. राज्यात युतीची सत्ता असताना त्यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. तर २00९मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले.<ref name="lokmat.com"/>
मुंडे सुरुवातीला [[जिल्हा परिषद|जिल्हा परिषदेच्या]] निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात इ.स. १९७८ च्या [[बीड]] जिल्हापरिषदेची निवडणुकीत ते रेणापूर (उजनी) मतदारसंघातून राज्यभरात सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आले.
त्यावेळी काँग्रेस (इन्दिरा) पक्षाचे १२ आमदार फोडून शरद पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसन्तदादांचे सरकार पडले. १८ जुलै इ.स. १९७८ रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.पवारांबरोबर काँग्रेस (इन्दिरा) पक्षातून बाहेर पडलेले १२ आमदार, काँग्रेस (स) पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले. शरद पवार यांच्याशी [[भारतीय जनता पक्ष|भाजपने]] युती केली आणि 'पुलोद'चं सरकार आलं.
<ref name="माझा राजकारणप्रवेश"/>
जनसंघ ते [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] अशी [[प्रमोद महाजन]] यांच्याबरोबरीने गोपीनाथ मुंडेंची वाटचाल झाली. [[बीड]] मतदारसंघात मोटरसायकलवरून गोपीनाथजींनी [[भारतीय जनता पक्ष|भाजपसाठी]] प्रचार केला. खांद्यावर शबनम आणि मोटरसायकल अशी गोपीनाथ मुंडेंची ओळख बनली होती. त्यावेळी [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] १४ उमेदवार निवडून आले.
<ref name="माझा राजकारणप्रवेश" >{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1656206
| title =माझा राजकारणप्रवेश
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =१७ जून, इ.स. २००६
| ॲक्सेसदिनांक =१४ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
वयाच्या ३५ व्या वर्षी इ.स. १९८० मध्ये भारतीय जनता युवा मोर्च्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांचे काम विस्तारत होते.
<ref name="श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा "/>
पुढे इ.स. १९८२ मध्ये ते महाराष्ट्र [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] सरचिटणीस झाले.
<ref name="श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा "/>
इ.स. १९८५ मध्ये झालेल्या [[बीड (लोकसभा मतदारसंघ)|बीड लोकसभा मतदारसंघातून]] निवडणुकीत पराभव झाला. मुंडे पुन्हा एकदा सचिव झाले.
<ref name="माझा राजकारणप्रवेश"/>
इ.स. १९८० साली [[बीड]] जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघातून मुंडे यांनी विधानसभेत प्रवेश केला. परंतु इ.स. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंडे यांना गेवराई मतदारसंघातच काँग्रेसचे पण्डितराव दौण्ड यांनी अष्टरंगी सामन्यात पराभूत केले. इ.स. १९८५ मधील ही हार वगळता मुंडे यांच्यावर निवडणुकीच्या आखाड्यात धूळ खाण्याचा प्रसंग आला नाही.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20111228/5216422566432010266.htm
| title =गोपीनाथ मुंडेंना 26 वर्षांनंतर दणका
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =२८ डिसेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
या अपयशानंतर त्यानी आपले वक्तृत्व, नेतृत्व अधिकच विकसित केले आणि सातत्याने लोकांमध्ये मिसळून काम केले. सत्ता नसतानाही अनेक प्रश्न त्यांनी तडीस नेले. त्यांनी आपला मतदारवर्ग पक्ष आणि समाजाच्या सीमा ओलांडून तयार केला.
<ref name="सीमोल्लंघन" />
म्हणून पक्षामध्ये ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांची संख्या मोठी असूनही दोन पिढ्यांना मागे सारत तरुण गोपीनाथजींची इ.स. १९८६ साली प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आणि येथूनच [[भारतीय जनता पक्ष|भाजपच्या]] वाटचालीला वेगळे वळण मिळाले. इ.स. १९८७ मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाराष्ट्रात कर्जमुक्ती मोर्चा काढून शासनास ‘कर्जमुक्ती’ करण्यास भाग पाडले. हा [[भारतीय जनता पक्ष|भाजपचा]] इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा मानला जातो. समाजातील अनेक आन्दोलने गोपीनाथजीनी हातात घेतली आणि यातूनच पक्षाचा विस्तार सातत्याने होत गेला.
<ref name="श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा "/><ref name="माझा राजकारणप्रवेश" />
या साऱ्या प्रवासात राजकीय गुरू वसन्तराव भागवत होते.
ब्राह्मणी चेह-याच्या [[भारतीय जनता पक्ष|भाजपला]] मुंडे यांनी त्या प्रतिमेतून बाहेर काढून तळागाळापर्यंत पोहोचवतानाच आपल्याबरोबर विविध समाजघटकांतील नेत्यांची फळी उभी केली होती. आपण ओबीसी हा प्रभावशाली घटक जवळ करणे आवश्यक आहे हे वसन्तराव भागवत वगैरेंनी जाणले. महाजनांच्या जोडीला मुंडेंना पुढे आणण्यात आले आणि मुंडे यांनी त्यांचा विश्वास सार्थ करून [[भारतीय जनता पक्ष|भाजपचा]] राजकीय पाया घातला.
<ref name="सीमोल्लंघन" />
<ref name="गोपीनाथराव, यें राह नही आसान... "/>
इ.स. १९९२ ते इ.स. १९९५ या कालावधीत मुंडेंनी [[विधानसभा|विधानसभेतील]] प्रमुख विरोधी पक्षनेतेपद सांभाळले. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवल्यानंतर मुंडे यांचा वारू महाराष्ट्रभर उधळला.
<ref name="गोपीनाथराव, यें राह नही आसान... "/>
विरोधी पक्षनेते असताना राजकारणाच्या गुन्हेगारीकरण विरोधात त्यांनी आवाज उठविला. अनेक प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने माण्डून, विरोधी पक्षनेत्यांची स्वतंत्र प्रतिभा निर्माण केली.
<ref name="श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा "/>
गोपीनाथजींनी त्यावेळी मुद्याचं राजकारण करण्यावर भर दिला. आरक्षण, मण्डल आयोग, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी प्रश्न गांभीर्याने पाहिले.
<ref name="माझा राजकारणप्रवेश" />
मुंडे यांच्या राजकीय प्रवासाचा विचार केला तर इ.स. १९९० ते इ.स. १९९५ हा त्यांच्या जीवनातील सर्वोत्तम काळ होता. जवळपास त्यांनी एकट्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष [[शरद पवार]] यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली होती आणि पवारांना जेरीस आणले. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा मुद्दा घेऊन सम्पूर्ण राज्यभर दौरा करीत [[शरद पवार]] यांच्याविरोधात रान उठविले होते.
<ref name="गोपीनाथराव, यें राह नही आसान... "/>
जे.जे. हत्याकांडातले आरोपी पवारांबरोबर विमानात होते, हे सिद्ध झाले. जळगावमधलं सेक्स स्कॅण्डलमध्ये केवळ मुंडे यांच्या आरोपानंतरच केस होऊ शकली. पप्पू कलानीने जमवलेल्या पैशाचा भ्रष्टाचारही उघडकीस आला. शरद पवारांनी राजकारणाचं गुन्हेगारीकरण केलं असल्याचं गोपीनाथ मुंडे यांनी म्हटले. राजकारणाचं गुन्हेगारीकरण हा शब्दप्रयोगही तेव्हाच अस्तित्वात आला. शरद पवारांनी गुन्हेगारांना दिलेला आश्रय नेहमीच लोकांसमोर मांडला. त्यामुळे गोवारींचं हत्याकांड असो, वडराई प्रकरण असो, केवळ मुंडे यांनी त्याबाबत आवाज उठवल्यामुळेच ही प्रकरणं लोकांसमोर आली. त्यावर कारवाईही झाली
<ref name="माझा राजकारणप्रवेश" />
<ref name="चक्रव्यूहात गोपीनाथराव!" >{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11562564.cms
| title =चक्रव्यूहात गोपीनाथराव!
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =२० जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२६ जून, इ.स. २०१२
}} {{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtrabjp.org/Netritwa/PramukhNeta.aspx
| title =श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[http://maharashtrabjp.org/Netritwa/PramukhNeta.aspx]
| दिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
फेब्रुवारी-मार्च इ.स. १९९५ साली जे राजकीय परिवर्तन झाले त्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या विरोधात राज्यभर काढलेली संघर्षयात्रेचा सिंहाचा वाटा होता.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/11/15/अग्रलेख.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =अग्रलेख
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = १५ नोव्हेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
याच काळात त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात दौरे केले आणि शेतकरी, शेतमजूर यांना पक्षाच्या जवळ आणले. अवघ्या चाळीशीत, प्रभावशाली ग्रामीण नेता हा ठसा त्यांनी उमटवला.१९९० च्या दशकांत मुंडे यांनी दाखवलेला झुंजारपणा हा इ.स. १९९५ साली [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] आणि शिवसेना युतीची सत्ता येण्यात सिंहाचा वाटा बनला.
<ref name="गोपीनाथराव, यें राह नही आसान... ">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7086437.cms
| title ='गोपीनाथराव, यें राह नही आसान...'
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक = १२ डिसेंबर, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
विधानसभेच्या इ.स. १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकांत मुंडेंनी [[भारतीय जनता पक्ष|भाजपला]] अभूतपूर्व यश मिळवून दिले. गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्याविरोधात जोरदार उघडलेली आघाडी यांचे प्रतिबिम्ब मतपेटीत उमटले. काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला. [[भारतीय जनता पक्ष|भाजप]]-शिवसेना युतीस २८८ पैकी १३८ जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षास ८० जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या [[भारतीय जनता पक्ष|भाजप]]–सेनेच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले व राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे यांचा [[१४ मार्च]] [[इ.स. १९९५]] रोजी शपथविधी झाला. इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या कालखण्डांदरम्यान ते [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] उपमुख्यमंत्री होते. [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] उपमुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांचा कुशल प्रशासक म्हणून नावलौकिक होता. त्यांनी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] ऊर्जा व गृह यासारख्या महत्त्वाच्या खात्यांचीही जबाबदारी सांभाळली.
<ref name="गोपीनाथराव, यें राह नही आसान... "/>
गोपीनाथराव उपमुख्यमंत्री म्हणून अत्यंत यशस्वी झाले. राज्यातील लोकांच्या हिताचे प्रश्न मांडणारा तडफदार आमदार म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांनी गुन्हेगारीकरनावर अंकुश लावला. वीजनिर्मिती वाढविण्यावर भर दिला. सर्व खात्यांना मार्गदर्शन करून, रचनात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता दाखवली आहे. प्रशासन पद्धतीवर त्यांनी एक वेगळी छाप पाडली आहे. तसेच सरकार समोरील समस्यांचे समाधान करण्यात त्यांनी प्रावीण्य मिळवले आहे. मुंडे यांनी प्रशासनावर चांगली पकड बसवली आहे. उत्कृष्ट प्रशासक होण्यासाठी समस्यांचा अभ्यास, स्वतःचे मत, प्रशासकीय यंत्रणेवारील पकड, योजनेच्या अमलबजावणीतील उणीवा दूर करणे, लाभार्थीशी सम्पर्कसाधने, योजनेच्या अमलबजावणीसाठी साधनांची जुळवाजुळव करून ती योजना यशस्वीरित्या राबविणे याबाबत गोपीनाथ मुंडे यशस्वी झाले आहेत.
<ref name="जनसामान्यांचा नेता-गोपीनाथ मुंडे"/>
इ.स.२००९ च्या [[ऑक्टोबर महिना|ऑक्टोबर]] महिन्यातील निवडणूक त्यांनी [[बीड (लोकसभा मतदारसंघ)|बीड लोकसभा मतदारसंघातून]] लढवली. [[बीड (लोकसभा मतदारसंघ)|बीड लोकसभा मतदारसंघातून]] म्हणून निवडून येताना [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] आमदार गोपीनाथ मुंडे यांनी [[राष्ट्रवादी काँग्रेस|राष्ट्रवादी काँग्रेसच्या]] रमेश कोकाटे यांना १ लाख ४० हजार ९५२ मतांनी पराभव केला होता. बीड लोकसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या [[पंकजा पालवे]] निवडणुकीच्या प्रचारात उतरल्या होत्या. त्यांनी ओट्यावर, बाजेवर, चावडीत जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. ३०० गावांमध्ये सभा आणि ४०० गावांना भेटी दिल्या. यामधून त्यांनी आपले नेतृत्वगुण सिद्घ केले. मुख्य म्हणजे गोपीनाथरावांचे जे जे कट्टर विरोधक होते त्यांच्या घरी जाऊन 'काका मी आता आलीय' असे सांगून अनेक ठिकाणी कटुता मिटविण्याचा प्रयत्न केला. बीडमधील मतदार [[पंकजा पालवे|पंकजालाच]] गोपीनाथरावांची राजकीय वारस मानू लागले. गोपीनाथरावांच्या यशात 'वुमन ऑफ द मॅच' म्हणून [[पंकजा पालवे]]चा उल्लेख केलाच पाहिजे.
<ref name="युतीचा पाया" />
[[भारतीय जनता पक्ष|भाजपने]] खासदार गोपीनाथ मुंडे यांची महाराष्ट्राचे [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] प्रभारी म्हणून नेमणूक ११ जूलै, इ.स. २००९ रोजी केली आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.prahaar.in/maharashtra/7786.html
| title =भाजपचे राज्यातील प्रभारी मोदींऐवजी मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[Prahaar (newspaper)]]
| दिनांक =११ जूलै, इ.स. २००९
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
महाराष्ट्रात इ.स. २०१४ साली होत असलेल्या विधानसभा निवडणुकांची धुरा लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्यावरच सोपविण्याचा निर्णय आरएसएस आणि [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] बैठकीत घेण्यात आल्याचे समजते. त्यानुसार मुंडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची जबाबदारी घेतील.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://majhapaper.com/content/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE
| title =गोपीनाथ मुंडे यांच्यावरच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची धुरा
| भाषा =मराठी
| प्रकाशक = माझा पेपर
| दिनांक = १६ मे
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव पाडतील असे हाताच्या बोटावर मोजण्याइतके मोजके नेते असतील. त्यात गोपीनाथ मुंडे ठळकपणे उठून दिसतात. आपल्या ३५ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढउतार अनुभवलेल्या या नेत्याने राजकारणात आपले स्वतःचे असे विशेष स्थान निर्माण केले आहे. भारतीय युवा मोर्चातून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ झालेला हा नेता देशाच्या संसदेतील विरोधी पक्ष उपनेता या पदावर यशस्वीपणे काम करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे, ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद अशी बाब आहे. भारतीय जनता पक्षासारख्या हिन्दुत्ववादी पक्षाचे नेते असूनही त्यांची प्रतिमा अत्यंत पुरोगामी आणि सर्वसमावेशक राहिली आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण आणि सामाजिक भान ठेवून त्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. राज्यासमोरील प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि त्यासाठी अथक मेहनत घेण्याची तयारी तसेच प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची धडाडी, याचबरोबर कार्यकत्र्यांचे आणि लोकांचे संघटन करण्याचे कौशल्य, संसदीय कामकाजाचा गाढा अभ्यास, अत्यंत प्रभावी वक्तृत्व आणि कर्तत्त्व असे सर्वगुणसम्पन्न नेतृत्व भारतीय जनता पक्षाला लाभले, हे त्या पक्षाचे भाग्य तर आहेच; पण महाराष्ट्राचेही भाग्य आहे, असेच म्हणावे लागेल. [[प्रमोद महाजन]] यांच्या मृत्यूनंतर सर्व साथींना त्यांनी आधार दिला. [[प्रमोद महाजन]] यांचे सच्चे साथी गोपीनाथ मुंडे हे दोघेही [[बीड]] जिल्ह्यातील होते तरीसुद्धा ते महाराष्ट्राशी एकरूप झाले होते. आणीबाणीनंतर गोपीनाथ मुंडे यांनी [[मराठवाडा]]तून निवडणूक लढवली होती. रा.स्व.स.च्या मुशीत घडलेले साखर कामगारांचे लढवय्ये आणि चळवळीचे नेते गोपीनाथ मुंडे. माजी पन्तप्रधान स्व. इन्दिरा गान्धी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीला साथी गोपीनाथ मुंडे यांनी कडाडून विरोध केला. आणीबाणीच्या वेळी त्यांना तुरुंगात डाम्बण्यात आले होते. गोपीनाथ मुंडे म्हणजे चळवळीचा अखण्ड स्नेत होता. विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडे यांची [[प्रमोद महाजन]] यांच्यावर अपार निष्ठा होती. आणीबाणीनंतर गोपीनाथ मुंडे यांनी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आमदार- खासदार होऊन परंतु सत्तेच्या बाहेर राहून साखर कामगारांसाठी प्रचण्ड योगदान दिले. स्वातंर्त्योत्तर काळापासून साथी गोपीनाथ मुंडे आणि महाराष्ट्रातील साखर कारखाना कामगार हे समीकरणच होऊन बसले होते. महाराष्ट्रात साखर कारखाना कामगारांची संघटना सर्वप्रथम गोपीनाथ मुंडे यांनीच बांधली आणि गेली पन्नास वर्षे त्यांनी या कामगारांचे अव्याहतपणे नेतृत्व केले. साखर कामगारांना संघटित करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी कामगारांच्या न्यायहक्कासाठी वेळोवेळी साखरसम्राटांशी आन्दोलनाच्या माध्यमातून लढा दिला. त्यांनी स्वतःला चळवळीत झोकून दिले. ते अखेरपर्यंत त्यांच्या विचारावर ठाम राहिले. अग्रभागी असायचे. कामगारांचे नेते अशीच त्यांची कायम ओळख राहिली. गोपीनाथ मुंडे अखण्ड कार्यरत असायचे.
संसदीय लोकशाही अधिक मजबूत करायची असेल तर विरोधी पक्षनेता हा अत्यंत प्रभावी आणि अभ्यासू असण्याची गरज आहे. ते सर्व गुण गोपीनाथ मुंडे यांच्यामध्ये असल्यामुळेच आजवर अनेक प्रश्नांना चांगला न्याय मिळाला. त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या वाटय़ाला नेहमी दुय्यम भूमिका आली असल्यामुळे राजकारणात त्यांच्या नेतृत्व वाढीला मर्यादा पडल्या असल्या तरी त्यांनी सतत आपल्या कामाच्या जोरावर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. शरद पवारांप्रमाणे पक्ष बदल करून आपल्या कर्तबगारीच्या जोरावर त्यांना मोठे होता आले असते; पण प्रत्येक वेळी आलेली संधी डावलून त्यांनी पक्षनिष्ठा महत्त्वाची मानली. नारायण राणे यांच्याप्रमाणे मुंडे यांनाही कॉॅंग्रेस पक्षाने अनेकदा खेचून घेण्याचे प्रयत्न केले. मोठमोठय़ा पदांचे गाजर त्यांना दाखवले. पण मुंडेंनी पक्षनिष्ठेला अधिक महत्त्व दिले. भाजपाच्या राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांपेक्षा किंचतही अनेक नेत्यांपेक्षा व्यक्तिमत्त्वामध्ये कसलीही कमतरता नसताना सर्वोच्च पदाचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळू शकला नाही. तुलनेत लहान असलेले नितीन गडकरी यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आले, तरी देखील त्यांच्या हाताखाली काम करणे मुंडेंनी कमीपणाचे मानले नाही. अगदी अलीकडे त्यांच्या घरातूनच बण्डखोरी झाली, तरीदेखील ते डगमगले नाहीत आणि त्यांनी आपले काम सुरू ठेवले. प्रमोद महाजन यांचा मुंडेंना चांगला पाठिंबा होता. त्यांच्या निधनानंतर मुंडेंचा प्रभाव कमी होईल, असे त्यांच्या विरोधकांना वाटत होते; परंतु कोणत्याही संकटावर मात करून पुढे जाण्याचा निर्धार असल्यामुळे त्यांचे महत्त्व कमी होऊ शकले नाही. त्यांचे सख्खे मोठे भाऊ पण्डितअण्णा मुंडे आणि पुतणे धनंजय मुंडे यांना त्यांच्या बीड जिह्यातील सर्व पदे त्यांनी मिळवून दिली. पण्डितअण्णा मुंडे तसेच धनंजय यांनी देखील जिल्हापरिषद अध्यक्षपद, साखर कारखान्यांचे संचालकपद, जिल्हा बँकेचे संचालकपद अशी अनेक मोठी पदे भूषवली. धनंजय मुंडे यांना तर त्यांनी विधान परिषदेवर आमदार केले, तरी देखील राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या प्रभावाखाली येऊन त्यांनी बंडखोरी केली. ही बंडखोरी पक्षांतर्गत नव्हती तर प्रत्यक्ष गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्ध त्यांनी बंड केले. शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आणण्याकरिता त्यांनी काम केले. तत्कालीन कॉॅंग्रेसचे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील सरकार खाली खेचण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर प्रचार केला.. राज्यभर ''संघर्ष यात्रा'' काढून या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून त्यांनी पवार सरकारविरुद्ध वातावरण निर्माण केले. या सरकारच्या कार्यकाळात राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे, असे सप्रमाण सिद्ध करून त्यांनी ते सरकार खाली खेचण्यासाठी संपूर्ण ताकद लावली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे हे दोन नेते पवार सरकारवर तुटून पडले होते. त्या वेळी मुम्बई महानगरपालिकेचे माजी उपायुक्त गो. रा. खैरनार यांनी राजकारणात गुन्हेगारीकरण होत असल्याचे घणाघाती आरोप सुरू केले होते. वातावरण निर्मिती होऊ लागली होती. हा विरोध वाढवण्याचे यशस्वी काम ठाकरे-मुंडे यांनी केले. शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आणण्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा फार मोठा वाटा होता. त्याचे फळही त्यांना मिळाले. ते राज्याचे उपुमख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले ते केवळ त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर. शिवसेनेने मात्र त्यांच्यावर सतत कुरघोडी करण्याचे राजकारण केल्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांना करता आल्या नाहीत, तरीदेखील गृहमंत्रीपदी त्यांनी आपली ताकद दाखवली. त्यांच्यासारखा कर्तृत्ववान आणि ताकदवान गृहमंत्री आजतागायत पुन्हा महाराष्ट्राला लाभलेला नाही. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुम्बईतील टोळीयुद्ध नष्ट केले. गुण्ड टोळय़ांचे कर्दनकाळ अशी त्यांची प्रतिमा बनली होती. तत्कालीन मुख्यमंत्री यांनी त्यांना दाबून टाकण्याची एकही संधी सोडली नाही; परंतु त्यांनी सरकारवरचा आपला प्रभाव कायम ठेवला. शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्यावर हल्लाबोल करून त्यांनी युतीची सत्ता मिळवली होती, हे विशेष. विधानसभेत केवळ दोन-पाच जागा मिळवणाऱ्या भाजपाला बेरजेचे राजकारण करून त्यांनी 56 वर नेऊन ठेवले. युतीच्या राजकारणात भाजपाने शिवसेनेला महत्त्व देऊन कायम दुय्यम भूमिका स्वीकारल्यामुळे मुंडेंची फार मोठी कोंडी झाली. सर्वगुणसम्पन्न नेतृत्व असूनही शरद पवारांएवढी झेप घेणे मुंडेंना शक्य झाले नाही. तसे पाहिले तर भाजपाच्या राजकारणामुळे त्यांचे राजकीय व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व काहीसे संकुचित झाले. राजकारणातील चढउतारांचा सतत अनुभव घेणाऱ्या मुंडेंमधील नेतृत्व गुणांचे खऱ्या अर्थाने चिज झाले नाही. मुंडे यांची अनेकदा शरद पवारांशी तुलना झाली; पण भारतीय जनता पक्षामध्ये असल्यामुळे त्यांना पवारांशी बरोबरी करण्याची संधी मिळू शकली नाही. शरद पवार हे महाराष्ट्रातून दिल्लीच्या राजकारणात गेले, तेव्हा महाराराष्ट्रातील पवारांची पोकळी भरून काढणे मुंडेंना शक्य झाले नाही. उलट भाजपाने त्यांना केंद्रातच पाठवून दिले आणि आपल्या पक्षातच नेतृत्वाची पोकळी निर्माण करून टाकली. मात्र मुंडेंनी केवळ राजकारणच केले नाही, तर विधायक कामातही ते सरस ठरले आहेत. त्यांनी अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. सहकारी साखर कारखान्यांबरोबरच खाजगी साखर कारखानेही त्यांनी काढले आणि यशस्वीरीत्या चालवूनही दाखवले आहेत. राज्याच्या राजकारणात त्यांनी मराठवाडा आणि बीड जिल्ह्याला अधिक प्राधान्य दिले आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीत ते सक्रिय सहभागी झाले होते. त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. मराठवाडय़ातील प्रत्येक आंदोलनामध्ये विद्यार्थी चळवळीपासूनच भाग घेतला होता. मराठवाडय़ाच्या हितासाठी मित्रपक्ष शिवसेनेवरही त्यांनी हल्ला केला होता; परंतु प्रमोद महाजनांनंतर शिवसेनेशी युती कायम ठेवण्यासाठी त्यांनीच मध्यस्थाची भूमिकाही स्वीकारली होती. युतीच्या राजकारणात जे काम महाजन करतअसत ते मुंडेंनी यशस्वीपणे पार पाडले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांनी स्नेहसंबंध प्रस्थापित केले होते. राजकीय प्रगल्भता दाखवण्याबरोबरच विधायक कामावर भर दिल्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे आणि राजकारणातील प्रभावी नेतृत्व अशी त्यांची प्रतिमा आपोआपच बनली आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://74.127.61.178/punyanagri/epapermain.aspx?eddate=12/12/2012%2012:00:00%20AM&queryed=10&a=7&b=79644
| title =राजकारणातील प्रभावी नेतृत्व
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक = १२ डिसेंबर, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१२ डिसेंबर, इ.स. २०१२
}}</ref>
यशवन्तराव चव्हाण, शंकरराव चव्हाण यांच्या मृत्यूनंतर नेतृत्वाची पिढी उभी राहत असताना महाराष्ट्राला प्रमोद महाजनांचा धक्का बसला. महाजनांची पोकळी भरू पाहणाऱ्या विलासरावांना नियतीने नेले. पाठोपाठ मराठी माणसांचा आधारवड बाळासाहेबदेखील कोसळले. आता आशा उरते ती फक्त एका माणसांवर आणि ती व्यक्ती म्हणजे गोपीनाथ मुंडे. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात गोपीनाथ मुंडेचे योगदान महत्त्वाचे आहे. किंबहुना पन्तप्रधानपदावर विराजमान होण्याची शक्ती गोपीनाथ मुंडेच्यामध्ये आहे. धर्म-जात-पंथ-प्रदेश या सगळय़ा मर्यादांपलीकडे गोपीनाथ मुंडेचा विचार होऊ शकतो. गोपीनाथ मुंडेच्या पन्तप्रधान होण्यासाठी मराठी माणसांच्या एकत्रीकरणाची आवश्यकता आहे. पक्ष भलेही वेगळे असू द्या पण गोपीनाथ मुंडे पन्तप्रधान होणार असतील तर महाराष्ट्राची शक्ती केंद्रात दिसायला पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणाला दिल्लीने नेहमीच वेसण घातली आहे आणि दिल्लीकरांच्या कारवायांचा नियतीनेही साथ दिली आहे. ज्या वेळी महाराष्ट्राचे नेतृत्व देशभरात प्रभावित व्हायला लागेल त्या त्या वेळी दिल्ली ते नेतृत्व संपविले आहे. हा कडू पण सत्य इतिहास मान्यच करायला हवा. सी. डी. देशमुख, यशवन्तराव चव्हाण, शंकरराव चव्हाण ही दिल्ली दरबाराच्या राजकारणामुळे मागे राहिलेली नावे. खरंतर या तिघांमध्ये देशाचा पन्तप्रधान होण्याची क्षमता होती आणि वारंवार ते काळाच्या कसोटीवर सिद्धही झाले आहे; पण भारताच्या राजकारणात महाराष्ट्र मागे राहिला किंवा मागे ठेवला गेला. 1950 आणि 1960च्या शतकातील राजकारण्यांची एक पिढी काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही आशा निर्माण झाल्या होत्या. शंकरराव चव्हाणांचे वर्चस्व वाढत होते आणि शंकररावदेखील महाराष्ट्रातले नेतृत्व घडवत होते. हेड मास्तर अशी उपाधी मिळालेले शंकरराव दिल्लीत गेल्यावर पन्तप्रधानपदापर्यंत मजल मारतील, अशी अंधूकशी आशा महाराष्ट्राला होती; पण राजकीय जोडातोडीत हे शक्य झाले नाही. त्यामुळे मराठी माणूस दिल्लीच्या तख्तावर सर्वोच्च पदावर विराजमान झालेला पाहावयास मिळालाच नाही.
शंकररावांच्या नंतर अलीकडच्या टप्प्यात राजकारणातील एक पिढी महाराष्ट्राचा वारसा घेऊन दिल्लीच्या तख्ताकडे निघाली होती. नावातच पी.एम.ही अद्याक्षरे घेऊन निघालेले प्रमोद महाजन पंतप्रधानपदापर्यंत वेगाने घोडदौड करीत होते. अटलजींच्या नंतर कोण? असा प्रश्न निर्माण होताच दोनच नावे समोर यायची ती म्हणजे लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन. त्यातल्या त्यात महाजनांचे व्यवस्थापन कौशल्य उत्तम असल्यामुळे वाटाघाटीच्या राजकारणात ते यशस्वी होतील, असे नेहमी वाटायचे. सध्या जमाना संमिश्र सरकारचा आहे आणि या संमिश्रपणात आपले महत्त्व कायम ठेवण्याची कला प्रमोद महाजनांना अवगत होती. त्यामुळे ते पन्तप्रधान बनतील, अशी एक आशा होती. पण महाजन नेता होणे नियतीला मान्य नव्हते. तिने महाजनांना हिरावून नेले.
महाराष्ट्रातील महाजनांनंतरचा दुसरा नेता म्हणजे विलासराव देशमुख. राजकारणातील राजहंसच. वयाच्या सत्तरीच्या दशकात तरुणाला लाजवील असा उत्साह होता. राजबिंड रूप, प्रभावी वक्तृत्व तेवढच प्रभावी कर्तृत्व. लोकसंचय या जोरावर विलासराव भविष्यात पन्तप्रधान होऊ शकतात, असे लोकांना वाटायचे; पण पुन्हा एकदा नियतीने महाराष्ट्राचा घात केला. चार दशके संघर्ष करून उभे राहिलेले नेतृत्व निघून गेले. बाळासाहेब ठाकरे हे देशाला पन्तप्रधान देऊ शकतील, असे एक नाव. ज्यांच्यामुळे मराठी राष्ट्रपती देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकले ती व्यक्ती एखादा मराठी पन्तप्रधान होण्यासाठी बिनधास्तपणे पुढे आली असती. बाळासाहेबांचे शरदबाबू पन्तप्रधानपदाच्या जवळपास गेले असते तर बाळासाहेबांनी खुल्या मनाने त्यांना पाठिंबा देऊन पन्तप्रधान बनण्याची संधी दिली असती; पण मराठी माणसाचे हित बघणारा हा दिलदार माणूसही नियतीने हिरावून नेला.
गोपीनाथ मुंडेडेचे नेतृत्व हे साडेचार दशक राजकारणात घातल्यानंतर उभे राहिलेले आहे. आमुण्ुंडे ज्या पातळीवर आहेत त्या पातळीवर जायला प्रत्येक नेत्यांना मोठा संघर्ष करावा लागतोकिम्िंबहुना ही प्रतिमा निर्माण करण्यासाठी एक मोठा काळ जावा लागतो. देशाला स्वन्त्र्य्य मिळून अजून सत्तर वर्षे काळात महाराष्ट्रातून फक्त पाच नावे गेलीत जपन्पंतप्रधान पदाच्या जवळपर्यंत पोहोचत होती. ही वास्तविकता लक्षात घ्यायला हवी. गोपीनामुण्ुंडेचा कौतुक करण्यासाठी नाही तर अर्धे आयुष्य राजकारणात घातल्यानंतर या प्रदेशाची अस्मिता देशपातळीवर चमकली आणि त्यासाठी याच प्रदेशातून प्रयत्न झाले आहे. नेतृत्व सहज घडत नाही
गोपीनाथ मुंडेच्या भूमिका, विचारधारा आणि कार्यपद्धती यावर अनेक वाद असू शकतील. कोणी त्याला बरोबर म्हणेल तर कोणी चूकही म्हणेल. पण गोपीनाथ मुंडेची राजकारणातील तपश्चर्या, अनुभव आणि त्यांचे मराठी असणे हे वादाच्या पलीकडचे आहे. मुंडेची जी भूमिका वेळी घेतली होती. तीच भूमिका महाराष्ट्रातील राजकारण्यांना किमान पक्षी निवडणुकीच्या नंतर तरी घ्यावी लागेल.
गोपीनाथ मुंडेच्या विषयात याच भूमिकेचा जागर होण्याची गरज आहे. गोपीनाथ मुंडे कोणाचे? या मुद्यापेक्षा ते महाराष्ट्राचे आहेत हा सगळय़ात महत्त्वाचा मुद्दा ठरला पाहिजे. जशी महाराष्ट्राची मानसिकता बनायला हवी तशी महाराष्ट्राचा नेता होण्याची प्रबळ इच्छा गोपीनाथ मुंडेचीही बनायला हवी. किम्बहुना त्यांच्या वाटचाली याच अंगाने घडायला हव्यात, असे महाराष्ट्राचे मन सांगते. सध्या तरी महाराष्ट्राचा नेता विकसित होणे ही महाराष्ट्राची गरज आहे. दिल्ली दरबारी राज्याचे वजन राखले गेले पाहिजे. त्यामुळे गोपीनाथ मुंडेची काय इच्छा आहे या प्रश्नाचा विचार नंतर करू . पण महाराष्ट्राची इच्छा, किम्बहुना गरज गोपीनाथ मुंडेनी मोठे होणे ही आहे. राज्यातून केंद्रात प्रभाव टाकू शकेल असे एकमेव नाव गोपीनाथ मुंडे आहे आणि तेवढीच एक महाराष्ट्राची आशा आहे आणि ही आशा प्रज्वलित ठेवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात दम असलेली काही मोजकी मण्डळी आहेत. उभा महाराष्ट्र याच नेत्यांकडे आशेने बघतो आहे. त्यापैकी एक गोपीनाथ मुंडे. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडेची राजकीय कारकीर्द झळाळून आली आणि आजही या योद्धय़ाची संघर्षयात्रा सुरू आहे. युती सरकारच्या काळात 1995 ते 1999 हा उपमुख्यमंत्रीपदाचा काळ सोडला तर मुंडेंना सत्तेच्या बाहेर राहूनच संघर्ष करावा लागलेला आहे. त्यामुळे या संघर्षाच्या स्थितीतही मुंडे एक ताकदवान नेता म्हणून कायमच उभे राहिलेले आहेत. गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष हा सगळय़ाच पातळीवर राहिला आहे. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगला. भाजपाच्या आन्दोलनात काठय़ाही खाल्ल्या. ओबीसी नेतृत्व असल्यामुळे अनेकवेळा खच्चीकरणाचे प्रयत्नही झाले. पुढे-पुढे हा संघर्ष कौटुंबिक पातळीवरदेखील उतरला; पण या सगळय़ांना टक्कर देत मुंडे उभेच आहेत . सत्तेची ऊब मिळावी म्हणून पक्षान्तर करण्याइतके ते तकलादू नेते बनले नाहीत. क्षणिक लाभासाठी त्यांनी विचारांशी तडजोड केली नाही. भारतीय जनता पक्षात जन्मलेले मुंडे, भारतीय जनता पक्षाशीच प्रामाणिक राहिले आणि आपल्या ताकदीवर भाजपाला सत्तेवर आणण्यासाठी प्रयत्न केले. राज्यात एकदा सत्ता मिळाली आणि राज्यातील विविध सत्ताकेंद्रावर मुंडेंनी आपला ताबा कायम ठेवला आहे. कितीही संकटे आली, वादळे आली तरी त्यांनी आपली वाटचाल तशीच ठेवलेली आहे. साखर आणि सहकार या क्षेत्रात तर त्यांनी नवे पायंडेच पाडले आहेत. त्यांच्या नेतृत्वात चालणाऱ्या वैद्यनाथ साखर कारखान्याने सगळेच उच्चांक मोडीत काढले. ज्या बीड जिल्ह्यातील साखर कारखानदारी मोडीत निघत होती, त्याच जिल्ह्यात पूर्णत नफ्यात आणि कमी खर्चात हा साखर कारखाना चालवून दाखविला. एवढंच नाहीतर साखरेला ब्रॅंडचे रूप दिले. सहकारी साखर कारखानदारीसोबत खासगी साखर कारखान्यांमध्येही मुंडेंनी आपला वेगळा वरचष्मा कायम राखला आहे. पानगावचा पन्नगेश्वर, लिम्बा गावचा योगेश्वरी, अशी या परिसरात खासगी तत्त्वावरील कारखानेदेखील उत्तमरीतीने चालविले आहेत. वैद्यनाथ कारखान्याने एक-दोन साखर कारखान्यांना भाडेतत्त्वावर चालवायलादेखील घेतले आहे. हे त्यांच्या साखर कारखानदारीचे यश आहे. आज राजकारणात दीर्घकाळ सत्तेपासून लांब राहिल्यामुळे मुंडेंचा करिष्मा सम्पला, अशी चर्चादेखील चालू आहे. पण मुंडे संपणाऱ्यांपैकी नाहीत एवढे मात्र नक्की. मुळात जे नेतृत्व संघर्षातून, कष्टातून उभे राहिले आहे, ते असे सहजासहजी संपणे शक्य नाही. मुळात मुंडेंसारख्या संघर्षशील नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे. विशेष करून मराठवाडय़ाला. आज ज्या स्थितीत महाराष्ट्राची आहे त्या स्थितीत नेतृत्वाची एक मोठी पोकळी आहे. ही पोकळी भरून काढण्याची ताकद फक्त गोपीनाथ मुंडे यांच्यामध्ये आहे. आवश्यकता आहे ती मुंडेंनी आता सिंघम बनून समोर येण्याची. त्यांनीच आता महाराष्ट्राची भल्यासाठी सिंघम बनणे आवश्यक झाले आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://74.127.61.178/punyanagri/epapermain.aspx?eddate=12/12/2012%2012:00:00%20AM&queryed=9&a=4&b=79621#
| title =मुंडे सिंघम बना
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक = १२ डिसेंबर, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१२ डिसेंबर, इ.स. २०१२
}}</ref>
== राजकीय कर्तृत्व ==
युती सरकारने घेतलेले महत्त्वाचे लोकप्रियतेचे निर्णय :
वेळेचा कोणताही मुलाहिजा न बाळगणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना वक्तशीरपणाची शिस्त लावण्याचा प्रयत्न.
गरिबांना स्वस्त खाणे मिळण्यासाठी झुणका - भाकर केंद्र योजना.
मुम्बईतील झोपडपट्टी पुनर्विकास योजना.
गरिबांना स्वस्त खाणे मिळण्याबरोबरच झुणका - भाकर केंद्रांसाठी मोक्याच्या जागा अर्थात रोजगाराचे हक्काचे नवे साधन मिळाले होते.
कुटुम्बप्रमुखाचे आकस्मिक निधन झाल्यास त्याच्या परिवाराला २५ हजार रुपयांची मदत करण्यासाठी जिजामाता महिला आधार विमा योजना.
बेघरांना घरबांधणीसाठी दहा हजार रुपये.
शेतकऱ्यांसाठी बळीराजा संरक्षण विमा योजना.
मुम्बईत ५५ उड्डाणपुलांची योजना.
युतीच्या चार वर्षांत ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा,’ ही कल्पना राबवली होती. याच वाटेवरून रस्तेबांधणी, वीज निर्मिती, पाटबंधारे या क्षेत्रांत खाजगी क्षेत्रांचा सहभाग घेण्याचा पुकारा ठामपणे केला.
कृष्णा खोरे विकास मण्डळ स्थापन करून कृष्णा खोरे प्रकल्पाला खुल्या बाजारातून पैसा उभा केला.
पण्ढरपूरला वारकऱ्यांना जाण्यासाठी पन्नास टक्के एस.टी. प्रवासात सुट दिली होती. शिवाय देहू, आळन्दी व पण्ढरपूरला वारकऱ्यांना जाण्यासाठी धर्तीवर विकास कामासाठी करोडो रूपये दिल्या {{अपूर्ण वाक्य}}
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=118285:2010-11-30-11-35-45&Itemid=1
| title = नारायण राणे{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =दिवाळी अंक २०१०
| ॲक्सेसदिनांक = २८ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]-सेनेच्या युतीसरकारच्या शासनाच्या कालावधीतील मुंडे यांची यशस्वी कारकीर्द विलक्षण प्रभावी व यशस्वी ठरली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था सलोखा कायम ठेवण्यासाठी त्यांना अनेक धर्मसंकटांना सामोरे जावे लागले, त्यांची कारकीर्द आजही राज्यातील जनतेच्या स्मरणात कायम स्वरूपी ताण मांडून बसली आहे. जे समाजासाठी आवश्यक आहे ते करताना राजकीय जोखीम स्वीकारण्याची त्यांची मानसिक तयारी असते. याच कारणांमुळे व धोरणांमुळे गृहमंत्री पदावर असतांना त्यांनी राज्यातील पोलिसांचे मनोधैर्य वाढविले. कुप्रसिद्ध गुण्डांना कंठस्नान घातले. पोलीस तेच आहे बदलला होता गृहमंत्री व त्यांनी दिलेला आत्मविश्वास गर्दीत लोकप्रिय असणारा नेता, धाडसी अधिकारी वर्गात लोकप्रिय झाला हे महाराष्ट्राचे भाग्य आहे.
<ref name="जनसामान्यांचा नेता-गोपीनाथ मुंडे"/>
[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]-सेनेच्या युतीसरकारच्या काळात कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याची नोंद झालीच पाहिजे असा आदेशच तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी दिला होता.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2012/1/12/वेध.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =वेध
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = १२ जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]-सेनेच्या युतीसरकारच्या सत्तेच्या काळात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना समाजातील विविध अडचणी सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळेस मुम्बईची कायदा सुव्यवस्था कमालीची खालावलेली होती. दिवसा ढवळ्या रस्त्यावर टोळीयुद्ध सुरू झाले होते. मुंडे यांनी पोलिसांना आदेश दिला, ‘गोळीचा मुकाबला गोळीने करा’, परिणामी मुम्बईतील टोळीयुद्ध आटोक्यात आले. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री असताना गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेले मुंडे म्हणजे गुंडाच्या टोल्याना ते धनाजी सन्ताजी वाटत. समाजातील वाईट प्रवृत्तीविरुद्ध संघर्ष करणे ही त्यांची खासियत. एक नेता म्हणून त्यांनी राज्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प सुरू केले. त्यामध्ये अयशस्वी ठरलेले साखर कारखाने स्वतः चालवायला घेतले व हे नव्याने सुरू केलेले कारखाने आजही यशस्वीपणे त्यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करीत आहेत. राज्यात साखर कारखानदारी अधोगतीला जात असताना मुंडे यांनी स्वतः साखर कारखाना उभारून अतिशय कमी खर्चात काटकसर करून आदर्श दाखविला. तसेच दुसरा तोट्यात, बंद स्थितीत चाललेला कॉॅंग्रेस नेत्यांचा गोदा-दुधना साखर कारखाना स्वता:च्या ताब्यात घेऊन योग्य नियंत्रणामुळे उर्जितावस्थेत आणला. मुंडे यांनी उसापासून इथेनॉल निर्मितिचा प्रकल्प उभारून उस उत्पादकांना जास्त भाव मिळण्याच्या दृष्टीने आणखी एक नवे पाउल टाकले आहे
<ref name="श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा "/>
गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगाराचे नेते म्हणून नेहमी आपली ओळख करून देतात. पण ऊसतोड कामगारांचे नेतृत्व करणारे मुंडे कधी साखर सम्राट झाले हे कळलेच नाही. मुंडेंकडे तब्बल १२ साखर कारखाने आहेत तर १२ पेक्षा जास्त साखर कारखान्यांवर त्यांचीच सत्ता आहे. मात्र संधी मिळेल तेव्हा याच ऊसतोड कामगारांनासोबत घेऊन मुंडे साखर सम्राटांना शह देतात.
<ref name="abpmajha.newsbullet.in">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/maharashtra/aurangabad/9677-2011-10-13-10-57-59
| title =मुंडेंचा लवाद...चीत भी मेरी और पट भी मेरी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =१३ ऑक्टोबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
राज्यात मुंडेंनी २६ साखर कारखाने उभे केलेले आहेत. तसेच राज्यातील एकूण कारखान्यांपैकी पन्नास ते साठ कारखाने मुंडेंसमर्थकाकडे आहेत.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20110516/5020786203273175170.htm
| title =आष्टीत नव्या साखर कारखान्यासाठी सहकार्य - गोपीनाथ मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =१६ मे, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =११ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
महाराष्ट्राचा मानबिंदू असलेला मुम्बई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुम्बईतील उड्डाणपुलांचे जाळे हे युतीचे सरकारचे यश होते. अवसायानात गेलेले साखर कारखाने, वीज निर्मिती प्रकल्प असे नवनवीन उपक्रम त्यांनी हाती घेतले आणि यशस्वी करत आपले नेतृत्व गुण सिद्ध केले. मुंडे यांनी गेल्या काही वर्षांत साखर कारखाना आणि शिक्षण संस्था उभारल्या आहेत.
<ref name="गोपीनाथराव, यें राह नही आसान... "/>
[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]-सेनेच्या युतीसरकारच्या काळात इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या कालखण्डांदरम्यान तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते पैठणचे सुपुत्र व इतिहास संशोधक बाळासाहेब पाटील पुराण वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन झाले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=223820:2012-04-27-17-45-02&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59
| title =पैठणच्या वस्तुसंग्रहालयाचे मानधन थकविले!{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =२७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
मुंडे यांनी युती शासनाच्या काळात उपमुख्यमंत्री असताना करमाळा तालुक्यातील कुकडी प्रकल्पाचे व उजनीच्या दहिगाव सिंचन योजनेचे काम मंजूर केले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=SolapurEdition-7-1-09-09-2012-a3e95&ndate=2012-09-09&editionname=solapur
| title =दुष्काळ निवारणात सरकार अपयशी करमाळ्यात गोपीनाथ मुंडे यांचा आरोप
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकमत]]
| दिनांक =०९ सप्टेंबर, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =११ सप्टेंबर, इ.स. २०१२
}}</ref>
[[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी औरंगाबाद येथे प्रोझोन मॉलवर प्रस्तावित आंतरराष्ट्रीय चार मजली 'प्रोझोन ट्रेड सेंटर'चा पाया रचला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.newzstreet.tv/ns/node/66110
| title =मुंडे यांनी औरंगाबाद येथे ट्रेड सेंटर चा पाया रचला
| भाषा =मराठी
| प्रकाशक =http://www.newzstreet.tv
| दिनांक = १६ जुलै, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१६ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
व्हीनस कल्चरलतर्फे संगीत क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा 'सन्त ज्ञानेश्वर' पुरस्कार त्या वर्षी प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांना प्रदान करण्यात आला;
गोरेगाव येथे महाराष्ट्र दिनी झालेल्या कार्यक्रमात [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] ज्येष्ठ नेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांना प्रदान करण्यात आला. खेबुडकरांच्या कन्या कविता पडळीकर यांनी पुरस्कार स्वीकारला. तेव्हा कोल्हापुरात असलेले खेबुडकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाहीत. पुरस्काराबद्दल कळविल्यानंतर खेबुडकरांनी हा सन्मान गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते व्हावा अशी इच्छा व्यक्त केल्याचे व्हीनस कल्चरलतर्फे रमेश मेढेकर यांनी सांगितले होते.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20110503/4630589532856598599.htm
| title =जगदीश खेबुडकरांना "संत ज्ञानेश्वर' पुरस्कार
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =०३ मे, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =११ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
'''अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम सुरू''' : २०११-१२ मध्ये भूसम्पादन प्रक्रियेला गती मिळाली आणि भूसम्पादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली आहे. या कामाची मागणी लोकसभेतील [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13650840.cms
| title =रोहयोचा निधी मातीकामासाठी द्यावा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =३० मे, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२६ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] उपनेते [[बीड]] जिल्ह्याचे खा.गोपीनाथ मुंडे हे संसदेत या मार्गासाठी चांगली तरतुद व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. या सगळ्या प्रयत्नातून जिल्ह्याच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला चालना मिळेल आणि हा रेल्वेचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मदत होणार आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-12061490,prtpage-1.cms
| title =अहमदनगर-बीड-परळी रेल्वे होणार ?
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =२८ फेब्रुवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२६ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[मराठवाडा|मराठवाड्यातील]] रेल्वेच्या विकासासाठी [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] नेते गोपीनाथ मुंडे यांनी रेल्वे मंत्रालयाकडं ६०० कोटी रूपयाची मागणी केली आहे. या प्रश्नाची दखल घेतल्याबद्दल [[मराठवाडा]] जनता विकास परिषदेने त्यांचे अभिनन्दन केले आहे. [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] खासदार रेल्वेच्या प्रश्नाकडं लक्ष देत नाहीत पण मुंडेंनी हा प्रश्न लावून धरला असं परिषद सांगते.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://ww.aajlatur.com/laturindetails.php?key=1582
| title =गोपीनाथ मुंडे यांचं विकास परिषदेनं केलं अभिनंदन
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[http://ww.aajlatur.com/laturindetails.php?key=1582]
| दिनांक =१४ जुलै, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीमागे केवळ जनसंघ नाही, तर या परिवाराच्या परिघापलीकडे जाऊन त्यांनी अनेक माणसे आणि गट आपल्याशी घट्टपणे जोडून ठेवले आहेत. मुख्य म्हणजे इतर मागासवर्गीय समाज हा त्यांच्यासोबत उभा आहे. इतर मागासवर्गीयांची जनगणना ही जातीच्या आधाराने व्हावी, ही मागणी मुंडे यांनी संघाचा विरोध असतानाही लावून धरली आणि ती प्रत्यक्षातही आली. त्यामुळे मुंडे [[भारतीय जनता पक्ष|भाजपत]] राहिल्यामुळे केवळ [[भारतीय जनता पक्ष|भाजपच]] नव्हे तर युती वाचली.
<ref name="मुंडेंची नव्हे तर मराठवाड्याची कोंडी ">
{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8970433.cms
| title =मुंडेंची नव्हे तर मराठवाड्याची कोंडी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =२४ जून, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२६ जून, इ.स. २०१२
}}</ref>
खासगी क्षेत्रात ओबीसींच्या आरक्षणासाठी गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. ओबीसींच्या प्रश्नावर आम्ही एकत्र आहोत असा नाराही मुंडेंनी दिला आहे. ओबीसींना आरक्षण मिळावं यासाठी एकत्रित प्रयत्न करणार असल्याचंही मुंडेनी सांगितलं.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/maharashtra/pune/16658-2012-06-01-11-15-51
| title =ओबीसींच्या प्रश्नावर मुंडे-भुजबळ साथ-साथ
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =१ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
मण्डल आयोगाच्या वेळी देशभरातील [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] आणि महाराष्ट्रातील मित्रपक्ष शिवसेना मण्डलच्या विरोधात असताना मुंडे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र [[भारतीय जनता पक्ष|भाजपने]] मण्डलला समर्थनाची भूमिका घेतली होती.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.prahaar.in/columns/summary/42480.txt
| title =मुंडेंची भविष्यातील वाट खडतर
| भाषा =मराठी
| प्रकाशक = प्रहार
| दिनांक =१ जून, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =१४ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
ओबीसी मुस्लिमांना आरक्षण द्यायला समर्थनाची भूमिका मुंडेनी घेतली होती. त्यांनी ओबीसी मुस्लिमांनाही आरक्षण मिळावं अशी मागणी ओबीसी मुस्लिम परिषदेत केली होती.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.lokprabha.com/20100618/tea.htm
| title =चहा आणि चर्चा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकप्रभा]]
| दिनांक =२८ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२८ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
[[बीड]] येथे मराठा सेवा संघाच्या अधिवेशनात बोलताना [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] नेते गोपीनाथ मुंडे यांनी आपण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष करायला तयार आहोत अशी घोषणा केली. [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] नेते गोपीनाथ मुंडे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला विरोध नाही असे आश्वासन दिले आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://majhapaper.com/content/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%AF
| title =जातींचा अनुनय
| भाषा =मराठी
| प्रकाशक = माझा पेपर
| दिनांक = १३ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
अम्बाजोगाईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या योगेश्वरी देवीचे चोरी गेलेले दागिने लोकनिधीतून पुन्हा तयार करण्यासाठी शहरवासीयांची खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मदतफेरी काढण्यात आली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-4-05-06-2012-5ff66&ndate=2012-06-05&editionname=aurangabad
| title =खा.मुंडेंच्या फेरीवरून राजकारण तापले
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकमत]]
| दिनांक =०५ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[बीड]] जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान मठ संस्थान खळेगावचे मठाधिपती ष.ब्र.१०८ त्यागमूर्ती भावलिंग शिवाचार्य महाराज खळेगावकर यांच्या वयाला १११ वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल गेवराई येथे चिन्तेश्वर मन्दिरामध्ये त्यांचा एकादश शतकोत्सव व गुरूवन्दना सोहळा दि. ११ एप्रिल रविवार रोजी साजरा झाला. या कार्यक्रमास लोकलेखा समितीचे अध्यक्ष [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांची विशेष उपस्थिती लाभली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.marathwadaneta.com/MarathwadaNeta/20100411/5455823680759619103.htm
| title =एकादश शतकोत्सव सोहळ्याचे आयोजन * खा.गोपीनाथ मुंडे, ना.क्षीरसागरांची प्रमुख उपस्थिती
| भाषा =मराठी
| प्रकाशक = [[Marathwada Neta]]
| दिनांक = ११ एप्रिल २०१०
| ॲक्सेसदिनांक =२८ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[बीड]] जिल्ह्य़ात इ.स. १९७२ पेक्षा भयावह दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना राज्यातील आघाडी सरकारने मात्र दुष्काळी जिल्ह्य़ांत [[बीड]]चा समावेश केला नाही. पश्चिम महाराष्ट्राला तुपाशी खाऊ घालणाऱ्या व दुष्काळी परिस्थितीतही भेदभाव करणाऱ्या आघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी आणि [[बीड]] जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ७ मे इ.स. २०१२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=224768:2012-05-03-17-40-33&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59
| title =खासदार मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी बीडमध्ये दुष्काळी मोर्चा{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =२७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] मावळ तालुकयातील आन्दोलनात तीन शेतकऱ्यांचा बळी गेल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. तेव्हाच्या तापलेल्या वातावरणात गोपीनाथ मुंडेनी [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] मावळ तालुक्यात दौरा केला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=223645:2012-04-26-18-50-43&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2
| title =राहुल गांधी आज मुंबईत{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =२७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
गोपीनाथ मुंडे यांनी मावळात भेट देऊन गोळीबारातील मृतांचे सान्त्वन केले. तळेगाव येथील शासकीय रूग्णालयात उपचार घेत असलेल्या आंदोलकांचीही त्यांनी विचारपूस केली. मावळातील आंदोलकांवरील गोळीबाराची सीबीआय चौकशी होणे आवश्यक असून माणुसकी नसलेले हे सरकार बरखास्त करावे अशी मागणी मुंडे राज्यपालांकडे केली असल्याचे [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे यांनी सांगितले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.majhapaper.com/content/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87
| title =मावळातील गोळीबाराची सीबीआय चौकशी करा - गोपीनाथ मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक = माझा पेपर
| दिनांक = २७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
लातूर येथून शेतकऱ्यांची शेतकरी दिण्डी पायी सुरू होणार असून [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] लोकसभेतील उपनेते खा. गोपीनाथ मुंडे यावेळी उपस्थित रहाणार आहेत. भगव्या वस्त्रातील ५०० वारकऱ्यांसह टाळ मृदुंगाच्या गजरात ६ जिल्हे, १९ तालुके आणि ११० गावे असा ५२५ किलोमीटर प्रवास पूर्ण करून ही दिंडी १२ डिसेंबरला नागपूरमध्ये पोहोचणार आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/11/2/अधिवेशनाला-भाजपच्या-‘शेतकरी-दिंडी’ची-सलामी.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =अधिवेशनाला भाजपच्या ‘शेतकरी दिंडी’ची सलामी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २ नोव्हेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
पावसाळ्यात गोदावरीच्या पुराने [[मराठवाडा|मराठवाड्यात]] प्रचण्ड नुकसान झाले. त्या कठिण परिस्थितीत मुंडे मतदीसाठी धावून गेले. त्यांनी सम्पूर्ण भाग पायदळी तुडवत 'गोदा परिक्रमा' केली. लोकांचे सुखदुःख जाणून घेतले, त्यांच्या पाठीवर सहानुभूतीचा हात फिरवला, सरकारचे लक्ष वेधले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://marathi.webdunia.com/newsworld/currentaffairs/manthan/0712/13/1071213001_2.htm
| title =गोपीनाथ मुंडे नावाचं रसिक व्यक्तीमत्व
| भाषा =मराठी
| प्रकाशक = [[Marathwada Neta]]
| दिनांक = १३ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
महाराष्ट्रातील माफिया राज हटवा यासाठी १४ मार्च इ.स. २०११ रोजी [[भारतीय जनता पक्ष|भाजपतर्फे]] मुम्बईत काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या निमित्ताने जनजागरण अभियानाअंतर्गत [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांचे १२ मार्च इ.स. २०११ रोजी सायंकाळी ६ वाजता परभणी जिल्ह्यातील क्रान्ती चौक येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.marathwadaneta.com/MarathwadaNeta/20110312/5286439112553340612.htm
| title =मुंडे यांची आज परभणीत सभा{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक = [[Marathwada Neta]]
| दिनांक = १२ मार्च २०११
| ॲक्सेसदिनांक =२८ जून, इ.स. २०१२
}}</ref>
महाराष्ट्र राज्याचे आघाडी शासन हे सातत्याने शेतमालाला योग्य भाव देण्यात चालढकल करीत असून, शासनाच्या या धोरणामुळे विदर्भातील शेतकरी मरणाच्या दारात ढकलले जात आहे. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांची कापूस दिण्डी जळगाव जामोद येथून निघणार २९ नोव्हेम्बर इ.स. २०११ रोजी सकाळी ११ वा. निघेल व वरवट बकाल येथे मुक्काम राहील. ३० नोव्हेम्बर इ.स. २०११ रोजी सायंकाळी ५ वा. दिण्डीचा समारोप शेगाव येथे होणार असून, याप्रसंगी लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांची विशेष उपस्थिती लाभली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/11/27/शेगावात-कापूस-दिंडीचा-बुधवारी-समारोप.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =शेगावात कापूस दिंडीचा बुधवारी समारोप
|| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २७ नोव्हेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
दहा दिवसांपासून आमदार गिरीश महाजन कापसाला ६ हजार रुपये भाव मिळावा या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. मात्र उपोषणाची भाषा या महाराष्ट्र सरकारला कळत नाही. महाराष्ट्र सरकारला आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे. तुमचे उपोषण सुटले तरी हे आन्दोलन सम्पलेले नाही. सोमवारपासून महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात आन्दोलनाला प्रारम्भ होत असून, जोपर्यंत कापसाला सरकार योग्य भाव देत नाही, तोपर्यंत महाराष्ट्राच्या एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही, असे आश्वासन [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी आमदार गिरीश महाजन यांना दिले. गिरीश महाजन यांचे उपोषण सुरू असताना खरे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन त्याची दखल घेण्याची गरज होती. त्यांना वेळ नसेल, तर उपमुख्यमंत्र्यांनी यायला हवे होते. मात्र त्यांना शेतकऱ्यांबद्दल कोणतीही काळजी नाही. परंतु तसे असले तरी आज गिरीश महाजन यांनी केलेल्या आन्दोलनामुळे शेतकरी संघटित झाला आहे आणि ज्यावेळी शेतकरी संघटित होतो त्यावेळी त्याच्या रोषाची किंमत सरकारला मोजावी लागत असते. म्हणून एक तर आता ‘सरकारला खाली खेचू अथवा कापसाला भाव घेऊ’ याशिवाय हे आन्दोलन थाम्बणार नाही. विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. त्यावेळी दोन्ही सदनांच्या विरोधी पक्षनेत्यांनी गेटवरच मंत्र्यांच्या गाड्या अडवा. त्यांना सभागृहात पाय ठेवू देवू नका, महाराष्ट्रभरात कोणत्याही जिल्ह्यात मंत्र्यांची लाल दिव्याची गाडी दिसली म्हणजे त्यांना त्याच ठिकाणी घेराव घाला असे आवाहनही गोपीनाथ मुंडे यांनी केले.ज्यावेळी कापसाला चांगला भाव होता त्यावेळी निर्यात बन्द केली. आता आमच्या कापसाला भाव मिळत नाही. याला जबाबदार सरकारची धोरणेच असल्याने लोकसभेतदेखील या प्रश्नावर आवाज उठविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/11/26/तर-मंत्र्यांना-महाराष्ट्रात-फिरू-देणार-नाही.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =तर मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २६ नोव्हेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
ऊस तोडणी वाढवून मिळणार नाहीं तो पर्यंत राज्यातील एका ही कारखाना चालू देणार असा इशारा गोपीनाथ मुंडे यांनी दिला आहे. [[बीड]]मध्ये ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार आणि मुकादम यांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात ते बोलत होते, या वेळी ऊस तोड कामगार संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि ऊसतोड कामगार उपस्थित होते. दरम्यान, साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील यांनी चर्चेला बोलावल्याची माहिती मुंडेंनी दिली आहे. येत्या ७ ऑक्टोबर, इ.स. २०११ तारखेला ऊसतोड कामगारांतर्फे मुंडे मोहिते-पाटलांशी बोलणार आहेत. ऊसतोड कामगाराची संख्या दिवसेन्दिवस कमी कमी होत असून साध्या स्थितीला राज्यात केवळ तीन लाखच मजूर आहेत. हार्वेस्टर आणण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली होती. हर्षवर्धन पाटलांकडील रजिस्टरमध्ये तो '''एक''' असेल मात्र आज मितीला राज्यात १६ लाख ऊसतोड कामगार आहेत. सरकारने हार्वेस्टर मशीन आणून साखर कारखानदारांना पन्नास टक्के सवलत देण्यापेक्षा जर हेच पैसे कामगारांना दिले असते, तर बरे झाले असते असे मत मुंडेंनी व्यक्त केले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/maharashtra/aurangabad/9430-2011-10-03-16-13-31
| title =नाहीतर कारखाने चालू देणार नाही : मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =०३ ऑक्टोबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
माझ्या साखर कारखान्यात आणणाऱ्या ऊस उत्पादकांना पहिला हप्ता १६०० रुपये आणि साखरेचे उद्या जर दर वाढले तर त्याचा वाढीव लाभही देण्याची माझी तयारी आहे अशी घोषणा [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी एका वाहिनीवरील चर्चेत सहभागी होताना केली. उद्या जर साखरेचे भाव वाढले तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे कारण साखर ज्याद्वारे तयार होते, त्या कच्च्या मालाला-उसालाही वाढीव दर मिळायला हवा. गतवर्षी साखरेचे भाव ३४०० पर्यंत गेले होते. तेव्हा दोन हजार रुपये ऊस उत्पादकांना दिले होते. आज दर २८०० आहेत. तरीही आपण १६०० रुपये देण्यास तयार आहोत. तो सम्पूर्ण नफा साखर कारखानदारांनी कमवायचा हे मला मान्य नाही अशी स्पष्ट भूमिका मुंडे यांनी मांडली. केंद्र सरकारवर हल्ला चढविताना मुंडे म्हणाले, आम्ही निर्यातबंदी उठवावी यासाठी पन्तप्रधान, अर्थमंत्री यांनी भेटलो. शरद पवारांना तर अनेकदा भेटलो. पण, त्यांनी फारच फार दोनवेळी ५-५ लाख टन निर्यातीस परवानगी दिली. दुसरी गंभीर बाब म्हणजे देशातच ३५ लाख टन साखर पडून असताना आयातीस परवानगी दिली आणि त्यावरील सर्व अधिभार काढून टाकला. शून्य अधिभारामुळे मोठ्या प्रमाणावर साखर आयात झाली. यातून काहीही साध्य झाले नाही याकडे मुंडे यांनी लक्ष वेधले. लेव्हीच्या साखरेचा भुर्दण्ड कारखान्यावर का, असा सवाल उपस्थित करून मुंडे म्हणाले, सरकारने खुल्या बाजारातील दरानुसार साखर खरेदी करावी आणि त्यावर आवश्यक सबसिडी द्यावी. कारण आज एक हजार रुपये तोटा सहन करून लेव्हीची साखर द्यावी लागते. हे बंधन काढून टाकावे, अशी जोरदार मागणी मुंडे यांनी केली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/11/11/माझा-कारखाना-१६००-रु.-दर-देण्यास-तयार---मुंडे.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =माझा कारखाना १६०० रु. दर देण्यास तयार : मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = १० नोव्हेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
राज्यातील काही साखर कारखान्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर बॉयलर पेटवला खरा मात्र ऊसतोड कामगाराचा सम्पाचा अध्याय मिटला नसल्याने प्रत्यक्ष गाळपाला सुरुवातच झाली नाही. सरकारने ऊसतोड कामगाराच्या संपावर तोडगा काढण्यासाठी गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांचा लवाद नेमला आहे. मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या वाढीव मजुरीसाठी सम्पाचं हत्यार उपसलं आहे. मागील २० दिवसांपासून राज्यातील ऊसतोड कामगार, वाहतूकदार आणि मुकादमांनी सम्प पुकारला आहे. १०० टक्के दरवाढ मिळाल्याशिवाय सम्प मागे न घेण्याचा इशारा कामगारांनी घेतला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर काही कारखान्यांनी बॉयलर पेटवले, मात्र ऊसतोड कामगारांच्या सम्पामुळे सद्यास्थितीला गाळपाला सुरुवातच झालेली नाही. ऊसतोड कामगारांच्या सम्पाबाबत तोडगा काढण्यासाठी पवार-मुंडे यांचा लवाद नेमण्यात आला. या लवादामध्ये पवार कारखानदारांचे तर मुंडे ऊसतोड मजुरांचे नेते म्हणून तोडगा काढणार आहेत. यापूर्वी इ.स. २००८ मध्येही ऊसतोड कामगारांनी अशाच प्रकारचा सम्प पुकारला होता. त्यावरही हाच लवाद नेमण्यात आला होता. त्यावेळी ५० टक्के वाढीव वेतनाची मागणी केली होती. मात्र ऊसतोड कामगारांना केवळ २५ टक्के वाढीव वेतन मिळाले. शेजारी राज्यात ऊसतोडीसाठी २५० ते ३०० रुपये प्रतिटन तोडीचा भाव असताना महाराष्ट्रामध्ये मात्र १३७ रुपये भाव दिला जात आहे. ऊसतोड कामगाराला विम्याचे संरक्षण मिळावे आणि इतर मागण्यांची चर्चा नेहमीच होते मात्र ते प्रश्न आजही तसेच प्रलम्बित आहे.
<ref name="abpmajha.newsbullet.in"/>
== संघर्ष प्रतिमा ==
मुंडे राजकारणात पुढे जायला लागले तसे त्यांचे अनेक सहकारी त्यांच्यापासून दुरावले परंतु या दुरावलेल्या लोकांमुळे मुंडे यांच्या स्थानाला फारसा धक्का लागलेला नाही. महाराष्ट्रात मुंडे यांचे अनेक मोहरे इतर पक्षामध्ये जात असल्यामुळे मुंडे यांच्या ताकदीवरही परिणाम झाला. या पडझडीचा फायदा [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादीने]] घेतला. मुंडे यांचे एक निकटचे सहकारी माजी खासदार [[जयसिंहराव गायकवाड]] पाटील हे मुंडे यांच्यावर चिडून राष्ट्रवादीत गेले व तेथून ते खासदारपदी निवडले गेले. कालांतराने राष्ट्रवादीचे स्वरूप त्यांच्या लक्षात आल्यावर ते [[भारतीय जनता पक्ष|भाजपमध्ये]] परतले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://majhapaper.com/content/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A5%82%E0%A4%9F
| title =मुंडे कुटुंबात फूट
| भाषा =मराठी
| प्रकाशक = माझा पेपर
| दिनांक = १३ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
मुंडे यांचे एक निकटचे सहकारी खासदार व माजी महसूल राज्यमंत्री [[उदयनराजे भोसले]] हे [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेसमध्ये]] गेले होते.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=231167:2012-06-07-19-44-29&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59
| title =माझा प्रवास हेलिकॉप्टरकडून बैलगाडीकडे{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =२७ मार्च २००९
| ॲक्सेसदिनांक =२८ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
मुंडे यांचे समर्थक व माजी खासदार [[हरिभाऊ राठोड]] २० जून, इ.स. २०११ला काँग्रेसमध्ये गेले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20110622/5536850007565050551.htm
| title =भाजप सोडल्यानंतरच गोपीनाथ मुंडेंबाबत चर्चा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =२२ जून, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =११ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
मुंडे यांचे कट्टर समर्थक व भाजपचे [[जत]]चे आमदार [[प्रकाश शेंडगे]] यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://72.78.249.187/esakal/20120110/5359407271090987899.htm
| title =शेंडगे काँग्रेसमध्ये, घोरपडे राष्ट्रवादीत
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक = १० जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२८ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
[[विमल मुंदडा]] हे प्रथम गोपीनाथ मुंडेंच्या सहकार्याने आमदार झाले परंतु तरीही त्यांनी पक्ष बदलला. मुंदडा यांनी मुंडे कुटुंबाशी स्नेह कायम ठेवला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=231167:2012-06-07-19-44-29&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59
| title =माझा प्रवास हेलिकॉप्टरकडून बैलगाडीकडे{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =२७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[गेवराई]]तील माजी आमदार [[अमरसिंह पंडित]] यांनीही मुंडेंपासून वेगळी वाट घेतली.
<ref name="चक्रव्यूहात गोपीनाथराव!" />
[[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] खासदार गोपीनाथ मुंडे यांचे [[बीड]]जिल्हय़ातील खन्दे समर्थक म्हणून अमरसिंह पण्डित यांच्याकडे पाहिले जात होते. खासदार गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडून [[भारतीय जनता पक्ष|भाजपतून]] राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=237569:2012-07-12-19-18-13&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59
| title =बीडमधून अमरसिंह पंडित विधान परिषदेचे उमेदवार{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =१३ जुलै, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१३ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
यापूर्वीही टी.पी. मुंडे, विनायक मेटे, बदामराव पण्डित, फुलचंद कराड असे कितीतरी नेते त्यांना सोडून इतर पक्षांमध्ये गेले. यापूर्वी भाजप सोडलेले कराड, टी.पी. मुंडे, पंडित, इ. पुन्हा भाजपमध्ये परतण्याच्या मार्गावर आहेत.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-editorial-article-bjp-and-ncp-beed-politics-2770419.html
| title =पक्षफुटीची लागण
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक = २० जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२८ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
मुंडे यांचे जावई डॉ. मधुसुदन केन्द्रे यांनी परभणी जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.prahaar.in/maharashtra/mumbai_sep_19_pti_the_son-in-law_of_senior_bjp_leader_gopinath_m.html
| title =मधुसुदन केंद्रे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[Prahaar (newspaper)]]
| दिनांक =१९ सप्टेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[बीड]] जिल्हा हा मुंडेंचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे ठरवतील ते होते असे मानले जायचे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/14155884.cms
| title =खडकवासल्याची पुनरावृत्ती टळली
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =१६ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२६ जून, इ.स. २०१२
}}</ref>
एकेकाळी [[बीड]] जिल्ह्यासाठी मुंडे म्हणतील ती पूर्व दिशा होती. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, पतसंस्था, बाजार समित्या, जिल्हा बँक, नगरपालिका आदी सत्तास्थानांवर खासदार मुंडेंचा प्रभाव होता. जिल्ह्यात प्रबळ विरोधक कोणीच नसल्यामुळे सर्व जाती-धर्मांच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून त्यांनी राजकीय वैभव प्राप्त केले होते, पण नंतर याला ओहोटी लागत गेली. इ.स. २००७ [[बीड]] मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीनंतर [[भारतीय जनता पक्ष|भाजपमध्ये]] पानगळ सुरू झाली. राज्यमंत्री प्रकाश सोळंके, आमदार सुरेश धस यांनी खासदार मुंडेंसोबत सवतासुभा करीत राष्ट्रवादीशी सलगी साधली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20120106/5333590792824025290.htm
| title ='झेडपी' निवडणुकीत खासदार मुंडेंची कसोटी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक = ०६ जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =११ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
इ.स. २००९ विधानसभेच्या वेळी भाजपाने उमेदवारी न दिल्यामुळे भीमराव धोण्डे व साहेबराव दरेकर या माजी आमदारांनी मुंडेंसोबत फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/2012-08-07/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-4-05-08-2012-01006&ndate=2012-08-06&editionname=aurangabad
| title =आष्टीत ‘बॅनर युद्ध’ भडकले
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकमत]]
| दिनांक =०६ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१६ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=89524:2010-07-28-17-38-05&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59
| title =कडा कारखाना धोंडे यांच्याकडे{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =१६ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१६ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
इ.स. २०१२ केज विधानसभेच्या वेळी भाजपाने उमेदवारी न दिल्यामुळे माजी डॉ. नयना सिरसाट मुंडेंसोबत सवतासुभा करीत अपक्ष उमेदवारी कायम केली
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=229247:2012-05-28-17-43-29&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59
| title =केज मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी २० उमेदवार मैदानात{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =१६ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१६ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
अजित पवारांनी गोपीनाथ मुंडे यांना [[बीड|बीड जिल्हा परिषद]] निवडणुकीमध्ये पराभूत करण्याचे शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/component/content/article/106-more/12837-2012-02-05-12-27-42
| title =बीडमध्ये 'दादागिरी' चालू देणार नाही: गोपीनाथ मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =०५ फेब्रुवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
शरद पवार विरुद्ध गोपीनाथ मुंडे यांच्यातील शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांना त्यांच्या जिल्ह्यात धक्का देण्यासाठी पुढाकार घेतला. धनंजय या मुंडे यांच्या नाराज पुतण्याला हेरले आणि त्याला राष्ट्रवादीच्या कळपात आणले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=232731:2012-06-15-17-13-59&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2
| title =मुंडेंविरुद्धच्या लढाईत अजितदादांची सरशी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =२७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
गोपीनाथ मुंडे आणि थोरले बंधू पण्डितअण्णा मुंडे यांच्यातील भाऊबंदकीचा वाद टोकाला गेला. [[बीड]] जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून ते गोपीनाथ मुंडेपासून दूर गेले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-4-30-05-2012-db066&ndate=2012-05-31&editionname=aurangabad
| title =खासदार मुंडेंनी घेतली पंडितअण्णांची भेट
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकमत]]
| दिनांक =३० मे, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार गोपीनाथ मुंडे यांचे बंधू पण्डितराव मुंडे यांना राष्ट्रवादीत घेऊन खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वर्चस्वाला सुरूंग लावले. त्यामुळे कौटुम्बिक पातळीवर एकाकी पडलेल्या आणि [[बीड]] जिल्ह्यातला एकही मोठा नेता सोबत नसल्याने खासदार गोपीनाथ मुंडेंच्या दृष्टीने ही खऱ्या अर्थाने राजकीय अस्तित्वाची लढाई ठरली. तीत आतापर्यंतचे सर्व कसब पणाला लावताना जिल्ह्य़ात तळ टोकून खासदार गोपीनाथ मुंडेंनी एकहाती निवडणूक लढविली आणि जनसमर्थन आपल्या बाजूला वळवण्यात लक्षणीय यश मिळविले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=211551:2012-02-17-19-03-16&catid=368:2011-12-03-19-49-57&Itemid=1
| title =मुंडे जिंकले, अजितदादा हरले..{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =२७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[बीड]] जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील जनतेनं अजितदादांच्या टगेगिरीला चांगलाच टोला देत मुंडेंना भरभरून मतदान दिलंय. ३५ वर्ष मुंडेंची एकहाती सत्ता असलेल्या [[परळी वैजनाथ|परळीत]] मुंडेंना शह देण्यासाठी अजितदादांनी धनंजयची मदत घेलली. मुंडेंना शह देण्यासाठी अजितदादांनी मुद्दामहून [[परळी वैजनाथ|परळीत]] प्रचाराचा नारळ फोडला. [[बीड]]मध्ये मुंडेंचं घर फोडून पण्डितअण्णा आणि धनंजयला राष्ट्रवादीच्या गळाला लावलं खरं पण [[बीड]]च्या जनतेनं गोपीनाथरावांच्या बाजूनं कौल देऊन अजितदादांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला सडेतोड उत्तर दिलंय. [[बीड]]ला गड राखण्यात मुंडे यशस्वी ठरले आणि त्यांनी दादांच्या टगेगिरीची चांगलीच धोबीपछाड केलीय. मुंडेंचं पानिपत करू असं म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंचे पानिपत झालंय. याठिकाणी पण्डितअण्णांचा दारूण पराभव झालाय. फक्त [[बीड]] जिल्ह्यातच नाही तर एकूणच [[मराठवाडा|मराठवाड्यात]] अजितदादांनी सपाटून मार खाल्ला. गंगाखेडमध्ये मधूसुदन केन्द्रेंना आपल्या गोटात घेणाऱ्या राष्ट्रवादीला चांगलाच धक्का बसलाय. मुंडेंची ताकद कमी करण्यासाठी केंद्रेंना राष्ट्रवादीत घेतलं खरं मात्र या ठिकाणी केंद्रे अपयशी ठरले. यावेळी गंगाखेडमधील राष्ट्रवादीचं संख्याबळ घटलंय. एकूणच काय तर अजितदादांच्या निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीच्या राजकारणाला [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] जनतेनं चांगलंच प्रत्यूत्तर दिलंय. मुंडेंवर केलेली टोकाची टीका आणि घर-घरात फुट पाडण्याच्या दादांच्या राजकारणाला सध्यातरी घरघर लागलीय. फोडा-फोडीचं राजकारण करून सत्ता मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अजितदादांच्या राजकारणाला राज्यातील जनतेनं चांगलीच चपराक दिलीय.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/component/content/article/106-more/13401-2012-02-18-09-18-07
| title =राष्ट्रवादी राज्यात नंबर वन... पण राष्ट्रवादीच्या फोडाफोडीचा मतदारांकडून धिक्कार
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =१८ फेब्रुवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
आगामी जिल्हा परिषद, नगर परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आरपीआयला सोबत घेऊन लढविणार असल्याचे [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] नेते खा. गोपीनाथ मुंडे पत्रकारांशी बोलतांना सांगितले. आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना खा. मुंडे म्हणाले की, आगामी निवडणुकीमध्ये युती बरोबर रिपाईला सोबत घेण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत युतीची सत्ता येईलच असा ठाम विश्वास खा. मुंडे यांनी व्यक्त केला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://anandnagri.com/2011/09/10/%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0/
| title =आरपीआयला बरोबर घेऊन आगामी निवडणूक लढविणार-खा. मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =http://anandnagri.com
| दिनांक = १० सप्टेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
देशात किंवा राज्यांमध्ये एका पक्षाची सत्ता येऊ शकत नाही असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेतून हटवायचे असेल तर समविचारी शक्तींनी एकत्र आले पाहिजे अशी लोकभावना आहे. याचा अंदाज घेऊन शिवसेना आणि मनसे यांनी आगामी राजकीय वाटचालीचा विचार करावा आणि अहंकार सोडून विधायक भूमिका घेऊन एकत्र यावे, मनसेसोबत [[भारतीय जनता पक्ष|भाजप]]-सेनेने युती करावी या प्रस्तावावर शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांकडून कडाडून टीका झाली असली तरी सर्वसामान्य जनतेच्या मनात तोच विषय असल्यामुळे [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] नेते गोपीनाथ मुंडे यांनी त्याच प्रस्तावाचा पुनरूच्चार नांदेड येथील [[भारतीय जनता पक्ष|भाजपचा]] विभागीय मेळाव्यात केला. मुंडे यांनी महायुती होण्याची गरज प्रतिपादित केली.
<ref name="महायुतीच गोपीनाथ मुंडे यांचा प्रस्ताव">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.majhapaper.com/content/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5
| title =महायुतीच गोपीनाथ मुंडे यांचा प्रस्ताव
| भाषा =मराठी
| प्रकाशक = माझा पेपर
| दिनांक = २१ फेब्रुवारी
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
खडकवासला विधानसभा मतदारसंघात [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] उमेदवार भीमराव तापकीर विजयी झाल्याची प्रतिक्रिया विचारली असता मुंडे म्हणाले की, अजितदादांच्या मनमानी कारभाराला मतदारांनी दिलेले हे चोख उत्तर आहे. सत्तेचा माज, टगेगिरी आणि मस्तीची भाषा त्यांच्या डोक्यात शिरली होती. पण, मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. [[भारतीय जनता पक्ष|भाजप]], शिवसेना आणि रिपाई पक्ष आठवले गटाच्या युतीनंतर मिळालेला हा पहिलाच विजय आहे. या युतीवर मतदारांनी शिक्कामोर्तब केल्याचे या निकालानंतर स्पष्ट होत आहे. महागाई, भ्रष्टाचार आणि दहशतवाद रोखण्यात सरकारला आलेल्या अपयशामुळे मतदारांच्या मनात खदखदत असलेल्या असन्तोषाला मतदारांनी या निवडणुकीच्या माध्यमातून मार्ग मोकळा करून दिला असे स्पष्ट करीत मुंडे म्हणाले की, जनता चांगल्या पर्यायाच्या शोधात होती आणि तो पर्याय त्यांना सापडला आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/10/17/पवारांनी-राजीनामा-द्यावा---गोपीनाथ-मुंडे.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =पवारांनी राजीनामा द्यावा : गोपीनाथ मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = १७ ऑक्टोबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
== राजकीय सिद्धांत ==
[[चित्र:Narendra Modi pays homage to Gopinath Munde.jpg|right|thumb|गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहतांना नरेंद्र मोदी]]
महाराष्ट्र राज्य शिखर बँकेतील भ्रष्टाचारास अजित पवार जबाबदार असल्याचा आरोप आपला असल्याचे गोपीनाथ मुंडे यांनी म्हटले आहे. शिखर बँकेतील ५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे अन्यथा आपण न्यायालयात जाऊ असा इशाराही गोपीनाथ मुंडे यांनी दिला आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2012/1/22/शिखर-बँकेतील-घोटाळ्याची-चौकशी-करा---गोपीनाथ-मुंडे.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =शिखर बँकेतील घोटाळ्याची चौकशी करा - गोपीनाथ मुंडे
|| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २२ जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
शिखर बँकेतील पाचशे कोटी रूपयांच्या घोटाळ्याची सीबीआय चौकशीची मागणी गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे. शिखर बँकेतील ५०० कोटीच्या घोटाळ्याची चौकशी का नको? असा सवाल [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. राज्य शिखर बँकेतील भ्रष्टाचारास अजित पवार जवाबदार असल्याचं गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलंय.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/maharashtra/aurangabad/12146-2012-01-21-17-43-36
| title ='शिखर बँक घोटाळ्याची चौकशी करा'
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =२१ जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
सहकारातील अपप्रवृत्तींना गाडण्यासाठी सहकारातील गरकारभाराविषयी श्वेतपत्रिका जाहीर करण्याची केलेली मागणी समारोप सत्रातील अशी मागणी [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.prahaar.in/shadow/statenews/63274.html
| title =सहकार शताब्दी परिषदेची ‘पिकनिक’
| भाषा =मराठी
| प्रकाशक = प्रहार
| दिनांक =२१ मे, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१४ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
जळगावमधील घरकुल घोटाळ्यातील सहभागाच्या आरोपावरून अटक झालेले राज्यमंत्री गुलाबराव देवकर अजून मंत्रिपदावर कसे, असा सवाल [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. देवकर यांनी आपला राजीनामा पक्षाकडे पाठविला आहे, पण पक्षाने तो स्वीकारलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच भ्रष्टाचाराला पाठीशी घालते, असा आरोप करून देवकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=228216:2012-05-22-19-56-18&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3
| title =देवकर, राजीनामा द्या- गोपीनाथ मुंडे{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
भाजप पक्षाची महाराष्ट्रात सत्ता असताना एन्रॉनचा वाद बराच गाजला. या पक्षाचे धडाडीचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी शपथ घेऊन एन्रॉनचा दाभोळ येथील प्रकल्प अरबी समुद्रात बुडवला आणि नंतर पुन्हा वर काढला. दरम्यानच्या काळात एन्रॉनचे केनेथ ले आणि रिबेका मार्क भाजप आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांना भेटले आणि प्रकल्प सुरू करण्याच्या मार्गातील अडचणी जाणून घेतल्या.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/sampadkiya-news/chant-from-out-side-scene-from-inside-25205/
| title =वरून कीर्तन, आतून तमाशा!
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =१४ डिसेंबर, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१४ डिसेंबर, इ.स. २०१२
}}</ref>
मुंबईमधये विक्रोळीत झालेल्या महायुतीच्या पहिल्याचं सभेत [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. गोपीनाथ मुंडे यांनी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्यावर हल्ला चढवला. मधू कोडा झारखंडचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी दहा हजार कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केला आणि त्यातील बरेच पैसे हे कृपाशंकरसिंह यांच्याकडे आले असल्याचा आरोप गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. काँग्रेस सरकारने आपले नेते सुरेश कलमाडी यांना भ्रष्टाचारासाठी आत टाकलं, मग कृपाशंकरसिंह यांची चौकशीही का केली नाही, असा सवालही गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/component/content/article/106-more/12330-2012-01-25-18-52-37
| title =पवारांसारखे नेते दिल्लीपुढे लाचार
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =२६ जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
महाराष्ट्र जनता काँग्रेसच्या भ्रष्ट राजवटीला कंटाळली असून बहुतांश जनतेला काँग्रेस नकोशी झाली आहे. देशात आणि राज्यात इ.स. १९७५ वर्षासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसची भ्रष्ट आणि घोटाळ्याची सत्ता उलथून टाकण्यासाठी एकत्र आलेच पाहिजे’, असा पुनरूच्चार लोकसभेतील [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी येथे केला होता.
<ref name="महायुतीच गोपीनाथ मुंडे यांचा प्रस्ताव"/>
देशात आणि राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. गेल्या तीन वर्षांपासून [[मराठवाडा|मराठवाड्यात]] मंत्रिमंडळाची बैठक झालेली नाही. अशा परिस्थितीत ता. १५ ऑगस्टपूर्वी फक्त दुष्काळ निवारणाची चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबादेत घ्यावी अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] ज्येष्ठ नेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांनी दिला. मुंडे म्हणाले देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि राजस्थानात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. राज्य आणि केंद्र शासनाने दुष्काळ निवारणासाठीचे धोरण निश्चित केलेले नाही किंवा युद्धपातळीवर ठोस पाऊले उचललेली नाहीत. सध्याच्या परिस्थितीत राज्यातील खरिपाचे पीक हातात येईल असे वाटत नाही. जुलै महिना संपत असताना राज्यातील मोठ्या आणि मध्यम धरणांमध्ये १५ ते २० टक्के पाणी शिल्लक आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. १९७२ च्या दुष्काळासारखी [[मराठवाडा|मराठवाड्यात]] परिस्थिती आहे. [[मराठवाडा|मराठवाड्यातही]] गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. जुलै महिन्यातही टॅंकरने पाणी पुरवठा होत आहे. दुष्काळाने पाण्याची पातळी घटली आहे, पण राज्यकर्त्यांनी दुष्काळाचे राजकारण करू नये. केवळ राजकीय सूडबुद्धीने [[बीड]] जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही. सध्याच्या दुष्काळ परिस्थितीवर शासनाचे उदासीन धोरण आहे. दुष्काळ निवारणासाठी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीही राज्य शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये पाऊस नाही. अशा जिल्ह्यांचे ग्रुप करून त्यामध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत निर्णय घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे चारा आणि पिण्याच्या पाण्याचे गावपातळीपर्यंत नियोजन केले पाहिजे. ऑक्टोबर महिन्यात रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे, त्याचीही तातडीने उपाययोजना केली पाहिजे अशी अपेक्षा श्री. मुंडे यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे खरिपाची आणेवारी सप्टेंबरमध्ये तर रब्बीची आणेवारी जानेवारीत जाहीर करण्याचा जो महसुली कायदा आहे, त्यामध्ये आता आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. आता अप्रत्यक्ष अनुदान देण्याऐवजी थेट अनुदान लाभार्थ्यांपर्यंत द्यावे. यासाठी पुस्तकी कायदा नको, तर वस्तुस्थितीला धरणारा कायदा आणला पाहिजे, अशी मागणीही मुंडे यांनी केली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.agrowon.com/Agrowon/20120730/5138711615339590170.htm
| title =खासदार गोपीनाथ मुंडे यांचा इशारा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =http://www.agrowon.com
| दिनांक = ३० जुलै, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
२६/११ च्या पार्श्वभूमीवर बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दहशतवाद रोखण्यास असमर्थ ठरल्याची टीका मुंडेंनी केली. त्याचबरोबर महागाईच्या मुद्द्यावर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यास असमर्थ ठरले आहे आणि याच महागाईच्या भस्मासुरामुळे भविष्यात पेट्रोलचा दर १०० रुपये लिटरवर पोहोचेल अशी भीती मुंडेंनी व्यक्त केली. तर किरकोळ बाजारपेठेत परदेशी गुंतवणुकीला दिलेल्या परवानगीबद्दल गोपीनाथ मुंडेंनी नाराजी व्यक्त केली आहे. भविष्यात सामान्य व्यापाऱ्यांचा व्यवसाय मोठमोठ्या कंपन्या काबीज करतील असे ते म्हणाले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/mumbai/103-more/10605-2011-11-27-10-21-05
| title =मुंडे समर्थकांच्या कार्यक्रमाला गडकरींची दांडी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =२७ नोव्हेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
केंद्र शासनाप्रमाणे महाराष्ट्र शासनही भ्रष्टाचारात आघाडीवर असल्याची टीका करीत [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे म्हणाले- स्वातंत्र्यानंतर जेवढे घोटाळे झाले, त्यापेक्षा मोठे घोटाळे केंद्र शासनाने केले आहेत. आदर्शच्या घोटाळ्यामुळे तर उभा महाराष्ट्र बदनाम झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे पाप केले आहे. महाराष्ट्रातील बलात्कार, गुन्हे, अपहरण, दंगलींच्या घटनावर प्रकाश टाकताना खासदार मुंडे म्हणाले- कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसवली आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/10/18/परदेशातील-काळ्या-पैशावर-श्वेतपत्रिका-काढा.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =परदेशातील काळ्या पैशावर श्वेतपत्रिका काढा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = १७ ऑक्टोबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[भारतीय जनता पक्ष|भाजप]] सांसदीय मंडळाच्या झालेल्या बैठकीत गृहमंत्री पी. चिदम्बरम यांच्यावरील बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच रालोआतील सर्व खासदारांनी आपले विदेशात कुठेही बँक खाते नाही आणि विदेशी बँकांमध्ये काळा पैसाही नाही, अशा आशयाचे शपथपत्र येत्या दोन ते तीन दिवसात सादर करावे, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. हे शपथपत्र लोकसभा आणि राज्यसभेच्या अध्यक्षांकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] नेते गोपीनाथ मुंडे यांनी पत्रकारांना दिली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/11/23/विरोधकांनी-पाडली-संसद-ठप्प.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =विरोधकांनी पाडली संसद ठप्प
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २३ नोव्हेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
गोवा विधानसभा निवडणूक इ.स. २०१२ च्या प्रचारासाठी [[भारतीय जनता पक्ष|भाजपने]] लोकसभेतील विरोधी पक्ष उपनेते गोपीनाथ मुंडे यांना गोव्यात पाठविले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.dainikgomantak.com/DainikGomantak/20120209/5347649128763015822.htm
| title =गडकरी, स्वराज, हेमामालिनी, मुंडे भाजपच्या प्रचारासाठी गोव्यात येणार
| भाषा =मराठी
| प्रकाशक =dainikgomantak
| दिनांक = ०९ फेब्रुवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२८ जून, इ.स. २०१२
}}</ref>
हिंमत असेल तर यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गोवा विधानसभा निवडणुकापूर्वी बेकायदेशीर खाणीवरील एम. बी. शाह यांचा अहवाल जाहीर करावा, असे आव्हान [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] ज्येष्ठ नेते व पक्षाचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी दिले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.navprabha.com/navprabha/node/3046
| title =हिंमत असेल तर शाह आयोगाचा अहवाल जाहीर करा |विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.is/TOWgy |विदा दिनांक=२५ ऑगस्ट २०१४
| भाषा =मराठी
| प्रकाशक = http://www.navprabha.com.
| दिनांक = २७ फेब्रुवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२८ जून, इ.स. २०१२
}}</ref>
इ.स. २०१२ च्या पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी [[भारतीय जनता पक्ष|भाजपने]] आपल्या नेत्यांची यादी तयार केली असून, त्यात गोपीनाथ मुंडे यांचा समावेश आहे. गोपीनाथ मुंडे यांना तर उत्तर प्रदेशातील पक्षाचे ‘स्टार प्रचारक’ करण्यात आले आहे. उत्तरप्रदेश व पंजाबसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा प्रचार करणाऱ्यांची एक यादी [[भारतीय जनता पक्ष|भाजपने]] निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविली आहे.भाजपच्या या यादीत लोकसभेतील [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] उपनेते गोपीनाथ मुंडे यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2012/1/9/नरेंद्र-मोदी-भाजपचे-उत्तरप्रदेशात-‘स्टार-प्रचारक’.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =नरेंद्र मोदी भाजपचे उत्तर प्रदेशात ‘स्टार प्रचारक’
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = ०९ जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
आता ५० टक्के महिला आरक्षणाचा निर्णय झाला असल्याने महिलांना राजकारणामध्ये फार मोठी संधी आहे. ज्या ठिकाणी महिला आरक्षण नाही तेथे मात्र योग्य उमेदवारांना संधी देण्यात यावी. मात्र, पक्षाला भविष्यात पुन्हा उभारी आणायची असेल, सत्ता आणून द्यायची असेल, तर जो कार्यकर्ता दिवस रात्र मेहनत करत आहे. त्यालाच उमेदवारी द्या असे आवाहनही गोपीनाथ मुंडे यांनी केले.
महागाईच्या मुद्यावरून, परदेशातील काळा पैशाबद्दल बोलण्यास सरकार संसदेमध्ये तयार नाही. काँग्रेसच्या तीन खासदारांचे काळे धन विदेशात असल्यामुळेच सरकार पळवाटा शोधत असल्याचा आरोप करून गोपीनाथ मुंडे म्हणाले, देशात दहशतवादाने थैमान घातले आहे. कसाबला बिर्याणी खाऊ घालत आहेत. तर तिकडे अफझल गुरूला केंद्र सरकार पोसत आहे. कसाबच्या गोळ्यांनी जखमी झालेल्या पीडितांवर हे सरकार काठ्या चालवीत आहे. अमानुषपणे वागणाऱ्या या सरकारला सत्तेत राहण्याचा काडीमात्र अधिकार नसून या उद्दाम सरकारची सत्ता [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] उलथवून टाकेल, असा इशाराही गोपीनाथ मुंडे यांनी यावेळी दिला.
केंद्रातील आघाडी सरकार रिटेल क्षेत्रामध्ये विदेशी गुंतवणुकीला मान्यता देण्याचा विचार करीत आहे. परंतु, अशी मान्यता मिळाल्यास देशातील किमान १० कोटी लहान व्यापाऱ्यावर बेरोजगारीचे संकट कोसळणार आहे. केंद्र सरकार घेत असलेला हा निर्णय देशातील व्यापाऱ्यांच्या विरोधात असून, आधीच महागाईने होरपळेल्या जनतेलाही याची झळ बसणार आहे. जनतेच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा अधिकार या सरकारला कोणी दिला, असा सवाल उपस्थित करून या विधेयकाला संसदेमध्ये [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] संपूर्ण ताकदीनिशी विरोध करणार असल्याची घोषणा [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/11/27/संतप्त-मुंडेंचा-संसद-ठप्प-करण्याचा-इशारा.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =संतप्त मुंडेंचा संसद ठप्प करण्याचा इशारा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २७ नोव्हेंबर , इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करण्यासाठी [[भारतीय जनता पक्ष|भाजपने]] लोकसभेतील विरोधी पक्ष उपनेते गोपीनाथ मुंडे यांना पाठविले.जनलोकपाल विधेयकावर आधारित सशक्त लोकपाल विधेयकच संसदेत सादर व्हावे, असा [[भारतीय जनता पक्ष|भाजपचा]] प्रयत्न असल्याचे लोकसभेतील [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी अण्णांना सांगितले. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी जनलोकपालावर आधारित कठोर लोकपाल कायदा हवा, या मुद्यावर देशातील प्रमुख विरोधी पक्ष अण्णांना पाठिंबा देत असल्याचे मुंडे यांनी अण्णांना सांगितले. जनलोकपाल विधेयकावर आधारित सशक्त लोकपाल विधेयकच्या तीन मुद्यांबद्दल सरकारने मौन बाळगले असताना तेच मुद्दे [[भारतीय जनता पक्ष|भाजपच्या]] नोटिशींत समाविष्ट केले आहेत, असेही मुंडे यांनी अण्णांच्या लक्षात आणून दिले. अण्णांची भ्रष्टाचार संपविण्यासाठीची प्रामाणिक तळमळ व मुद्द्यांवरचा ठामपणा प्रभावित करणारा आहे, असे निरीक्षण मुंडे यांनी नोंदविले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20110827/4950919207080221945.htm
| title =गोपीनाथ मुंडे यांनी घेतली अण्णांची भेट
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =२७ ऑगस्ट, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
लोकपाल विधेयकाबाबत लोकसभेतील चर्चेसाठी सरकार ही चर्चा नियम १९३ अन्वये घेण्यावर आग्रही असली तरी [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] मात्र ही चर्चा नियम १८४ अंतर्गतच व्हावी, यासाठी आग्रही आहे. [[भारतीय जनता पक्ष|भाजपनेते]] गोपीनाथ मुंडे यांनी अनंतकुमारांसह अण्णा हजारेंची आज रात्री भेट घेऊन [[भारतीय जनता पक्ष|भाजपचा]] जनलोकपाल विधेयकाला पूर्ण पाठिंबा आहे आणि नियम १८४ अंतर्गतच ही चर्चा आम्ही घडवून आणू, असे आश्वासन त्यांना दिले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/8/26/लोकसभेत-आज-चर्चा-की-संघर्ष-.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =लोकसभेत आज चर्चा की संघर्ष?
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २६ ऑगस्ट, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[भारतीय जनता पक्ष|भाजपची]] भूमिका विशद करताना जनलोकपाल विधेयकावरील ठराव किंवा प्रस्ताव संसदेत मतदानासाठी आला तर, अण्णा हजारे यांनी ज्या तीन महत्त्वाच्या मागण्या ठेवलेल्या आहेत, त्या मागण्यांच्या समर्थनार्थ [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] मतदान करेल, असे प्रतिपादन [[भारतीय जनता पक्ष|भाजपच्या]] वरिष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/8/27/ठराव-मतदानासाठी-आल्यास-भाजप-अण्णांच्या-बाजूने.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =ठराव मतदानासाठी आल्यास भाजप अण्णांच्या बाजूने
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २७ ऑगस्ट, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
भारतात इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) समाजातील संख्या पाहता केंद्रात ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय हवे तसेच जनगणनेत ओबीसींची वेगळी नोंद करावी, असे मत गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी नेत्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात व्यक्त केले.ओबीसी महिलांसाठी लोकसभेत वेगळ्या आरक्षणाचीही त्यांनी यावेळी मागणी केली.
ओबीसी समाजाने लढायला तयार राहिले पाहिजे. मी त्यांच्यासोबत आहे. ओबीसी महिलांनाही आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसींसाठी देशभर चळवळ करायची असल्यास त्याचे नेतृत्व छगन भुजबळ यांनी करावे, असे मुंडे यांनी सांगितले. जनगणनेत ओबीसींची वेगळी नोंद करावी अशी मागणी लोकसभेतले [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.marathwadaneta.com/MarathwadaNeta/20100411/5047988889519862470.htm
| title =केंद्रात ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय हवे - गोपीनाथ मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक = [[Marathwada Neta]]
| दिनांक = ११ एप्रिल २०१०
| ॲक्सेसदिनांक =२८ जून, इ.स. २०१२
}}</ref>
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांविरुद्ध प्रत्यार्पण व कायदेशीर कारवाई करण्यासाठी [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी पाठिंबा दर्शविला.
संयुक्त राष्ट्राच्या ६५ व्या सर्वसाधारण सभेत "आंतरराष्ट्रीय कायदा आयोग' या विषयावर न्यू यॉर्क येथे बोलताना खासदार गोपीनाथ मुंडे म्हणाले, गुन्हेगारांना कुठल्याना कुठल्या देशात शिक्षा मिळते, हे दिसून आले की त्यांना वचक बसेल. ज्या देशात गुन्हा केला आहे किंवा ते ज्या देशाचे नागरिक आहेत, त्या देशात त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे. गुन्हेगारांचे प्रत्यार्पण किंवा कायदेशीर कारवाईला भारताने नेहमीच पाठिंबा दिला आहे. सीमेपलीकडील खनिज तेल व गॅसच्या वाटण्या भौगोलिक, प्रादेशिक, लोकसंख्या आदी बाबींचा विचार करून द्विपक्षीय चर्चेतून करण्यात याव्यात. कोणते नियम करून हे वाटप केले, तर त्याचे परिणाम द्विपक्षीय चर्चेवर होतील. या बाबीचे सार्वत्रिकीकरण केले तर ते अधिक गुंतागुंतीचे होईल, असे मत मुंडे यांनी व्यक्त केले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20101104/5761495990755370514.htm
| title =गुन्हेगार प्रत्यार्पणासाठी गोपीनाथ मुंडे आग्रही
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक = ०४ नोव्हेंबर, इ.स. २०१०
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
{{क्रम
|यादी=[[:वर्ग:महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री|महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री]]
|पासून=[[मार्च १९]], [[इ.स. १९९५]]
|पर्यंत=[[ऑक्टोबर १७]], [[इ.स. १९९९]]
|मागील=[[रामदास आठवले]]
|पुढील=[[छगन भुजबळ]]
}}
== संक्षिप्त परिचय ==
अध्यक्ष : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संस्था, जिल्हा [[पुणे]],जिल्हा मुंबई
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=PuneEdition-4-2-10-07-2012-d9deb&ndate=2012-07-10&editionname=pune
| title =विकासालाच जनआंदोलन बनवा : मोदी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकमत]]
| दिनांक =१० जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१७ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
<br />
अध्यक्ष : अथर्व शिक्षण संस्था, जिल्हा मुंबई
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.atharvamumbai.com/governing_council.html
| title =About Atharva Educational Trust
| भाषा =English
| प्रकाशक =[http://www.atharvamumbai.com/about_us.html]
| दिनांक =१४ जुलै, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
<br />
अध्यक्ष : वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, जिल्हा [[बीड]]
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.vaidyanathsugar.com/chairmans.htm
| title =Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana Ltd.
| भाषा =English
| प्रकाशक =[http://www.vaidyanathsugar.com/chairmans.htm]
| दिनांक =६ जुलै, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =६ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
<br />
अध्यक्ष : सोमनाथ नागनाथअप्पा हालगे शिक्षण संस्था, परळी जिल्हा [[बीड]]
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.nhce.in/principaldesk.html Vaidyanath Sarvangin Vikas Sanstha
| title =From Principal Desk... Nagnathappa Halge College Of Engineering
| भाषा =English
| प्रकाशक =[http://www.nhce.in/principaldesk.html]
| दिनांक =१४ जुलै, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
<br />
अध्यक्ष : जवाहर शिक्षण संस्था, परळी जिल्हा [[बीड]]
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=241268:2012-07-31-18-02-14&Itemid=1
| title =पक्षीय विरोधकांचा एकमुखी पाठिंबा{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =१७ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१७ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
<br />
अध्यक्ष : मल्लवाबाई वल्ल्याळ डेंटल कॉलेज, जिल्हा [[सोलापूर]]
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-4-02-04-2013-08e08&ndate=2013-04-02&editionname=aurangabad
| title =
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक =
| ॲक्सेसदिनांक =
}}</ref>
<br />
संस्थाध्यक्ष : संत जगमित्र नागा सुतगिरणी, परळी जिल्हा [[बीड]]
* इ.स. १९६९ : बीडच्या कॉलेजमध्ये विद्यार्थीसंसदेच्या पहिल्या वर्षी वर्गप्रतिनिधीची(सीआर) निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
* इ.स. १९७० : परळीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अ. भा. वि. प.) काम
* इ.स. १९७८ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत पराभव
* इ.स. १९७८ : बीड जिल्हापरिषद निवडणुकीत रेणापूर (उजनी) मतदारसंघातून राज्यभरात सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी
* इ.स. १९८० : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९८० ते इ.स. १९८५)
* इ.स. १९८० : महाराष्ट्र राज्य भारतीय जनता युवा मोर्चाचे पहिले अध्यक्ष
* इ.स. १९८२ : महाराष्ट्र राज्य भाजपचे सरचिटणीस
* इ.स. १९८५ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर(गेवराई) मतदारसंघातून पराभव
* इ.स. १९८४ : बीड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत पराभव
* इ.स. १९८६ : महाराष्ट्र राज्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष
* इ.स. १९८७ : कर्जमुक्ती मोर्चा: महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोठा मोर्चा काढून शासनास कर्जमुक्ती करण्यास भाग पाडले.
* इ.स. १९९० : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९९० ते इ.स. १९९५)
* इ.स. १९९२, १२ डिसेंबर : महाराष्ट्र राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद. (इ.स. १९९२ ते इ.स. १९९५)
* इ.स. १९९२ : संघर्ष मोर्चा: महाराष्ट्रात राजकारणाच्या गुन्हेगारीकरण विरोधात शिवनेरी ते शिवतीर्थ अशी संघर्ष यात्रा काढली.
* इ.स. १९९५ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९९५ते इ.स. १९९९)
* इ.स. १९९५,१४ मार्च : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ (इ.स. १९९५ ते इ.स. १९९९)
* इ.स. १९९५,१४ मार्च : महाराष्ट्राचे ऊर्जा व गृहखात्यांचे मंत्री म्हणून शपथ (इ.स. १९९५ ते इ.स. १९९९)
* इ.स. १९९९ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९९९ ते इ.स. २००४)
* इ.स. २००४ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले (इ.स. २००४ ते इ.स. २००९)
* इ.स. २००९ : बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले (इ.स. २००९ ते इ.स. २०१४)
* इ.स. २००९,११ जूलै : महाराष्ट्र राज्य भाजपचे प्रभारी म्हणून नेमणूक
* इ.स. २००९ : लोकसभेतील भाजपचे उपनेते म्हणून नेमणूक
* इ.स. २०१० : जनगणनेत ओबीसींची वेगळी नोंद करावी अशी मागणी लोकसभेतील भाजप उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केली.
* इ.स. २०११, १४ मार्च : माफिया राज हटवा मोर्चा: भाजपतर्फे मुंबईत काढण्यात येणाऱ्या माफिया राज हटवा मोर्चा जनजागरण अभियानचे नेतृत्व
* इ.स. २०११, ०३ ऑक्टोबर : निर्धार मोर्चा: बीडमध्ये ऊसतोडणी वाढवून मिळवुनसाठी निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला
* इ.स. २०११ : जनलोकपाल विधेयकावर अण्णांना पाठिंबा
* इ.स. २०१२ : गोवा विधानसभा निवडणूक २०१२ च्या प्रचारासाठी गोव्यात पाठविले
* इ.स. २०१२ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१२ च्या प्रचारासाठी भाजपतर्फे ‘स्टार प्रचारक’ करण्यात आले आहे
* इ.स. २०१२, २७ जून : संयुक्त राष्ट्राच्या ६५ व्या सर्वसाधारण सभेत आंतरराष्ट्रीय कायदा आयोग या विषयावर न्यू यॉर्क येथे भारत सरकारचे प्रतिनिधित्व <ref>[https://pminewyork.gov.in/pdf/uploadpdf/38402ind1779.pdf REPORT OF THE INTERNATIONAL LAW COMMISSION, CHAPTER]</ref>
* इ.स. २०१२ : महाराष्ट्राच्या राज्यात दुष्काळी ठिकाणी दौऱ्यावर निघाले.
* इ.स. २०१३ : भाजपचे केंद्रीय निवडणूक समितीत समावेश
* इ.स. २०१४ : खासदार म्हणून लोकसभेत निवडून आले. केंद्रीय मंत्री म्हणून मोदी मंत्रीमंडळात निवड.
* इ.स. २०१४ : [[३ जून]] [[ए.स.२०१४|२०१४]] रोजी नवी दिल्ली येथे रस्ते घात/अपघातात निधन.
== संदर्भ आणि नोंदी ==
{{refbegin|2}}
{{संदर्भयादी}}
{{Refend}}
== बाह्य दुवे ==
* [http://164.100.47.132/LssNew/Members/Biography.aspx?mpsno=4386 लोकसभेच्या अधिकृत संकेतस्थळावरील व्यक्तिचित्र]
* [http://www.bookganga.com/eBooks/Book/5275049865818186962.htm Bookganga.com वरील लेख: लोकनेता..गोपीनाथ मुंडे]
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7085838.cms महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रातील गोपीनाथ मुंडेवरील लेख: गोपीनाथ मुंडे यांचे 'सीमोल्लंघन']
* [http://maharashtrabjp.org/Netritwa/PramukhNeta.aspx वरील लेख: श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा]
{{१६व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार}}
{{DEFAULTSORT:मुंडे,गोपीनाथ}}
[[वर्ग:महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री]]
[[वर्ग:१५ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार]]
[[वर्ग:बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार]]
[[वर्ग:१६ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:इ.स. १९४९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१४ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:जनसंघ नेते]]
[[वर्ग:नामांतर आंदोलनात सहभागी व्यक्ती]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील आमदार]]
26schrhmtku2vujw95upswq3gd4mr5d
2141912
2141911
2022-07-31T08:41:26Z
अभय नातू
206
/* राजकीय कारकीर्द */
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट संसद सदस्य
| नाव = गोपीनाथ पांडुरंगराव मुंडे
| लघुचित्र =
| चित्र = Gopinath Munde.jpg
| चित्र आकारमान = 250px
| पद = [[संसद सदस्य|खासदार]]
| कार्यकाळ_आरंभ =ऑक्टोबर [[इ.स. २००९]]
| कार्यकाळ_समाप्ती = [[इ.स. २०१४]]
| मागील = [[जयसिंगराव गायकवाड पाटील]]
| पुढील = डॉ. [[प्रीतम मते-मुंडे]]
| जन्मदिनांक = {{birth date|1949|12|12|df=y}}
| जन्मस्थान = नाथ्रा, ता. [[परळी]], जि. [[बीड]], महाराष्ट्र
| मृत्युदिनांक = {{death date and age|2014|06|03|1949|12|12|df=y}}
| मृत्युस्थान = [[दिल्ली]]
| पक्ष = [[भारतीय जनता पक्ष]]
| पत्नी = प्रज्ञा मुंडे
| अपत्ये = [[पंकजा पालवे|पंकजा पालवे मुंडे]],<br> [[प्रीतम मते-मुंडे]],<br> [[यशश्री मुंडे]]
| निवास ='''[[परळी]]''': यशश्री, परळी, तालुका परळी, जिल्हा-बीड <br >'''[[मुंबई]]''':१५, शुभदा, सर पोचखानवाला रोड, [[वरळी]],मुंबई
| मतदारसंघ = [[परळी विधानसभा मतदारसंघ]]
| पद2 = [[महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री]]
| कार्यकाळ_आरंभ2 = [[इ.स. १९९५]], १४ मार्च
| कार्यकाळ_समाप्ती2 = [[इ.स. १९९९]]
| मागील2 =
| पुढील2 = [[छगन भुजबळ]]
| कार्यकाळ_आरंभ3 = [[इ.स. १९९९]]
| कार्यकाळ_समाप्ती3 =
| पद3 = [[परळी विधानसभा मतदारसंघ]]
| कार्यकाळ_आरंभ4 =
| कार्यकाळ_समाप्ती4 =
| व्यवसाय = [[राजकारण]]
| धर्म = [[हिंदू]]
| सही =
| संकेतस्थळ = http://www.gopinathmunde.com/
| तळटीपा =
| तारीख =
| वर्ष =
| स्रोत =
}}
'''गोपीनाथ पांडुरंग मुंडे ''' ([[१२ डिसेंबर]], [[इ.स. १९४९|१९४९]] - [[३ जून]], [[इ.स. २०१४|२०१४]]) हे [[मराठा|मराठी]], भारतीय राजकारणी होते. ते [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] (भाजप) सदस्य होते. त्यांनी [[इ.स. १९८०]] पासून [[इ.स. २००९]] पर्यंत [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] विधानसभेत [[परळी विधानसभा मतदारसंघ|परळी विधानसभा मतदारसंघाचे]] प्रतिनिधित्व केले तसेच इ.स.२००९ पासून इ.स.२०१४ पर्यंत भारताच्या [[लोकसभा|लोकसभेत]] [[बीड लोकसभा मतदारसंघ|बीड लोकसभा मतदारसंघाचे]] प्रतिनिधित्व केले होते. तसेच [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] (भाजप) लोकसभेतील उपनेते होते (इ.स. २०१२). १४ मार्च इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या काळात ते [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] उपमुख्यमंत्री तसेच [[गृहमंत्री]] होते.<ref name="युतीचा पाया2">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4561800.cms|title=मराठवाड्यात युतीचा पाया पक्का|दिनांक=२२ मे, इ.स. २००९|प्रकाशक=[[महाराष्ट्र टाइम्स]]|भाषा=मराठी|ॲक्सेसदिनांक=२६ जून, इ.स. २०१२}}</ref><ref name="मुंडेंना भाजपमध्ये रोखण्याचे जोरदार प्रयत्न2">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://abpmajha.newsbullet.in/india/34-more/6719-2011-06-22-07-26-16|title=मुंडेंना भाजपमध्ये रोखण्याचे जोरदार प्रयत्न|दिनांक=२२ जून, इ.स. २०११|प्रकाशक=[[ए.बी.पी. माझा]]|भाषा=मराठी|ॲक्सेसदिनांक=४ जुलै, इ.स. २०१२}}</ref> [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] सभेला गर्दी खेचणारे वक्ते व प्रबळ राजीय पुढारी असलेले महाराष्ट्र राज्यातील नेते म्हणून त्यांची ओळख होतीे. ते महाराष्ट्राचे माजी आमदार व महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राजकीय नेते होते. त्यांना [[भारतीय जनता पक्ष|भाजपमधील]] खालच्या स्तरापासून काम करणारा नेता समजले जाते. राष्ट्रीय पातळीवरही [[भारतीय जनता पक्ष|भाजपमध्ये]] नेते म्हणून मुंडेची ओळख होतीे. मुंडेसोबत महाराष्ट्र राज्यातील [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] आमदारांची मोठी फळी होतीे.
<ref name="मुंडेंना भाजपमध्ये रोखण्याचे जोरदार प्रयत्न">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/india/34-more/6719-2011-06-22-07-26-16
| title =मुंडेंना भाजपमध्ये रोखण्याचे जोरदार प्रयत्न
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =२२ जून, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.prahaar.in/mumbai/mumbai_jun_13_pti_adding_to_speculations_that_he_may_quit_the_pa.html
| title =मुंडे-भुजबळ भेटीमुळे चर्चेला उधाण
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[Prahaar (newspaper)]]
| दिनांक =१३ जून, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.globalmarathi.com/GlobalMarathiCMSOriginal/20120102/5221849960707883742.htm
| title ='राष्ट्रवादी'ला घेरण्यासाठी विरोधकांची मोर्चेबांधणी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[http://www.globalmarathi.com]
| दिनांक =०२ जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =११ जुलै, इ.स. २०१२
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/mumbai/103-more/6292-2011-06-10-15-55-27
| title =नाराज मुंडेंकडून बहुजन सहवासाचा शोध
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =१० जून, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=ManthanEdition-52-1-16-06-2012-5f154&ndate=2012-06-17&editionname=manthan
| title =पडलेले तडे; फिरलेले वासे?
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकमत]]
| दिनांक =१७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/maharashtra/nagpur/6553-2011-06-18-07-47-04
| title =मुंडेंच्या कर्तृत्वाचा आदरच : मुनगंटीवार
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =१८ जून, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
मुंडे हे मूळचे [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] [[बीड जिल्हा|बीड जिल्ह्यामधील]] परळी तालुक्याच्या नाथ्रा गावचे होते. त्यांचे घराणे राजकारणात नव्हते. तथाकथित उच्चवर्गीयांपुरत्या मर्यादित असलेल्या [[भारतीय जनता पक्ष|भाजपला]] तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम मुंडे यांनी केले, असे समजले जाते. [[१२ डिसेंबर]], [[इ.स. २०१०]] रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] वरिष्ठ नेते [[लालकृष्ण अडवाणी]] यांनी त्यांचा ''लोकनायक'' असा गौरव केला होता.<ref name="मुंडेंची नव्हे तर मराठवाड्याची कोंडी "/><ref name="पक्का शिष्य..!" >{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20110715/5216424841157006843.htm
| title =पक्का शिष्य..!
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =१५ जूलै, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20110701/4874885543936207591.htm
| title =गोपीनाथ मुंडे पक्षाला वेठीला धरीत आहेत
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =१ जुलै , इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20101213/4834478203233610526.htm
| title =गोपीनाथ मुंडे हे लोकनायक- अडवाणी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =१३ डिसेंबर, इ.स. २०१०
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.bookganga.com/eBooks/Book/5275049865818186962.htm
| title =लोकनेता..गोपीनाथ मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =http://www.bookganga.com/eBooks/Book/5275049865818186962.htm
| दिनांक =२७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref><ref name="जनसामान्यांचा नेता-गोपीनाथ मुंडे">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.sunilkedar.com/munde-saheb.html
| title =जनसामान्यांचा नेता-गोपीनाथ मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =http://www.sunilkedar.com
| दिनांक = १३ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक = १३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
== व्यक्तिगत आयुष्य ==
गोपीनाथ मुंडे यांचा जन्म [[बीड]] जिल्ह्यातील नाथ्रा या गावी ता. [[परळी वैजनाथ|परळी]], जि. [[बीड]] एका सामान्य शेतकरी कुटुंबात [[१२ डिसेंबर]], [[इ.स. १९४९]] रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग आणि आईचे नाव लिंबाबाई मुंडे होय.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-8905615,prtpage-1.cms
| title =असुनी नाथ मी अनाथ
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =१८ जून, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =९ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
<ref name="होय होय वारकरी पाहे...">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20110707/5124860828896443982.htm
| title =होय होय वारकरी पाहे...
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक = ७ जुलै, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =९ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
मुंडे कुटुंब [[पंढरपूर]]च्या वारीत अनेक वर्षे सहभागी होते. वारकरी असलेल्या पालकांच्याप्रभावाने गोपीनाथ मुंडे यांनी वयाच्या १४व्या वर्षी पंढरपूरची वारी चालत जाऊन केली. त्यानंतर सात वर्षे वारी केली. [[मराठवाडा|मराठवाड्यात]] त्या वेळी प्रख्यात असणाऱ्या श्रीक्षेत्र [[भगवानगड]]चे महंत श्री संत [[भगवानबाबा]] गडकर महाराज यांचे कीर्तन ऐकण्यास मुंडे कुटुंब गोपीनाथलाही घेऊन जात. त्यांच्या मनावर याचा आध्यात्मिक परिणाम झाला.
<ref name="होय होय वारकरी पाहे..." />
त्यांच्या घरात बेताची परिस्थिती होती. [[इ.स. १९६९]] मध्ये पांडुरंगरावांचे अकाली निधन झाले, पण त्यांच्या आई व गोपीनाथ मुंडे यांचे थोरले बंधू पंडितअण्णा मुंडेनी त्यांचे शिक्षण केले. भाऊ पंडितअण्णा यांनी स्वतःचे शिक्षण सोडून गोपीनाथ मुंडे यांनी यांचे शिक्षण पूर्ण केले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोतमुंडे
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20120120/5401421926253800703.htm
| title =गोपीनाथ मुंडेंचे 'पानिपत' करू
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक = २० जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
गोपीनाथ मुंडे यांचे धाकटे भाऊ व्यंकट मुंडे हे आहेत.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/videos/maharashtra/12060-2012-01-19-12-36-47
| title =व्यंकट मुंडेची प्रकृती
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =९ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =९ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
[[२१ मे]], [[इ.स. १९७८]]ला त्यांचे लग्न [[प्रमोद महाजन|प्रमोद महाजनांच्या]] भगिनी प्रज्ञा महाजन यांच्याशी [[आंबेजोगाई]]ला झाले.
<ref name="युतीचा पाया" />
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=128181:2011-01-09-17-51-45&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59
| title =मुंडे-विलासराव यांची रंगली जुगलबंदी{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =९ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =९ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1951634
| title ='एसएमएस' लिहून घेतला नव्हता...
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =२४ एप्रिल , इ.स. २००७
| ॲक्सेसदिनांक =९ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
गोपीनाथ मुंडे यांना [[पंकजा पालवे]]-मुंडे, [[प्रीतम मते-मुंडे]] आणि यशश्री मुंडे या तीन मुली आहेत.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20100918/5421546115758138137.htm
| title =गोपीनाथ मुंडे यांची मुलगी अपघातात जखमी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =१८ सप्टेंबर, इ.स. २०१०
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
== विद्यार्थी जीवन ==
गोपीनाथ मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हापरिषदेच्या शाळेत तर बी. कॉम. पर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण [[आंबेजोगाई]] येथे येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेते झाले.<ref name="श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा " /> मुंडे पदवीचे शिक्षण घेत असताना समाजवादी विचारांचे बी.के. सबनीस हे स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यांचे विद्यार्थी असलेल्या गोपीनाथ मुंडे, [[प्रमोद महाजन]] यांच्यावर संघाच्या विचारांचा प्रभाव होता. मुंडे यांना सबनीसांचा आदर होता. संघाच्या विचारांचा प्रभाव असूनही मुंडे यांनी इतर मतांबद्दल किंतु ठेवला नाही.
<ref name="पक्का शिष्य..!" /> पदवीशिक्षण पूर्ण झाल्यावर ते पुढील शिक्षणासाठी [[पुणे|पुण्याला]] गेले.
मुंडेंनी [[बीड]]च्या कॉलेजमध्ये विद्यार्थी संसदेच्या निवडणुका लढवून राजकारणाचा प्रवेश केला. कॉलेजात असतांना त्यांची [[प्रमोद महाजन]] यांच्याशी मैत्री झाली. याने त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली.
== राजकीय कारकीर्द ==
{{बदल}}
[[प्रमोद महाजन]] व मुंडे या [[भारतीय जनता पक्ष|भाजपच्या]] आघाडीच्या कार्यकर्त्यांनी २५ वर्षांपूर्वी<sup>[म्हणजे कधी?]</sup> [[बीड]] या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनच निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला होता. मुंडे-महाजन या दोघांनी संपूर्ण महाराष्ट्रात झंझावाती प्रचार केला होता. आधी [[जनसंघ]] आणि नंतर [[भारतीय जनता पक्ष|भाजपचा]] प्रचार करताना या दोघांनी पक्षाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घट्ट रूजविली. मुंडे-महाजन जोडगोळीने [[मराठवाडा]], विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र दौरे केले होते.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2012/1/22/महाजन-मुंडे-जोडी-प्रचाराचे-रणशिंग-फुंकणार.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =महाजन-मुंडे जोडी प्रचाराचे रणशिंग फुंकणार
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २२ जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
मुंडे हे [[मराठवाडा विद्यापीठ]] आंदोलनात सहभागी होते. त्यांनी [[नामांतर आंदोलन]]ात तुरुंगवासही भोगला होता.<ref>https://divyamarathi.bhaskar.com/ramdas-athawale-share-his-memory-about-nomination-of-marathwada-university-6008603.html/</ref>
[[भारतीय जनता पक्ष|भाजपला]] जनसंघापासून झालेल्या सुरुवातीपासून राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे काम मुंडे-महाजन यांनी केले. संघाच्या शिस्तबद्ध पठडीतून बाहेर निघून पक्षाला सर्वसमावेशक आणि देशव्यापी स्वरूप देण्यासाठी वसन्तराव भागवतांनी या जोडगोळीला बळ दिले. एका अर्थाने सरंजामी नेतृत्वाला पर्याय म्हणून भागवतांनी [[मराठवाडा|मराठवाड्यामध्ये]] एक सक्षम पर्याय निर्माण केला. सुरुवातीपासून मतदारसंघावर लक्ष ठेवावं असं [[प्रमोद महाजन|प्रमोद महाजनांचं]] म्हणणं होतं. त्यामुळे मुंडेचे लक्ष नेहमीच [[मराठवाडा]] आणि विशेषतः मतदारसंघावर असायचे.
<ref name="मुंडेंची नव्हे तर मराठवाड्याची कोंडी "/>
वयाच्या ऐन पंचविशीत इ.स. १९७० मध्ये [[परळी वैजनाथ|परळीत]] अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अ.भा.वि.प.) काम करीत असतानाच ते संघाच्या सम्पर्कात आले. त्यांचे कर्तृत्व बहरू लागले. अशातच मुंडेच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात इ.स. १९७८ साली [[बीड]] जिल्ह्यातून निवडणूक लढवून झाली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही.
<ref name="श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा "/>
१९७८मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा अम्बाजोगाई तालुक्यातील उजनी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नशीब आजमावले. १९८0मध्ये ते पहिल्यांदा रेणापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर १९९0 आणि १९९५मध्येदेखील याच मतदारसंघातून ते निवडून आले.१९८0 ते ८२ दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद, व त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद भूषविले. राज्यात युतीची सत्ता असताना त्यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. तर २00९मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले.<ref name="lokmat.com"/>
मुंडे सुरुवातीला [[जिल्हा परिषद|जिल्हा परिषदेच्या]] निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात इ.स. १९७८ च्या [[बीड]] जिल्हापरिषदेची निवडणुकीत ते रेणापूर (उजनी) मतदारसंघातून राज्यभरात सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आले.
त्यावेळी काँग्रेस (इन्दिरा) पक्षाचे १२ आमदार फोडून शरद पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसन्तदादांचे सरकार पडले. १८ जुलै इ.स. १९७८ रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.पवारांबरोबर काँग्रेस (इन्दिरा) पक्षातून बाहेर पडलेले १२ आमदार, काँग्रेस (स) पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले. शरद पवार यांच्याशी [[भारतीय जनता पक्ष|भाजपने]] युती केली आणि 'पुलोद'चं सरकार आलं.
<ref name="माझा राजकारणप्रवेश"/>
जनसंघ ते [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] अशी [[प्रमोद महाजन]] यांच्याबरोबरीने गोपीनाथ मुंडेंची वाटचाल झाली. [[बीड]] मतदारसंघात मोटरसायकलवरून गोपीनाथजींनी [[भारतीय जनता पक्ष|भाजपसाठी]] प्रचार केला. खांद्यावर शबनम आणि मोटरसायकल अशी गोपीनाथ मुंडेंची ओळख बनली होती. त्यावेळी [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] १४ उमेदवार निवडून आले.
<ref name="माझा राजकारणप्रवेश" >{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1656206
| title =माझा राजकारणप्रवेश
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =१७ जून, इ.स. २००६
| ॲक्सेसदिनांक =१४ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
वयाच्या ३५ व्या वर्षी इ.स. १९८० मध्ये भारतीय जनता युवा मोर्च्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
<ref name="श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा "/>
पुढे इ.स. १९८२ मध्ये ते महाराष्ट्र [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] सरचिटणीस झाले.
<ref name="श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा "/>
इ.स. १९८५ मध्ये झालेल्या [[बीड (लोकसभा मतदारसंघ)|बीड लोकसभा मतदारसंघातून]] निवडणुकीत पराभव झाला. मुंडे पुन्हा एकदा सचिव झाले.
<ref name="माझा राजकारणप्रवेश"/>
इ.स. १९८० साली [[बीड]] जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघातून मुंडे यांनी विधानसभेत प्रवेश केला. परंतु इ.स. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंडे यांना गेवराई मतदारसंघातच काँग्रेसचे पण्डितराव दौण्ड यांनी अष्टरंगी सामन्यात पराभूत केले. इ.स. १९८५ मधील ही हार वगळता मुंडे यांच्यावर निवडणुकीच्या आखाड्यात धूळ खाण्याचा प्रसंग आला नाही.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20111228/5216422566432010266.htm
| title =गोपीनाथ मुंडेंना 26 वर्षांनंतर दणका
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =२८ डिसेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
या अपयशानंतर त्यानी आपले वक्तृत्व, नेतृत्व अधिकच विकसित केले आणि सातत्याने लोकांमध्ये मिसळून काम केले. सत्ता नसतानाही अनेक प्रश्न त्यांनी तडीस नेले. त्यांनी आपला मतदारवर्ग पक्ष आणि समाजाच्या सीमा ओलांडून तयार केला.
<ref name="सीमोल्लंघन" />
म्हणून पक्षामध्ये ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांची संख्या मोठी असूनही दोन पिढ्यांना मागे सारत तरुण गोपीनाथजींची इ.स. १९८६ साली प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आणि येथूनच [[भारतीय जनता पक्ष|भाजपच्या]] वाटचालीला वेगळे वळण मिळाले. इ.स. १९८७ मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाराष्ट्रात कर्जमुक्ती मोर्चा काढून शासनास ‘कर्जमुक्ती’ करण्यास भाग पाडले. हा [[भारतीय जनता पक्ष|भाजपचा]] इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा मानला जातो. समाजातील अनेक आन्दोलने गोपीनाथजीनी हातात घेतली आणि यातूनच पक्षाचा विस्तार सातत्याने होत गेला.
<ref name="श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा "/><ref name="माझा राजकारणप्रवेश" />
या साऱ्या प्रवासात राजकीय गुरू वसन्तराव भागवत होते.
ब्राह्मणी चेह-याच्या [[भारतीय जनता पक्ष|भाजपला]] मुंडे यांनी त्या प्रतिमेतून बाहेर काढून तळागाळापर्यंत पोहोचवतानाच आपल्याबरोबर विविध समाजघटकांतील नेत्यांची फळी उभी केली होती. आपण ओबीसी हा प्रभावशाली घटक जवळ करणे आवश्यक आहे हे वसन्तराव भागवत वगैरेंनी जाणले. महाजनांच्या जोडीला मुंडेंना पुढे आणण्यात आले आणि मुंडे यांनी त्यांचा विश्वास सार्थ करून [[भारतीय जनता पक्ष|भाजपचा]] राजकीय पाया घातला.
<ref name="सीमोल्लंघन" />
<ref name="गोपीनाथराव, यें राह नही आसान... "/>
इ.स. १९९२ ते इ.स. १९९५ या कालावधीत मुंडेंनी [[विधानसभा|विधानसभेतील]] प्रमुख विरोधी पक्षनेतेपद सांभाळले. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवल्यानंतर मुंडे यांचा वारू महाराष्ट्रभर उधळला.
<ref name="गोपीनाथराव, यें राह नही आसान... "/>
विरोधी पक्षनेते असताना राजकारणाच्या गुन्हेगारीकरण विरोधात त्यांनी आवाज उठविला. अनेक प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने माण्डून, विरोधी पक्षनेत्यांची स्वतंत्र प्रतिभा निर्माण केली.
<ref name="श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा "/>
गोपीनाथजींनी त्यावेळी मुद्याचं राजकारण करण्यावर भर दिला. आरक्षण, मण्डल आयोग, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी प्रश्न गांभीर्याने पाहिले.
<ref name="माझा राजकारणप्रवेश" />
मुंडे यांच्या राजकीय प्रवासाचा विचार केला तर इ.स. १९९० ते इ.स. १९९५ हा त्यांच्या जीवनातील सर्वोत्तम काळ होता. जवळपास त्यांनी एकट्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष [[शरद पवार]] यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली होती आणि पवारांना जेरीस आणले. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा मुद्दा घेऊन सम्पूर्ण राज्यभर दौरा करीत [[शरद पवार]] यांच्याविरोधात रान उठविले होते.
<ref name="गोपीनाथराव, यें राह नही आसान... "/>
जे.जे. हत्याकांडातले आरोपी पवारांबरोबर विमानात होते, हे सिद्ध झाले. जळगावमधील सेक्स स्कँडलमध्ये मुंडे यांच्या आरोपानंतर केस झाली. पप्पू कलानीने जमवलेल्या पैशाचा भ्रष्टाचारही उघडकीस आला. शरद पवारांनी राजकारणाचं गुन्हेगारीकरण केलं असल्याचं गोपीनाथ मुंडे यांनी म्हणले. शरद पवारांनी गुन्हेगारांना दिलेला आश्रय त्यांनी लोकांसमोर मांडला. यात गोवारींचं हत्याकांड, वडराई प्रकरण, इ.चा समावेश आहे.
<ref name="माझा राजकारणप्रवेश" />
<ref name="चक्रव्यूहात गोपीनाथराव!" >{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11562564.cms
| title =चक्रव्यूहात गोपीनाथराव!
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =२० जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२६ जून, इ.स. २०१२
}} {{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtrabjp.org/Netritwa/PramukhNeta.aspx
| title =श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[http://maharashtrabjp.org/Netritwa/PramukhNeta.aspx]
| दिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
फेब्रुवारी-मार्च इ.स. १९९५ साली जे राजकीय परिवर्तन झाले त्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या विरोधात राज्यभर काढलेली संघर्षयात्रेचा सिंहाचा वाटा होता.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/11/15/अग्रलेख.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =अग्रलेख
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = १५ नोव्हेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
याच काळात त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात दौरे केले आणि शेतकरी, शेतमजूर यांना पक्षाच्या जवळ आणले. अवघ्या चाळीशीत, प्रभावशाली ग्रामीण नेता हा ठसा त्यांनी उमटवला.१९९० च्या दशकांत मुंडे यांनी दाखवलेला झुंजारपणा हा इ.स. १९९५ साली [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] आणि शिवसेना युतीची सत्ता येण्यात सिंहाचा वाटा बनला.
<ref name="गोपीनाथराव, यें राह नही आसान... ">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7086437.cms
| title ='गोपीनाथराव, यें राह नही आसान...'
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक = १२ डिसेंबर, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
विधानसभेच्या इ.स. १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकांत मुंडेंनी [[भारतीय जनता पक्ष|भाजपला]] अभूतपूर्व यश मिळवून दिले. गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्याविरोधात जोरदार उघडलेली आघाडी यांचे प्रतिबिम्ब मतपेटीत उमटले. काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला. [[भारतीय जनता पक्ष|भाजप]]-शिवसेना युतीस २८८ पैकी १३८ जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षास ८० जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या [[भारतीय जनता पक्ष|भाजप]]–सेनेच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले व राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे यांचा [[१४ मार्च]] [[इ.स. १९९५]] रोजी शपथविधी झाला. इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या कालखण्डांदरम्यान ते [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] उपमुख्यमंत्री होते. [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] उपमुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांचा कुशल प्रशासक म्हणून नावलौकिक होता. त्यांनी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] ऊर्जा व गृह यासारख्या महत्त्वाच्या खात्यांचीही जबाबदारी सांभाळली.
<ref name="गोपीनाथराव, यें राह नही आसान... "/>
गोपीनाथराव उपमुख्यमंत्री म्हणून अत्यंत यशस्वी झाले. राज्यातील लोकांच्या हिताचे प्रश्न मांडणारा तडफदार आमदार म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांनी गुन्हेगारीकरनावर अंकुश लावला. वीजनिर्मिती वाढविण्यावर भर दिला. सर्व खात्यांना मार्गदर्शन करून, रचनात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता दाखवली आहे. प्रशासन पद्धतीवर त्यांनी एक वेगळी छाप पाडली आहे. तसेच सरकार समोरील समस्यांचे समाधान करण्यात त्यांनी प्रावीण्य मिळवले आहे. मुंडे यांनी प्रशासनावर चांगली पकड बसवली आहे. उत्कृष्ट प्रशासक होण्यासाठी समस्यांचा अभ्यास, स्वतःचे मत, प्रशासकीय यंत्रणेवारील पकड, योजनेच्या अमलबजावणीतील उणीवा दूर करणे, लाभार्थीशी सम्पर्कसाधने, योजनेच्या अमलबजावणीसाठी साधनांची जुळवाजुळव करून ती योजना यशस्वीरित्या राबविणे याबाबत गोपीनाथ मुंडे यशस्वी झाले आहेत.
<ref name="जनसामान्यांचा नेता-गोपीनाथ मुंडे"/>
इ.स.२००९ च्या [[ऑक्टोबर महिना|ऑक्टोबर]] महिन्यातील निवडणूक त्यांनी [[बीड (लोकसभा मतदारसंघ)|बीड लोकसभा मतदारसंघातून]] लढवली. [[बीड (लोकसभा मतदारसंघ)|बीड लोकसभा मतदारसंघातून]] म्हणून निवडून येताना [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] आमदार गोपीनाथ मुंडे यांनी [[राष्ट्रवादी काँग्रेस|राष्ट्रवादी काँग्रेसच्या]] रमेश कोकाटे यांना १ लाख ४० हजार ९५२ मतांनी पराभव केला होता. बीड लोकसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या [[पंकजा पालवे]] निवडणुकीच्या प्रचारात उतरल्या होत्या. त्यांनी ओट्यावर, बाजेवर, चावडीत जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. ३०० गावांमध्ये सभा आणि ४०० गावांना भेटी दिल्या. यामधून त्यांनी आपले नेतृत्वगुण सिद्घ केले. मुख्य म्हणजे गोपीनाथरावांचे जे जे कट्टर विरोधक होते त्यांच्या घरी जाऊन 'काका मी आता आलीय' असे सांगून अनेक ठिकाणी कटुता मिटविण्याचा प्रयत्न केला. बीडमधील मतदार [[पंकजा पालवे|पंकजालाच]] गोपीनाथरावांची राजकीय वारस मानू लागले. गोपीनाथरावांच्या यशात 'वुमन ऑफ द मॅच' म्हणून [[पंकजा पालवे]]चा उल्लेख केलाच पाहिजे.
<ref name="युतीचा पाया" />
[[भारतीय जनता पक्ष|भाजपने]] खासदार गोपीनाथ मुंडे यांची महाराष्ट्राचे [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] प्रभारी म्हणून नेमणूक ११ जूलै, इ.स. २००९ रोजी केली आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.prahaar.in/maharashtra/7786.html
| title =भाजपचे राज्यातील प्रभारी मोदींऐवजी मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[Prahaar (newspaper)]]
| दिनांक =११ जूलै, इ.स. २००९
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
महाराष्ट्रात इ.स. २०१४ साली होत असलेल्या विधानसभा निवडणुकांची धुरा लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्यावरच सोपविण्याचा निर्णय आरएसएस आणि [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] बैठकीत घेण्यात आल्याचे समजते. त्यानुसार मुंडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची जबाबदारी घेतील.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://majhapaper.com/content/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE
| title =गोपीनाथ मुंडे यांच्यावरच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची धुरा
| भाषा =मराठी
| प्रकाशक = माझा पेपर
| दिनांक = १६ मे
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव पाडतील असे हाताच्या बोटावर मोजण्याइतके मोजके नेते असतील. त्यात गोपीनाथ मुंडे ठळकपणे उठून दिसतात. आपल्या ३५ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढउतार अनुभवलेल्या या नेत्याने राजकारणात आपले स्वतःचे असे विशेष स्थान निर्माण केले आहे. भारतीय युवा मोर्चातून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ झालेला हा नेता देशाच्या संसदेतील विरोधी पक्ष उपनेता या पदावर यशस्वीपणे काम करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे, ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद अशी बाब आहे. भारतीय जनता पक्षासारख्या हिन्दुत्ववादी पक्षाचे नेते असूनही त्यांची प्रतिमा अत्यंत पुरोगामी आणि सर्वसमावेशक राहिली आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण आणि सामाजिक भान ठेवून त्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. राज्यासमोरील प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि त्यासाठी अथक मेहनत घेण्याची तयारी तसेच प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची धडाडी, याचबरोबर कार्यकत्र्यांचे आणि लोकांचे संघटन करण्याचे कौशल्य, संसदीय कामकाजाचा गाढा अभ्यास, अत्यंत प्रभावी वक्तृत्व आणि कर्तत्त्व असे सर्वगुणसम्पन्न नेतृत्व भारतीय जनता पक्षाला लाभले, हे त्या पक्षाचे भाग्य तर आहेच; पण महाराष्ट्राचेही भाग्य आहे, असेच म्हणावे लागेल. [[प्रमोद महाजन]] यांच्या मृत्यूनंतर सर्व साथींना त्यांनी आधार दिला. [[प्रमोद महाजन]] यांचे सच्चे साथी गोपीनाथ मुंडे हे दोघेही [[बीड]] जिल्ह्यातील होते तरीसुद्धा ते महाराष्ट्राशी एकरूप झाले होते. आणीबाणीनंतर गोपीनाथ मुंडे यांनी [[मराठवाडा]]तून निवडणूक लढवली होती. रा.स्व.स.च्या मुशीत घडलेले साखर कामगारांचे लढवय्ये आणि चळवळीचे नेते गोपीनाथ मुंडे. माजी पन्तप्रधान स्व. इन्दिरा गान्धी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीला साथी गोपीनाथ मुंडे यांनी कडाडून विरोध केला. आणीबाणीच्या वेळी त्यांना तुरुंगात डाम्बण्यात आले होते. गोपीनाथ मुंडे म्हणजे चळवळीचा अखण्ड स्नेत होता. विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडे यांची [[प्रमोद महाजन]] यांच्यावर अपार निष्ठा होती. आणीबाणीनंतर गोपीनाथ मुंडे यांनी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आमदार- खासदार होऊन परंतु सत्तेच्या बाहेर राहून साखर कामगारांसाठी प्रचण्ड योगदान दिले. स्वातंर्त्योत्तर काळापासून साथी गोपीनाथ मुंडे आणि महाराष्ट्रातील साखर कारखाना कामगार हे समीकरणच होऊन बसले होते. महाराष्ट्रात साखर कारखाना कामगारांची संघटना सर्वप्रथम गोपीनाथ मुंडे यांनीच बांधली आणि गेली पन्नास वर्षे त्यांनी या कामगारांचे अव्याहतपणे नेतृत्व केले. साखर कामगारांना संघटित करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी कामगारांच्या न्यायहक्कासाठी वेळोवेळी साखरसम्राटांशी आन्दोलनाच्या माध्यमातून लढा दिला. त्यांनी स्वतःला चळवळीत झोकून दिले. ते अखेरपर्यंत त्यांच्या विचारावर ठाम राहिले. अग्रभागी असायचे. कामगारांचे नेते अशीच त्यांची कायम ओळख राहिली. गोपीनाथ मुंडे अखण्ड कार्यरत असायचे.
संसदीय लोकशाही अधिक मजबूत करायची असेल तर विरोधी पक्षनेता हा अत्यंत प्रभावी आणि अभ्यासू असण्याची गरज आहे. ते सर्व गुण गोपीनाथ मुंडे यांच्यामध्ये असल्यामुळेच आजवर अनेक प्रश्नांना चांगला न्याय मिळाला. त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या वाटय़ाला नेहमी दुय्यम भूमिका आली असल्यामुळे राजकारणात त्यांच्या नेतृत्व वाढीला मर्यादा पडल्या असल्या तरी त्यांनी सतत आपल्या कामाच्या जोरावर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. शरद पवारांप्रमाणे पक्ष बदल करून आपल्या कर्तबगारीच्या जोरावर त्यांना मोठे होता आले असते; पण प्रत्येक वेळी आलेली संधी डावलून त्यांनी पक्षनिष्ठा महत्त्वाची मानली. नारायण राणे यांच्याप्रमाणे मुंडे यांनाही कॉॅंग्रेस पक्षाने अनेकदा खेचून घेण्याचे प्रयत्न केले. मोठमोठय़ा पदांचे गाजर त्यांना दाखवले. पण मुंडेंनी पक्षनिष्ठेला अधिक महत्त्व दिले. भाजपाच्या राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांपेक्षा किंचतही अनेक नेत्यांपेक्षा व्यक्तिमत्त्वामध्ये कसलीही कमतरता नसताना सर्वोच्च पदाचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळू शकला नाही. तुलनेत लहान असलेले नितीन गडकरी यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आले, तरी देखील त्यांच्या हाताखाली काम करणे मुंडेंनी कमीपणाचे मानले नाही. अगदी अलीकडे त्यांच्या घरातूनच बण्डखोरी झाली, तरीदेखील ते डगमगले नाहीत आणि त्यांनी आपले काम सुरू ठेवले. प्रमोद महाजन यांचा मुंडेंना चांगला पाठिंबा होता. त्यांच्या निधनानंतर मुंडेंचा प्रभाव कमी होईल, असे त्यांच्या विरोधकांना वाटत होते; परंतु कोणत्याही संकटावर मात करून पुढे जाण्याचा निर्धार असल्यामुळे त्यांचे महत्त्व कमी होऊ शकले नाही. त्यांचे सख्खे मोठे भाऊ पण्डितअण्णा मुंडे आणि पुतणे धनंजय मुंडे यांना त्यांच्या बीड जिह्यातील सर्व पदे त्यांनी मिळवून दिली. पण्डितअण्णा मुंडे तसेच धनंजय यांनी देखील जिल्हापरिषद अध्यक्षपद, साखर कारखान्यांचे संचालकपद, जिल्हा बँकेचे संचालकपद अशी अनेक मोठी पदे भूषवली. धनंजय मुंडे यांना तर त्यांनी विधान परिषदेवर आमदार केले, तरी देखील राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या प्रभावाखाली येऊन त्यांनी बंडखोरी केली. ही बंडखोरी पक्षांतर्गत नव्हती तर प्रत्यक्ष गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्ध त्यांनी बंड केले. शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आणण्याकरिता त्यांनी काम केले. तत्कालीन कॉॅंग्रेसचे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील सरकार खाली खेचण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर प्रचार केला.. राज्यभर ''संघर्ष यात्रा'' काढून या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून त्यांनी पवार सरकारविरुद्ध वातावरण निर्माण केले. या सरकारच्या कार्यकाळात राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे, असे सप्रमाण सिद्ध करून त्यांनी ते सरकार खाली खेचण्यासाठी संपूर्ण ताकद लावली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे हे दोन नेते पवार सरकारवर तुटून पडले होते. त्या वेळी मुम्बई महानगरपालिकेचे माजी उपायुक्त गो. रा. खैरनार यांनी राजकारणात गुन्हेगारीकरण होत असल्याचे घणाघाती आरोप सुरू केले होते. वातावरण निर्मिती होऊ लागली होती. हा विरोध वाढवण्याचे यशस्वी काम ठाकरे-मुंडे यांनी केले. शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आणण्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा फार मोठा वाटा होता. त्याचे फळही त्यांना मिळाले. ते राज्याचे उपुमख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले ते केवळ त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर. शिवसेनेने मात्र त्यांच्यावर सतत कुरघोडी करण्याचे राजकारण केल्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांना करता आल्या नाहीत, तरीदेखील गृहमंत्रीपदी त्यांनी आपली ताकद दाखवली. त्यांच्यासारखा कर्तृत्ववान आणि ताकदवान गृहमंत्री आजतागायत पुन्हा महाराष्ट्राला लाभलेला नाही. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुम्बईतील टोळीयुद्ध नष्ट केले. गुण्ड टोळय़ांचे कर्दनकाळ अशी त्यांची प्रतिमा बनली होती. तत्कालीन मुख्यमंत्री यांनी त्यांना दाबून टाकण्याची एकही संधी सोडली नाही; परंतु त्यांनी सरकारवरचा आपला प्रभाव कायम ठेवला. शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्यावर हल्लाबोल करून त्यांनी युतीची सत्ता मिळवली होती, हे विशेष. विधानसभेत केवळ दोन-पाच जागा मिळवणाऱ्या भाजपाला बेरजेचे राजकारण करून त्यांनी 56 वर नेऊन ठेवले. युतीच्या राजकारणात भाजपाने शिवसेनेला महत्त्व देऊन कायम दुय्यम भूमिका स्वीकारल्यामुळे मुंडेंची फार मोठी कोंडी झाली. सर्वगुणसम्पन्न नेतृत्व असूनही शरद पवारांएवढी झेप घेणे मुंडेंना शक्य झाले नाही. तसे पाहिले तर भाजपाच्या राजकारणामुळे त्यांचे राजकीय व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व काहीसे संकुचित झाले. राजकारणातील चढउतारांचा सतत अनुभव घेणाऱ्या मुंडेंमधील नेतृत्व गुणांचे खऱ्या अर्थाने चिज झाले नाही. मुंडे यांची अनेकदा शरद पवारांशी तुलना झाली; पण भारतीय जनता पक्षामध्ये असल्यामुळे त्यांना पवारांशी बरोबरी करण्याची संधी मिळू शकली नाही. शरद पवार हे महाराष्ट्रातून दिल्लीच्या राजकारणात गेले, तेव्हा महाराराष्ट्रातील पवारांची पोकळी भरून काढणे मुंडेंना शक्य झाले नाही. उलट भाजपाने त्यांना केंद्रातच पाठवून दिले आणि आपल्या पक्षातच नेतृत्वाची पोकळी निर्माण करून टाकली. मात्र मुंडेंनी केवळ राजकारणच केले नाही, तर विधायक कामातही ते सरस ठरले आहेत. त्यांनी अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. सहकारी साखर कारखान्यांबरोबरच खाजगी साखर कारखानेही त्यांनी काढले आणि यशस्वीरीत्या चालवूनही दाखवले आहेत. राज्याच्या राजकारणात त्यांनी मराठवाडा आणि बीड जिल्ह्याला अधिक प्राधान्य दिले आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीत ते सक्रिय सहभागी झाले होते. त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. मराठवाडय़ातील प्रत्येक आंदोलनामध्ये विद्यार्थी चळवळीपासूनच भाग घेतला होता. मराठवाडय़ाच्या हितासाठी मित्रपक्ष शिवसेनेवरही त्यांनी हल्ला केला होता; परंतु प्रमोद महाजनांनंतर शिवसेनेशी युती कायम ठेवण्यासाठी त्यांनीच मध्यस्थाची भूमिकाही स्वीकारली होती. युतीच्या राजकारणात जे काम महाजन करतअसत ते मुंडेंनी यशस्वीपणे पार पाडले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांनी स्नेहसंबंध प्रस्थापित केले होते. राजकीय प्रगल्भता दाखवण्याबरोबरच विधायक कामावर भर दिल्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे आणि राजकारणातील प्रभावी नेतृत्व अशी त्यांची प्रतिमा आपोआपच बनली आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://74.127.61.178/punyanagri/epapermain.aspx?eddate=12/12/2012%2012:00:00%20AM&queryed=10&a=7&b=79644
| title =राजकारणातील प्रभावी नेतृत्व
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक = १२ डिसेंबर, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१२ डिसेंबर, इ.स. २०१२
}}</ref>
यशवन्तराव चव्हाण, शंकरराव चव्हाण यांच्या मृत्यूनंतर नेतृत्वाची पिढी उभी राहत असताना महाराष्ट्राला प्रमोद महाजनांचा धक्का बसला. महाजनांची पोकळी भरू पाहणाऱ्या विलासरावांना नियतीने नेले. पाठोपाठ मराठी माणसांचा आधारवड बाळासाहेबदेखील कोसळले. आता आशा उरते ती फक्त एका माणसांवर आणि ती व्यक्ती म्हणजे गोपीनाथ मुंडे. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात गोपीनाथ मुंडेचे योगदान महत्त्वाचे आहे. किंबहुना पन्तप्रधानपदावर विराजमान होण्याची शक्ती गोपीनाथ मुंडेच्यामध्ये आहे. धर्म-जात-पंथ-प्रदेश या सगळय़ा मर्यादांपलीकडे गोपीनाथ मुंडेचा विचार होऊ शकतो. गोपीनाथ मुंडेच्या पन्तप्रधान होण्यासाठी मराठी माणसांच्या एकत्रीकरणाची आवश्यकता आहे. पक्ष भलेही वेगळे असू द्या पण गोपीनाथ मुंडे पन्तप्रधान होणार असतील तर महाराष्ट्राची शक्ती केंद्रात दिसायला पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणाला दिल्लीने नेहमीच वेसण घातली आहे आणि दिल्लीकरांच्या कारवायांचा नियतीनेही साथ दिली आहे. ज्या वेळी महाराष्ट्राचे नेतृत्व देशभरात प्रभावित व्हायला लागेल त्या त्या वेळी दिल्ली ते नेतृत्व संपविले आहे. हा कडू पण सत्य इतिहास मान्यच करायला हवा. सी. डी. देशमुख, यशवन्तराव चव्हाण, शंकरराव चव्हाण ही दिल्ली दरबाराच्या राजकारणामुळे मागे राहिलेली नावे. खरंतर या तिघांमध्ये देशाचा पन्तप्रधान होण्याची क्षमता होती आणि वारंवार ते काळाच्या कसोटीवर सिद्धही झाले आहे; पण भारताच्या राजकारणात महाराष्ट्र मागे राहिला किंवा मागे ठेवला गेला. 1950 आणि 1960च्या शतकातील राजकारण्यांची एक पिढी काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही आशा निर्माण झाल्या होत्या. शंकरराव चव्हाणांचे वर्चस्व वाढत होते आणि शंकररावदेखील महाराष्ट्रातले नेतृत्व घडवत होते. हेड मास्तर अशी उपाधी मिळालेले शंकरराव दिल्लीत गेल्यावर पन्तप्रधानपदापर्यंत मजल मारतील, अशी अंधूकशी आशा महाराष्ट्राला होती; पण राजकीय जोडातोडीत हे शक्य झाले नाही. त्यामुळे मराठी माणूस दिल्लीच्या तख्तावर सर्वोच्च पदावर विराजमान झालेला पाहावयास मिळालाच नाही.
शंकररावांच्या नंतर अलीकडच्या टप्प्यात राजकारणातील एक पिढी महाराष्ट्राचा वारसा घेऊन दिल्लीच्या तख्ताकडे निघाली होती. नावातच पी.एम.ही अद्याक्षरे घेऊन निघालेले प्रमोद महाजन पंतप्रधानपदापर्यंत वेगाने घोडदौड करीत होते. अटलजींच्या नंतर कोण? असा प्रश्न निर्माण होताच दोनच नावे समोर यायची ती म्हणजे लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन. त्यातल्या त्यात महाजनांचे व्यवस्थापन कौशल्य उत्तम असल्यामुळे वाटाघाटीच्या राजकारणात ते यशस्वी होतील, असे नेहमी वाटायचे. सध्या जमाना संमिश्र सरकारचा आहे आणि या संमिश्रपणात आपले महत्त्व कायम ठेवण्याची कला प्रमोद महाजनांना अवगत होती. त्यामुळे ते पन्तप्रधान बनतील, अशी एक आशा होती. पण महाजन नेता होणे नियतीला मान्य नव्हते. तिने महाजनांना हिरावून नेले.
महाराष्ट्रातील महाजनांनंतरचा दुसरा नेता म्हणजे विलासराव देशमुख. राजकारणातील राजहंसच. वयाच्या सत्तरीच्या दशकात तरुणाला लाजवील असा उत्साह होता. राजबिंड रूप, प्रभावी वक्तृत्व तेवढच प्रभावी कर्तृत्व. लोकसंचय या जोरावर विलासराव भविष्यात पन्तप्रधान होऊ शकतात, असे लोकांना वाटायचे; पण पुन्हा एकदा नियतीने महाराष्ट्राचा घात केला. चार दशके संघर्ष करून उभे राहिलेले नेतृत्व निघून गेले. बाळासाहेब ठाकरे हे देशाला पन्तप्रधान देऊ शकतील, असे एक नाव. ज्यांच्यामुळे मराठी राष्ट्रपती देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकले ती व्यक्ती एखादा मराठी पन्तप्रधान होण्यासाठी बिनधास्तपणे पुढे आली असती. बाळासाहेबांचे शरदबाबू पन्तप्रधानपदाच्या जवळपास गेले असते तर बाळासाहेबांनी खुल्या मनाने त्यांना पाठिंबा देऊन पन्तप्रधान बनण्याची संधी दिली असती; पण मराठी माणसाचे हित बघणारा हा दिलदार माणूसही नियतीने हिरावून नेला.
गोपीनाथ मुंडेडेचे नेतृत्व हे साडेचार दशक राजकारणात घातल्यानंतर उभे राहिलेले आहे. आमुण्ुंडे ज्या पातळीवर आहेत त्या पातळीवर जायला प्रत्येक नेत्यांना मोठा संघर्ष करावा लागतोकिम्िंबहुना ही प्रतिमा निर्माण करण्यासाठी एक मोठा काळ जावा लागतो. देशाला स्वन्त्र्य्य मिळून अजून सत्तर वर्षे काळात महाराष्ट्रातून फक्त पाच नावे गेलीत जपन्पंतप्रधान पदाच्या जवळपर्यंत पोहोचत होती. ही वास्तविकता लक्षात घ्यायला हवी. गोपीनामुण्ुंडेचा कौतुक करण्यासाठी नाही तर अर्धे आयुष्य राजकारणात घातल्यानंतर या प्रदेशाची अस्मिता देशपातळीवर चमकली आणि त्यासाठी याच प्रदेशातून प्रयत्न झाले आहे. नेतृत्व सहज घडत नाही
गोपीनाथ मुंडेच्या भूमिका, विचारधारा आणि कार्यपद्धती यावर अनेक वाद असू शकतील. कोणी त्याला बरोबर म्हणेल तर कोणी चूकही म्हणेल. पण गोपीनाथ मुंडेची राजकारणातील तपश्चर्या, अनुभव आणि त्यांचे मराठी असणे हे वादाच्या पलीकडचे आहे. मुंडेची जी भूमिका वेळी घेतली होती. तीच भूमिका महाराष्ट्रातील राजकारण्यांना किमान पक्षी निवडणुकीच्या नंतर तरी घ्यावी लागेल.
गोपीनाथ मुंडेच्या विषयात याच भूमिकेचा जागर होण्याची गरज आहे. गोपीनाथ मुंडे कोणाचे? या मुद्यापेक्षा ते महाराष्ट्राचे आहेत हा सगळय़ात महत्त्वाचा मुद्दा ठरला पाहिजे. जशी महाराष्ट्राची मानसिकता बनायला हवी तशी महाराष्ट्राचा नेता होण्याची प्रबळ इच्छा गोपीनाथ मुंडेचीही बनायला हवी. किम्बहुना त्यांच्या वाटचाली याच अंगाने घडायला हव्यात, असे महाराष्ट्राचे मन सांगते. सध्या तरी महाराष्ट्राचा नेता विकसित होणे ही महाराष्ट्राची गरज आहे. दिल्ली दरबारी राज्याचे वजन राखले गेले पाहिजे. त्यामुळे गोपीनाथ मुंडेची काय इच्छा आहे या प्रश्नाचा विचार नंतर करू . पण महाराष्ट्राची इच्छा, किम्बहुना गरज गोपीनाथ मुंडेनी मोठे होणे ही आहे. राज्यातून केंद्रात प्रभाव टाकू शकेल असे एकमेव नाव गोपीनाथ मुंडे आहे आणि तेवढीच एक महाराष्ट्राची आशा आहे आणि ही आशा प्रज्वलित ठेवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात दम असलेली काही मोजकी मण्डळी आहेत. उभा महाराष्ट्र याच नेत्यांकडे आशेने बघतो आहे. त्यापैकी एक गोपीनाथ मुंडे. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडेची राजकीय कारकीर्द झळाळून आली आणि आजही या योद्धय़ाची संघर्षयात्रा सुरू आहे. युती सरकारच्या काळात 1995 ते 1999 हा उपमुख्यमंत्रीपदाचा काळ सोडला तर मुंडेंना सत्तेच्या बाहेर राहूनच संघर्ष करावा लागलेला आहे. त्यामुळे या संघर्षाच्या स्थितीतही मुंडे एक ताकदवान नेता म्हणून कायमच उभे राहिलेले आहेत. गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष हा सगळय़ाच पातळीवर राहिला आहे. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगला. भाजपाच्या आन्दोलनात काठय़ाही खाल्ल्या. ओबीसी नेतृत्व असल्यामुळे अनेकवेळा खच्चीकरणाचे प्रयत्नही झाले. पुढे-पुढे हा संघर्ष कौटुंबिक पातळीवरदेखील उतरला; पण या सगळय़ांना टक्कर देत मुंडे उभेच आहेत . सत्तेची ऊब मिळावी म्हणून पक्षान्तर करण्याइतके ते तकलादू नेते बनले नाहीत. क्षणिक लाभासाठी त्यांनी विचारांशी तडजोड केली नाही. भारतीय जनता पक्षात जन्मलेले मुंडे, भारतीय जनता पक्षाशीच प्रामाणिक राहिले आणि आपल्या ताकदीवर भाजपाला सत्तेवर आणण्यासाठी प्रयत्न केले. राज्यात एकदा सत्ता मिळाली आणि राज्यातील विविध सत्ताकेंद्रावर मुंडेंनी आपला ताबा कायम ठेवला आहे. कितीही संकटे आली, वादळे आली तरी त्यांनी आपली वाटचाल तशीच ठेवलेली आहे. साखर आणि सहकार या क्षेत्रात तर त्यांनी नवे पायंडेच पाडले आहेत. त्यांच्या नेतृत्वात चालणाऱ्या वैद्यनाथ साखर कारखान्याने सगळेच उच्चांक मोडीत काढले. ज्या बीड जिल्ह्यातील साखर कारखानदारी मोडीत निघत होती, त्याच जिल्ह्यात पूर्णत नफ्यात आणि कमी खर्चात हा साखर कारखाना चालवून दाखविला. एवढंच नाहीतर साखरेला ब्रॅंडचे रूप दिले. सहकारी साखर कारखानदारीसोबत खासगी साखर कारखान्यांमध्येही मुंडेंनी आपला वेगळा वरचष्मा कायम राखला आहे. पानगावचा पन्नगेश्वर, लिम्बा गावचा योगेश्वरी, अशी या परिसरात खासगी तत्त्वावरील कारखानेदेखील उत्तमरीतीने चालविले आहेत. वैद्यनाथ कारखान्याने एक-दोन साखर कारखान्यांना भाडेतत्त्वावर चालवायलादेखील घेतले आहे. हे त्यांच्या साखर कारखानदारीचे यश आहे. आज राजकारणात दीर्घकाळ सत्तेपासून लांब राहिल्यामुळे मुंडेंचा करिष्मा सम्पला, अशी चर्चादेखील चालू आहे. पण मुंडे संपणाऱ्यांपैकी नाहीत एवढे मात्र नक्की. मुळात जे नेतृत्व संघर्षातून, कष्टातून उभे राहिले आहे, ते असे सहजासहजी संपणे शक्य नाही. मुळात मुंडेंसारख्या संघर्षशील नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे. विशेष करून मराठवाडय़ाला. आज ज्या स्थितीत महाराष्ट्राची आहे त्या स्थितीत नेतृत्वाची एक मोठी पोकळी आहे. ही पोकळी भरून काढण्याची ताकद फक्त गोपीनाथ मुंडे यांच्यामध्ये आहे. आवश्यकता आहे ती मुंडेंनी आता सिंघम बनून समोर येण्याची. त्यांनीच आता महाराष्ट्राची भल्यासाठी सिंघम बनणे आवश्यक झाले आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://74.127.61.178/punyanagri/epapermain.aspx?eddate=12/12/2012%2012:00:00%20AM&queryed=9&a=4&b=79621#
| title =मुंडे सिंघम बना
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक = १२ डिसेंबर, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१२ डिसेंबर, इ.स. २०१२
}}</ref>
== राजकीय कर्तृत्व ==
युती सरकारने घेतलेले महत्त्वाचे लोकप्रियतेचे निर्णय :
वेळेचा कोणताही मुलाहिजा न बाळगणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना वक्तशीरपणाची शिस्त लावण्याचा प्रयत्न.
गरिबांना स्वस्त खाणे मिळण्यासाठी झुणका - भाकर केंद्र योजना.
मुम्बईतील झोपडपट्टी पुनर्विकास योजना.
गरिबांना स्वस्त खाणे मिळण्याबरोबरच झुणका - भाकर केंद्रांसाठी मोक्याच्या जागा अर्थात रोजगाराचे हक्काचे नवे साधन मिळाले होते.
कुटुम्बप्रमुखाचे आकस्मिक निधन झाल्यास त्याच्या परिवाराला २५ हजार रुपयांची मदत करण्यासाठी जिजामाता महिला आधार विमा योजना.
बेघरांना घरबांधणीसाठी दहा हजार रुपये.
शेतकऱ्यांसाठी बळीराजा संरक्षण विमा योजना.
मुम्बईत ५५ उड्डाणपुलांची योजना.
युतीच्या चार वर्षांत ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा,’ ही कल्पना राबवली होती. याच वाटेवरून रस्तेबांधणी, वीज निर्मिती, पाटबंधारे या क्षेत्रांत खाजगी क्षेत्रांचा सहभाग घेण्याचा पुकारा ठामपणे केला.
कृष्णा खोरे विकास मण्डळ स्थापन करून कृष्णा खोरे प्रकल्पाला खुल्या बाजारातून पैसा उभा केला.
पण्ढरपूरला वारकऱ्यांना जाण्यासाठी पन्नास टक्के एस.टी. प्रवासात सुट दिली होती. शिवाय देहू, आळन्दी व पण्ढरपूरला वारकऱ्यांना जाण्यासाठी धर्तीवर विकास कामासाठी करोडो रूपये दिल्या {{अपूर्ण वाक्य}}
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=118285:2010-11-30-11-35-45&Itemid=1
| title = नारायण राणे{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =दिवाळी अंक २०१०
| ॲक्सेसदिनांक = २८ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]-सेनेच्या युतीसरकारच्या शासनाच्या कालावधीतील मुंडे यांची यशस्वी कारकीर्द विलक्षण प्रभावी व यशस्वी ठरली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था सलोखा कायम ठेवण्यासाठी त्यांना अनेक धर्मसंकटांना सामोरे जावे लागले, त्यांची कारकीर्द आजही राज्यातील जनतेच्या स्मरणात कायम स्वरूपी ताण मांडून बसली आहे. जे समाजासाठी आवश्यक आहे ते करताना राजकीय जोखीम स्वीकारण्याची त्यांची मानसिक तयारी असते. याच कारणांमुळे व धोरणांमुळे गृहमंत्री पदावर असतांना त्यांनी राज्यातील पोलिसांचे मनोधैर्य वाढविले. कुप्रसिद्ध गुण्डांना कंठस्नान घातले. पोलीस तेच आहे बदलला होता गृहमंत्री व त्यांनी दिलेला आत्मविश्वास गर्दीत लोकप्रिय असणारा नेता, धाडसी अधिकारी वर्गात लोकप्रिय झाला हे महाराष्ट्राचे भाग्य आहे.
<ref name="जनसामान्यांचा नेता-गोपीनाथ मुंडे"/>
[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]-सेनेच्या युतीसरकारच्या काळात कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याची नोंद झालीच पाहिजे असा आदेशच तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी दिला होता.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2012/1/12/वेध.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =वेध
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = १२ जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]-सेनेच्या युतीसरकारच्या सत्तेच्या काळात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना समाजातील विविध अडचणी सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळेस मुम्बईची कायदा सुव्यवस्था कमालीची खालावलेली होती. दिवसा ढवळ्या रस्त्यावर टोळीयुद्ध सुरू झाले होते. मुंडे यांनी पोलिसांना आदेश दिला, ‘गोळीचा मुकाबला गोळीने करा’, परिणामी मुम्बईतील टोळीयुद्ध आटोक्यात आले. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री असताना गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेले मुंडे म्हणजे गुंडाच्या टोल्याना ते धनाजी सन्ताजी वाटत. समाजातील वाईट प्रवृत्तीविरुद्ध संघर्ष करणे ही त्यांची खासियत. एक नेता म्हणून त्यांनी राज्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प सुरू केले. त्यामध्ये अयशस्वी ठरलेले साखर कारखाने स्वतः चालवायला घेतले व हे नव्याने सुरू केलेले कारखाने आजही यशस्वीपणे त्यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करीत आहेत. राज्यात साखर कारखानदारी अधोगतीला जात असताना मुंडे यांनी स्वतः साखर कारखाना उभारून अतिशय कमी खर्चात काटकसर करून आदर्श दाखविला. तसेच दुसरा तोट्यात, बंद स्थितीत चाललेला कॉॅंग्रेस नेत्यांचा गोदा-दुधना साखर कारखाना स्वता:च्या ताब्यात घेऊन योग्य नियंत्रणामुळे उर्जितावस्थेत आणला. मुंडे यांनी उसापासून इथेनॉल निर्मितिचा प्रकल्प उभारून उस उत्पादकांना जास्त भाव मिळण्याच्या दृष्टीने आणखी एक नवे पाउल टाकले आहे
<ref name="श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा "/>
गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगाराचे नेते म्हणून नेहमी आपली ओळख करून देतात. पण ऊसतोड कामगारांचे नेतृत्व करणारे मुंडे कधी साखर सम्राट झाले हे कळलेच नाही. मुंडेंकडे तब्बल १२ साखर कारखाने आहेत तर १२ पेक्षा जास्त साखर कारखान्यांवर त्यांचीच सत्ता आहे. मात्र संधी मिळेल तेव्हा याच ऊसतोड कामगारांनासोबत घेऊन मुंडे साखर सम्राटांना शह देतात.
<ref name="abpmajha.newsbullet.in">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/maharashtra/aurangabad/9677-2011-10-13-10-57-59
| title =मुंडेंचा लवाद...चीत भी मेरी और पट भी मेरी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =१३ ऑक्टोबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
राज्यात मुंडेंनी २६ साखर कारखाने उभे केलेले आहेत. तसेच राज्यातील एकूण कारखान्यांपैकी पन्नास ते साठ कारखाने मुंडेंसमर्थकाकडे आहेत.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20110516/5020786203273175170.htm
| title =आष्टीत नव्या साखर कारखान्यासाठी सहकार्य - गोपीनाथ मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =१६ मे, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =११ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
महाराष्ट्राचा मानबिंदू असलेला मुम्बई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुम्बईतील उड्डाणपुलांचे जाळे हे युतीचे सरकारचे यश होते. अवसायानात गेलेले साखर कारखाने, वीज निर्मिती प्रकल्प असे नवनवीन उपक्रम त्यांनी हाती घेतले आणि यशस्वी करत आपले नेतृत्व गुण सिद्ध केले. मुंडे यांनी गेल्या काही वर्षांत साखर कारखाना आणि शिक्षण संस्था उभारल्या आहेत.
<ref name="गोपीनाथराव, यें राह नही आसान... "/>
[[भारतीय जनता पक्ष|भाजप]]-सेनेच्या युतीसरकारच्या काळात इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या कालखण्डांदरम्यान तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते पैठणचे सुपुत्र व इतिहास संशोधक बाळासाहेब पाटील पुराण वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन झाले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=223820:2012-04-27-17-45-02&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59
| title =पैठणच्या वस्तुसंग्रहालयाचे मानधन थकविले!{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =२७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
मुंडे यांनी युती शासनाच्या काळात उपमुख्यमंत्री असताना करमाळा तालुक्यातील कुकडी प्रकल्पाचे व उजनीच्या दहिगाव सिंचन योजनेचे काम मंजूर केले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=SolapurEdition-7-1-09-09-2012-a3e95&ndate=2012-09-09&editionname=solapur
| title =दुष्काळ निवारणात सरकार अपयशी करमाळ्यात गोपीनाथ मुंडे यांचा आरोप
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकमत]]
| दिनांक =०९ सप्टेंबर, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =११ सप्टेंबर, इ.स. २०१२
}}</ref>
[[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी औरंगाबाद येथे प्रोझोन मॉलवर प्रस्तावित आंतरराष्ट्रीय चार मजली 'प्रोझोन ट्रेड सेंटर'चा पाया रचला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.newzstreet.tv/ns/node/66110
| title =मुंडे यांनी औरंगाबाद येथे ट्रेड सेंटर चा पाया रचला
| भाषा =मराठी
| प्रकाशक =http://www.newzstreet.tv
| दिनांक = १६ जुलै, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१६ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
व्हीनस कल्चरलतर्फे संगीत क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा 'सन्त ज्ञानेश्वर' पुरस्कार त्या वर्षी प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांना प्रदान करण्यात आला;
गोरेगाव येथे महाराष्ट्र दिनी झालेल्या कार्यक्रमात [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] ज्येष्ठ नेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांना प्रदान करण्यात आला. खेबुडकरांच्या कन्या कविता पडळीकर यांनी पुरस्कार स्वीकारला. तेव्हा कोल्हापुरात असलेले खेबुडकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाहीत. पुरस्काराबद्दल कळविल्यानंतर खेबुडकरांनी हा सन्मान गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते व्हावा अशी इच्छा व्यक्त केल्याचे व्हीनस कल्चरलतर्फे रमेश मेढेकर यांनी सांगितले होते.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20110503/4630589532856598599.htm
| title =जगदीश खेबुडकरांना "संत ज्ञानेश्वर' पुरस्कार
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =०३ मे, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =११ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
'''अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम सुरू''' : २०११-१२ मध्ये भूसम्पादन प्रक्रियेला गती मिळाली आणि भूसम्पादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली आहे. या कामाची मागणी लोकसभेतील [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13650840.cms
| title =रोहयोचा निधी मातीकामासाठी द्यावा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =३० मे, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२६ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] उपनेते [[बीड]] जिल्ह्याचे खा.गोपीनाथ मुंडे हे संसदेत या मार्गासाठी चांगली तरतुद व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. या सगळ्या प्रयत्नातून जिल्ह्याच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला चालना मिळेल आणि हा रेल्वेचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मदत होणार आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-12061490,prtpage-1.cms
| title =अहमदनगर-बीड-परळी रेल्वे होणार ?
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =२८ फेब्रुवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२६ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[मराठवाडा|मराठवाड्यातील]] रेल्वेच्या विकासासाठी [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] नेते गोपीनाथ मुंडे यांनी रेल्वे मंत्रालयाकडं ६०० कोटी रूपयाची मागणी केली आहे. या प्रश्नाची दखल घेतल्याबद्दल [[मराठवाडा]] जनता विकास परिषदेने त्यांचे अभिनन्दन केले आहे. [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] खासदार रेल्वेच्या प्रश्नाकडं लक्ष देत नाहीत पण मुंडेंनी हा प्रश्न लावून धरला असं परिषद सांगते.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://ww.aajlatur.com/laturindetails.php?key=1582
| title =गोपीनाथ मुंडे यांचं विकास परिषदेनं केलं अभिनंदन
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[http://ww.aajlatur.com/laturindetails.php?key=1582]
| दिनांक =१४ जुलै, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीमागे केवळ जनसंघ नाही, तर या परिवाराच्या परिघापलीकडे जाऊन त्यांनी अनेक माणसे आणि गट आपल्याशी घट्टपणे जोडून ठेवले आहेत. मुख्य म्हणजे इतर मागासवर्गीय समाज हा त्यांच्यासोबत उभा आहे. इतर मागासवर्गीयांची जनगणना ही जातीच्या आधाराने व्हावी, ही मागणी मुंडे यांनी संघाचा विरोध असतानाही लावून धरली आणि ती प्रत्यक्षातही आली. त्यामुळे मुंडे [[भारतीय जनता पक्ष|भाजपत]] राहिल्यामुळे केवळ [[भारतीय जनता पक्ष|भाजपच]] नव्हे तर युती वाचली.
<ref name="मुंडेंची नव्हे तर मराठवाड्याची कोंडी ">
{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8970433.cms
| title =मुंडेंची नव्हे तर मराठवाड्याची कोंडी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =२४ जून, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२६ जून, इ.स. २०१२
}}</ref>
खासगी क्षेत्रात ओबीसींच्या आरक्षणासाठी गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. ओबीसींच्या प्रश्नावर आम्ही एकत्र आहोत असा नाराही मुंडेंनी दिला आहे. ओबीसींना आरक्षण मिळावं यासाठी एकत्रित प्रयत्न करणार असल्याचंही मुंडेनी सांगितलं.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/maharashtra/pune/16658-2012-06-01-11-15-51
| title =ओबीसींच्या प्रश्नावर मुंडे-भुजबळ साथ-साथ
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =१ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
मण्डल आयोगाच्या वेळी देशभरातील [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] आणि महाराष्ट्रातील मित्रपक्ष शिवसेना मण्डलच्या विरोधात असताना मुंडे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र [[भारतीय जनता पक्ष|भाजपने]] मण्डलला समर्थनाची भूमिका घेतली होती.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.prahaar.in/columns/summary/42480.txt
| title =मुंडेंची भविष्यातील वाट खडतर
| भाषा =मराठी
| प्रकाशक = प्रहार
| दिनांक =१ जून, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =१४ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
ओबीसी मुस्लिमांना आरक्षण द्यायला समर्थनाची भूमिका मुंडेनी घेतली होती. त्यांनी ओबीसी मुस्लिमांनाही आरक्षण मिळावं अशी मागणी ओबीसी मुस्लिम परिषदेत केली होती.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.lokprabha.com/20100618/tea.htm
| title =चहा आणि चर्चा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकप्रभा]]
| दिनांक =२८ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२८ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
[[बीड]] येथे मराठा सेवा संघाच्या अधिवेशनात बोलताना [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] नेते गोपीनाथ मुंडे यांनी आपण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष करायला तयार आहोत अशी घोषणा केली. [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] नेते गोपीनाथ मुंडे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला विरोध नाही असे आश्वासन दिले आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://majhapaper.com/content/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%AF
| title =जातींचा अनुनय
| भाषा =मराठी
| प्रकाशक = माझा पेपर
| दिनांक = १३ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
अम्बाजोगाईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या योगेश्वरी देवीचे चोरी गेलेले दागिने लोकनिधीतून पुन्हा तयार करण्यासाठी शहरवासीयांची खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मदतफेरी काढण्यात आली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-4-05-06-2012-5ff66&ndate=2012-06-05&editionname=aurangabad
| title =खा.मुंडेंच्या फेरीवरून राजकारण तापले
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकमत]]
| दिनांक =०५ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[बीड]] जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान मठ संस्थान खळेगावचे मठाधिपती ष.ब्र.१०८ त्यागमूर्ती भावलिंग शिवाचार्य महाराज खळेगावकर यांच्या वयाला १११ वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल गेवराई येथे चिन्तेश्वर मन्दिरामध्ये त्यांचा एकादश शतकोत्सव व गुरूवन्दना सोहळा दि. ११ एप्रिल रविवार रोजी साजरा झाला. या कार्यक्रमास लोकलेखा समितीचे अध्यक्ष [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांची विशेष उपस्थिती लाभली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.marathwadaneta.com/MarathwadaNeta/20100411/5455823680759619103.htm
| title =एकादश शतकोत्सव सोहळ्याचे आयोजन * खा.गोपीनाथ मुंडे, ना.क्षीरसागरांची प्रमुख उपस्थिती
| भाषा =मराठी
| प्रकाशक = [[Marathwada Neta]]
| दिनांक = ११ एप्रिल २०१०
| ॲक्सेसदिनांक =२८ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[बीड]] जिल्ह्य़ात इ.स. १९७२ पेक्षा भयावह दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना राज्यातील आघाडी सरकारने मात्र दुष्काळी जिल्ह्य़ांत [[बीड]]चा समावेश केला नाही. पश्चिम महाराष्ट्राला तुपाशी खाऊ घालणाऱ्या व दुष्काळी परिस्थितीतही भेदभाव करणाऱ्या आघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी आणि [[बीड]] जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ७ मे इ.स. २०१२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=224768:2012-05-03-17-40-33&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59
| title =खासदार मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी बीडमध्ये दुष्काळी मोर्चा{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =२७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] मावळ तालुकयातील आन्दोलनात तीन शेतकऱ्यांचा बळी गेल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. तेव्हाच्या तापलेल्या वातावरणात गोपीनाथ मुंडेनी [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] मावळ तालुक्यात दौरा केला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=223645:2012-04-26-18-50-43&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2
| title =राहुल गांधी आज मुंबईत{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =२७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
गोपीनाथ मुंडे यांनी मावळात भेट देऊन गोळीबारातील मृतांचे सान्त्वन केले. तळेगाव येथील शासकीय रूग्णालयात उपचार घेत असलेल्या आंदोलकांचीही त्यांनी विचारपूस केली. मावळातील आंदोलकांवरील गोळीबाराची सीबीआय चौकशी होणे आवश्यक असून माणुसकी नसलेले हे सरकार बरखास्त करावे अशी मागणी मुंडे राज्यपालांकडे केली असल्याचे [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे यांनी सांगितले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.majhapaper.com/content/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87
| title =मावळातील गोळीबाराची सीबीआय चौकशी करा - गोपीनाथ मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक = माझा पेपर
| दिनांक = २७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
लातूर येथून शेतकऱ्यांची शेतकरी दिण्डी पायी सुरू होणार असून [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] लोकसभेतील उपनेते खा. गोपीनाथ मुंडे यावेळी उपस्थित रहाणार आहेत. भगव्या वस्त्रातील ५०० वारकऱ्यांसह टाळ मृदुंगाच्या गजरात ६ जिल्हे, १९ तालुके आणि ११० गावे असा ५२५ किलोमीटर प्रवास पूर्ण करून ही दिंडी १२ डिसेंबरला नागपूरमध्ये पोहोचणार आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/11/2/अधिवेशनाला-भाजपच्या-‘शेतकरी-दिंडी’ची-सलामी.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =अधिवेशनाला भाजपच्या ‘शेतकरी दिंडी’ची सलामी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २ नोव्हेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
पावसाळ्यात गोदावरीच्या पुराने [[मराठवाडा|मराठवाड्यात]] प्रचण्ड नुकसान झाले. त्या कठिण परिस्थितीत मुंडे मतदीसाठी धावून गेले. त्यांनी सम्पूर्ण भाग पायदळी तुडवत 'गोदा परिक्रमा' केली. लोकांचे सुखदुःख जाणून घेतले, त्यांच्या पाठीवर सहानुभूतीचा हात फिरवला, सरकारचे लक्ष वेधले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://marathi.webdunia.com/newsworld/currentaffairs/manthan/0712/13/1071213001_2.htm
| title =गोपीनाथ मुंडे नावाचं रसिक व्यक्तीमत्व
| भाषा =मराठी
| प्रकाशक = [[Marathwada Neta]]
| दिनांक = १३ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
महाराष्ट्रातील माफिया राज हटवा यासाठी १४ मार्च इ.स. २०११ रोजी [[भारतीय जनता पक्ष|भाजपतर्फे]] मुम्बईत काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या निमित्ताने जनजागरण अभियानाअंतर्गत [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांचे १२ मार्च इ.स. २०११ रोजी सायंकाळी ६ वाजता परभणी जिल्ह्यातील क्रान्ती चौक येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.marathwadaneta.com/MarathwadaNeta/20110312/5286439112553340612.htm
| title =मुंडे यांची आज परभणीत सभा{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक = [[Marathwada Neta]]
| दिनांक = १२ मार्च २०११
| ॲक्सेसदिनांक =२८ जून, इ.स. २०१२
}}</ref>
महाराष्ट्र राज्याचे आघाडी शासन हे सातत्याने शेतमालाला योग्य भाव देण्यात चालढकल करीत असून, शासनाच्या या धोरणामुळे विदर्भातील शेतकरी मरणाच्या दारात ढकलले जात आहे. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांची कापूस दिण्डी जळगाव जामोद येथून निघणार २९ नोव्हेम्बर इ.स. २०११ रोजी सकाळी ११ वा. निघेल व वरवट बकाल येथे मुक्काम राहील. ३० नोव्हेम्बर इ.स. २०११ रोजी सायंकाळी ५ वा. दिण्डीचा समारोप शेगाव येथे होणार असून, याप्रसंगी लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांची विशेष उपस्थिती लाभली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/11/27/शेगावात-कापूस-दिंडीचा-बुधवारी-समारोप.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =शेगावात कापूस दिंडीचा बुधवारी समारोप
|| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २७ नोव्हेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
दहा दिवसांपासून आमदार गिरीश महाजन कापसाला ६ हजार रुपये भाव मिळावा या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. मात्र उपोषणाची भाषा या महाराष्ट्र सरकारला कळत नाही. महाराष्ट्र सरकारला आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे. तुमचे उपोषण सुटले तरी हे आन्दोलन सम्पलेले नाही. सोमवारपासून महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात आन्दोलनाला प्रारम्भ होत असून, जोपर्यंत कापसाला सरकार योग्य भाव देत नाही, तोपर्यंत महाराष्ट्राच्या एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही, असे आश्वासन [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी आमदार गिरीश महाजन यांना दिले. गिरीश महाजन यांचे उपोषण सुरू असताना खरे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन त्याची दखल घेण्याची गरज होती. त्यांना वेळ नसेल, तर उपमुख्यमंत्र्यांनी यायला हवे होते. मात्र त्यांना शेतकऱ्यांबद्दल कोणतीही काळजी नाही. परंतु तसे असले तरी आज गिरीश महाजन यांनी केलेल्या आन्दोलनामुळे शेतकरी संघटित झाला आहे आणि ज्यावेळी शेतकरी संघटित होतो त्यावेळी त्याच्या रोषाची किंमत सरकारला मोजावी लागत असते. म्हणून एक तर आता ‘सरकारला खाली खेचू अथवा कापसाला भाव घेऊ’ याशिवाय हे आन्दोलन थाम्बणार नाही. विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. त्यावेळी दोन्ही सदनांच्या विरोधी पक्षनेत्यांनी गेटवरच मंत्र्यांच्या गाड्या अडवा. त्यांना सभागृहात पाय ठेवू देवू नका, महाराष्ट्रभरात कोणत्याही जिल्ह्यात मंत्र्यांची लाल दिव्याची गाडी दिसली म्हणजे त्यांना त्याच ठिकाणी घेराव घाला असे आवाहनही गोपीनाथ मुंडे यांनी केले.ज्यावेळी कापसाला चांगला भाव होता त्यावेळी निर्यात बन्द केली. आता आमच्या कापसाला भाव मिळत नाही. याला जबाबदार सरकारची धोरणेच असल्याने लोकसभेतदेखील या प्रश्नावर आवाज उठविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/11/26/तर-मंत्र्यांना-महाराष्ट्रात-फिरू-देणार-नाही.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =तर मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २६ नोव्हेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
ऊस तोडणी वाढवून मिळणार नाहीं तो पर्यंत राज्यातील एका ही कारखाना चालू देणार असा इशारा गोपीनाथ मुंडे यांनी दिला आहे. [[बीड]]मध्ये ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार आणि मुकादम यांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात ते बोलत होते, या वेळी ऊस तोड कामगार संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि ऊसतोड कामगार उपस्थित होते. दरम्यान, साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील यांनी चर्चेला बोलावल्याची माहिती मुंडेंनी दिली आहे. येत्या ७ ऑक्टोबर, इ.स. २०११ तारखेला ऊसतोड कामगारांतर्फे मुंडे मोहिते-पाटलांशी बोलणार आहेत. ऊसतोड कामगाराची संख्या दिवसेन्दिवस कमी कमी होत असून साध्या स्थितीला राज्यात केवळ तीन लाखच मजूर आहेत. हार्वेस्टर आणण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली होती. हर्षवर्धन पाटलांकडील रजिस्टरमध्ये तो '''एक''' असेल मात्र आज मितीला राज्यात १६ लाख ऊसतोड कामगार आहेत. सरकारने हार्वेस्टर मशीन आणून साखर कारखानदारांना पन्नास टक्के सवलत देण्यापेक्षा जर हेच पैसे कामगारांना दिले असते, तर बरे झाले असते असे मत मुंडेंनी व्यक्त केले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/maharashtra/aurangabad/9430-2011-10-03-16-13-31
| title =नाहीतर कारखाने चालू देणार नाही : मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =०३ ऑक्टोबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
माझ्या साखर कारखान्यात आणणाऱ्या ऊस उत्पादकांना पहिला हप्ता १६०० रुपये आणि साखरेचे उद्या जर दर वाढले तर त्याचा वाढीव लाभही देण्याची माझी तयारी आहे अशी घोषणा [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी एका वाहिनीवरील चर्चेत सहभागी होताना केली. उद्या जर साखरेचे भाव वाढले तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे कारण साखर ज्याद्वारे तयार होते, त्या कच्च्या मालाला-उसालाही वाढीव दर मिळायला हवा. गतवर्षी साखरेचे भाव ३४०० पर्यंत गेले होते. तेव्हा दोन हजार रुपये ऊस उत्पादकांना दिले होते. आज दर २८०० आहेत. तरीही आपण १६०० रुपये देण्यास तयार आहोत. तो सम्पूर्ण नफा साखर कारखानदारांनी कमवायचा हे मला मान्य नाही अशी स्पष्ट भूमिका मुंडे यांनी मांडली. केंद्र सरकारवर हल्ला चढविताना मुंडे म्हणाले, आम्ही निर्यातबंदी उठवावी यासाठी पन्तप्रधान, अर्थमंत्री यांनी भेटलो. शरद पवारांना तर अनेकदा भेटलो. पण, त्यांनी फारच फार दोनवेळी ५-५ लाख टन निर्यातीस परवानगी दिली. दुसरी गंभीर बाब म्हणजे देशातच ३५ लाख टन साखर पडून असताना आयातीस परवानगी दिली आणि त्यावरील सर्व अधिभार काढून टाकला. शून्य अधिभारामुळे मोठ्या प्रमाणावर साखर आयात झाली. यातून काहीही साध्य झाले नाही याकडे मुंडे यांनी लक्ष वेधले. लेव्हीच्या साखरेचा भुर्दण्ड कारखान्यावर का, असा सवाल उपस्थित करून मुंडे म्हणाले, सरकारने खुल्या बाजारातील दरानुसार साखर खरेदी करावी आणि त्यावर आवश्यक सबसिडी द्यावी. कारण आज एक हजार रुपये तोटा सहन करून लेव्हीची साखर द्यावी लागते. हे बंधन काढून टाकावे, अशी जोरदार मागणी मुंडे यांनी केली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/11/11/माझा-कारखाना-१६००-रु.-दर-देण्यास-तयार---मुंडे.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =माझा कारखाना १६०० रु. दर देण्यास तयार : मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = १० नोव्हेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
राज्यातील काही साखर कारखान्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर बॉयलर पेटवला खरा मात्र ऊसतोड कामगाराचा सम्पाचा अध्याय मिटला नसल्याने प्रत्यक्ष गाळपाला सुरुवातच झाली नाही. सरकारने ऊसतोड कामगाराच्या संपावर तोडगा काढण्यासाठी गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांचा लवाद नेमला आहे. मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या वाढीव मजुरीसाठी सम्पाचं हत्यार उपसलं आहे. मागील २० दिवसांपासून राज्यातील ऊसतोड कामगार, वाहतूकदार आणि मुकादमांनी सम्प पुकारला आहे. १०० टक्के दरवाढ मिळाल्याशिवाय सम्प मागे न घेण्याचा इशारा कामगारांनी घेतला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर काही कारखान्यांनी बॉयलर पेटवले, मात्र ऊसतोड कामगारांच्या सम्पामुळे सद्यास्थितीला गाळपाला सुरुवातच झालेली नाही. ऊसतोड कामगारांच्या सम्पाबाबत तोडगा काढण्यासाठी पवार-मुंडे यांचा लवाद नेमण्यात आला. या लवादामध्ये पवार कारखानदारांचे तर मुंडे ऊसतोड मजुरांचे नेते म्हणून तोडगा काढणार आहेत. यापूर्वी इ.स. २००८ मध्येही ऊसतोड कामगारांनी अशाच प्रकारचा सम्प पुकारला होता. त्यावरही हाच लवाद नेमण्यात आला होता. त्यावेळी ५० टक्के वाढीव वेतनाची मागणी केली होती. मात्र ऊसतोड कामगारांना केवळ २५ टक्के वाढीव वेतन मिळाले. शेजारी राज्यात ऊसतोडीसाठी २५० ते ३०० रुपये प्रतिटन तोडीचा भाव असताना महाराष्ट्रामध्ये मात्र १३७ रुपये भाव दिला जात आहे. ऊसतोड कामगाराला विम्याचे संरक्षण मिळावे आणि इतर मागण्यांची चर्चा नेहमीच होते मात्र ते प्रश्न आजही तसेच प्रलम्बित आहे.
<ref name="abpmajha.newsbullet.in"/>
== संघर्ष प्रतिमा ==
मुंडे राजकारणात पुढे जायला लागले तसे त्यांचे अनेक सहकारी त्यांच्यापासून दुरावले परंतु या दुरावलेल्या लोकांमुळे मुंडे यांच्या स्थानाला फारसा धक्का लागलेला नाही. महाराष्ट्रात मुंडे यांचे अनेक मोहरे इतर पक्षामध्ये जात असल्यामुळे मुंडे यांच्या ताकदीवरही परिणाम झाला. या पडझडीचा फायदा [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादीने]] घेतला. मुंडे यांचे एक निकटचे सहकारी माजी खासदार [[जयसिंहराव गायकवाड]] पाटील हे मुंडे यांच्यावर चिडून राष्ट्रवादीत गेले व तेथून ते खासदारपदी निवडले गेले. कालांतराने राष्ट्रवादीचे स्वरूप त्यांच्या लक्षात आल्यावर ते [[भारतीय जनता पक्ष|भाजपमध्ये]] परतले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://majhapaper.com/content/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A5%82%E0%A4%9F
| title =मुंडे कुटुंबात फूट
| भाषा =मराठी
| प्रकाशक = माझा पेपर
| दिनांक = १३ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
मुंडे यांचे एक निकटचे सहकारी खासदार व माजी महसूल राज्यमंत्री [[उदयनराजे भोसले]] हे [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेसमध्ये]] गेले होते.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=231167:2012-06-07-19-44-29&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59
| title =माझा प्रवास हेलिकॉप्टरकडून बैलगाडीकडे{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =२७ मार्च २००९
| ॲक्सेसदिनांक =२८ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
मुंडे यांचे समर्थक व माजी खासदार [[हरिभाऊ राठोड]] २० जून, इ.स. २०११ला काँग्रेसमध्ये गेले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20110622/5536850007565050551.htm
| title =भाजप सोडल्यानंतरच गोपीनाथ मुंडेंबाबत चर्चा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =२२ जून, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =११ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
मुंडे यांचे कट्टर समर्थक व भाजपचे [[जत]]चे आमदार [[प्रकाश शेंडगे]] यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://72.78.249.187/esakal/20120110/5359407271090987899.htm
| title =शेंडगे काँग्रेसमध्ये, घोरपडे राष्ट्रवादीत
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक = १० जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२८ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
[[विमल मुंदडा]] हे प्रथम गोपीनाथ मुंडेंच्या सहकार्याने आमदार झाले परंतु तरीही त्यांनी पक्ष बदलला. मुंदडा यांनी मुंडे कुटुंबाशी स्नेह कायम ठेवला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=231167:2012-06-07-19-44-29&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59
| title =माझा प्रवास हेलिकॉप्टरकडून बैलगाडीकडे{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =२७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[गेवराई]]तील माजी आमदार [[अमरसिंह पंडित]] यांनीही मुंडेंपासून वेगळी वाट घेतली.
<ref name="चक्रव्यूहात गोपीनाथराव!" />
[[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] खासदार गोपीनाथ मुंडे यांचे [[बीड]]जिल्हय़ातील खन्दे समर्थक म्हणून अमरसिंह पण्डित यांच्याकडे पाहिले जात होते. खासदार गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडून [[भारतीय जनता पक्ष|भाजपतून]] राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=237569:2012-07-12-19-18-13&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59
| title =बीडमधून अमरसिंह पंडित विधान परिषदेचे उमेदवार{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =१३ जुलै, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१३ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
यापूर्वीही टी.पी. मुंडे, विनायक मेटे, बदामराव पण्डित, फुलचंद कराड असे कितीतरी नेते त्यांना सोडून इतर पक्षांमध्ये गेले. यापूर्वी भाजप सोडलेले कराड, टी.पी. मुंडे, पंडित, इ. पुन्हा भाजपमध्ये परतण्याच्या मार्गावर आहेत.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-editorial-article-bjp-and-ncp-beed-politics-2770419.html
| title =पक्षफुटीची लागण
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक = २० जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२८ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
मुंडे यांचे जावई डॉ. मधुसुदन केन्द्रे यांनी परभणी जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.prahaar.in/maharashtra/mumbai_sep_19_pti_the_son-in-law_of_senior_bjp_leader_gopinath_m.html
| title =मधुसुदन केंद्रे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[Prahaar (newspaper)]]
| दिनांक =१९ सप्टेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[बीड]] जिल्हा हा मुंडेंचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे ठरवतील ते होते असे मानले जायचे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/14155884.cms
| title =खडकवासल्याची पुनरावृत्ती टळली
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[महाराष्ट्र टाइम्स]]
| दिनांक =१६ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२६ जून, इ.स. २०१२
}}</ref>
एकेकाळी [[बीड]] जिल्ह्यासाठी मुंडे म्हणतील ती पूर्व दिशा होती. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, पतसंस्था, बाजार समित्या, जिल्हा बँक, नगरपालिका आदी सत्तास्थानांवर खासदार मुंडेंचा प्रभाव होता. जिल्ह्यात प्रबळ विरोधक कोणीच नसल्यामुळे सर्व जाती-धर्मांच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून त्यांनी राजकीय वैभव प्राप्त केले होते, पण नंतर याला ओहोटी लागत गेली. इ.स. २००७ [[बीड]] मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीनंतर [[भारतीय जनता पक्ष|भाजपमध्ये]] पानगळ सुरू झाली. राज्यमंत्री प्रकाश सोळंके, आमदार सुरेश धस यांनी खासदार मुंडेंसोबत सवतासुभा करीत राष्ट्रवादीशी सलगी साधली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20120106/5333590792824025290.htm
| title ='झेडपी' निवडणुकीत खासदार मुंडेंची कसोटी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक = ०६ जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =११ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
इ.स. २००९ विधानसभेच्या वेळी भाजपाने उमेदवारी न दिल्यामुळे भीमराव धोण्डे व साहेबराव दरेकर या माजी आमदारांनी मुंडेंसोबत फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/2012-08-07/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-4-05-08-2012-01006&ndate=2012-08-06&editionname=aurangabad
| title =आष्टीत ‘बॅनर युद्ध’ भडकले
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकमत]]
| दिनांक =०६ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१६ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=89524:2010-07-28-17-38-05&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59
| title =कडा कारखाना धोंडे यांच्याकडे{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =१६ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१६ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
इ.स. २०१२ केज विधानसभेच्या वेळी भाजपाने उमेदवारी न दिल्यामुळे माजी डॉ. नयना सिरसाट मुंडेंसोबत सवतासुभा करीत अपक्ष उमेदवारी कायम केली
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=229247:2012-05-28-17-43-29&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59
| title =केज मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी २० उमेदवार मैदानात{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =१६ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१६ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
अजित पवारांनी गोपीनाथ मुंडे यांना [[बीड|बीड जिल्हा परिषद]] निवडणुकीमध्ये पराभूत करण्याचे शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/component/content/article/106-more/12837-2012-02-05-12-27-42
| title =बीडमध्ये 'दादागिरी' चालू देणार नाही: गोपीनाथ मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =०५ फेब्रुवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
शरद पवार विरुद्ध गोपीनाथ मुंडे यांच्यातील शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांना त्यांच्या जिल्ह्यात धक्का देण्यासाठी पुढाकार घेतला. धनंजय या मुंडे यांच्या नाराज पुतण्याला हेरले आणि त्याला राष्ट्रवादीच्या कळपात आणले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=232731:2012-06-15-17-13-59&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2
| title =मुंडेंविरुद्धच्या लढाईत अजितदादांची सरशी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =२७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
गोपीनाथ मुंडे आणि थोरले बंधू पण्डितअण्णा मुंडे यांच्यातील भाऊबंदकीचा वाद टोकाला गेला. [[बीड]] जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून ते गोपीनाथ मुंडेपासून दूर गेले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-4-30-05-2012-db066&ndate=2012-05-31&editionname=aurangabad
| title =खासदार मुंडेंनी घेतली पंडितअण्णांची भेट
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकमत]]
| दिनांक =३० मे, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार गोपीनाथ मुंडे यांचे बंधू पण्डितराव मुंडे यांना राष्ट्रवादीत घेऊन खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वर्चस्वाला सुरूंग लावले. त्यामुळे कौटुम्बिक पातळीवर एकाकी पडलेल्या आणि [[बीड]] जिल्ह्यातला एकही मोठा नेता सोबत नसल्याने खासदार गोपीनाथ मुंडेंच्या दृष्टीने ही खऱ्या अर्थाने राजकीय अस्तित्वाची लढाई ठरली. तीत आतापर्यंतचे सर्व कसब पणाला लावताना जिल्ह्य़ात तळ टोकून खासदार गोपीनाथ मुंडेंनी एकहाती निवडणूक लढविली आणि जनसमर्थन आपल्या बाजूला वळवण्यात लक्षणीय यश मिळविले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=211551:2012-02-17-19-03-16&catid=368:2011-12-03-19-49-57&Itemid=1
| title =मुंडे जिंकले, अजितदादा हरले..{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =२७ जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[बीड]] जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील जनतेनं अजितदादांच्या टगेगिरीला चांगलाच टोला देत मुंडेंना भरभरून मतदान दिलंय. ३५ वर्ष मुंडेंची एकहाती सत्ता असलेल्या [[परळी वैजनाथ|परळीत]] मुंडेंना शह देण्यासाठी अजितदादांनी धनंजयची मदत घेलली. मुंडेंना शह देण्यासाठी अजितदादांनी मुद्दामहून [[परळी वैजनाथ|परळीत]] प्रचाराचा नारळ फोडला. [[बीड]]मध्ये मुंडेंचं घर फोडून पण्डितअण्णा आणि धनंजयला राष्ट्रवादीच्या गळाला लावलं खरं पण [[बीड]]च्या जनतेनं गोपीनाथरावांच्या बाजूनं कौल देऊन अजितदादांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला सडेतोड उत्तर दिलंय. [[बीड]]ला गड राखण्यात मुंडे यशस्वी ठरले आणि त्यांनी दादांच्या टगेगिरीची चांगलीच धोबीपछाड केलीय. मुंडेंचं पानिपत करू असं म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंचे पानिपत झालंय. याठिकाणी पण्डितअण्णांचा दारूण पराभव झालाय. फक्त [[बीड]] जिल्ह्यातच नाही तर एकूणच [[मराठवाडा|मराठवाड्यात]] अजितदादांनी सपाटून मार खाल्ला. गंगाखेडमध्ये मधूसुदन केन्द्रेंना आपल्या गोटात घेणाऱ्या राष्ट्रवादीला चांगलाच धक्का बसलाय. मुंडेंची ताकद कमी करण्यासाठी केंद्रेंना राष्ट्रवादीत घेतलं खरं मात्र या ठिकाणी केंद्रे अपयशी ठरले. यावेळी गंगाखेडमधील राष्ट्रवादीचं संख्याबळ घटलंय. एकूणच काय तर अजितदादांच्या निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीच्या राजकारणाला [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] जनतेनं चांगलंच प्रत्यूत्तर दिलंय. मुंडेंवर केलेली टोकाची टीका आणि घर-घरात फुट पाडण्याच्या दादांच्या राजकारणाला सध्यातरी घरघर लागलीय. फोडा-फोडीचं राजकारण करून सत्ता मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अजितदादांच्या राजकारणाला राज्यातील जनतेनं चांगलीच चपराक दिलीय.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/component/content/article/106-more/13401-2012-02-18-09-18-07
| title =राष्ट्रवादी राज्यात नंबर वन... पण राष्ट्रवादीच्या फोडाफोडीचा मतदारांकडून धिक्कार
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =१८ फेब्रुवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
आगामी जिल्हा परिषद, नगर परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आरपीआयला सोबत घेऊन लढविणार असल्याचे [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] नेते खा. गोपीनाथ मुंडे पत्रकारांशी बोलतांना सांगितले. आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना खा. मुंडे म्हणाले की, आगामी निवडणुकीमध्ये युती बरोबर रिपाईला सोबत घेण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत युतीची सत्ता येईलच असा ठाम विश्वास खा. मुंडे यांनी व्यक्त केला.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://anandnagri.com/2011/09/10/%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0/
| title =आरपीआयला बरोबर घेऊन आगामी निवडणूक लढविणार-खा. मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =http://anandnagri.com
| दिनांक = १० सप्टेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
देशात किंवा राज्यांमध्ये एका पक्षाची सत्ता येऊ शकत नाही असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेतून हटवायचे असेल तर समविचारी शक्तींनी एकत्र आले पाहिजे अशी लोकभावना आहे. याचा अंदाज घेऊन शिवसेना आणि मनसे यांनी आगामी राजकीय वाटचालीचा विचार करावा आणि अहंकार सोडून विधायक भूमिका घेऊन एकत्र यावे, मनसेसोबत [[भारतीय जनता पक्ष|भाजप]]-सेनेने युती करावी या प्रस्तावावर शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांकडून कडाडून टीका झाली असली तरी सर्वसामान्य जनतेच्या मनात तोच विषय असल्यामुळे [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] नेते गोपीनाथ मुंडे यांनी त्याच प्रस्तावाचा पुनरूच्चार नांदेड येथील [[भारतीय जनता पक्ष|भाजपचा]] विभागीय मेळाव्यात केला. मुंडे यांनी महायुती होण्याची गरज प्रतिपादित केली.
<ref name="महायुतीच गोपीनाथ मुंडे यांचा प्रस्ताव">{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.majhapaper.com/content/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5
| title =महायुतीच गोपीनाथ मुंडे यांचा प्रस्ताव
| भाषा =मराठी
| प्रकाशक = माझा पेपर
| दिनांक = २१ फेब्रुवारी
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
खडकवासला विधानसभा मतदारसंघात [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] उमेदवार भीमराव तापकीर विजयी झाल्याची प्रतिक्रिया विचारली असता मुंडे म्हणाले की, अजितदादांच्या मनमानी कारभाराला मतदारांनी दिलेले हे चोख उत्तर आहे. सत्तेचा माज, टगेगिरी आणि मस्तीची भाषा त्यांच्या डोक्यात शिरली होती. पण, मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. [[भारतीय जनता पक्ष|भाजप]], शिवसेना आणि रिपाई पक्ष आठवले गटाच्या युतीनंतर मिळालेला हा पहिलाच विजय आहे. या युतीवर मतदारांनी शिक्कामोर्तब केल्याचे या निकालानंतर स्पष्ट होत आहे. महागाई, भ्रष्टाचार आणि दहशतवाद रोखण्यात सरकारला आलेल्या अपयशामुळे मतदारांच्या मनात खदखदत असलेल्या असन्तोषाला मतदारांनी या निवडणुकीच्या माध्यमातून मार्ग मोकळा करून दिला असे स्पष्ट करीत मुंडे म्हणाले की, जनता चांगल्या पर्यायाच्या शोधात होती आणि तो पर्याय त्यांना सापडला आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/10/17/पवारांनी-राजीनामा-द्यावा---गोपीनाथ-मुंडे.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =पवारांनी राजीनामा द्यावा : गोपीनाथ मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = १७ ऑक्टोबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
== राजकीय सिद्धांत ==
[[चित्र:Narendra Modi pays homage to Gopinath Munde.jpg|right|thumb|गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहतांना नरेंद्र मोदी]]
महाराष्ट्र राज्य शिखर बँकेतील भ्रष्टाचारास अजित पवार जबाबदार असल्याचा आरोप आपला असल्याचे गोपीनाथ मुंडे यांनी म्हटले आहे. शिखर बँकेतील ५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे अन्यथा आपण न्यायालयात जाऊ असा इशाराही गोपीनाथ मुंडे यांनी दिला आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2012/1/22/शिखर-बँकेतील-घोटाळ्याची-चौकशी-करा---गोपीनाथ-मुंडे.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =शिखर बँकेतील घोटाळ्याची चौकशी करा - गोपीनाथ मुंडे
|| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २२ जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
शिखर बँकेतील पाचशे कोटी रूपयांच्या घोटाळ्याची सीबीआय चौकशीची मागणी गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे. शिखर बँकेतील ५०० कोटीच्या घोटाळ्याची चौकशी का नको? असा सवाल [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. राज्य शिखर बँकेतील भ्रष्टाचारास अजित पवार जवाबदार असल्याचं गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलंय.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/maharashtra/aurangabad/12146-2012-01-21-17-43-36
| title ='शिखर बँक घोटाळ्याची चौकशी करा'
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =२१ जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
सहकारातील अपप्रवृत्तींना गाडण्यासाठी सहकारातील गरकारभाराविषयी श्वेतपत्रिका जाहीर करण्याची केलेली मागणी समारोप सत्रातील अशी मागणी [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.prahaar.in/shadow/statenews/63274.html
| title =सहकार शताब्दी परिषदेची ‘पिकनिक’
| भाषा =मराठी
| प्रकाशक = प्रहार
| दिनांक =२१ मे, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१४ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
जळगावमधील घरकुल घोटाळ्यातील सहभागाच्या आरोपावरून अटक झालेले राज्यमंत्री गुलाबराव देवकर अजून मंत्रिपदावर कसे, असा सवाल [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. देवकर यांनी आपला राजीनामा पक्षाकडे पाठविला आहे, पण पक्षाने तो स्वीकारलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच भ्रष्टाचाराला पाठीशी घालते, असा आरोप करून देवकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=228216:2012-05-22-19-56-18&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3
| title =देवकर, राजीनामा द्या- गोपीनाथ मुंडे{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
भाजप पक्षाची महाराष्ट्रात सत्ता असताना एन्रॉनचा वाद बराच गाजला. या पक्षाचे धडाडीचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी शपथ घेऊन एन्रॉनचा दाभोळ येथील प्रकल्प अरबी समुद्रात बुडवला आणि नंतर पुन्हा वर काढला. दरम्यानच्या काळात एन्रॉनचे केनेथ ले आणि रिबेका मार्क भाजप आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांना भेटले आणि प्रकल्प सुरू करण्याच्या मार्गातील अडचणी जाणून घेतल्या.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/sampadkiya-news/chant-from-out-side-scene-from-inside-25205/
| title =वरून कीर्तन, आतून तमाशा!
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =१४ डिसेंबर, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१४ डिसेंबर, इ.स. २०१२
}}</ref>
मुंबईमधये विक्रोळीत झालेल्या महायुतीच्या पहिल्याचं सभेत [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. गोपीनाथ मुंडे यांनी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्यावर हल्ला चढवला. मधू कोडा झारखंडचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी दहा हजार कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केला आणि त्यातील बरेच पैसे हे कृपाशंकरसिंह यांच्याकडे आले असल्याचा आरोप गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. काँग्रेस सरकारने आपले नेते सुरेश कलमाडी यांना भ्रष्टाचारासाठी आत टाकलं, मग कृपाशंकरसिंह यांची चौकशीही का केली नाही, असा सवालही गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/component/content/article/106-more/12330-2012-01-25-18-52-37
| title =पवारांसारखे नेते दिल्लीपुढे लाचार
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =२६ जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
महाराष्ट्र जनता काँग्रेसच्या भ्रष्ट राजवटीला कंटाळली असून बहुतांश जनतेला काँग्रेस नकोशी झाली आहे. देशात आणि राज्यात इ.स. १९७५ वर्षासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसची भ्रष्ट आणि घोटाळ्याची सत्ता उलथून टाकण्यासाठी एकत्र आलेच पाहिजे’, असा पुनरूच्चार लोकसभेतील [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी येथे केला होता.
<ref name="महायुतीच गोपीनाथ मुंडे यांचा प्रस्ताव"/>
देशात आणि राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. गेल्या तीन वर्षांपासून [[मराठवाडा|मराठवाड्यात]] मंत्रिमंडळाची बैठक झालेली नाही. अशा परिस्थितीत ता. १५ ऑगस्टपूर्वी फक्त दुष्काळ निवारणाची चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबादेत घ्यावी अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] ज्येष्ठ नेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांनी दिला. मुंडे म्हणाले देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि राजस्थानात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. राज्य आणि केंद्र शासनाने दुष्काळ निवारणासाठीचे धोरण निश्चित केलेले नाही किंवा युद्धपातळीवर ठोस पाऊले उचललेली नाहीत. सध्याच्या परिस्थितीत राज्यातील खरिपाचे पीक हातात येईल असे वाटत नाही. जुलै महिना संपत असताना राज्यातील मोठ्या आणि मध्यम धरणांमध्ये १५ ते २० टक्के पाणी शिल्लक आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. १९७२ च्या दुष्काळासारखी [[मराठवाडा|मराठवाड्यात]] परिस्थिती आहे. [[मराठवाडा|मराठवाड्यातही]] गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. जुलै महिन्यातही टॅंकरने पाणी पुरवठा होत आहे. दुष्काळाने पाण्याची पातळी घटली आहे, पण राज्यकर्त्यांनी दुष्काळाचे राजकारण करू नये. केवळ राजकीय सूडबुद्धीने [[बीड]] जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही. सध्याच्या दुष्काळ परिस्थितीवर शासनाचे उदासीन धोरण आहे. दुष्काळ निवारणासाठी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीही राज्य शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये पाऊस नाही. अशा जिल्ह्यांचे ग्रुप करून त्यामध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत निर्णय घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे चारा आणि पिण्याच्या पाण्याचे गावपातळीपर्यंत नियोजन केले पाहिजे. ऑक्टोबर महिन्यात रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे, त्याचीही तातडीने उपाययोजना केली पाहिजे अशी अपेक्षा श्री. मुंडे यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे खरिपाची आणेवारी सप्टेंबरमध्ये तर रब्बीची आणेवारी जानेवारीत जाहीर करण्याचा जो महसुली कायदा आहे, त्यामध्ये आता आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. आता अप्रत्यक्ष अनुदान देण्याऐवजी थेट अनुदान लाभार्थ्यांपर्यंत द्यावे. यासाठी पुस्तकी कायदा नको, तर वस्तुस्थितीला धरणारा कायदा आणला पाहिजे, अशी मागणीही मुंडे यांनी केली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.agrowon.com/Agrowon/20120730/5138711615339590170.htm
| title =खासदार गोपीनाथ मुंडे यांचा इशारा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =http://www.agrowon.com
| दिनांक = ३० जुलै, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१३ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
२६/११ च्या पार्श्वभूमीवर बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दहशतवाद रोखण्यास असमर्थ ठरल्याची टीका मुंडेंनी केली. त्याचबरोबर महागाईच्या मुद्द्यावर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यास असमर्थ ठरले आहे आणि याच महागाईच्या भस्मासुरामुळे भविष्यात पेट्रोलचा दर १०० रुपये लिटरवर पोहोचेल अशी भीती मुंडेंनी व्यक्त केली. तर किरकोळ बाजारपेठेत परदेशी गुंतवणुकीला दिलेल्या परवानगीबद्दल गोपीनाथ मुंडेंनी नाराजी व्यक्त केली आहे. भविष्यात सामान्य व्यापाऱ्यांचा व्यवसाय मोठमोठ्या कंपन्या काबीज करतील असे ते म्हणाले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://abpmajha.newsbullet.in/mumbai/103-more/10605-2011-11-27-10-21-05
| title =मुंडे समर्थकांच्या कार्यक्रमाला गडकरींची दांडी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[ए.बी.पी. माझा]]
| दिनांक =२७ नोव्हेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
केंद्र शासनाप्रमाणे महाराष्ट्र शासनही भ्रष्टाचारात आघाडीवर असल्याची टीका करीत [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे म्हणाले- स्वातंत्र्यानंतर जेवढे घोटाळे झाले, त्यापेक्षा मोठे घोटाळे केंद्र शासनाने केले आहेत. आदर्शच्या घोटाळ्यामुळे तर उभा महाराष्ट्र बदनाम झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे पाप केले आहे. महाराष्ट्रातील बलात्कार, गुन्हे, अपहरण, दंगलींच्या घटनावर प्रकाश टाकताना खासदार मुंडे म्हणाले- कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसवली आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/10/18/परदेशातील-काळ्या-पैशावर-श्वेतपत्रिका-काढा.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =परदेशातील काळ्या पैशावर श्वेतपत्रिका काढा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = १७ ऑक्टोबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[भारतीय जनता पक्ष|भाजप]] सांसदीय मंडळाच्या झालेल्या बैठकीत गृहमंत्री पी. चिदम्बरम यांच्यावरील बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच रालोआतील सर्व खासदारांनी आपले विदेशात कुठेही बँक खाते नाही आणि विदेशी बँकांमध्ये काळा पैसाही नाही, अशा आशयाचे शपथपत्र येत्या दोन ते तीन दिवसात सादर करावे, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. हे शपथपत्र लोकसभा आणि राज्यसभेच्या अध्यक्षांकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] नेते गोपीनाथ मुंडे यांनी पत्रकारांना दिली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/11/23/विरोधकांनी-पाडली-संसद-ठप्प.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =विरोधकांनी पाडली संसद ठप्प
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २३ नोव्हेंबर, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
गोवा विधानसभा निवडणूक इ.स. २०१२ च्या प्रचारासाठी [[भारतीय जनता पक्ष|भाजपने]] लोकसभेतील विरोधी पक्ष उपनेते गोपीनाथ मुंडे यांना गोव्यात पाठविले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.dainikgomantak.com/DainikGomantak/20120209/5347649128763015822.htm
| title =गडकरी, स्वराज, हेमामालिनी, मुंडे भाजपच्या प्रचारासाठी गोव्यात येणार
| भाषा =मराठी
| प्रकाशक =dainikgomantak
| दिनांक = ०९ फेब्रुवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२८ जून, इ.स. २०१२
}}</ref>
हिंमत असेल तर यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गोवा विधानसभा निवडणुकापूर्वी बेकायदेशीर खाणीवरील एम. बी. शाह यांचा अहवाल जाहीर करावा, असे आव्हान [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] ज्येष्ठ नेते व पक्षाचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी दिले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.navprabha.com/navprabha/node/3046
| title =हिंमत असेल तर शाह आयोगाचा अहवाल जाहीर करा |विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.is/TOWgy |विदा दिनांक=२५ ऑगस्ट २०१४
| भाषा =मराठी
| प्रकाशक = http://www.navprabha.com.
| दिनांक = २७ फेब्रुवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२८ जून, इ.स. २०१२
}}</ref>
इ.स. २०१२ च्या पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी [[भारतीय जनता पक्ष|भाजपने]] आपल्या नेत्यांची यादी तयार केली असून, त्यात गोपीनाथ मुंडे यांचा समावेश आहे. गोपीनाथ मुंडे यांना तर उत्तर प्रदेशातील पक्षाचे ‘स्टार प्रचारक’ करण्यात आले आहे. उत्तरप्रदेश व पंजाबसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा प्रचार करणाऱ्यांची एक यादी [[भारतीय जनता पक्ष|भाजपने]] निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविली आहे.भाजपच्या या यादीत लोकसभेतील [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] उपनेते गोपीनाथ मुंडे यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2012/1/9/नरेंद्र-मोदी-भाजपचे-उत्तरप्रदेशात-‘स्टार-प्रचारक’.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =नरेंद्र मोदी भाजपचे उत्तर प्रदेशात ‘स्टार प्रचारक’
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = ०९ जानेवारी, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
आता ५० टक्के महिला आरक्षणाचा निर्णय झाला असल्याने महिलांना राजकारणामध्ये फार मोठी संधी आहे. ज्या ठिकाणी महिला आरक्षण नाही तेथे मात्र योग्य उमेदवारांना संधी देण्यात यावी. मात्र, पक्षाला भविष्यात पुन्हा उभारी आणायची असेल, सत्ता आणून द्यायची असेल, तर जो कार्यकर्ता दिवस रात्र मेहनत करत आहे. त्यालाच उमेदवारी द्या असे आवाहनही गोपीनाथ मुंडे यांनी केले.
महागाईच्या मुद्यावरून, परदेशातील काळा पैशाबद्दल बोलण्यास सरकार संसदेमध्ये तयार नाही. काँग्रेसच्या तीन खासदारांचे काळे धन विदेशात असल्यामुळेच सरकार पळवाटा शोधत असल्याचा आरोप करून गोपीनाथ मुंडे म्हणाले, देशात दहशतवादाने थैमान घातले आहे. कसाबला बिर्याणी खाऊ घालत आहेत. तर तिकडे अफझल गुरूला केंद्र सरकार पोसत आहे. कसाबच्या गोळ्यांनी जखमी झालेल्या पीडितांवर हे सरकार काठ्या चालवीत आहे. अमानुषपणे वागणाऱ्या या सरकारला सत्तेत राहण्याचा काडीमात्र अधिकार नसून या उद्दाम सरकारची सत्ता [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] उलथवून टाकेल, असा इशाराही गोपीनाथ मुंडे यांनी यावेळी दिला.
केंद्रातील आघाडी सरकार रिटेल क्षेत्रामध्ये विदेशी गुंतवणुकीला मान्यता देण्याचा विचार करीत आहे. परंतु, अशी मान्यता मिळाल्यास देशातील किमान १० कोटी लहान व्यापाऱ्यावर बेरोजगारीचे संकट कोसळणार आहे. केंद्र सरकार घेत असलेला हा निर्णय देशातील व्यापाऱ्यांच्या विरोधात असून, आधीच महागाईने होरपळेल्या जनतेलाही याची झळ बसणार आहे. जनतेच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा अधिकार या सरकारला कोणी दिला, असा सवाल उपस्थित करून या विधेयकाला संसदेमध्ये [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] संपूर्ण ताकदीनिशी विरोध करणार असल्याची घोषणा [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/11/27/संतप्त-मुंडेंचा-संसद-ठप्प-करण्याचा-इशारा.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =संतप्त मुंडेंचा संसद ठप्प करण्याचा इशारा
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २७ नोव्हेंबर , इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करण्यासाठी [[भारतीय जनता पक्ष|भाजपने]] लोकसभेतील विरोधी पक्ष उपनेते गोपीनाथ मुंडे यांना पाठविले.जनलोकपाल विधेयकावर आधारित सशक्त लोकपाल विधेयकच संसदेत सादर व्हावे, असा [[भारतीय जनता पक्ष|भाजपचा]] प्रयत्न असल्याचे लोकसभेतील [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी अण्णांना सांगितले. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी जनलोकपालावर आधारित कठोर लोकपाल कायदा हवा, या मुद्यावर देशातील प्रमुख विरोधी पक्ष अण्णांना पाठिंबा देत असल्याचे मुंडे यांनी अण्णांना सांगितले. जनलोकपाल विधेयकावर आधारित सशक्त लोकपाल विधेयकच्या तीन मुद्यांबद्दल सरकारने मौन बाळगले असताना तेच मुद्दे [[भारतीय जनता पक्ष|भाजपच्या]] नोटिशींत समाविष्ट केले आहेत, असेही मुंडे यांनी अण्णांच्या लक्षात आणून दिले. अण्णांची भ्रष्टाचार संपविण्यासाठीची प्रामाणिक तळमळ व मुद्द्यांवरचा ठामपणा प्रभावित करणारा आहे, असे निरीक्षण मुंडे यांनी नोंदविले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20110827/4950919207080221945.htm
| title =गोपीनाथ मुंडे यांनी घेतली अण्णांची भेट
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक =२७ ऑगस्ट, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
लोकपाल विधेयकाबाबत लोकसभेतील चर्चेसाठी सरकार ही चर्चा नियम १९३ अन्वये घेण्यावर आग्रही असली तरी [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] मात्र ही चर्चा नियम १८४ अंतर्गतच व्हावी, यासाठी आग्रही आहे. [[भारतीय जनता पक्ष|भाजपनेते]] गोपीनाथ मुंडे यांनी अनंतकुमारांसह अण्णा हजारेंची आज रात्री भेट घेऊन [[भारतीय जनता पक्ष|भाजपचा]] जनलोकपाल विधेयकाला पूर्ण पाठिंबा आहे आणि नियम १८४ अंतर्गतच ही चर्चा आम्ही घडवून आणू, असे आश्वासन त्यांना दिले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/8/26/लोकसभेत-आज-चर्चा-की-संघर्ष-.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =लोकसभेत आज चर्चा की संघर्ष?
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २६ ऑगस्ट, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
[[भारतीय जनता पक्ष|भाजपची]] भूमिका विशद करताना जनलोकपाल विधेयकावरील ठराव किंवा प्रस्ताव संसदेत मतदानासाठी आला तर, अण्णा हजारे यांनी ज्या तीन महत्त्वाच्या मागण्या ठेवलेल्या आहेत, त्या मागण्यांच्या समर्थनार्थ [[भारतीय जनता पक्ष|भाजप]] मतदान करेल, असे प्रतिपादन [[भारतीय जनता पक्ष|भाजपच्या]] वरिष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.tarunbharat.net//Encyc/2011/8/27/ठराव-मतदानासाठी-आल्यास-भाजप-अण्णांच्या-बाजूने.aspx?NB=&lang=3&m1=&m2=&p1=&p2=&p3=&p4=
| title =ठराव मतदानासाठी आल्यास भाजप अण्णांच्या बाजूने
| भाषा =मराठी
| प्रकाशक =www.tarunbharat.net
| दिनांक = २७ ऑगस्ट, इ.स. २०११
| ॲक्सेसदिनांक =२९ जून, इ.स. २०१२
}}</ref>
भारतात इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) समाजातील संख्या पाहता केंद्रात ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय हवे तसेच जनगणनेत ओबीसींची वेगळी नोंद करावी, असे मत गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी नेत्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात व्यक्त केले.ओबीसी महिलांसाठी लोकसभेत वेगळ्या आरक्षणाचीही त्यांनी यावेळी मागणी केली.
ओबीसी समाजाने लढायला तयार राहिले पाहिजे. मी त्यांच्यासोबत आहे. ओबीसी महिलांनाही आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसींसाठी देशभर चळवळ करायची असल्यास त्याचे नेतृत्व छगन भुजबळ यांनी करावे, असे मुंडे यांनी सांगितले. जनगणनेत ओबीसींची वेगळी नोंद करावी अशी मागणी लोकसभेतले [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.marathwadaneta.com/MarathwadaNeta/20100411/5047988889519862470.htm
| title =केंद्रात ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय हवे - गोपीनाथ मुंडे
| भाषा =मराठी
| प्रकाशक = [[Marathwada Neta]]
| दिनांक = ११ एप्रिल २०१०
| ॲक्सेसदिनांक =२८ जून, इ.स. २०१२
}}</ref>
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांविरुद्ध प्रत्यार्पण व कायदेशीर कारवाई करण्यासाठी [[भारतीय जनता पक्ष|भाजपचे]] लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी पाठिंबा दर्शविला.
संयुक्त राष्ट्राच्या ६५ व्या सर्वसाधारण सभेत "आंतरराष्ट्रीय कायदा आयोग' या विषयावर न्यू यॉर्क येथे बोलताना खासदार गोपीनाथ मुंडे म्हणाले, गुन्हेगारांना कुठल्याना कुठल्या देशात शिक्षा मिळते, हे दिसून आले की त्यांना वचक बसेल. ज्या देशात गुन्हा केला आहे किंवा ते ज्या देशाचे नागरिक आहेत, त्या देशात त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे. गुन्हेगारांचे प्रत्यार्पण किंवा कायदेशीर कारवाईला भारताने नेहमीच पाठिंबा दिला आहे. सीमेपलीकडील खनिज तेल व गॅसच्या वाटण्या भौगोलिक, प्रादेशिक, लोकसंख्या आदी बाबींचा विचार करून द्विपक्षीय चर्चेतून करण्यात याव्यात. कोणते नियम करून हे वाटप केले, तर त्याचे परिणाम द्विपक्षीय चर्चेवर होतील. या बाबीचे सार्वत्रिकीकरण केले तर ते अधिक गुंतागुंतीचे होईल, असे मत मुंडे यांनी व्यक्त केले.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20101104/5761495990755370514.htm
| title =गुन्हेगार प्रत्यार्पणासाठी गोपीनाथ मुंडे आग्रही
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[सकाळ (वृत्तपत्र)]]
| दिनांक = ०४ नोव्हेंबर, इ.स. २०१०
| ॲक्सेसदिनांक =२७ जून, इ.स. २०१२
}}</ref>
{{क्रम
|यादी=[[:वर्ग:महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री|महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री]]
|पासून=[[मार्च १९]], [[इ.स. १९९५]]
|पर्यंत=[[ऑक्टोबर १७]], [[इ.स. १९९९]]
|मागील=[[रामदास आठवले]]
|पुढील=[[छगन भुजबळ]]
}}
== संक्षिप्त परिचय ==
अध्यक्ष : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संस्था, जिल्हा [[पुणे]],जिल्हा मुंबई
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=PuneEdition-4-2-10-07-2012-d9deb&ndate=2012-07-10&editionname=pune
| title =विकासालाच जनआंदोलन बनवा : मोदी
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकमत]]
| दिनांक =१० जून, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१७ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
<br />
अध्यक्ष : अथर्व शिक्षण संस्था, जिल्हा मुंबई
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.atharvamumbai.com/governing_council.html
| title =About Atharva Educational Trust
| भाषा =English
| प्रकाशक =[http://www.atharvamumbai.com/about_us.html]
| दिनांक =१४ जुलै, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
<br />
अध्यक्ष : वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, जिल्हा [[बीड]]
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.vaidyanathsugar.com/chairmans.htm
| title =Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana Ltd.
| भाषा =English
| प्रकाशक =[http://www.vaidyanathsugar.com/chairmans.htm]
| दिनांक =६ जुलै, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =६ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
<br />
अध्यक्ष : सोमनाथ नागनाथअप्पा हालगे शिक्षण संस्था, परळी जिल्हा [[बीड]]
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.nhce.in/principaldesk.html Vaidyanath Sarvangin Vikas Sanstha
| title =From Principal Desk... Nagnathappa Halge College Of Engineering
| भाषा =English
| प्रकाशक =[http://www.nhce.in/principaldesk.html]
| दिनांक =१४ जुलै, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१४ जुलै, इ.स. २०१२
}}</ref>
<br />
अध्यक्ष : जवाहर शिक्षण संस्था, परळी जिल्हा [[बीड]]
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=241268:2012-07-31-18-02-14&Itemid=1
| title =पक्षीय विरोधकांचा एकमुखी पाठिंबा{{मृत दुवा}}
| भाषा =मराठी
| प्रकाशक =[[लोकसत्ता]]
| दिनांक =१७ ऑगस्ट, इ.स. २०१२
| ॲक्सेसदिनांक =१७ ऑगस्ट, इ.स. २०१२
}}</ref>
<br />
अध्यक्ष : मल्लवाबाई वल्ल्याळ डेंटल कॉलेज, जिल्हा [[सोलापूर]]
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-4-02-04-2013-08e08&ndate=2013-04-02&editionname=aurangabad
| title =
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
| दिनांक =
| ॲक्सेसदिनांक =
}}</ref>
<br />
संस्थाध्यक्ष : संत जगमित्र नागा सुतगिरणी, परळी जिल्हा [[बीड]]
* इ.स. १९६९ : बीडच्या कॉलेजमध्ये विद्यार्थीसंसदेच्या पहिल्या वर्षी वर्गप्रतिनिधीची(सीआर) निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
* इ.स. १९७० : परळीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अ. भा. वि. प.) काम
* इ.स. १९७८ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत पराभव
* इ.स. १९७८ : बीड जिल्हापरिषद निवडणुकीत रेणापूर (उजनी) मतदारसंघातून राज्यभरात सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी
* इ.स. १९८० : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९८० ते इ.स. १९८५)
* इ.स. १९८० : महाराष्ट्र राज्य भारतीय जनता युवा मोर्चाचे पहिले अध्यक्ष
* इ.स. १९८२ : महाराष्ट्र राज्य भाजपचे सरचिटणीस
* इ.स. १९८५ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर(गेवराई) मतदारसंघातून पराभव
* इ.स. १९८४ : बीड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत पराभव
* इ.स. १९८६ : महाराष्ट्र राज्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष
* इ.स. १९८७ : कर्जमुक्ती मोर्चा: महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोठा मोर्चा काढून शासनास कर्जमुक्ती करण्यास भाग पाडले.
* इ.स. १९९० : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९९० ते इ.स. १९९५)
* इ.स. १९९२, १२ डिसेंबर : महाराष्ट्र राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद. (इ.स. १९९२ ते इ.स. १९९५)
* इ.स. १९९२ : संघर्ष मोर्चा: महाराष्ट्रात राजकारणाच्या गुन्हेगारीकरण विरोधात शिवनेरी ते शिवतीर्थ अशी संघर्ष यात्रा काढली.
* इ.स. १९९५ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९९५ते इ.स. १९९९)
* इ.स. १९९५,१४ मार्च : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ (इ.स. १९९५ ते इ.स. १९९९)
* इ.स. १९९५,१४ मार्च : महाराष्ट्राचे ऊर्जा व गृहखात्यांचे मंत्री म्हणून शपथ (इ.स. १९९५ ते इ.स. १९९९)
* इ.स. १९९९ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले (इ.स. १९९९ ते इ.स. २००४)
* इ.स. २००४ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत रेणापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले (इ.स. २००४ ते इ.स. २००९)
* इ.स. २००९ : बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले (इ.स. २००९ ते इ.स. २०१४)
* इ.स. २००९,११ जूलै : महाराष्ट्र राज्य भाजपचे प्रभारी म्हणून नेमणूक
* इ.स. २००९ : लोकसभेतील भाजपचे उपनेते म्हणून नेमणूक
* इ.स. २०१० : जनगणनेत ओबीसींची वेगळी नोंद करावी अशी मागणी लोकसभेतील भाजप उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी केली.
* इ.स. २०११, १४ मार्च : माफिया राज हटवा मोर्चा: भाजपतर्फे मुंबईत काढण्यात येणाऱ्या माफिया राज हटवा मोर्चा जनजागरण अभियानचे नेतृत्व
* इ.स. २०११, ०३ ऑक्टोबर : निर्धार मोर्चा: बीडमध्ये ऊसतोडणी वाढवून मिळवुनसाठी निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला
* इ.स. २०११ : जनलोकपाल विधेयकावर अण्णांना पाठिंबा
* इ.स. २०१२ : गोवा विधानसभा निवडणूक २०१२ च्या प्रचारासाठी गोव्यात पाठविले
* इ.स. २०१२ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१२ च्या प्रचारासाठी भाजपतर्फे ‘स्टार प्रचारक’ करण्यात आले आहे
* इ.स. २०१२, २७ जून : संयुक्त राष्ट्राच्या ६५ व्या सर्वसाधारण सभेत आंतरराष्ट्रीय कायदा आयोग या विषयावर न्यू यॉर्क येथे भारत सरकारचे प्रतिनिधित्व <ref>[https://pminewyork.gov.in/pdf/uploadpdf/38402ind1779.pdf REPORT OF THE INTERNATIONAL LAW COMMISSION, CHAPTER]</ref>
* इ.स. २०१२ : महाराष्ट्राच्या राज्यात दुष्काळी ठिकाणी दौऱ्यावर निघाले.
* इ.स. २०१३ : भाजपचे केंद्रीय निवडणूक समितीत समावेश
* इ.स. २०१४ : खासदार म्हणून लोकसभेत निवडून आले. केंद्रीय मंत्री म्हणून मोदी मंत्रीमंडळात निवड.
* इ.स. २०१४ : [[३ जून]] [[ए.स.२०१४|२०१४]] रोजी नवी दिल्ली येथे रस्ते घात/अपघातात निधन.
== संदर्भ आणि नोंदी ==
{{refbegin|2}}
{{संदर्भयादी}}
{{Refend}}
== बाह्य दुवे ==
* [http://164.100.47.132/LssNew/Members/Biography.aspx?mpsno=4386 लोकसभेच्या अधिकृत संकेतस्थळावरील व्यक्तिचित्र]
* [http://www.bookganga.com/eBooks/Book/5275049865818186962.htm Bookganga.com वरील लेख: लोकनेता..गोपीनाथ मुंडे]
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7085838.cms महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रातील गोपीनाथ मुंडेवरील लेख: गोपीनाथ मुंडे यांचे 'सीमोल्लंघन']
* [http://maharashtrabjp.org/Netritwa/PramukhNeta.aspx वरील लेख: श्री. गोपीनाथ मुंडे - उपनेता लोकसभा]
{{१६व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार}}
{{DEFAULTSORT:मुंडे,गोपीनाथ}}
[[वर्ग:महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री]]
[[वर्ग:१५ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार]]
[[वर्ग:बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार]]
[[वर्ग:१६ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:इ.स. १९४९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१४ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:जनसंघ नेते]]
[[वर्ग:नामांतर आंदोलनात सहभागी व्यक्ती]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील आमदार]]
bcl0dsmyqemdntxy2d3rf7fyy8pptov
बदाम
0
65530
2141705
2106280
2022-07-30T17:15:52Z
Khirid Harshad
138639
wikitext
text/x-wiki
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. बदामबीज हे पुष्टीदायक व शक्तिवर्धक आहे.
[[चित्र:Badam.JPG|thumb|right|बदामातील बिया]]
[[चित्र:Kadina-almonds-0713.jpg|250px|thumb|right|बदाम]]
{{विस्तार}}
बदाम : (हि.. बादाम; क. बादावी, बादामी; सं वाताम; इं आमंड; लॅ. प्रूनस ॲमिग्डॅलस, प्रू. कॉम्यूनिस; कुल-रोझेसी). सुमारे ८ मी. उंचीचा हा पानझडी पृक्ष मूळचा मध्य व पश्चिम आशियातील असून अद्याप तेथे वन्य अवस्थेत आढळतो; इ. स. पू. दहाव्या शतकात चीनमध्ये व इ. स. पू. पाचव्या शतकात ग्रीसमध्ये याची लागवड होती, असे म्हणतात. काहींच्या मते जरदाळू, सफरचंद, केळ व आंबा यांच्याप्रमाणे सु. ४,००० वर्षांपूर्वीपासून मनुष्य त्याची लागवड करीत आला असावा. चरकसंहिता (इ. स.चे दुसरे शतक) आणि सुश्रुतसंहिता (इ.स.चे तिसरे शतक) यांमध्ये ‘वाताम’ नावाने बदामाचा उल्लेख आला आहे. बदाम मूळचा इराणातील असून तेथून तो इतरत्र नेला गेला आहे, असेही म्हटलेले आढळते. हल्ली द. युरोप, अमेरिका (कॅलिफोर्निया), ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका या प्रदेशांत बदामाची लागवड आढळते. भारतात सु. ७६०-२,४०० मी. उंचीपर्यंत (काश्मीरात) बदाम पिकविला जातो. त्याच्या लागवडीखाली २,४०० हेक्टर क्षेत्र असून त्यापासून ५,६०० क्विंटल बदामाचे उत्पादन होते; तसेच हिमाचल प्रदेशात २०० हेक्टरात पीक काढतात; उत्तर प्रदेशातील डोंगराळ भागात सु. ५,००० हेक्टरात अक्रोड व बदाम यांची लागवड केली आहे..
आ . बदाम :( १) फूल, (२) तडकलेले फळ, (३) फलांसह शाखा. आ . बदाम :( १) फूल, (२) तडकलेले फळ, (३) फलांसह शाखा.
बदाम वृक्षाची साल करडी; पाने साधी, आयत-कुंतसम (भाल्या सारखी), एकाआड एक, चिवट, चकचकीत व दातेरी असतात. फुले पांढरी, पण त्यांवर तांबूस झाक असते. ती सु. २.५ सेंमी. व्यासाची, आकर्षक असून कोवळ्या पालवीबरोबर किंवा पाने येण्यापूर्वी एकेकटी येतात. फुले व कच्ची फळे असताना हा वृक्ष ⇨सप्ताळूसारखा दिसतो. एकाट किंजदलापासून बनलेले, बिनदेठाचे मोठे, ३-६ सेंमी. लांब, अश्मगर्भी फळ (आठळी फळ) काहीसे चपटे असते. त्यातील मगज (गर) कठीण असून फळ पिकल्यावर ते तडकते व लांबट अंडाकृती, गर्द तपकिरी असे एकच बीज असलेली आठळी बाहेर पडते. पांढरी फुले, दुहेरी पुष्पमुकुट, विविधवर्णी पाने, लोंबती पाने इ. लक्षणांचे अनेक संकरज प्रकार उपलब्ध असून ते बागेत शोभेकरिताच लावले जातात. जरदाळू, चेरी, अलुबुखार व सप्ताळू ही सर्व बदामाच्या प्रूनस या वंशातील असल्याने व त्यांचा अंतर्भाव रोझेसी कुलात [⟶रोझेलीझ] केल्याने त्यांच्या अनेक लक्षणांत साम्य आहे. बदामाच्या जातीचे तीन प्रमुख प्रकार करतात : (१) ॲमिग्डॅलस, (२) अमारा आणि (३)सटायव्हा. यांपैकी पहिला प्रकार वन्य असून प. आशिया, ग्रीस व उ. आफ्रिका येथे आढळतो. बहुतेक लागवडीतील प्रकार दुसऱ्या व तिसऱ्या प्रकारचे आहेत. दुसऱ्याला कडू (‘कडवा’) व तिसऱ्याला ‘गोडा’ म्हणतात. कडवा प्रकार व्यापारी महत्त्वाच्या तेलाकरिता आणि गोड्या प्रकाराची कलमे करण्यास खुंट म्हणून उपयुक्त ठरला आहे. फळांच्या सालीनुसार गोड्या बदामाचे तीन उपप्रकार आहेत : घनकवची, मृदुकवची आणि कागदी (कागझी किंवा रूमाली). भारतातील लागवडीत बियांचा वापर होत असल्याने फळांत विविधता आढळते. अमेरिकेतून ‘नॉन परेल’, ‘थिन शेल’ (विरल कवची), ‘ने-प्लस-अल्ट्रा’ आणि ‘ड्रेक’ (घनकवची) हे प्रकार आणून लागवड केली आहे.
हवामान व मशागत : प्रारंभी थंड पण कोरडी आणि फळे पिकण्याच्या वेळी गरम हवा बदामास आवश्यक असते; तसेच ६० सेंमी. किंवा थोडा अधिक पाऊस असल्यास पीक चांगले येते. वसंत ऋतूत फुलांचा बहर येत असल्याने थंडीचा कडाका त्या वेळी पडल्यास मोहोर नासतो; अशा परिस्थितीत उशिरा फुलणाऱ्या जाती टिकून राहतात. खोल, सकस व निचऱ्याची जमीन बदामवृक्षांना उपयुक्त ठरते कारण त्यांची मुळे खोल जातात. भारतात बियांपासून बहुतांश लागवड होते; त्याकरिता जुले-सप्टेंबरात जमविलेले बी डिसेंबरामध्ये पन्हेरीत पेरतात व वर्षानंतर रोपे बाहेर कायम जागी लावतात. याशिवाय कलमांनीही निवडक वाणांची लागवड करतात; त्याकरिता कडवा किंवा गोडा बदाम, जरदाळू, सप्ताळू अलुबुखार इत्यादींच्या खुंटावर कलम बांधतात. वृक्षांची लागण करण्यास ६ - ८ मी. अंतरावर १ मी. व्यासाचे खोल खड्डे वापरतात. उन्हाळ्यात पाणी द्यावे लागते; कंपोस्ट खते व नायट्रोजनुक्त खते दिल्यास उत्पादन अधिक येते. तसेच वाढ होत असताना छाटणी करावी लागते. वय, विकृती किंवा अयोग्य खुंट यांमुळे उत्पादन कमी होते. अशा वेळी शेंड्याकडे छाट देऊन तात्पुरते पुनरूज्जीवन करतात किंवा जुन्या झाडांमधून नवीन रोपे लावतात आणि पुढे जुनी झाडे काढून टाकतात. याच्या फळबागांतून मधमाश्यांच्या पेट्या ठेवणे चांगले कारण त्यामुळे परपरागणाला मदत होते.
आ. २. बदाम (प्रूनस ॲमिग्डॅलस) व बदामबी यांच्या विविध प्रती.आ. २. बदाम (प्रूनस ॲमिग्डॅलस) व बदामबी यांच्या विविध प्रती.
उत्पादन : रोपे लावल्यापासून सु. तीनचार वर्षांत फळे येऊ लागून आठदहा वर्षांत भरपूर उत्पन्न मिळते. साधारणतः जुलै ते सप्टेंबरमध्ये फळातून आठळ्या डोकावू लागतात. त्या वेळी ती फळे काढून हातांनी सोलून आठळ्या उन्हात वाळवितात. अमेरिकेत आठळ्या सोलण्यासाठी यंत्रे वापरतात. आठळ्यांवर स्वच्छतेकरिता व पिवळट आकर्षक रंग येण्यास योग्य असे संस्कार (वाफारणे व गंधक-धुरी देणे) करतात. कॅलिफोर्नियात दर हेक्टरी ४०० - १,२२० किगॅ इतके उत्पादन येते. बलुचिस्तानात हेक्टरी उत्पन्न सरासरीने २,३७५ किग्रॅ. असते; येथे दर हेक्टरी ३२५ झाडे व दर झाडागणिक ७.३ किग्रॅ. आठळ्या असे प्रमाण धरले आहे. काशमीरात दर झाडापासून २.७ किग्रॅ. फलोत्पादन होते. आठळ्या थंड, कोरड्य व हवा खेळणाऱ्या जागेत ठेवल्यास सहा महिन्यांपर्यंत टिकतात; शीतगृहातही ठेवतात व तेथे त्या अधिक काळ टिकतात. अमेरिकेत आठळ्या यांत्रिक पद्धतीने फोडून फक्त बिया वेगळ्या काढतात व त्यांचे प्रकार पाहून त्यांची प्रतवारी करतात. आठळ्या व बिया नंतर बाजारात येतात.
उपयोग : गोड्या प्रकारातील कच्च्या वा पक्व झालेल्या बादाम बिया खातात; त्यांची टरफले काढून, भाजून, तळून, खारवून खाण्यास अधिक चविष्ट लागतात. मिठाईत सोललेल्या बादामबियांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात; ‘मॅकरून’ या केकसारख्या पदार्थांत बदामबी पेस्टच्या रूपात वापरतात. भारतात मिठाई, पक्वान्ने, तांबूल इत्यांदींत बदामबीचे काप घालतात. बदामबी फार पौष्टिक, शामक, उत्तेजक व तंत्रिका तंत्राच्या दृष्टीने पोषक असून देशी औषधात वापरली जाते. बिब्बा उतल्यास व्रणावर व गोम चावल्यास जखमेवर बी उगाळून लावतात. बिया मूत्रल (लघवी साफ करणाऱ्या) असून त्यांचे पोटीस त्वचेवरील पुरळ व नाजूक दुखरे भाग यांवर लावतात; ⇨ पचनज व्रण (अल्सर) व जठरव्रण झालेल्या रोग्याच्या खाण्यात बदामबी पथ्यकर असते. गोड्या व कडव्या प्रकारच्या बदामबीचे तेल अनेक प्रकारे उपयुक्त आहे; ते मिठाई, औषधे व सौंदर्यप्रसाधने यांत वापरतात. तेल काढून राहिलेल्या चोथ्याचे पीठ आणि बदाम लोणी यांत स्टार्च नसल्याने त्यांचा उपयोग मधुमेही रोग्यांच्या अन्नात, तसेच साबण, सौंदर्यप्रसाधने व मलशुद्धीकारक द्रव्ये यांत करतात. घनकवची बदामातील बी ३३ % तर पातळ सालीच्या बदामातील बी ७० % असते. बियांत प्रथिन व तेल भरपूर असते. गोड्या बदामबीच्या रासायनिक विश्लेषणात प्रतिशत जलांश ५.२, प्रथिन २०.८, तेल ५८.९, कार्बोहायड्रेटे १०.५ आणि अ जीवनसत्त्व असते. कडव्या बदामबीमध्ये १० % अधिक प्रथिन व तेल १० % कमी असते. कडव्यात २.५ - ३.५ % ॲमिग्डॅलीन हे ग्लुकोसाइड असल्याने व ते गोड्या बदामबीत नसल्याने कडवे बी खाद्य नसते. गोड्या व कडव्या बदामबियांतील स्थिर (बाष्परूपाने उडून न जाणारे) तेल शीतदलन (थंड अवस्थेत दाबून काढणाऱ्या ) प्रक्रियेने काढतात. तथापि व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे तेल कडव्या बीपासूनच काढतात कारण गोडे बदामबी इतर महत्त्वाच्या उपयोगांकरिता वापरले जाते. दोन्हींच्या तेलांत फरक नसतो. ते तेल स्वच्छ, फिकट पिवळे किंवा रंगहीन असून त्याला सौम्य सुगंध येतो; ते दीर्घकाळ टिकते. ते शामक, पौष्टिक व किंचित सारक असते; ते खाद्य असले, तरी महाग असल्याने खाणे परवडत नाही; औषधे, सौंदर्यप्रसाधने व तेलाचे अंतःक्षेपण यांत उपयोगात आहे; कानाच्या विकारांत ते कानात घालतात; हे स्थिर तेल काढून राहिलेल्या पेंडीतून ‘कडू बदाम तेल’ हे उडून जाणारे तेल काढतात. त्यानंतर उरलेली पेंड गुरांना खाऊ घालतात. तेलाला विशिष्ट कडू वास येतो; त्यात हायड्रोसायनिक आम्ल असते. त्याचा मर्यादित औषधी उपयोग (उदा., आचके बंद करण्यास व शामक म्हणून) करतात. शुद्ध केलेले कडू तेल (नैसर्गिक बेंझाल्डिहाइड) एरंडेलाची व कॉडलिव्हर तेलाची रूची छपविण्यास वापरतात. हे साबण, सौंदर्यप्रसाधने, औषधे, मिठाई व अत्तरे यांत वापरले जात होते; हल्ली कृत्रिम बेंझाल्डिहाइड वापरणे स्वस्त पडते, तसेच याची भेसळ नैसर्गिक कडू बदामतेलात करतात. बदामाच्या कडक अंतःकवचाचे विविध उपयोग करतातः लोकर स्वच्छ करणे, धातू सफाई, मसाल्यात भेसळ, जमिनीचा पोत सुधारणे. वनस्पतींच्या तळाशी भूमिजल संरक्षणार्थ पसरणे. कोंबडीच्या पिलांना शेज करणे, खतांत मिसळणे, दंतधावने इत्यांदी; तसेच बदामाच्या साली (फलावरणाचा बाहेरील भाग) सरबते, गुरांना चारा आणि कातडी कमाविणे यांकरिता वापरतात, कारण सालीत टॅनिन, शर्करा, प्रथिन, स्टार्च, पेक्टिन, धागे इत्यादींचे प्रमाण चांगले असते. शिवाय यांपासून इंधनासाठी लागणारे अल्कोहॉल बनविण्याचे प्रयत्नही चालू आहेत. खोडांच्या सालीतून पाझरणारा डिंक ट्रॅगकांथ डिंकाऐवची वापरला जातो. बदानवृक्षाचे लाकूड फिकठ लालसर असून कातीव व कोरीव कामांस वापरतात. मुळे शरीरातील दूषित पदार्थांचे विसर्जन करण्यास समर्थ असल्याचे सांगतात. १९७८ साली बदामाचे जागतिक उत्पादन सु. ८.३ लाख टन झाले होते. स्पेन (२.९८ लाख टन), इटली (१.६३ लाख टन), अमेरिकेची संयुक्त संस्थाने (१.५४ लाख टन) व इराण (५० हजार टन) हे प्रमुख उत्पादक देश होते. भारतातील बदामाचे उत्पादन पुरेसे नसल्याने त्याची अफगाणिस्तान व इराण येथून आयात होते; इराक, पाकिस्तान व इटली येथूनही थोडी आयात होत असे. १९६७-६८ सालात ४,२४४ टन आयात झाली होती. त्याची किंमत २६,७४६ हजार रूपये होती
बदाम
आ. ३. देशी बदाम :(१)फुलोऱ्यासह फांदी, (२) नर-फूल, (३) द्विलिंगी फूल (उलगडलेले), (४) फळ, (५) फळांचा आडवा छेद, (६) बी.आ. ३. देशी बदाम :(१)फुलोऱ्यासह फांदी, (२) नर-फूल, (३) द्विलिंगी फूल (उलगडलेले), (४) फळ, (५) फळांचा आडवा छेद, (६) बी.
देशी बदाम : (हिं. जंगली बदाम, बंगाली बदाम, पत्ती बदाम; गु. लीली बदाम; क. तारी; सं. गृहद्रुम ; इं. ट्रॉपिकल आमंड, इंडियन आमंड; लॅ. टर्मिनॅलिया कटापा; कुल-कॉंब्रेटंसी). हा पानझडी वृक्ष ९-१२ मी. (काही ठिकाणी १८-२४ मी.) उंच असून मूळचा मलेशिया (मोलुकास) व अंदमान येथील आहे. ब्रह्मदेश व भारत येथील उष्ण भागांत, बागेत व कधी रस्त्याच्या दुतर्फा शोभेकरिता हा लावला जातो. मुंबईसारख्या ठिकाणी हा सदापर्णीसारखा वाढत असल्याने सावलीकरिताही उपयुक्त ठरतो; कोकण व उत्तर कारवारातही हा लावलेला आढळतो. खोडाची साल करडी व गुळगुळीत आणि फांद्या आडव्या व मंडलित (एकावर एक मजल्याप्रमाणे) व घेर १.८ - २.४ मी.; पाने जाड, कोवळेपणी बहुधा केसाळ नंतर गुळगुळीत, चकचकीत, मोठी (१५ - २३ सेंमी.), फार लहान देठाची, एकाआड एक, तळाशी साधारण हृदयाकृती, टोकाकडे रुंद असून फांद्यांच्या टोकाला गर्दीने वाढतात; झडण्यापूर्वी लालबुंद होतात. फुले लहान व हिरवट पांढरी असून ती पानांबरोबर त्यांच्या बगलेतील कणिश-फुलोऱ्यावर [⟶पुष्पबंध] प्रथम द्विलिंगी व नंतर पुल्लिंगी अशी येतात. फुलांची संरचना व झाडाची इतर सामान्य लक्षणे ⇨कॉंब्रेटेसीमध्ये (अर्जुन कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. पाकळ्या नसतात. फळे अश्मगर्भी (२.५-४ सेंमी.), लंबगोल, काहीशी चपटी व दोन्ही बाजूंस फुगीर असून त्यांवर कडेने पंखासारखी किनार असते. बीज एकच; आठळी फळातील व बीजातील मगज खाद्य; तथापि फळातील मगज बेचव व बीजातील तैलयुक्त असतो. हे तेल ‘खऱ्या बदामा’तील तेलासारखे असते व त्याऐवजी ते वापरतातही. सालीत नऊ टक्के टॅनिन असते; साल व पाने यांपासून काळा रंग काढतात; सूत, रेशीम व लोकर रंगविण्यासाठी पाने व सालीतील रंगद्रव्य उपयुक्त असते. ‘टसर’ जातीच्या रेशमाच्या किड्यांच्या वाढीकरिता पानांचा उपयोग करतात. लाकूड लालसर, कठीण, हलके व टिकाऊ असल्याने घरबांधणीत व शेतीच्या अवजारांकरिता उपयोगात आहे. साल स्तंभक (आकुंचन करणारी), मूत्रल व हृदयास शक्तिवर्धक असते. कोवळ्या पानांच्या रसाचे मलम कुष्ठ, खरूज इ. चर्मरोगांवर उपयुक्त असते. पोटदुखी व डोकेदुखी यांवर हा रस पोटात देतात. नवीन लागवड बियांनी होते.
कुलकर्णी, उ. के.
भुतिया बदाम : (हिं. उर्णी; इं. टर्किश हॅझेल; लॅ. कॉरीलस कॉल्यूनौ ; कुल-बेट्युलेसी). हा सु. २१ मी. उंच व पानझडी वृक्ष मूळचा यूरोपातील असून त्याचा प्रसार द. यूरोप, ट्रान्स कॅस्पियापर्यंत झाला आहे. प. समशीतोष्ण हिमालयात काशमीर ते कुमाऊॅंमध्ये १,६५०-३,१०० मी.उंचीपर्यंत तो आढळतो. काश्मीरातील वनात तो सामान्यपणे आढळतो. याची साल गर्द करडी व पातळ; पाने साधी, सोपपर्ण, हृदयाकृती, एकाआड एक, गोलसर-अंडाकृती, काहीशी खंडित व द्विदंतुर (किनारीवरच्या दात्यांवर पुन्हा दाते असलेली), वरून गुळगुळीत व खालून लवदार. ३-१० एकलिंगी फुलांचे झुबके लोंबत्या कणिशावर एकाच झाडावर येतात. नर-पुष्पे लोंबत्या कणिशावर छंदाच्या बगलेत एकेकटी असतात. परिदले नसतात; केसरदले आठ; स्त्री-पुष्पांचे फुलोरे लहान व खवलेदार कळी-प्रमाणे; चिवट छदमंडल टोकाशी उघडे व त्यावर प्रपिंडयुक्त (ग्रंथियुक्त) केसांची गर्दी असते [⟶फूल]. शुष्क फळ (कपाली) एकबीजी; कठीण आवरणाचे, गोलसर-अंडाकृती, केसाळ व १.८ सेंमी व्यासाचे असते. ‘कॉन्स्टॅंटिनोपल नट’, ‘फिलबर्ट’ व ‘हॅझेलनट’ या नावांनी फळे ओळखली जातात; ती खाद्य व पौष्टिक असतात. फळांचे घोस व शोभा यांकरिता ही झाडे लावतात. दर तीन वर्षानी फुलांचा बहर येतो व फळे भरपूर मिळतात. तुर्कस्तानातील फार मोठ्या लागवडीत, फुलांचा मोसम वार्षिक असून झाडे लावल्यापासून चार वर्षानी फुले व फळे येण्यास सुरुवात होते व वीस वर्षांपर्यंत उत्पन्न मिळते. याचे लाकूड फिकट लालसर, साधारण कठीण व स्थानिक सामान्य उपयोगाचे असते. हिमालयाच्या मध्य व पूर्व भागात २,४८० - ३,१०० मी. उंचीवर दुसरी पानझडी जाती हिमालयी हॅझेल (कॉ. फेरोक्स, नेपाळी नाव : करी; भुतिया नाव : लंगुरा) आढळते. हिच्या कपाली फळाच्या भोवती काटेरी पेल्याचे आवरण असते; फळातील मगज खाद्य असतो. छेदकमंडल जाड व मांसल असते.
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
[[वर्ग:सुकामेवा]]
1o2v8u7t7t65gapvkvmww3n7kka0i0s
चंद्रकांत खोत
0
66563
2141828
2022319
2022-07-31T04:20:19Z
Khirid Harshad
138639
wikitext
text/x-wiki
'''चंद्रकांत खोत''' (जन्म : भीमाशंकर, ७ सप्टेंबर १९४०; मुंबई, १० डिसेंबर २०१४) हे एक [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, कवी आणि संपादक होते.
घरची परिस्थिती हलाखीची असल्याने खोत यांच्या वडिलांनी मुलांना सातवीपर्यंत शिक्षण घेऊ दिले व त्यानंतर कामधंद्याचे बघा असे सांगितले. मात्र शिक्षणाची ओढ असलेले खोत थांबले नाहीत व स्वकष्टाने त्यांनी पुढील शिक्षण घेतले. एम.ए. झाल्यावर त्यांनी पीएच.डी. करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी सत्तरीच्या दशकातील कवितांचा मागोवा घेतला. पण पीएचडीसाठी गाईड न मिळाल्याने खोत यांचे स्वप्न अर्धवटच राहिले. मात्र तोवर खोत यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. विशेष म्हणजे खोत यांना पीएचडी करता आली नसली तरी त्यांच्याच मूळ गावातून येणाऱ्या एका तरुणाने खोत आणि त्यांचे साहित्य यावर प्रबंध लिहून पीएच.डी.ची पदवी मिळवली होती.
लेखनासाठी खोतांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मराठी साहित्यविश्वात ’लिटल मॅगेझिन‘ चळवळ आणि आपल्या ’बिनधास्त‘ लेखनाने त्यांनी खळबळ उडवून दिली होती. पठाणी वेश, डोक्यावर फरकॅप, डोळ्यांत सुरमा अशा टेचात ते मराठी साहित्यसृष्टीत वावरत असत. आपल्या ’बोल्ड’ कादंबऱ्यांसाठी चंद्रकांत खोत विशेष ओळखले जात.
== जीवन ==
मुंबईच्या परळ-लालबागच्या वातावरणात वाढलेले खोत मालवणी मुलखातला ठसक्यात कुणाचाही मुलाहिजा न ठेवता बोलत असत. १९९५ नंतर ते अज्ञातवासात गेले होते. सुमारे १५ वर्षांनी ते प्रकट झाले तेव्हा त्यांच्या डोक्यावरील फरकॅप गायब झाली होती. पठाणी वेशातील त्यांचे व्यक्तिमत्त्व लोप पावले होते. डोळ्यांत सुरमा नव्हता. पांढरीशुभ्र मोठी दाढी त्यांच्या छातीवर रुळत होती. ते कुठे होते, हे त्यांनी कुणालाही सांगितले नाही. काही जण ते हिमालयात गेले होते, असे म्हणत असत. कारण आता त्यांचा ओढा आध्यात्मिकतेकडे वळला होता. भगवी वैराग्यवृत्ती अंगावर वागवत ते चिंचपोकळीजवळच्या डिलाईल रोडवरील साईबाबा मंदिरात बसून नास्मस्मरणात काळ व्यतीत करीत. तिथे येणारे भाविक भरपूर दाढी वाढलेल्या भगव्या वेशातल्या खोतांना साधुपुरुष समजून त्यांच्या पाया पडत असत. त्यांनी अखेरचा श्वासही याच मंदिरात घेतला.
सौंदर्याचा ॲटम बॉंब म्हणून प्रसिद्ध असलेली मराठी अभिनेत्री [[पद्मा चव्हाण]] यांच्याशी त्यांचे संबंध असल्याचे सांगितले जात होते<ref>{{संकेतस्थळ|http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6509174.cms|महाराष्ट्र टाइम्स - सात रस्त्याचा खोत; दिनांक ७ सप्टेंबर, इ.स. २०१०; ले.: जयंत पवार;|मराठी}}</ref>. त्या दोघांचे लग्नही झाले होते, असे त्यांचे म्हणणे होते. आयुष्यातील त्या टप्प्यानंतर खोतांचे जीवन पालटले. त्यांचा कल अध्यात्म्याकडे झुकला.
सगळे सामाजिक संकेत धुडकावून वावरलेला हा अवलिया अखेरपर्यंत बेघरच राहिला. खोतांनी राज्य सरकारकडे मुख्यमंत्री कोट्यातून घर मागितले होते. पण ते मिळाले नाही. ही खंत वृत्तपत्रांनी मांडल्यानंतरही महाराष्ट्र सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्षच केले. निधनाअगोदर, म्हणजे ७ सप्टेंबर २०१४ला मित्र परिवाराने त्यांचा अमृतमहोत्सवी सोहळा साजरा केला होता.
==लेखन==
चंद्रकांत खोत हे साहित्य क्षेत्रात कवी म्हणून आले. १९६९ मध्ये प्रकाशित झालेला मर्तिक हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. यानंतर ते कादंबरी लिखाणाकडे वळले. १९७० मध्ये पुरुष वेश्या या बोल्ड विषयावर आधारित उभयान्वयी अन्वय ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली व साहित्य क्षेत्रात एकच खळबळ माजली. यानंतर दोन वर्षांनी ‘बिनधास्त’ आणि १९७४ मध्ये प्रसिद्ध झालेली ‘विषयांतर’ ही कादंबरीदेखील लैंगिक विषयावरचीच. या खोतांच्या कादंबऱ्यांमध्ये कामगार वस्तीतील जीवन, तेथील लैंगिक घुसमट त्यांनी बेधडक मांडली होती.
’अबकडई‘ या दिवाळी अंकाचे खोतांनी अनेक वर्षे संपादन केले. रुळलेल्या वाटेवरून चालणाऱ्या मराठी साहित्यिकांना या अंकांनी आणि त्यांच्या वेगळ्या बोल्ड शैलीने अनेक धक्के दिले. दिवाळी अंकांचा इतिहास लिहायचा झाला तर या अंकांबाबत वेगळे प्रकरणच लिहावे लागेल. ‘अबकडई’ या दिवाळी अंकाने वाचकांवर मोहिनी घातली होती.
== प्रकाशित साहित्य ==
* अंकाक्षर ज्ञान (संपादित अंकलिपी)
* अनाथांचा नाथ (साईबाबांचे आत्मनिवेदनात्मक चरित्र)
* अपभ्रंश (कवितासंग्रह किंवा कादंबरी)
* अलख निरंजन (नवनाथांच्या जीवनावर)
* उभयान्वयी अव्यय (मुंबई परिसरातील पुरुषवेश्यांच्या जीवनावरील कादंबरी) (१९७०)
* गण गण गणात बोते (गजानन महाराजांचे चरित्र)
* चनिया मनिया बोर (मुलांसाठी कथा)
* दोन डोळे शेजारी (शारदामाता यांच्या जीवनावरील आत्मनिवेदनात्मक कादंबरी)
* बाराखडी(?)
* बिनधास्त (लैंगिक विषयावरील कादंबरी)
* बिंब प्रतिबिंब (विवेकानंदाच्या जीवनावरील
* मेरा नाम है शंकर (धनकवडीच्या शंकर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी)
* विषयांतर (लैंगिक विषयावरील कादंबरी)
* संन्याशाची सावली (विवेकानंदांच्या जीवनावरील कादंबरी)
* हम गया नही, जिंदा है (स्वामी समर्थांच्या जीवनावरील कादंबरी)
== कथासंग्रह ==
* दुरेघी (दोन दीर्घकथा)
== काव्यसंग्रह ==
* मर्तिक(१९६९)
== संपादन ==
* अबकडई (दिवाळी अंक) (अनियतकालिक चळवळीतील एक अंक)
== इतर ==
* गीत : घुमला हृदयी नाद हा (’यशोदा’ चित्रपटातले गीत, गायिका [[अनुराधा पौडवाल]], संगीत [[दत्ता डावजेकर]])
* गीत : धर धर धरा (’यशोदा’ चित्रपटातले गीत, गायिका ललिता डावजेकर, संगीत [[दत्ता डावजेकर]])
* गीत : माळते मी माळते (’यशोदा’ चित्रपटातले गीत, गायिका [[वाणी जयराम]], संगीत [[दत्ता डावजेकर]])
==चंदर्कांत खोतांवरील पुस्तके==
* चंद्रकांत खोत : व्यक्ती आणि साहित्य (खोत यांच्या साहित्याचा आढावा घेणारे पुस्तक, लेखक डॉ. कृष्णा भवारी)
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [http://www.aathavanitli-gani.com/Geetkar/Chandrakant_Khot चंद्रकांत खोत यांची ’आठवणीतली गाणी’वरील गीते]
{{मराठी साहित्यिक}}
{{DEFAULTSORT:खोत, चंद्रकांत}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९४० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१४ मधील मृत्यू]]
hx5sopttn7f6i2qsshg6c96pw9jbhog
दासो दिगंबर देशपांडे
0
71042
2141904
2085497
2022-07-31T07:28:56Z
2409:4041:2D06:6F6A:0:0:490B:F607
/* आख्यायिका */
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव =
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_title =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र =
| राष्ट्रीयत्व =
| धर्म =
| भाषा =
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय =
| चळवळ =
| संघटना =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}} .
[[चित्र:MarathiHandwritingByKaviDasopantYear1530.jpg|इवलेसे|[[मराठी]] लेखक व कवी दासोपंत यांचे सुमारे सोळाव्या शतकातील लिहिलेले मराठी.]]
'''दासो दिगंबरपंत देशपांडे''' ऊर्फ '''दासोपंत''' ([[इ.स. १५५१]] - [[इ.स. १६१६]]) हे मराठी भाषेच्या इतिहासातील सर्वाधिक लेखन करणारे संत-कवी होते. यांचा जन्म शके १४७३मध्ये अधिक भाद्रपद कृष्ण अष्टमी रोजी सोमवारी झाला होता. ते [[संत एकनाथ|संत एकनाथांचे]] समकालीन होते. दासोपंत [[दत्तात्रेय|दत्तात्रेयांचे]] परम भक्त होते. यांच्या एकूण रचनांची संख्या सुमारे ५ लाख ओव्यांपर्यंत समजली जाते. त्यांनी काही लिखाण दिगंबरानुचर या टोपणनावाखाली केले आहे.त्यांना संत सर्वज्ञ दासोपंत असेही म्हणतात.
संत सर्वज्ञ दासोपंत हे इसवी सनाच्या १६-१७ व्या शतकात होऊन गेले. मध्ययुगातील नाथपंचक म्हणजे संत एकनाथ, जनीजनार्दन, रामा जनार्दन, विठा रेणुकानंदन आणि संत सर्वज्ञ दासोपंत हे होय.
या पंचकांतीलच नव्हे तर एकूणच आजवरच्या संत काव्यांत सर्वाधिक, प्रचंड काव्यनिर्मिती करणारे संत म्हणजे दासोपंत होत. त्यांनी केवळ अफाट साहित्य निर्माण केले, असे नाही तर त्यातील वैविध्य, वैचित्र्य, विलक्षणता यामुळे त्यांचे साहित्य संत काव्यांत आपली विशिष्टता सिद्ध करते. त्यांनी अंबाजोगाईत मंदिर परंपरेत धर्मसंप्रदायी उपासनेला कलात्मक अधिष्ठान दिले.
== संत दासोपंतांचे चरित्र ==
बेदर परगण्यातील नारायणपेठी दिगंबरपंत हे बेदरच्या अलीच्या दरबारात कमाविसदार होते. दिगंबरपंतांकडे पंचमहाली देशमुख-देशपांडेपण होतं. दिगंबरपंत व पार्वतीबाईंच्या पोटी मोठय़ा नवसाने शके १४७३ (सन १५५१) अधिक भाद्रपद वद्य अष्टमीला दासोचा जन्म झाला. बालपणापासूनच अत्यंत हुशार असलेल्या दासोने वयाच्या पाचव्या वर्षी, मुंज होताच चारही वेद मुखोद्गत म्हणून दाखविले, असे सांगितले जाते. पुढे वयाच्या १६व्या वर्षी गद्वालच्या सावकाराच्या मुलीशी - जानकीशी - त्याचा विवाह झाला.
==आख्यायिका==
राज्यात दुष्काळ पडला. लोकांची अन्नान्न दशा झाली आणि दिगंबरपंताच्या ठायी असलेली भूतदया जागी झाली. त्यांनी सरकारी कोठारांतील सर्व धान्य गोरगरिबांना वाटून टाकले. त्या वर्षी दिगंबरपंतांनी साराही जमा करून भरला नाही. बादशहाला ही गोष्ट कळताच दिगंबरपंतांना दरबारात हजर राहण्याचे आदेश दिले. दिगंबरपंत आपल्या लवाजम्यासह दरबारात हजर झाले. सोबत दासो होता. बादशहाने कोठारे खुली करण्याबद्दल जाब विचारला. दिगंबरपंतांचे, मला गरिबांची दया, आली हे उत्तर ऐकून बादशहा आणखीनच संतापला. त्यानं फर्मान सोडले, एक महिन्याच्या आत पाच लक्ष सुवर्णमुद्रा सरकारी खजिन्यात जमा करा. तोवर दासोला इथं ओलीस म्हणून नरजकैदेत राहावे लागेल. एक महिन्याच्या आत मुद्रा भरल्या नाहीत तर दासोला मुसलमान केले जाईल. हे निर्वाणीचे शब्द ऐकले आणि दिगंबरपंतांवर आभाळच कोसळले. त्यांची चूक त्यांना मान्य होती पण त्याची एवढी मोठी शिक्षा भोगावी लागेल अशी कल्पनाही त्यांनी केली नव्हती. आपला नुकतेच लग्न झालेला कोवळा पोरगा आपण आपल्या हाताने कसायाच्या ताब्यात दिला असे त्यांना वाटू लागले. पण आता काहीच इलाज नव्हता. दिगंबरपंत खालमानेने घरी आले. पार्वतीबाईंना ही गोष्ट कळली आणि त्यांनी धीरच सोडला नुकतीच लग्न होऊन आलेली जानकी तर अजाणच होती. ती भांबावून गेली. एवढी मोठी रक्कम दिगंबरपंतांना भरणे कदापीही शक्य नव्हते.
दासो बादशहाच्या नजरकैदेत होता. तो रोज झरणीनृसिंहाला जाई, तिथे स्थान-संध्या आदी आन्हिके करी. बादशहाने भोजन खर्चासाठी म्हणून दिलेले पैसे ब्राह्मणांना दान करी आणि परत येई. त्याच्या कोवळ्या वयातील गंभीर मुद्रेकडे पाहून लोक हळहळ करीत. आता हा तेजस्वी ब्राह्मण मुलगा मुसलमान होणार याचे दुःखही त्यांना होत असे. पण बादशहाच्या आज्ञेपुढे काहीच चालत नव्हते. एक महिना भरत आला. शेवटचा दिवस आला. इकडे दासोने आणि तिकडे दिगंबरपंतांनी व पार्वतीबाईंनी तर आशाच सोडून दिली होती!
दासो आपल्या सात पिढ्यांपासून असलेल्या कुलदैवताला, श्रीदत्तात्रेयाला, आर्त टाहो फोडून आळवीत होता आणि दिवसाच्या शेवटच्या प्रहरी सूर्य मावळताना हातात काठी, डोक्यावर मुंडासे, खांद्यावर [[घोंगडी]] अशा वेषातील दत्ताजी पाडेवार बादशहापुढे हजर झाला. "मी दिगंबरपंतांचा सात पिढ्यांपासून सेवक आहे, माझे नाव दत्ताजी पाडेवार. मला दिगंबरपंतांनी या मुद्रा देऊन पाठवले आहे", असे म्हणून त्याने हातातली दोन लक्ष मुद्रा असलेली चंची बादशहाच्या पुढ्यात खळखळा ओतली. मुद्रा मिळाल्याची पावती मागितली. आणि पावती घेऊन तो गेलासुद्धा. ही गोष्ट दासोला कळली आणि त्याच्या डोक्यात लख्खप्रकाश पडला. आपण श्रीदत्तात्रेयाच्या दर्शनाला मुकलो हे त्याच्या ध्यानात आले. बादशहा मात्र भाग्यवान, त्याला श्रीदत्ताचे दर्शन झाले, असे वाटले.
बादशहाने दासोची पालखीतून पाठवणी केली लोकांत आनंदीआनंद झाला. दिगंबरपंत व पार्वतीबाई आनंदाने हरखून गेले. पण या आनंदोत्सवात वरवर आनंदी दिसणारा दासो मात्र अस्वस्थ होता. हा दत्ताजी पाडेवार म्हणजे प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयच असावा हे जाणून दासोला दत्तात्रेयाच्या दर्शनाचा ध्यास लागला. आणि घरी आल्यानंतर काही दिवसांतच घर-संसाराचा त्याग करून दासो घराबाहेर पडला. काही काळ भ्रमणानंतर माहूरगडी १२ वर्षे तपश्चर्या करून त्यांनी ज्ञान-योग सिद्ध आणि साध्य केला.
श्रीदत्तात्रेयाच्या आदेशावरून दासोपंत राक्षसभुवनी गेले तिथे गंगातीरी वाळूमध्ये दत्तात्रेयांच्या पादुकांचा प्रसाद प्राप्त झाला. आजही धाकटे देवघरी या पादुका पाहावयास मिळतात. कर्नाटकात डाकुळगी, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर जवळील हिलालपूर येथे दासोपंतांनी शिष्यांस अनुग्रह दिला.
पती घरातून निघून जाऊन १२ वर्षे होऊन गेल्यामुळे दिगंबरपंत व पार्वतीबाई वैधव्य पत्करण्यासाठीच्या विधीसाठी जानकीला वाणीसंगमावर घेऊन आले. तिथेच व्याघ्रेश्वराच्या मंदिरात दासोपंत बसलेले होते. त्यांनी या मंडळींना ओळखले आणि हे कृत्य तूर्तास थांबवावे, असा निरोप दिला. हा निरोप कोणी दिला त्यांची भेट घ्यावी, दर्शन घ्यावे म्हणून ही सर्व मंडळी व्याघ्रेश्वराच्या मंदिरात आली आणि जानकीने तात्काळ आपल्या पतीस ओळखले. सर्वाची पुनश्च भेट झाली. दिगंबरपंतांनी नारायणपेठी असलेली जहागिरी आपल्या कारभाऱ्याच्या नावे करून दिली. पुन्हा नारायणपेठी न जाण्यासाठी. दासोपंत सर्वासह अंबाजोगाईस आले. गावाच्या मध्यवस्तीत असलेल्या (भटगल्ली) गणपती मंदिरात मुक्काम ठोकला. सितोपंत हे गावातलं बडे प्रस्थ. त्यांची स्वारी पालखीतून देवीच्या दर्शनासाठी निघाली. त्यांचा एक पण होता. की, मला नजरेने जो समाधी लावील, त्यालाच मी गुरू करीन. दासोपंतांची आणि सितोपंतांची नजरानजर झाली मात्र सितोपंतांची शुद्ध हरपली. सितोपंत शुद्धीवर आले तेव्हा त्यांचे मस्तक दासोपंतांच्या चरणांवर होते. सितोपंतांनी दासोपंतांची राहण्याची सर्व व्यवस्था लावली. आजचे धाकटे देवघर म्हणजे दासोपंतांचे वास्तव्य असलेले घर होय.
धाकट्या देवघरात राहत असताना, दासोपंत रोजची नित्यकर्मे, आन्हिके आटोपत आणि अव्याहत लेखन करीत. साधारणपणे वयाच्या ३५-४० व्या वर्षी ते अंबाजोगाईस स्थिरावले. या वेळी त्यांनी लेखनास सुरुवात केली असे गृहीत धरल्यास, त्यांनी वयाच्या ६४ व्या वर्षांपर्यंत म्हणजे २० ते २५ वर्षे अखंड लेखन केले. त्यांना दररोज एक ढब्बू पैसा किंमतीची शाई लागे असे सांगतात.
माघ वद्य षष्ठी शके १५३७ला ते समाधिस्थ होऊन श्री दत्तस्वरूपात विलीन झाले.
== दासोपंतांची पासोडी ==
दासोपंतांच्या वाङ्मय मंदिराचा कळस म्हणजे त्यांची पंचीकरण ‘पासोडी’ होय. ४० फूट लांब आणि चार फूट रुंद अशा कापडावर पंचीकरण, अध्यात्मज्ञानाचा विषय चित्राकृतींतून मांडलेली ही पासोडी मराठी संतवाङ्मयात अनन्य, अपूर्व व एकमेवाद्वितीय अशीच म्हणावी लागेल.
प्राचीन काळी पांघरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जाड्या-भरड्या कापडास पासोडी म्हणत असत. या कापडावर खळीचे लेप देऊन सुकविले जाते. ग्रॅफाईटची पावडर, कवडय़ांच्या साहाय्याने घासून हा कपडा गुळगुळीत केला जातो. या प्रक्रियेतून पासोडी टिकाऊ व मजबूत बनवली जाते. अशा पासोडीवर वेदान्ताचे आकृतीसह स्पष्टीकरण देताना, कपाटाकृती विवरणात्मक मांडणी करताना, कागदाला कागद जोडून लिहिणे गैरसोयीचे व त्याची काळजीपूर्वक हाताळणी करणे व ते दीर्घ काल टिकणे अशक्य व अवघड झाले असते. म्हणूनच पिढ्यान्पिढ्या हा अमूल्य विषय अमीट राहावा या उद्देशाने दासोपंतांनी ‘कापड’ हे वैशिष्ट्यपूर्ण माध्यम वापरून चित्राकृतीतून अध्यात्मासारखा विषय प्रतिपादन करणे ही कल्पनाच मुळात अभिनव आहे. यातूनच दासोपंतांतील कलावंताच्या सर्जन व सृजनशक्तीचे दर्शन घडते व अभिजात शिक्षकही मनात ठसतो. विषयांची मांडणी करताना त्या अनुषंगाने त्यांनी अश्वत्थवृक्ष, सर्प, भावचक्र, पंचकोशचक्र, स्थूलादिदेहचक्र, श्रीदत्तमूर्ती, माला, त्रिशूल, शंख, डमरू, कमंडलू, चक्र व हंस या चित्रांचे रेखाटन केले आहे. दासोपंत एक उत्तम चित्रकार होते याची साक्ष पासोडीतील चित्रांवरून सहजच मिळते.
संपूर्ण पासोडीच्या भोवती सुरेख आणि सुबक अशी वेलबुट्टी काढलेली आहे. चित्रांतील रेषा अत्यंत भावसूचक भासतात. त्यातील वळणे (स्ट्रोक्स) कुशल चित्रकाराचे दर्शन घडवितात. विशेष गोष्ट अशी की, प्रत्येक चित्रात त्यात मावेल असा त्या चित्राचा कार्यकारणभाव व्यक्त करणारा मजकूर योजनाबद्ध रितीने लिहिलेला दिसतो. कुठेही अक्षरांची दाटी नाही किंवा बळेच मजकूर कोंबून बसवलेला नाही. कुठेही खाडाखोड नाही. नियोजनपूर्वक संतुलित असे हे नेटके चित्रमय वाङ्मय विलक्षण म्हणावे लागते.
शास्त्राच्या अनुषंगाने विचार केल्यास वेदान्तशास्त्रातील पंचकोशचक्र दर्शविण्यासाठी त्यांनी ह्रदयाच्या आकाराप्रमाणे चित्राकार घेतला आहे. अश्वत्थवृक्षाची अप्रतिम मांडणी, सर्प व हंसातील सजीवपणा किंवा स्थूलादिदेहचक्रांत तांबड्या, निळ्या रंगांचा केलेला वापर, तसेच कपाटाकृतीच्या आधारे केलेली शिक्षकी शैलीतील मांडणी यावरून अत्यंत परिश्रमपूर्वक व अभ्यासपूर्ण केलेली ही वाङ्मयनिर्मिती आहे हे लक्षात येते. प्राचीन काळापासून विश्वाचे मूळ शोधणे, सृष्टिप्रक्रियेला सांख्ययोगाधाराने पंचीकरणाद्वारे मांडू पाहणे हा मानवी-प्रज्ञेचा आविष्कार होय. यात प्राचीन ऋषी-मुनींपासून मुकुंदराज, यंबक, ज्ञानेश्वर, सोपानदेव, जनार्दन स्वामी, मृत्युंजय स्वामी, रंगनाथबुवा निगडीकर, दीन कवी, हरिबुवा, मौनी स्वामी इत्यादींनी पंचीकरणावर स्वतंत्र रचना केल्या. परंतु आजवर निर्माण झालेल्या या पारमार्थिक वेदान्ती वाङ्मयात दासोपंतांची पासोडी ही वेदान्तातील पंचीकरण इतक्या सूक्ष्मपणे, विस्ताराने विवरण करणारी एकमेव आकृत्या असलेली व चित्रमय वाङ्मयीन रचना असावी.
== दासोपंतांची पंचीकरण कल्पना ==
सकळ विश्वाचे कारण <br />
निमित्य आणि उपादान<br />
परब्रह्मनिर्गुण निराभास जे <br />
जेथे कार्यना कारण माया अविद्य भान <br />
जीऊ ईश्वरूना आन वस्तुजात <br />
ज्ञाता ज्ञेयना जेथ <br />
ज्ञान कर्ता कार्यना कारण<br />
ऐसे सच्चिदानंदमय संपूर्ण परब्रह्म<br />
पंचीकरण विषयाची स्वानुमते चिकित्सात्मक मांडणी दासोपंतांनी केली आहे. शेवटी पंचीकरणातील तत्त्वासंबंधी असलेली मत-मतांतरे देऊन दासोपंतांनी स्वयंप्रज्ञेने आपले मत स्पष्टपणे मांडले आहे. पासोडीतील चित्रांचा भाग वगळता एकूण ओव्या १४८७ इतक्या आहेत. पासोडीचे एकूण १३ विभाग करण्यात आलेले असून प्रत्येक भागाच्या समाप्तीनंतर जाड लाल रेषा आखलेली दिसते. अक्षरांसाठी काळी शाई आणि रेषांसाठी लाल शाईचा वापर केलेला दिसतो. बोरूच्या लेखणीने अत्यंत ठसठशीत अर्धा इंच उंचीचे हे अक्षर वळणदार आणि घोटीव आहे. काही ठिकाणी पासोडी जीर्ण झाल्याने फाटून झड झाली आहे. अक्षरे पुसट झाली आहेत. जगातील वाङ्मयाच्या वस्तुसंग्रहात दासोपंतांची पासोडी एकमेवाद्वितीय असावी असे तज्ज्ञांचे मत आहे.
== वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व ==
संत सर्वज्ञ दासोपंतांची वाङ्मयनिर्मिती विपुल असून त्यातील वैविध्य लक्षवेधी आहे. ५० ते ५२ लहान-मोठ्या संस्कृत-प्राकृत ग्रंथांची केवळ सूचीच आज पाहावयास मिळते. सव्वा लक्ष ओव्यांचे प्रदीर्घ गीताभाष्य (दासोपंती केला गीतार्णव मानावा सव्वा लाख -मोरोपंत) म्हणजे दासोपंतांचा ‘गीतार्णव’ होय! ‘दिगंबरानुचर’ ही नाममुद्रा धारण करून दासोपंतांनी आपले ग्रंथ लिहिले. गीतेच्या श्लोकांवर स्वयंप्रज्ञा भाष्य व परमार्थ निरूपण ही मुख्य विषयभूमिका स्वीकारून विवेचनातून चिंतन करणारे निबंध, समाजकथा, बोधकथा सांगत प्रशस्त विवेचनशैलीने, विस्ताराने विषय मांडणी, यांत केलेली दिसते. म्हणूनच गीतेचा अर्णवच निर्माण झाला. गीतार्णवात दासोपंतांतील निबंधकार, प्रबोधनकार, कथाकार अभिव्यक्त होतो. रसाळ निवेदन करीत दासोपंत गीतेच्या श्लोकांच्या निरूपणात रूढार्थाहून निराळे अर्थ देतात. गीतार्णवातील शिवकालखंडपूर्व राजनीती विचार (१५०० ओव्यांतून), कृषिधर्म व वाणिज्य धर्म तसेच धर्मावरील चिंतन व भाष्य दासोपंतांची स्वतंत्र सामाजिक प्रज्ञा प्रदर्शित करतात. शिवाजीच्या गनिमी काव्यास पूर्वीचे दासोपंतांचे ‘मायायुद्ध’ मार्गदर्शक ठरले असावे काय? समर्थ रामदासांच्या विचारांची बैठक तयार होण्यास दासोपंतांचे ग्रंथ कारण-प्रेरणा ठरले असावेत काय?
एकाध्यायी गीता म्हणून ज्याला ज्ञानेश्वरांनी संबोधले त्या गीतेतल्या १८व्या अध्यायावर दासोपंतांनी १८,००० ओव्या लिहिल्या आहेत. पण दासोपंत विस्तारशरण नाहीत असे म्हणता म्हणता त्यांनी त्यांच्या ‘गीतार्थबोधचंद्रिके’त भगवद्गीतेवर ८८८९ ओव्यांचे संक्षिप्त भाष्य लिहिले.. ही तथाकथित लघुटीका लिहिण्याचे प्रयोजनही ते सांगतात.
‘मागा गीतार्णव रचिले <br />
ते समुद्रचि होऊनि गेले <br />
न वचेचि कवणा उल्लंघिले <br />
शब्दार्णव <br />
गीतार्थबोधचंद्रिका आरंभिली <br />
हे ‘लघुटीका संतोषी करू लोकां श्रोतयांते’ या त्यांच्या ओवीवरून सामान्य लोकांच्या संतोषाची बूज ठेवूनच त्यांना डोळ्यांसमोर ठेवूनच दासोपंतांनी ग्रंथरचना केली. गीतार्थबोधचंद्रिकेत गीतेच्या श्लोकांवर थोडके संस्कृत भाष्य करून दासोपंतांनी पुढे प्राकृत निरूपण केले आहे.
‘योगसंपत्ती’ हा मुख्य प्रतिपाद्य विषय असलेला गुरुशिष्यसंवाद रूपाने लिहिलेला- तत्त्वज्ञानात्मक ग्रंथ म्हणजे ‘ग्रंथराज’ होय. सिद्धराज आगम या ग्रंथात गुरूपरीक्षा, शिष्यपरीक्षा, गुरूदर्शन, यंत्रपूजा, मानसिक पूजा, कालनियम कर्म, श्रीदत्ताच्या १६ अवतारांचे विवेचन इ.विषय येतात. अवधूतराज हा गुरू-शिष्य संवादी तत्त्वज्ञानात्मक ग्रंथ, प्रबोधोदय (पूर्वार्ध-उत्तरार्ध) हा मुमुक्षुंसाठी लिहिलेला ग्रंथ वाक्यवृत्ती (गद्यात्मक), वाक्यवृत्ती (पद्यात्मक), सार्थगीता, स्थूल गीता, अवधूत गीता, अनुगीता, पंचीकरणप्रबोध या प्राकृत रचना तसेच प्रणव व्याख्या, पुरुषसूक्तार्थ प्रकाश:, गायत्री मंत्रभाष्य, दत्तात्रेय माहात्म्य, सिद्धराजागम, बोधप्रक्रिया, गुरुप्रसाद, अद्वैतश्रुतिसार, गीतार्थबोध, उपनिषदर्थप्रकाश या संस्कृत ग्रंथकृती सूचित तसेच वाङ्मयेतिहासाच्या ग्रंथात उल्लेखिलेल्या आढळतात. परंतु यातील एकही रचना संशोधकास, अभ्यासकांस आज पाहावयासही मिळत नाही. याशिवाय अनेक स्तोत्रे, पूजाविधी, दत्तात्रेय सहस्रनामावली, दत्तात्रेय द्वादशनाम, दत्तात्रेय शतनाम, गीतार्थ प्रबंधस्तोत्र, शिवस्तोत्र, षोडशस्तोत्र, भक्तराजकवच, मंगलमूíतपूजा, मासिक पूजा, यंत्रपूजा, उपकालस्तोत्र, वेदपादाख्यान, षोडशयंत्र, दत्तात्रेय दशनाम, षोडशनाम, अत्रिपंचक, सिद्धदत्तात्रेय, गुरूस्तोत्र, सीताज्वरनिवारणस्तोत्र, वज्रपंजरस्तोत्र, दत्तात्रेय नामावली, महापूजा, वैदिक पूजा, सिद्धमाला, षोडशावतार प्रादुर्भावस्तोत्र, षड्गुरू यंत्र, इ.स्फुट रचनांची नोंद मिळते यातील काही रचनाच फक्त आज उपलब्ध आहेत.
== संत दासोपंतांचे पदार्णव ==
दासोपंतांनी सव्वालक्ष पदांचा ‘पदार्णव’ रचला. आजमितीस त्यांची ३००० ते ३५०० पदेच उपलब्ध आहेत. मध्ययुगातील ज्ञानदेव, नामदेव, [[एकनाथ]] या पूर्वसूरींच्या रचनांचा मंद परिमळ, तरीही स्वयंप्रज्ञ भावानुभवांची सुसंघटित आशयघन, भक्तिपर पदरचना संत दासोपंतांनी केली. संत दासोपंतांच्या पदरचनेत विविध आकृतिबंध आढळतात. त्यात ओवी, धवळे, ध्रुवा, चौचरणी, जती, अभंग, पद, प्रबंध, आरती, शेजारती, लळित आरती, भारूड, गवळण, विरहिणी, पाळणा, हिंदूोळा, कूट, स्तोत्र, श्लोक, अष्टक यांचा समावेश होतो. यातील चौचरणी, जती, ध्रुवा हे आकृतिबंध प्राचीन महानुभावी वाङ्मयात आढळतात. त्यानंतर ते दासोपंतांनीच हाताळलेले दिसतात. तसेच दासोपंतांची ‘हिंदूोळा’ आकृतिबंधाची रचना एकूणच संत वाङ्मयात लक्षणीय ठरते. भारूडसदृश ‘लळित पदे’ म्हणजेच विविध ‘रूपके’ दासोपंतांनी रचली. तसेच दासोपंतांची काही नाटय़ात्मक दीर्घ पदेही (पदनाटय़) संत वाङ्मयातील काव्य क्षेत्रात विलक्षण ठरतात.
कवीमनाची भावावस्था, उत्कटता, तिची सूक्ष्मातिसूक्ष्म व तरल स्पंदने, संवेदना यांवरच कलाकृतीचे, रचनेचे बाह्य़स्वरूप निश्चित होते. आशयाच्या दृष्टीने, विचार, कल्पना, तत्त्व, भावविभाव, अर्थ या घटकांचा तर आविष्काराच्या दृष्टीने प्रतिमा संकेत, प्रतीके, अलंकार, शब्दकळा, शैली, वृत्त, लय, रचना यांची मांडणी, योजना या घटकांचा विचार करावा लागतो.
दासोपंतांच्या पदरचनेतील विविध आकृतिबंध आणि आशय-आविष्काराच्या अनुषंगाने येणारे विविध भावविभाव, विषय, संत कवितेच्या क्षेत्रांत अभ्यसनीय ठरतात.
== पदरचनेतील भावकल्लोळ ==
सर्वच संतांची भावकविता ही सहजोद्गार असते. ती नेणिवेची कविता असते. दासोपंतांची भावकविता नेणिवेची आत्मनिवेदनात्मक तसेच संवादी सहजोद्गार असूनही जाणिवेने लिहिलेली आहे असे वाटते. मनाची विशिष्ट भाववृत्ती, उत्कटता जो उपजत, आंतरिक स्फुरण असलेला प्रातिभ आविष्कार करते, ते म्हणजे ‘भावकाव्य’
{{cquote | आठविता तुझे गुण
दोन्ही सजळ जाले नयन
<br/>दत्ता कई येसील भेटी?
<br/>प्राणपंचक धरिले कंठी }}
दासोपंत निःसीम दत्तभक्त होते. हा भक्त देवाला अनेक भूमिकांतून पाहतो. विविध नातेसंबंधांनी, विविध भूमिकांतून त्याची कल्पना करतो. त्या-त्या भूमिकेच्या अनुषंगाने भक्तांच्या मनांत अनेकविध भावतरंग निर्माण होतात. या विविध भूमिकांतील भक्ताची अनुभूती, तन्मयता, देवाच्या रूप-गुणांचे वर्णन, त्याच्याविषयी वाटणारी आत्यंतिक ओढ, पराकोटीचे प्रेम, कृतकृत्यता, अनन्यशरणता, आर्तता इ. भाव विविध अनुबंधांतून व्यक्त होत असतात. हा भक्त कधी बालक होतो तर कधी पाडस होतो. चातक, पतंग होऊन श्रीदत्ताचा धावा करतो. पाण्याबाहेर तळमळणारी मासोळी होतो, सासुरवाशीण लेक होतो. श्रीदत्ताची विरही प्रेयसी होतो, कधी श्रीदत्ताची पतिव्रता होतो तर कधी व्यभिचारिणी होतो. श्रीदत्ताविषयीचे प्रेम विविध भावच्छटांतून व्यक्त करणाऱ्या पदरचनांतून भक्तिप्रेमाचा पूर लोटलेला दिसतो.
प्रेम दे मज प्रेम दे सर्व सुख मज प्रेम दे
{{cquote |‘अवधूता रे! जळधरा;
कई वोळसी अमृतधारा
<br/>तुझे चातकु मी पाखरू;
<br/>कवणाची आशा करू?
<br/>‘कवळीन दोही बाही
<br/>ऐसी आवडी होतसे देही
<br/>दत्ता! नीरास करिसी काह्य?
<br/>परमात्मया योगीराया’ }}
या पदरचनांतून शुद्ध भक्तिभाव, वत्सलभाव, प्रीतीभाव, क्षमापराधी भाव आढळतो. दत्तसंप्रदायात दासोपंतांची ‘विरहिणी’ लक्षणीय म्हणावी लागेल. अभिलाषा, चिंता, स्मरण, गुणकथन, उद्वेग, प्रलाप, उन्माद, व्याधी, जडता, मूच्र्छा, मरण अशा दशांगांतून व लास्यांगातून विरहिण्यांची भावस्पंदने अभिव्यक्त होतात.
{{cquote | ‘चांदु चंदन न साहे गायन
श्री दत्तेवीण सखीये वेचती प्राण’
<br/>‘चांदु चंदने माये चंपक
<br/>चेतने मूळी लागती बाण
<br/>‘बाइये! चंदन अंगी न साहे
<br/>परिमळ तो वाया जाय
<br/>चंद्रु चांदिणे करी काये?
<br/>प्राणनाथु वो कैसे नि ये? }}
पाखंड खंडन करणारी, दंभस्फोट करणारी पदे, हरि-हर ऐक्य प्रतिपादन करणारी पदे, गुरुमहिमा व्यक्त करणारी पदे, सगुण-निर्गुण द्वैतभावाचा विलक्षण अद्वैतभाव व्यक्त करणारी पदे, जन नाम-गुणसंकीर्तनाचा पुरस्कार करणारी पदे ही समाज प्रबोधनाच्या कळवळ्यापोटीच निर्माण झालेली पदरचना आहे.
{{cquote | बाह्य मौनी जडु अंतरी बोले
मन चंचळ लावितो डोळे
<br/>वेष देखोनिया वेधले जन
<br/>अंतरिचे ज्ञान कवणु जाणे?
<br/>‘ह्रदयी कामना, क्रोधु असंवरू
<br/>संन्यासु तो वरि काई
<br/>वाक्य विचारणा, प्रणवाचा जपु,
<br/>निष्ठेसि ठावोचि नाही
<br/>दंड कमंडलु पादुका
<br/>काशाय वस्त्र पवित्रसे देही
<br/>अंतरीची खूण न कळे
<br/>प्राणीया न सुधी बोडिकी डोई }}
== दासोपंतांच्या पदांतील नाट्य-नृत्य ==
संत दासोपंतांच्या पदार्णवातील काही पदांतून विशिष्ट प्रसंगांचे वर्णन, कथन तसेच वैशिष्टयपूर्ण नाटय़ात्मक निवेदन असलेली लक्षणीय पदे आहेत. काही पदांवर शीर्षकाची नोंद आढळते तर काही पदांचा समूह (सलग ५, १० इत्यादी) अभ्यासताना त्यातील अनुस्यूत सूत्र, अंतसंबंधावरून, ती पदे म्हणजे ‘पद्यनाट्य’ असावे असे वाटते. यात ‘जन्मकाळची पदे’, ‘हळदुली’, ‘प्रीतीकळहो’, ‘नामनिर्देशु’ आणि ‘गूज’ अशी शीर्षके असलेली नाट्यपदे आहेत तर काही पदसमूह विविध विषयांवर गुंफलेली पदनाट्ये आहेत. यांत श्रीदत्त आणि ऋषिपुत्र यांतील वनक्रीडा, त्यांच्यातील चर्चा, जन्मकाळचे प्रसंगवर्णन, संवाद आढळतात.
== लळित ==
दासोपंतांचे ‘लळित’ म्हणजे ‘रूपके’, ‘कूट’, ‘खेळिया’, ‘नवल’, ‘कोडे’, सामाजिक, कौटुंबिक अशा अनेक विषयांना स्पर्श करणाऱ्या विविध सोंगांचे रंगाविष्करणच होय. लोकनाट्याचा मंदिर परंपरेतील अवतार म्हणजेच ‘लळित’ असे म्हटल्यास वावगे ठरू नये. संतांनी परमार्थाचे शिक्षण मनोरंजक पद्धतीने देताना, ‘समाजजागर’ही केला. पाखंडी लोकांच्या बाह्य़रूपातील फोलपणा स्पष्ट करून समाजशिक्षकाची भूमिका विविध पात्रांतून वठविण्यासाठी रंगपीठावर केलेली लळिताची योजना म्हणजे लोकसंस्कृतीच्या माध्यमातून लोकविषयाचा, लोकमानसाचा विविध अंगांनी, विविध रंगांनी नटवून मांडलेल्या लोकवाङ्मयाचा लोकरंग, भक्तिरंग, रंजन, प्रबोधनाच्या साहाय्याने घडविलेला रंगपीठीय रंगाविष्कार! दासोपंतांच्या लळितात गोंधळ, जोगवा, भुत्या, दिवटी, डफगाणे, वासुदेव, बाळसंतोष, इ. लोकसंस्कृतीच्या उपासकांवर आधारित लळित पदे आढळतात. पंथोपपंथांच्या उपासना मार्गाच्या साधकांवर आधारित जोगी, जोगन, बैरागी, बैरागन, पीर-फकीर, कानफाटे, संन्यासी, जंगम, नाथ, पांगुळ ही लळित पदे आढळतात तर टिपरी, गोफ, फुगडी, कोंबडा (काठखेळ), पिंगळा, मुंढे-हिजडे, सोवरी, इ. खेळिया धाटणीची लळित पदे आहेत. कर्मविधीवर आधारित स्नान, संध्या, तर्पण, अग्निहोत्र ही पदे आहेत. विविध व्यावसायिकांवर आधारित सुकाळ शेटी, वाणी, गौळण, शेतकरी, गारुडी, सिपाई, जातक, ज्योतिषी, पारधी, शास्त्री, वैद्य, भाट, जखडी इ. पदे आढळतात. स्त्रियांची कामे व त्या संबंधित वस्तूंवर आढळणारी पदे- जाते, सडा, चाळणी, इ. आहेत. कौटुंबिक नातेसंबंधावर आधारलेली मामी, भाऊ, गृहस्थ ही पदे आहेत. देवतांवर आधारित ब्रह्मदेव, विष्णूदेव, महादेव ही पदे असून ही सोंगे मात्र सादर होत नाहीत. एकूण ५० ते ५५ लळित पदे (सोंगे) उपलब्ध हस्तलिखितांत असली तरी आजमितीस केवळ १५ ते १६ लळित पदे (सोंगे) देवघरांतील रंगपीठावर सादर होतात.
‘अविद्य सुविद्य दोन्ही हात मिळविती
<br/>भक्ति ते सांडूनि बाई, अभक्त फेऱ्या घेती
<br/>फू गडी फू गं दत्तु माय तू गं’ (फुगडी)
<br/>सर्वज्ञ बाळा आली गोंधळा,
<br/>योगीया तारण हेतू गे माये
<br/>परिस योगी वाजवी शिंगी,
<br/>चेवविला अवधूतू गे माये (गोंधळ) }}
संत दासोपंतांच्या पद्यनाट्यावरून, लळित पदांवरून सर्वज्ञ दासोपंत उत्तम ‘नाटककार’, ‘रंगकर्मी’, ‘दिग्दर्शक’ होते हे सिद्ध होते. अध्यात्म ज्ञानी तरीही सगुणाचा प्रेमवेडा उपासक असलेला हा श्रीदत्तभक्त मध्ययुगातील अंबाजोगाईच्या देवघराच्या रंगपीठावरचा अधिकारी कलावंत होता हे निश्चित.
== पदांतील भाषावैविध्य ==
दासोपंतांच्या सव्वालक्ष पदांच्या अर्णवात विविध भाषांची पदे आढळतात. त्यात संस्कृत, प्राकृत, मराठी (नागर, ग्रामीण, वैदर्भीय बोली) हिंदूी (हिंदूुस्थानी विविध छटा), ब्रज, फार्सी-उर्दूमिश्रीत हिंदूी, कन्नड, तेलुगु इ. भाषावैविध्य आहे. तसेच हिंदी-मराठी या दोन भाषामिश्रित मणिप्रवाळ रचनाही आढळते. दासोपंतांचे तीर्थाटन, विविध प्रांतांतून भ्रमण आणि तेलंगणा व कर्नाटक यांच्या सीमेवर असलेली त्यांची जन्मभूमी, महाराष्ट्रातील दीर्घकालीन वास्तव्य; यामुळे त्यांची पदरचना बहुभाषिक बनली.
== संत दासोपंतांच्या पदांतील संगीत ==
संगीताचा मूळ हेतू मोक्षसाधन आहे. मोक्षप्राप्तीच्या नादब्रह्म उपासनेचे संगीत हे ‘साध्य’ नसून ‘साधन’ आहे. ब्रह्मानंदाच्या स्वरूपाचे दर्शन घडविण्याची नादब्रह्माची शक्ती आहे. नादब्रह्माचे पूर्णार्थाने व पूर्णत्वाने आकलन होण्यासाठी शरीरशास्त्र, मानसशास्त्र, इंद्रिय विज्ञानशास्त्र, योगशास्त्र आणि सर्व शास्त्रांचे प्रधान शास्त्र असे वेदान्तशास्त्र इ. अनेक शास्त्रांचा अभ्यास करावा लागतो. दासोपंतांच्या इतर गद्यपद्य ग्रंथांतील मीमांसा, विवेचन, चिकित्सापूर्ण बौद्धिक विषय प्रतिपादन व पदार्णवातील संगीत यावरून दासोपंतांचा वरील सर्व शास्त्रांचा अभ्यास असला पाहिजे. संतांनी सिद्धांच्या असामान्य मोक्षगायन परंपरांचा अवलंब करून यातून सामान्य जनांना भक्तिमार्ग सांगितला व याच प्रेरणेतून पदनिर्मिती झाली.
== दासोपंतांची संगीत पद्धती ==
१५ व्या शतकानंतर दक्षिण हिंदुस्थानी संगीत पद्धती उदयास आल्या. दक्षिणेकडील संगीत-मत आजही अधिक ‘सोवळे’ दिसते. संगीताच्या संक्रमण काळात दासोपंतांची पदनिर्मिती झाली. दक्षिण व उत्तर या दोन्ही संगीत पद्धतीचे प्रतिबिंब त्यांच्या पद गायनपद्धतीत दिसतात. दोन्ही संगीत पद्धतींचा पाया एकच असल्याने फार मोठी तफावत यांत नाही. परंतु उत्तर हिंदुस्थानी संगीत हे दक्षिणी संगीतापेक्षा अधिक परिवर्तनशील असल्याचे दिसते. याच लवचीकपणाचा प्रयोग दक्षिण संगीत पद्धतीबरोबर दासोपंतांनी केला असावा.
सांगीतिक पार्श्वभूमीवर दासोपंतांचे पदांचे वर्गीकरण केल्यास ढोबळमानाने ते पुढीलप्रमाणे मांडता येईल. :-
अभिजात संगीतावर आधारित पदे, उपशास्त्रीय संगीतावर आधारित पदे, सुगम संगीतावर आधारित पदे, लोकसंगीतावर आधारित पदे. पदार्णवांतील पदरचनांवर विविध रागनामांचा, विविध तालांचा उल्लेख असलेल्या विपुल रचना आहेत. सरगम, जति, मेळाप, परण यांचा भरपूर अंतर्भाव असलेली तसेच सांगीतिक परिभाषेतील रागवेळा, मेळरागमाळा, अशा काही रचना आहेत. दासोपंतांच्या अभिजात संगीताची साक्ष देणाऱ्या षटभार्या भैरवं, प्रबंध, खंड प्रबंध, चतुरंग प्रबंध, त्रिवट, स्वरसामगायन, ताल स्वरालंकार, झपतालालंकार, तीवडा वीणालंकार या रचना आढळतात. उपलब्ध पदरचनांमध्ये एकूण ८० ते ८५ रागांचा व १० ते १२ तालांचा उपयोग दासोपंतांनी केलेला आढळतो. विविध पदांच्या बंदिशी या राग-तालात बद्ध केल्या. अनेक भावपूर्ण पदे सुगम संगीतातून आविष्कृत झालेली दिसतात, तर लळित पदांतून लोकसंगीताचे पडसाद उमटताना दिसतात. अभिजात संगीताची साक्ष देणारी कांही पदे-
रागवेळा
{{cquote |‘मधुमाधवीच देशाक्षा भूपाळीच भैरवीस्तथा
बिलावलीच मुखारी बंगाली सामगुर्जरी
<br/>धनाश्री मालवीस्त्रीश्व मेघ रागस्येपंचमा
<br/>देशाकारे भैरवस्य ललितस्य वसंतिका
<br/>एते रागा: प्राकांगी उवे प्रारंभ्य नित्यश: ’ }}
षट् भार्या भैरवं{{cquote |‘भैरवी, गुर्जरी चैव रेवा गुणकारी तथा
बंगाली बाहुलीश्वैव भैरवस्थ व रांगणा ’
}}
गौडीमिश्रित कल्याणमधील पद {{cquote |‘आजि मेरो मन आनंद भयो
कानन कुंडल मुगुट सिरमो
<br/>ध्यान मो देखो षडभुज धारी
<br/>ताल मृदुंग धिमि धिमि धिमिता,
<br/>धिमि धिमि धिमिता
<br/>तधिन्न थै, तधिन्न थै कहत पुकारे सुत दिगंबर }}
प्राचीन काळी नृत्यकलेस धार्मिक प्रतिष्ठा होती. खास नृत्यानुकूल तालबोलांचा वापर दासोपंतांच्या पदांतून स्पष्ट दिसतो. मंदिरनृत्य परंपरा दर्शविणारी अनेक पदे नृत्याविष्काराचे प्रकटीकरण करणारी दिसतात. दासोपंत पदरचनाकार, मृदुंगवादक व गायक होते. ज्यास ‘वाग्गेयकार’ असे शास्त्राने संबोधले आहे. मध्ययुगातील एक थोर ‘वाग्गेयकार’ म्हणून संगीत इतिहासांत दासोपंतांचा (एकूणच मराठी संत संगीत प्रवाहाचा) उल्लेख दुर्लक्षिला गेला आहे. ४०० वर्षांपासून दासोपंतांच्या मंदिर संगीताचा प्रवाह आजही अखंडपणे वाहतो आहे. याचे संपूर्ण श्रेय दासोपंताच्या दक्ष संप्रदायी संगीत उपासना पद्धतीला द्यावे लागते.
== सकलकलागुणनिधी दासोपंत ==
भारतीय ६४ ललित कलांमध्ये संगीत, चित्र आणि काव्य यांचे विशेष महत्त्व आहे. त्यातही संगीत कला अधिक प्रभावी म्हणून श्रेष्ठ. गीत-वाद्य-नृत्य ही त्रिपुटी म्हणजे संगीत. या तीनही ललित कला, सौंदर्य, माधुर्य, सहजता, सरलता, प्रसाद, सृजनशीलता, ओज, लय या गुणांनी युक्त असतात. दासोपंतांच्या ठायी या तीनही कलांच्या सृजनशक्ती एकवटल्या होत्या. तीनही कलांत अनुस्यूत असणारे, अंतःसूत्रातील असे एकच लयतत्त्व जाणून आत्माभिव्यक्ती, आनंदानुभूती, लोकरंजन, लोकोपदेश यासाठी या तीनही कलांचा त्यांनी सूज्ञपणे व मनोज्ञ उपयोग केला. नित्यनैमित्तिक उपासनेतील पदगायनातून मार्गशीर्ष उत्सवाच्या सांगतेस देवघराच्या रंगपीठावर सादर होणारे लळित लोकनाट्याचे रंगपीठावरील नाट्यच होय.
दासोपंतांचे पदवाङ्मय लोकाभिमुख झाल्यास महाराष्ट्रातील काव्य-संगीताचे हे भव्य दालन लोकांसमोर खुले होईल व त्याचा आनंद रसिक घेतीलच.
== पूर्वसुरींचा प्रभाव ==
दासोपंतांच्या वाङ्मयीन कर्तृत्वावर एक दृष्टिक्षेप टाकला तर दासोपंतांचे व्यक्तिमत्त्व व्यामिश्र आहे हे सहजच लक्षात येते. व्युत्पन्न पंडित तत्त्वज्ञानी असलेले दासोपंत भावकवी, लोककवीही आहेत व लोकशिक्षकाची भूमिका करतात, श्री दत्ताची प्रेयसी, बालक, सखा, बंधू होऊन श्रीदत्ताला भावपूर्ण पदांजली वाहतात तर तर्ककठोर, तर्कनिष्ठ, बुद्धिप्रामाण्यवादी प्रकांड पांडित्याने अद्वैत तत्त्वज्ञान अभिव्यक्त करतात. मराठीचा अभिमान बाळगणारा मराठी बाणा त्यांच्यात उफाळून येतो, ते एक उत्तम संगीतकार, वाग्ग्येकार, चित्रकार होते. बहुभाषिक असून अखंड वाङ्मयसेवेचे असिधाराव्रत घेतलेले मराठी साहित्यशारदेचे उपासक होते. त्यांची स्वयंप्रज्ञ वृत्ती हे त्यांच्या ग्रंथकर्तृत्वाचे वैशिष्ट्य. लळित पदांतून व्यक्त होणारे दासोपंत नाटककार, दिग्दर्शक कलावंत, रंगकर्मी उत्तम कीर्तनकारही होते. संतप्रवृत्ती आणि कलावंत प्रकृती या द्वयाचे अद्वैत दासोपंतांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेले दिसते.
हे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी कोणत्या कारण प्रेरणा कारणीभूत झाल्या असाव्यात?
दासोपंतांच्या जीवनातील धर्मसंकट आणि त्यांनी केलेले तीर्थाटन हे दोन महत्त्वाचे घटक त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पाडतात. भ्रमणातूनच अनेकविध ग्रंथाचे अवलोकन, विविध पंथ-संप्रदायाचे दर्शन त्यांना घडले आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अष्टपैलूत्व प्राप्त झाले. यात १२ व्या शतकातील संत ज्ञानदेव, नामदेव ज्येष्ठ समकालीन संत एकनाथ यांच्या वाङ्मयाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव जाणवतो. तुलसीदास, सुरदासांच्या हिंदी रचनांचा प्रभावही त्यांच्यावर दिसतो हे स्पष्ट दिसते. दासोपंतांचे विविध प्रांतांतील भ्रमण हा या वैशिष्टयपूर्ण आकृतिबंधावर, भाषेवर प्रभाव पाडणारा घटक वाटतो. नाथ संप्रदाय (गान योगी, ध्यान योगी), सूफी संप्रदाय, वारकरी संप्रदाय, वल्लभ संप्रदाय, मध्व संप्रदाय, दास संप्रदाय, आनंद संप्रदाय, दक्षिणेतील अळवार संप्रदाय, दासकूट भक्तिपरंपरा, चैतन्य संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, शैव संप्रदाय, महानुभाव संप्रदाय इ. संप्रदायांचे त्यांनी केलेले अवलोकन व त्यातून दासोपंतांची संगीताचे अधिष्ठान असलेली दक्ष संप्रदायी भक्ती परंपरा म्हणजे ललित कलांच्या आधारे ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग या त्रिपुटींसाठी केलेली सर्वसंप्रदायसमन्वयी उपासना पद्धती होय.
‘घालीन गोंधळ होईन वारकरी’ असे म्हणणारे दासोपंत ‘जिकीर कर फिकीर कु मुकर के न कर तू नजर कर नजर फिर न हो दर बदर तू’ असे म्हणत पुढे सूफी संप्रदायाच्या तत्त्वानेही आपला विचार मांडतात. नाथ पंथाचा गान योग, दास संप्रदायाची दास्य भक्ती, वैष्णव व तत्सम पंथाची मधुराभक्ती, शैव पंथाची उपासना, दक्षिणी पंथ परंपरेतील पूजा पद्धती हे सर्वगुणसंग्राहकवृत्तीने दासोपंतांनी आपलेसे केले.
== आवाहन ==
त्यांच्या वाङ्मयातील विविध विषय, पैलू अभ्यासणे हे केवळ मराठी साहित्याच्या, संगीताच्या प्रादेशिक क्षेत्रातील काम नव्हे तर यांचा अभ्यास भारतीय परिप्रेक्ष्यातून झाला पाहिजे.
अंबाजोगाईत आलेल्या अनेक सामान्य पर्यटकांना दासोपंतांची पासोडी माहीत नसते. अभ्यासक मात्र ती पाहण्यासाठी शोध घेत येतात. ५० वर्षांपूर्वीच्या बंद कपाटातील एका दृष्टिक्षेपातील पासेडीच्या दर्शनाने त्यांचे समाधान होत नाही. त्यांची निराशा होते. आलेल्या प्रत्येकाला पासेडी पाहता यावी अशी सोय होणे गरजेचे आहे. त्यासाठी ती ज्या ठिकाणी आहे, तिथेच ठेवून तिची सुरक्षितता लक्षात घेऊन ती पूर्ण लांबीरुंदीत पर्यटकांना पाहता यावी, अशी सुविधा करणे गरजेचे आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कापड सुस्थितीत राहण्यासाठी त्यावरील अक्षरे टिकण्यासाठी विशिष्ट रसायने, प्रक्रिया यांचा वापर करून पासोडीचे आयुष्य त्यायोगे वाढवता येईल, अशा प्रकारची उपाययोजना करणे अगत्याचे आहे. जेणेकरून मराठी साहित्य शारदेला संत दासोपंतांनी अर्पण केलेले हे महावस्त्र सर्वाना डोळे भरून पाहता येईल.
==समाधी==
दासोपंतांनी शके १५३७मध्ये, माघ वद्य षष्ठी या दिवशी समाधी घेतली. त्यावेळी ते ६५ वर्षांचे होते. अंबेजोगाई(जिल्हा बीड) येथे नृसिंहतीर्थावर दासोपंतांची प्रशस्त समाधी आहे.
== साहित्यरचना ==
यांनी गीतेवर टीका लिहिली असून भगवद्गीतेवरील चार-पाच टीका, गीतार्णव (भगवद्गीतेवरील सव्वालक्ष ओव्यांची टीका), गीतार्थ-चंद्रिका, ग्रंथराज, प्रबोधोदय, पदार्णव असे ग्रंथ आहेत.त्यांत प्रत्येकी सवा लाख ओव्या आहेत.त्याची रचना सुबोध,रसाळ आणि दृष्टान्तादिकांनी भरलेली आहे."पंचीकरण" हा पासोडीवर लिहिलेला ग्रंथ अद्यापि उपलब्ध आहे असे म्हणतात. पासोडी म्हणजे एक प्रकारचे दुहेरी जाड कापड. दासोपंतांनी लिखाण करण्यासाठी या पासोडीचा उपयोग केला. ही पासोडी ४० फूट लांब आणि ४ फूट रुंद आहे. त्यवर भरपूर लिखाण केलेले आहे. उदा० शेजारील आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे एकमुखी, सहा हात असलेल्या दत्तमूर्तीच्या चित्रामध्ये ओव्या गुंफल्या आहेत. अशा प्रकारच्या चित्रातून त्यांनी अध्यात्मातील 'पंचीकरण' ही संकल्पना स्पष्ट केली आहे.
ईश, केन व कठ उपनिषदांवर संस्कृत टीकाही दासोपंतांनी लिहिल्या आहेत. हिंदी, उर्दू, फारसी, मल्याळी, तेलु्गू व कन्नड भाषेत त्यांच्या गीतरचना आहेत. त्यांनी त्या त्या प्रदेशांतील अभिजात संगीताचा अभ्यास करून, त्याआधारे तब्बल ८६ राग आणि ११ ताल निर्माण करून संगीतशैली विकसित केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दिनांक=१८ जुलै, २०१२ | दुवा=http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=238463:2012-07-17-18-30-54&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2 | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | भाषा=मराठी | लेखक=सुहास सरदेशमुख | title=दासोपंतांच्या ‘पासोडी’ला वाचवा हो!{{मृत दुवा}} | ॲक्सेसदिनांक=१८ जुलै, २०१२}}</ref>
या शिवाय दासोपंतांची पदे, कूटे, भारुडे, इ. रचना विपुल आहेत. त्याची काही पदे रागदारीत आळविण्याजोगीही आहेत. संस्कृत पंडित असूनही त्यांचा मराठीविषयीचा अभिमान जाज्वल्य होता.
"संस्कृत बोलणे सेविणे|तेंचि सांडावी प्रकृत वचने|ऐसिया मूर्खा मुंडणे|किती आता||"असे ते म्हणतात. संस्कृतापेक्षा मराठी न्यून नाहीच उलट मराठीत एकेका गोष्टीकरिता जी बहुविध शब्दसंपत्ती आहे, तशी संस्कृतात कोठे आहे? असे संस्कृतवादी आणि प्राकृतवादी यांच्या संभाषणात्मक एक कथानक रचून मुद्देसूद रितीने दासोपंतांनी संस्कृतवादी मतांचे खंडन केले आहे. त्याचा मासला पुढे उताऱ्यात दिला आहे.
{{cquote|
<br />संस्कृते घटु म्हणती <nowiki>|</nowiki> आतां तया घटांचे भेद किती <nowiki>|</nowiki>
<br />कवण्या घटाची प्राप्ति <nowiki>|</nowiki> पावावी तेणे ?<nowiki>|</nowiki>
<br />हारा ,डेरा, रांजणू <nowiki>|</nowiki> मुढा, पगडा, आनु <nowiki>|</nowiki>
<br />सुगड, तौली, सुजाणू <nowiki>|</nowiki> कैसी बोलेल ?<nowiki>|</nowiki>
<br />धडीं, घागरी, घडौली <nowiki>|</nowiki> आळंदे वाचिके बौळी <nowiki>|</nowiki>
<br />चिटकी, मोरवा,पातेली <nowiki>|</nowiki> सांजवणे ते <nowiki>|</nowiki>
<br />ऐसे प्रतिभाषे वेगळाले <nowiki>|</nowiki> घट असती नामाथिले <nowiki>|</nowiki>
<br />एके संस्कृतें सर्व कळे ऐसे कैसेन?
}}
त्यांनी मातीचे ११२ प्रकार नोंदवून ठेवले आहेत. या संतसाहित्याची वाङ्मयीन ओळख मराठवाडा विद्यापीठातील मराठीचे पहिले विभागप्रमुख [[वा.ल. कुलकर्णी]] यांनी करून दिली.
== रचलेले ग्रंथ ==
दासोपंतांनी लिहिलेले ग्रंथ एकूण ४८ आहेत {{संदर्भ हवा}}. त्यांतील प्रमुख ग्रंथांची नावे अशी :
* अद्वैतश्रुतिसार (संस्कृत ग्रंथ)
* अनुगीता
* अवधूतगीता
* अवधूतराज (वरील तीन ग्रंथांची एकूण ओवीसंख्या ५०००, अध्याय २२)
* उपनिषद्-भाष्य
* गीतार्णव (१८ अध्यायांपैकी फक्त पहिला-ओवीसंख्या ३१३३, दुसरा-ओवीसंख्या५६५५, बारावा-ओवीसंख्या ९९७ आणि तेरावा-ओवीसंख्या ३२७० हे अध्याय उपलब्ध) (एकूण १८ अध्यायांची ओवीसंख्या सवालक्ष)
* गीतार्थचंद्रिका (गीतेवरील मराठी टीका) (फक्त पाचावा ते अठरावा अध्याय उपलब्ध)
* गीतार्थबोध (संस्कृत ग्रंथ) (फक्त पहिले ४ अध्याय उपलब्ध) (ओवीसंख्या ८८८९)
* ग्रंथराज (आठ प्रकरणे) (१२०९ ओव्या)
* ग्रंथसंग्रह (३१५ ओव्या)
* जाबालोपनिषदर्थप्रकाश (संस्कृत ग्रंथ)
* दत्तमाहात्म्य (५४८ ओव्या)
* दत्तात्रेयमाहात्म्य (संस्कृत ग्रंथ) (५२ अध्याय)
* दत्तात्रेयसहस्रनामभाष्य़ (संस्कृत ग्रंथ)
* पदार्णव (फक्त ३०५० पदे उपलब्ध)
* पासोडी-पंचीकरण (१३ विभागात १६०० ओव्यांत लिहिलेला ग्रंथ)
* पुरुषसूक्तप्रकाश (संस्कृत ग्रंथ)
* पुरुषसूक्तव्याख्या (संस्कृत ग्रंथ)
* पूजाविधीसाठी आणि नित्यपाठासाठी दशनाम, सहस्रनाम, स्तवराज, माहात्म्ये, उत्सवपद्धती, सेवा, अर्चन, उत्तरार्चन, प्रत्येक दिवसाचा उपासनाविधी, सात वारांची वेगळी भजने, आरत्या, अष्टके, वगैरे.
* प्रणवव्याख्या (संस्कृत ग्रंथ)
* प्रबोधोदय (ओवीबद्ध)
* बोधप्रक्रिया (संस्कृत ग्रंथ)
* लळितांची पदे (४९)
* वाक्यवृत्ति (गद्य आणि पद्य)
* वेदान्तव्यवहारसंग्रह (फक्त तेलुगू भाषांतर उपलब्ध - ओवी संख्या२५८८)
* सिद्धराजसमागम (संस्कृत ग्रंथ)
* स्थूलगीता
* शिवाय दत्तात्रेयावरील व इतर अनेक पदे, स्तोत्रे, कवने, नामावळ्या, पूजाविधी वगैरे अवांतर रचना..
== अधिक वाचन ==
* {{स्रोत पुस्तक | title = एन्सायक्लोपीडिक डिक्शनरी ऑफ मराठी लिटरेचर, व्हॉल्यूम २ | संपादक = [[सुनीता देशपांडे|देशपांडे,सुनीता]] | भाषा = इंग्रजी }}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://mr.upakram.org/node/1619 | title = या मराठीच्या ऐतिहासिक शिलेदारांची माहिती हवी आहे | भाषा = मराठी }}
{{विस्तार}}
{{मराठी साहित्यिक}}
[[वर्ग:इ.स. १५५१ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १६१६ मधील मृत्यू]]
[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
ta8xyrr91wpq00doce7u5gjb2vz307x
2141905
2141904
2022-07-31T07:35:11Z
2409:4041:2D06:6F6A:0:0:490B:F607
/* आख्यायिका */दोन,पाच
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव =
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_title =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र =
| राष्ट्रीयत्व =
| धर्म =
| भाषा =
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय =
| चळवळ =
| संघटना =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}} .
[[चित्र:MarathiHandwritingByKaviDasopantYear1530.jpg|इवलेसे|[[मराठी]] लेखक व कवी दासोपंत यांचे सुमारे सोळाव्या शतकातील लिहिलेले मराठी.]]
'''दासो दिगंबरपंत देशपांडे''' ऊर्फ '''दासोपंत''' ([[इ.स. १५५१]] - [[इ.स. १६१६]]) हे मराठी भाषेच्या इतिहासातील सर्वाधिक लेखन करणारे संत-कवी होते. यांचा जन्म शके १४७३मध्ये अधिक भाद्रपद कृष्ण अष्टमी रोजी सोमवारी झाला होता. ते [[संत एकनाथ|संत एकनाथांचे]] समकालीन होते. दासोपंत [[दत्तात्रेय|दत्तात्रेयांचे]] परम भक्त होते. यांच्या एकूण रचनांची संख्या सुमारे ५ लाख ओव्यांपर्यंत समजली जाते. त्यांनी काही लिखाण दिगंबरानुचर या टोपणनावाखाली केले आहे.त्यांना संत सर्वज्ञ दासोपंत असेही म्हणतात.
संत सर्वज्ञ दासोपंत हे इसवी सनाच्या १६-१७ व्या शतकात होऊन गेले. मध्ययुगातील नाथपंचक म्हणजे संत एकनाथ, जनीजनार्दन, रामा जनार्दन, विठा रेणुकानंदन आणि संत सर्वज्ञ दासोपंत हे होय.
या पंचकांतीलच नव्हे तर एकूणच आजवरच्या संत काव्यांत सर्वाधिक, प्रचंड काव्यनिर्मिती करणारे संत म्हणजे दासोपंत होत. त्यांनी केवळ अफाट साहित्य निर्माण केले, असे नाही तर त्यातील वैविध्य, वैचित्र्य, विलक्षणता यामुळे त्यांचे साहित्य संत काव्यांत आपली विशिष्टता सिद्ध करते. त्यांनी अंबाजोगाईत मंदिर परंपरेत धर्मसंप्रदायी उपासनेला कलात्मक अधिष्ठान दिले.
== संत दासोपंतांचे चरित्र ==
बेदर परगण्यातील नारायणपेठी दिगंबरपंत हे बेदरच्या अलीच्या दरबारात कमाविसदार होते. दिगंबरपंतांकडे पंचमहाली देशमुख-देशपांडेपण होतं. दिगंबरपंत व पार्वतीबाईंच्या पोटी मोठय़ा नवसाने शके १४७३ (सन १५५१) अधिक भाद्रपद वद्य अष्टमीला दासोचा जन्म झाला. बालपणापासूनच अत्यंत हुशार असलेल्या दासोने वयाच्या पाचव्या वर्षी, मुंज होताच चारही वेद मुखोद्गत म्हणून दाखविले, असे सांगितले जाते. पुढे वयाच्या १६व्या वर्षी गद्वालच्या सावकाराच्या मुलीशी - जानकीशी - त्याचा विवाह झाला.
==आख्यायिका==
राज्यात दुष्काळ पडला. लोकांची अन्नान्न दशा झाली आणि दिगंबरपंताच्या ठायी असलेली भूतदया जागी झाली. त्यांनी सरकारी कोठारांतील सर्व धान्य गोरगरिबांना वाटून टाकले. त्या वर्षी दिगंबरपंतांनी साराही जमा करून भरला नाही. बादशहाला ही गोष्ट कळताच दिगंबरपंतांना दरबारात हजर राहण्याचे आदेश दिले. दिगंबरपंत आपल्या लवाजम्यासह दरबारात हजर झाले. सोबत दासो होता. बादशहाने कोठारे खुली करण्याबद्दल जाब विचारला. दिगंबरपंतांचे, मला गरिबांची दया, आली हे उत्तर ऐकून बादशहा आणखीनच संतापला. त्यानं फर्मान सोडले, एक महिन्याच्या आत पाच लक्ष सुवर्णमुद्रा सरकारी खजिन्यात जमा करा. तोवर दासोला इथं ओलीस म्हणून नरजकैदेत राहावे लागेल. एक महिन्याच्या आत मुद्रा भरल्या नाहीत तर दासोला मुसलमान केले जाईल. हे निर्वाणीचे शब्द ऐकले आणि दिगंबरपंतांवर आभाळच कोसळले. त्यांची चूक त्यांना मान्य होती पण त्याची एवढी मोठी शिक्षा भोगावी लागेल अशी कल्पनाही त्यांनी केली नव्हती. आपला नुकतेच लग्न झालेला कोवळा पोरगा आपण आपल्या हाताने कसायाच्या ताब्यात दिला असे त्यांना वाटू लागले. पण आता काहीच इलाज नव्हता. दिगंबरपंत खालमानेने घरी आले. पार्वतीबाईंना ही गोष्ट कळली आणि त्यांनी धीरच सोडला नुकतीच लग्न होऊन आलेली जानकी तर अजाणच होती. ती भांबावून गेली. एवढी मोठी रक्कम दिगंबरपंतांना भरणे कदापीही शक्य नव्हते.
दासो बादशहाच्या नजरकैदेत होता. तो रोज झरणीनृसिंहाला जाई, तिथे स्थान-संध्या आदी आन्हिके करी. बादशहाने भोजन खर्चासाठी म्हणून दिलेले पैसे ब्राह्मणांना दान करी आणि परत येई. त्याच्या कोवळ्या वयातील गंभीर मुद्रेकडे पाहून लोक हळहळ करीत. आता हा तेजस्वी ब्राह्मण मुलगा मुसलमान होणार याचे दुःखही त्यांना होत असे. पण बादशहाच्या आज्ञेपुढे काहीच चालत नव्हते. एक महिना भरत आला. शेवटचा दिवस आला. इकडे दासोने आणि तिकडे दिगंबरपंतांनी व पार्वतीबाईंनी तर आशाच सोडून दिली होती!
दासो आपल्या सात पिढ्यांपासून असलेल्या कुलदैवताला, श्रीदत्तात्रेयाला, आर्त टाहो फोडून आळवीत होता आणि दिवसाच्या शेवटच्या प्रहरी सूर्य मावळताना हातात काठी, डोक्यावर मुंडासे, खांद्यावर [[घोंगडी]] अशा वेषातील दत्ताजी पाडेवार बादशहापुढे हजर झाला. "मी दिगंबरपंतांचा सात पिढ्यांपासून सेवक आहे, माझे नाव दत्ताजी पाडेवार. मला दिगंबरपंतांनी या मुद्रा देऊन पाठवले आहे", असे म्हणून त्याने हातातली पाच लक्ष मुद्रा असलेली चंची बादशहाच्या पुढ्यात खळखळा ओतली. मुद्रा मिळाल्याची पावती मागितली. आणि पावती घेऊन तो गेलासुद्धा. ही गोष्ट दासोला कळली आणि त्याच्या डोक्यात लख्खप्रकाश पडला. आपण श्रीदत्तात्रेयाच्या दर्शनाला मुकलो हे त्याच्या ध्यानात आले. बादशहा मात्र भाग्यवान, त्याला श्रीदत्ताचे दर्शन झाले, असे वाटले.
बादशहाने दासोची पालखीतून पाठवणी केली लोकांत आनंदीआनंद झाला. दिगंबरपंत व पार्वतीबाई आनंदाने हरखून गेले. पण या आनंदोत्सवात वरवर आनंदी दिसणारा दासो मात्र अस्वस्थ होता. हा दत्ताजी पाडेवार म्हणजे प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयच असावा हे जाणून दासोला दत्तात्रेयाच्या दर्शनाचा ध्यास लागला. आणि घरी आल्यानंतर काही दिवसांतच घर-संसाराचा त्याग करून दासो घराबाहेर पडला. काही काळ भ्रमणानंतर माहूरगडी १२ वर्षे तपश्चर्या करून त्यांनी ज्ञान-योग सिद्ध आणि साध्य केला.
श्रीदत्तात्रेयाच्या आदेशावरून दासोपंत राक्षसभुवनी गेले तिथे गंगातीरी वाळूमध्ये दत्तात्रेयांच्या पादुकांचा प्रसाद प्राप्त झाला. आजही धाकटे देवघरी या पादुका पाहावयास मिळतात. कर्नाटकात डाकुळगी, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर जवळील हिलालपूर येथे दासोपंतांनी शिष्यांस अनुग्रह दिला.
पती घरातून निघून जाऊन १२ वर्षे होऊन गेल्यामुळे दिगंबरपंत व पार्वतीबाई वैधव्य पत्करण्यासाठीच्या विधीसाठी जानकीला वाणीसंगमावर घेऊन आले. तिथेच व्याघ्रेश्वराच्या मंदिरात दासोपंत बसलेले होते. त्यांनी या मंडळींना ओळखले आणि हे कृत्य तूर्तास थांबवावे, असा निरोप दिला. हा निरोप कोणी दिला त्यांची भेट घ्यावी, दर्शन घ्यावे म्हणून ही सर्व मंडळी व्याघ्रेश्वराच्या मंदिरात आली आणि जानकीने तात्काळ आपल्या पतीस ओळखले. सर्वाची पुनश्च भेट झाली. दिगंबरपंतांनी नारायणपेठी असलेली जहागिरी आपल्या कारभाऱ्याच्या नावे करून दिली. पुन्हा नारायणपेठी न जाण्यासाठी. दासोपंत सर्वासह अंबाजोगाईस आले. गावाच्या मध्यवस्तीत असलेल्या (भटगल्ली) गणपती मंदिरात मुक्काम ठोकला. सितोपंत हे गावातलं बडे प्रस्थ. त्यांची स्वारी पालखीतून देवीच्या दर्शनासाठी निघाली. त्यांचा एक पण होता. की, मला नजरेने जो समाधी लावील, त्यालाच मी गुरू करीन. दासोपंतांची आणि सितोपंतांची नजरानजर झाली मात्र सितोपंतांची शुद्ध हरपली. सितोपंत शुद्धीवर आले तेव्हा त्यांचे मस्तक दासोपंतांच्या चरणांवर होते. सितोपंतांनी दासोपंतांची राहण्याची सर्व व्यवस्था लावली. आजचे धाकटे देवघर म्हणजे दासोपंतांचे वास्तव्य असलेले घर होय.
धाकट्या देवघरात राहत असताना, दासोपंत रोजची नित्यकर्मे, आन्हिके आटोपत आणि अव्याहत लेखन करीत. साधारणपणे वयाच्या ३५-४० व्या वर्षी ते अंबाजोगाईस स्थिरावले. या वेळी त्यांनी लेखनास सुरुवात केली असे गृहीत धरल्यास, त्यांनी वयाच्या ६४ व्या वर्षांपर्यंत म्हणजे २० ते २५ वर्षे अखंड लेखन केले. त्यांना दररोज एक ढब्बू पैसा किंमतीची शाई लागे असे सांगतात.
माघ वद्य षष्ठी शके १५३७ला ते समाधिस्थ होऊन श्री दत्तस्वरूपात विलीन झाले.
== दासोपंतांची पासोडी ==
दासोपंतांच्या वाङ्मय मंदिराचा कळस म्हणजे त्यांची पंचीकरण ‘पासोडी’ होय. ४० फूट लांब आणि चार फूट रुंद अशा कापडावर पंचीकरण, अध्यात्मज्ञानाचा विषय चित्राकृतींतून मांडलेली ही पासोडी मराठी संतवाङ्मयात अनन्य, अपूर्व व एकमेवाद्वितीय अशीच म्हणावी लागेल.
प्राचीन काळी पांघरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जाड्या-भरड्या कापडास पासोडी म्हणत असत. या कापडावर खळीचे लेप देऊन सुकविले जाते. ग्रॅफाईटची पावडर, कवडय़ांच्या साहाय्याने घासून हा कपडा गुळगुळीत केला जातो. या प्रक्रियेतून पासोडी टिकाऊ व मजबूत बनवली जाते. अशा पासोडीवर वेदान्ताचे आकृतीसह स्पष्टीकरण देताना, कपाटाकृती विवरणात्मक मांडणी करताना, कागदाला कागद जोडून लिहिणे गैरसोयीचे व त्याची काळजीपूर्वक हाताळणी करणे व ते दीर्घ काल टिकणे अशक्य व अवघड झाले असते. म्हणूनच पिढ्यान्पिढ्या हा अमूल्य विषय अमीट राहावा या उद्देशाने दासोपंतांनी ‘कापड’ हे वैशिष्ट्यपूर्ण माध्यम वापरून चित्राकृतीतून अध्यात्मासारखा विषय प्रतिपादन करणे ही कल्पनाच मुळात अभिनव आहे. यातूनच दासोपंतांतील कलावंताच्या सर्जन व सृजनशक्तीचे दर्शन घडते व अभिजात शिक्षकही मनात ठसतो. विषयांची मांडणी करताना त्या अनुषंगाने त्यांनी अश्वत्थवृक्ष, सर्प, भावचक्र, पंचकोशचक्र, स्थूलादिदेहचक्र, श्रीदत्तमूर्ती, माला, त्रिशूल, शंख, डमरू, कमंडलू, चक्र व हंस या चित्रांचे रेखाटन केले आहे. दासोपंत एक उत्तम चित्रकार होते याची साक्ष पासोडीतील चित्रांवरून सहजच मिळते.
संपूर्ण पासोडीच्या भोवती सुरेख आणि सुबक अशी वेलबुट्टी काढलेली आहे. चित्रांतील रेषा अत्यंत भावसूचक भासतात. त्यातील वळणे (स्ट्रोक्स) कुशल चित्रकाराचे दर्शन घडवितात. विशेष गोष्ट अशी की, प्रत्येक चित्रात त्यात मावेल असा त्या चित्राचा कार्यकारणभाव व्यक्त करणारा मजकूर योजनाबद्ध रितीने लिहिलेला दिसतो. कुठेही अक्षरांची दाटी नाही किंवा बळेच मजकूर कोंबून बसवलेला नाही. कुठेही खाडाखोड नाही. नियोजनपूर्वक संतुलित असे हे नेटके चित्रमय वाङ्मय विलक्षण म्हणावे लागते.
शास्त्राच्या अनुषंगाने विचार केल्यास वेदान्तशास्त्रातील पंचकोशचक्र दर्शविण्यासाठी त्यांनी ह्रदयाच्या आकाराप्रमाणे चित्राकार घेतला आहे. अश्वत्थवृक्षाची अप्रतिम मांडणी, सर्प व हंसातील सजीवपणा किंवा स्थूलादिदेहचक्रांत तांबड्या, निळ्या रंगांचा केलेला वापर, तसेच कपाटाकृतीच्या आधारे केलेली शिक्षकी शैलीतील मांडणी यावरून अत्यंत परिश्रमपूर्वक व अभ्यासपूर्ण केलेली ही वाङ्मयनिर्मिती आहे हे लक्षात येते. प्राचीन काळापासून विश्वाचे मूळ शोधणे, सृष्टिप्रक्रियेला सांख्ययोगाधाराने पंचीकरणाद्वारे मांडू पाहणे हा मानवी-प्रज्ञेचा आविष्कार होय. यात प्राचीन ऋषी-मुनींपासून मुकुंदराज, यंबक, ज्ञानेश्वर, सोपानदेव, जनार्दन स्वामी, मृत्युंजय स्वामी, रंगनाथबुवा निगडीकर, दीन कवी, हरिबुवा, मौनी स्वामी इत्यादींनी पंचीकरणावर स्वतंत्र रचना केल्या. परंतु आजवर निर्माण झालेल्या या पारमार्थिक वेदान्ती वाङ्मयात दासोपंतांची पासोडी ही वेदान्तातील पंचीकरण इतक्या सूक्ष्मपणे, विस्ताराने विवरण करणारी एकमेव आकृत्या असलेली व चित्रमय वाङ्मयीन रचना असावी.
== दासोपंतांची पंचीकरण कल्पना ==
सकळ विश्वाचे कारण <br />
निमित्य आणि उपादान<br />
परब्रह्मनिर्गुण निराभास जे <br />
जेथे कार्यना कारण माया अविद्य भान <br />
जीऊ ईश्वरूना आन वस्तुजात <br />
ज्ञाता ज्ञेयना जेथ <br />
ज्ञान कर्ता कार्यना कारण<br />
ऐसे सच्चिदानंदमय संपूर्ण परब्रह्म<br />
पंचीकरण विषयाची स्वानुमते चिकित्सात्मक मांडणी दासोपंतांनी केली आहे. शेवटी पंचीकरणातील तत्त्वासंबंधी असलेली मत-मतांतरे देऊन दासोपंतांनी स्वयंप्रज्ञेने आपले मत स्पष्टपणे मांडले आहे. पासोडीतील चित्रांचा भाग वगळता एकूण ओव्या १४८७ इतक्या आहेत. पासोडीचे एकूण १३ विभाग करण्यात आलेले असून प्रत्येक भागाच्या समाप्तीनंतर जाड लाल रेषा आखलेली दिसते. अक्षरांसाठी काळी शाई आणि रेषांसाठी लाल शाईचा वापर केलेला दिसतो. बोरूच्या लेखणीने अत्यंत ठसठशीत अर्धा इंच उंचीचे हे अक्षर वळणदार आणि घोटीव आहे. काही ठिकाणी पासोडी जीर्ण झाल्याने फाटून झड झाली आहे. अक्षरे पुसट झाली आहेत. जगातील वाङ्मयाच्या वस्तुसंग्रहात दासोपंतांची पासोडी एकमेवाद्वितीय असावी असे तज्ज्ञांचे मत आहे.
== वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व ==
संत सर्वज्ञ दासोपंतांची वाङ्मयनिर्मिती विपुल असून त्यातील वैविध्य लक्षवेधी आहे. ५० ते ५२ लहान-मोठ्या संस्कृत-प्राकृत ग्रंथांची केवळ सूचीच आज पाहावयास मिळते. सव्वा लक्ष ओव्यांचे प्रदीर्घ गीताभाष्य (दासोपंती केला गीतार्णव मानावा सव्वा लाख -मोरोपंत) म्हणजे दासोपंतांचा ‘गीतार्णव’ होय! ‘दिगंबरानुचर’ ही नाममुद्रा धारण करून दासोपंतांनी आपले ग्रंथ लिहिले. गीतेच्या श्लोकांवर स्वयंप्रज्ञा भाष्य व परमार्थ निरूपण ही मुख्य विषयभूमिका स्वीकारून विवेचनातून चिंतन करणारे निबंध, समाजकथा, बोधकथा सांगत प्रशस्त विवेचनशैलीने, विस्ताराने विषय मांडणी, यांत केलेली दिसते. म्हणूनच गीतेचा अर्णवच निर्माण झाला. गीतार्णवात दासोपंतांतील निबंधकार, प्रबोधनकार, कथाकार अभिव्यक्त होतो. रसाळ निवेदन करीत दासोपंत गीतेच्या श्लोकांच्या निरूपणात रूढार्थाहून निराळे अर्थ देतात. गीतार्णवातील शिवकालखंडपूर्व राजनीती विचार (१५०० ओव्यांतून), कृषिधर्म व वाणिज्य धर्म तसेच धर्मावरील चिंतन व भाष्य दासोपंतांची स्वतंत्र सामाजिक प्रज्ञा प्रदर्शित करतात. शिवाजीच्या गनिमी काव्यास पूर्वीचे दासोपंतांचे ‘मायायुद्ध’ मार्गदर्शक ठरले असावे काय? समर्थ रामदासांच्या विचारांची बैठक तयार होण्यास दासोपंतांचे ग्रंथ कारण-प्रेरणा ठरले असावेत काय?
एकाध्यायी गीता म्हणून ज्याला ज्ञानेश्वरांनी संबोधले त्या गीतेतल्या १८व्या अध्यायावर दासोपंतांनी १८,००० ओव्या लिहिल्या आहेत. पण दासोपंत विस्तारशरण नाहीत असे म्हणता म्हणता त्यांनी त्यांच्या ‘गीतार्थबोधचंद्रिके’त भगवद्गीतेवर ८८८९ ओव्यांचे संक्षिप्त भाष्य लिहिले.. ही तथाकथित लघुटीका लिहिण्याचे प्रयोजनही ते सांगतात.
‘मागा गीतार्णव रचिले <br />
ते समुद्रचि होऊनि गेले <br />
न वचेचि कवणा उल्लंघिले <br />
शब्दार्णव <br />
गीतार्थबोधचंद्रिका आरंभिली <br />
हे ‘लघुटीका संतोषी करू लोकां श्रोतयांते’ या त्यांच्या ओवीवरून सामान्य लोकांच्या संतोषाची बूज ठेवूनच त्यांना डोळ्यांसमोर ठेवूनच दासोपंतांनी ग्रंथरचना केली. गीतार्थबोधचंद्रिकेत गीतेच्या श्लोकांवर थोडके संस्कृत भाष्य करून दासोपंतांनी पुढे प्राकृत निरूपण केले आहे.
‘योगसंपत्ती’ हा मुख्य प्रतिपाद्य विषय असलेला गुरुशिष्यसंवाद रूपाने लिहिलेला- तत्त्वज्ञानात्मक ग्रंथ म्हणजे ‘ग्रंथराज’ होय. सिद्धराज आगम या ग्रंथात गुरूपरीक्षा, शिष्यपरीक्षा, गुरूदर्शन, यंत्रपूजा, मानसिक पूजा, कालनियम कर्म, श्रीदत्ताच्या १६ अवतारांचे विवेचन इ.विषय येतात. अवधूतराज हा गुरू-शिष्य संवादी तत्त्वज्ञानात्मक ग्रंथ, प्रबोधोदय (पूर्वार्ध-उत्तरार्ध) हा मुमुक्षुंसाठी लिहिलेला ग्रंथ वाक्यवृत्ती (गद्यात्मक), वाक्यवृत्ती (पद्यात्मक), सार्थगीता, स्थूल गीता, अवधूत गीता, अनुगीता, पंचीकरणप्रबोध या प्राकृत रचना तसेच प्रणव व्याख्या, पुरुषसूक्तार्थ प्रकाश:, गायत्री मंत्रभाष्य, दत्तात्रेय माहात्म्य, सिद्धराजागम, बोधप्रक्रिया, गुरुप्रसाद, अद्वैतश्रुतिसार, गीतार्थबोध, उपनिषदर्थप्रकाश या संस्कृत ग्रंथकृती सूचित तसेच वाङ्मयेतिहासाच्या ग्रंथात उल्लेखिलेल्या आढळतात. परंतु यातील एकही रचना संशोधकास, अभ्यासकांस आज पाहावयासही मिळत नाही. याशिवाय अनेक स्तोत्रे, पूजाविधी, दत्तात्रेय सहस्रनामावली, दत्तात्रेय द्वादशनाम, दत्तात्रेय शतनाम, गीतार्थ प्रबंधस्तोत्र, शिवस्तोत्र, षोडशस्तोत्र, भक्तराजकवच, मंगलमूíतपूजा, मासिक पूजा, यंत्रपूजा, उपकालस्तोत्र, वेदपादाख्यान, षोडशयंत्र, दत्तात्रेय दशनाम, षोडशनाम, अत्रिपंचक, सिद्धदत्तात्रेय, गुरूस्तोत्र, सीताज्वरनिवारणस्तोत्र, वज्रपंजरस्तोत्र, दत्तात्रेय नामावली, महापूजा, वैदिक पूजा, सिद्धमाला, षोडशावतार प्रादुर्भावस्तोत्र, षड्गुरू यंत्र, इ.स्फुट रचनांची नोंद मिळते यातील काही रचनाच फक्त आज उपलब्ध आहेत.
== संत दासोपंतांचे पदार्णव ==
दासोपंतांनी सव्वालक्ष पदांचा ‘पदार्णव’ रचला. आजमितीस त्यांची ३००० ते ३५०० पदेच उपलब्ध आहेत. मध्ययुगातील ज्ञानदेव, नामदेव, [[एकनाथ]] या पूर्वसूरींच्या रचनांचा मंद परिमळ, तरीही स्वयंप्रज्ञ भावानुभवांची सुसंघटित आशयघन, भक्तिपर पदरचना संत दासोपंतांनी केली. संत दासोपंतांच्या पदरचनेत विविध आकृतिबंध आढळतात. त्यात ओवी, धवळे, ध्रुवा, चौचरणी, जती, अभंग, पद, प्रबंध, आरती, शेजारती, लळित आरती, भारूड, गवळण, विरहिणी, पाळणा, हिंदूोळा, कूट, स्तोत्र, श्लोक, अष्टक यांचा समावेश होतो. यातील चौचरणी, जती, ध्रुवा हे आकृतिबंध प्राचीन महानुभावी वाङ्मयात आढळतात. त्यानंतर ते दासोपंतांनीच हाताळलेले दिसतात. तसेच दासोपंतांची ‘हिंदूोळा’ आकृतिबंधाची रचना एकूणच संत वाङ्मयात लक्षणीय ठरते. भारूडसदृश ‘लळित पदे’ म्हणजेच विविध ‘रूपके’ दासोपंतांनी रचली. तसेच दासोपंतांची काही नाटय़ात्मक दीर्घ पदेही (पदनाटय़) संत वाङ्मयातील काव्य क्षेत्रात विलक्षण ठरतात.
कवीमनाची भावावस्था, उत्कटता, तिची सूक्ष्मातिसूक्ष्म व तरल स्पंदने, संवेदना यांवरच कलाकृतीचे, रचनेचे बाह्य़स्वरूप निश्चित होते. आशयाच्या दृष्टीने, विचार, कल्पना, तत्त्व, भावविभाव, अर्थ या घटकांचा तर आविष्काराच्या दृष्टीने प्रतिमा संकेत, प्रतीके, अलंकार, शब्दकळा, शैली, वृत्त, लय, रचना यांची मांडणी, योजना या घटकांचा विचार करावा लागतो.
दासोपंतांच्या पदरचनेतील विविध आकृतिबंध आणि आशय-आविष्काराच्या अनुषंगाने येणारे विविध भावविभाव, विषय, संत कवितेच्या क्षेत्रांत अभ्यसनीय ठरतात.
== पदरचनेतील भावकल्लोळ ==
सर्वच संतांची भावकविता ही सहजोद्गार असते. ती नेणिवेची कविता असते. दासोपंतांची भावकविता नेणिवेची आत्मनिवेदनात्मक तसेच संवादी सहजोद्गार असूनही जाणिवेने लिहिलेली आहे असे वाटते. मनाची विशिष्ट भाववृत्ती, उत्कटता जो उपजत, आंतरिक स्फुरण असलेला प्रातिभ आविष्कार करते, ते म्हणजे ‘भावकाव्य’
{{cquote | आठविता तुझे गुण
दोन्ही सजळ जाले नयन
<br/>दत्ता कई येसील भेटी?
<br/>प्राणपंचक धरिले कंठी }}
दासोपंत निःसीम दत्तभक्त होते. हा भक्त देवाला अनेक भूमिकांतून पाहतो. विविध नातेसंबंधांनी, विविध भूमिकांतून त्याची कल्पना करतो. त्या-त्या भूमिकेच्या अनुषंगाने भक्तांच्या मनांत अनेकविध भावतरंग निर्माण होतात. या विविध भूमिकांतील भक्ताची अनुभूती, तन्मयता, देवाच्या रूप-गुणांचे वर्णन, त्याच्याविषयी वाटणारी आत्यंतिक ओढ, पराकोटीचे प्रेम, कृतकृत्यता, अनन्यशरणता, आर्तता इ. भाव विविध अनुबंधांतून व्यक्त होत असतात. हा भक्त कधी बालक होतो तर कधी पाडस होतो. चातक, पतंग होऊन श्रीदत्ताचा धावा करतो. पाण्याबाहेर तळमळणारी मासोळी होतो, सासुरवाशीण लेक होतो. श्रीदत्ताची विरही प्रेयसी होतो, कधी श्रीदत्ताची पतिव्रता होतो तर कधी व्यभिचारिणी होतो. श्रीदत्ताविषयीचे प्रेम विविध भावच्छटांतून व्यक्त करणाऱ्या पदरचनांतून भक्तिप्रेमाचा पूर लोटलेला दिसतो.
प्रेम दे मज प्रेम दे सर्व सुख मज प्रेम दे
{{cquote |‘अवधूता रे! जळधरा;
कई वोळसी अमृतधारा
<br/>तुझे चातकु मी पाखरू;
<br/>कवणाची आशा करू?
<br/>‘कवळीन दोही बाही
<br/>ऐसी आवडी होतसे देही
<br/>दत्ता! नीरास करिसी काह्य?
<br/>परमात्मया योगीराया’ }}
या पदरचनांतून शुद्ध भक्तिभाव, वत्सलभाव, प्रीतीभाव, क्षमापराधी भाव आढळतो. दत्तसंप्रदायात दासोपंतांची ‘विरहिणी’ लक्षणीय म्हणावी लागेल. अभिलाषा, चिंता, स्मरण, गुणकथन, उद्वेग, प्रलाप, उन्माद, व्याधी, जडता, मूच्र्छा, मरण अशा दशांगांतून व लास्यांगातून विरहिण्यांची भावस्पंदने अभिव्यक्त होतात.
{{cquote | ‘चांदु चंदन न साहे गायन
श्री दत्तेवीण सखीये वेचती प्राण’
<br/>‘चांदु चंदने माये चंपक
<br/>चेतने मूळी लागती बाण
<br/>‘बाइये! चंदन अंगी न साहे
<br/>परिमळ तो वाया जाय
<br/>चंद्रु चांदिणे करी काये?
<br/>प्राणनाथु वो कैसे नि ये? }}
पाखंड खंडन करणारी, दंभस्फोट करणारी पदे, हरि-हर ऐक्य प्रतिपादन करणारी पदे, गुरुमहिमा व्यक्त करणारी पदे, सगुण-निर्गुण द्वैतभावाचा विलक्षण अद्वैतभाव व्यक्त करणारी पदे, जन नाम-गुणसंकीर्तनाचा पुरस्कार करणारी पदे ही समाज प्रबोधनाच्या कळवळ्यापोटीच निर्माण झालेली पदरचना आहे.
{{cquote | बाह्य मौनी जडु अंतरी बोले
मन चंचळ लावितो डोळे
<br/>वेष देखोनिया वेधले जन
<br/>अंतरिचे ज्ञान कवणु जाणे?
<br/>‘ह्रदयी कामना, क्रोधु असंवरू
<br/>संन्यासु तो वरि काई
<br/>वाक्य विचारणा, प्रणवाचा जपु,
<br/>निष्ठेसि ठावोचि नाही
<br/>दंड कमंडलु पादुका
<br/>काशाय वस्त्र पवित्रसे देही
<br/>अंतरीची खूण न कळे
<br/>प्राणीया न सुधी बोडिकी डोई }}
== दासोपंतांच्या पदांतील नाट्य-नृत्य ==
संत दासोपंतांच्या पदार्णवातील काही पदांतून विशिष्ट प्रसंगांचे वर्णन, कथन तसेच वैशिष्टयपूर्ण नाटय़ात्मक निवेदन असलेली लक्षणीय पदे आहेत. काही पदांवर शीर्षकाची नोंद आढळते तर काही पदांचा समूह (सलग ५, १० इत्यादी) अभ्यासताना त्यातील अनुस्यूत सूत्र, अंतसंबंधावरून, ती पदे म्हणजे ‘पद्यनाट्य’ असावे असे वाटते. यात ‘जन्मकाळची पदे’, ‘हळदुली’, ‘प्रीतीकळहो’, ‘नामनिर्देशु’ आणि ‘गूज’ अशी शीर्षके असलेली नाट्यपदे आहेत तर काही पदसमूह विविध विषयांवर गुंफलेली पदनाट्ये आहेत. यांत श्रीदत्त आणि ऋषिपुत्र यांतील वनक्रीडा, त्यांच्यातील चर्चा, जन्मकाळचे प्रसंगवर्णन, संवाद आढळतात.
== लळित ==
दासोपंतांचे ‘लळित’ म्हणजे ‘रूपके’, ‘कूट’, ‘खेळिया’, ‘नवल’, ‘कोडे’, सामाजिक, कौटुंबिक अशा अनेक विषयांना स्पर्श करणाऱ्या विविध सोंगांचे रंगाविष्करणच होय. लोकनाट्याचा मंदिर परंपरेतील अवतार म्हणजेच ‘लळित’ असे म्हटल्यास वावगे ठरू नये. संतांनी परमार्थाचे शिक्षण मनोरंजक पद्धतीने देताना, ‘समाजजागर’ही केला. पाखंडी लोकांच्या बाह्य़रूपातील फोलपणा स्पष्ट करून समाजशिक्षकाची भूमिका विविध पात्रांतून वठविण्यासाठी रंगपीठावर केलेली लळिताची योजना म्हणजे लोकसंस्कृतीच्या माध्यमातून लोकविषयाचा, लोकमानसाचा विविध अंगांनी, विविध रंगांनी नटवून मांडलेल्या लोकवाङ्मयाचा लोकरंग, भक्तिरंग, रंजन, प्रबोधनाच्या साहाय्याने घडविलेला रंगपीठीय रंगाविष्कार! दासोपंतांच्या लळितात गोंधळ, जोगवा, भुत्या, दिवटी, डफगाणे, वासुदेव, बाळसंतोष, इ. लोकसंस्कृतीच्या उपासकांवर आधारित लळित पदे आढळतात. पंथोपपंथांच्या उपासना मार्गाच्या साधकांवर आधारित जोगी, जोगन, बैरागी, बैरागन, पीर-फकीर, कानफाटे, संन्यासी, जंगम, नाथ, पांगुळ ही लळित पदे आढळतात तर टिपरी, गोफ, फुगडी, कोंबडा (काठखेळ), पिंगळा, मुंढे-हिजडे, सोवरी, इ. खेळिया धाटणीची लळित पदे आहेत. कर्मविधीवर आधारित स्नान, संध्या, तर्पण, अग्निहोत्र ही पदे आहेत. विविध व्यावसायिकांवर आधारित सुकाळ शेटी, वाणी, गौळण, शेतकरी, गारुडी, सिपाई, जातक, ज्योतिषी, पारधी, शास्त्री, वैद्य, भाट, जखडी इ. पदे आढळतात. स्त्रियांची कामे व त्या संबंधित वस्तूंवर आढळणारी पदे- जाते, सडा, चाळणी, इ. आहेत. कौटुंबिक नातेसंबंधावर आधारलेली मामी, भाऊ, गृहस्थ ही पदे आहेत. देवतांवर आधारित ब्रह्मदेव, विष्णूदेव, महादेव ही पदे असून ही सोंगे मात्र सादर होत नाहीत. एकूण ५० ते ५५ लळित पदे (सोंगे) उपलब्ध हस्तलिखितांत असली तरी आजमितीस केवळ १५ ते १६ लळित पदे (सोंगे) देवघरांतील रंगपीठावर सादर होतात.
‘अविद्य सुविद्य दोन्ही हात मिळविती
<br/>भक्ति ते सांडूनि बाई, अभक्त फेऱ्या घेती
<br/>फू गडी फू गं दत्तु माय तू गं’ (फुगडी)
<br/>सर्वज्ञ बाळा आली गोंधळा,
<br/>योगीया तारण हेतू गे माये
<br/>परिस योगी वाजवी शिंगी,
<br/>चेवविला अवधूतू गे माये (गोंधळ) }}
संत दासोपंतांच्या पद्यनाट्यावरून, लळित पदांवरून सर्वज्ञ दासोपंत उत्तम ‘नाटककार’, ‘रंगकर्मी’, ‘दिग्दर्शक’ होते हे सिद्ध होते. अध्यात्म ज्ञानी तरीही सगुणाचा प्रेमवेडा उपासक असलेला हा श्रीदत्तभक्त मध्ययुगातील अंबाजोगाईच्या देवघराच्या रंगपीठावरचा अधिकारी कलावंत होता हे निश्चित.
== पदांतील भाषावैविध्य ==
दासोपंतांच्या सव्वालक्ष पदांच्या अर्णवात विविध भाषांची पदे आढळतात. त्यात संस्कृत, प्राकृत, मराठी (नागर, ग्रामीण, वैदर्भीय बोली) हिंदूी (हिंदूुस्थानी विविध छटा), ब्रज, फार्सी-उर्दूमिश्रीत हिंदूी, कन्नड, तेलुगु इ. भाषावैविध्य आहे. तसेच हिंदी-मराठी या दोन भाषामिश्रित मणिप्रवाळ रचनाही आढळते. दासोपंतांचे तीर्थाटन, विविध प्रांतांतून भ्रमण आणि तेलंगणा व कर्नाटक यांच्या सीमेवर असलेली त्यांची जन्मभूमी, महाराष्ट्रातील दीर्घकालीन वास्तव्य; यामुळे त्यांची पदरचना बहुभाषिक बनली.
== संत दासोपंतांच्या पदांतील संगीत ==
संगीताचा मूळ हेतू मोक्षसाधन आहे. मोक्षप्राप्तीच्या नादब्रह्म उपासनेचे संगीत हे ‘साध्य’ नसून ‘साधन’ आहे. ब्रह्मानंदाच्या स्वरूपाचे दर्शन घडविण्याची नादब्रह्माची शक्ती आहे. नादब्रह्माचे पूर्णार्थाने व पूर्णत्वाने आकलन होण्यासाठी शरीरशास्त्र, मानसशास्त्र, इंद्रिय विज्ञानशास्त्र, योगशास्त्र आणि सर्व शास्त्रांचे प्रधान शास्त्र असे वेदान्तशास्त्र इ. अनेक शास्त्रांचा अभ्यास करावा लागतो. दासोपंतांच्या इतर गद्यपद्य ग्रंथांतील मीमांसा, विवेचन, चिकित्सापूर्ण बौद्धिक विषय प्रतिपादन व पदार्णवातील संगीत यावरून दासोपंतांचा वरील सर्व शास्त्रांचा अभ्यास असला पाहिजे. संतांनी सिद्धांच्या असामान्य मोक्षगायन परंपरांचा अवलंब करून यातून सामान्य जनांना भक्तिमार्ग सांगितला व याच प्रेरणेतून पदनिर्मिती झाली.
== दासोपंतांची संगीत पद्धती ==
१५ व्या शतकानंतर दक्षिण हिंदुस्थानी संगीत पद्धती उदयास आल्या. दक्षिणेकडील संगीत-मत आजही अधिक ‘सोवळे’ दिसते. संगीताच्या संक्रमण काळात दासोपंतांची पदनिर्मिती झाली. दक्षिण व उत्तर या दोन्ही संगीत पद्धतीचे प्रतिबिंब त्यांच्या पद गायनपद्धतीत दिसतात. दोन्ही संगीत पद्धतींचा पाया एकच असल्याने फार मोठी तफावत यांत नाही. परंतु उत्तर हिंदुस्थानी संगीत हे दक्षिणी संगीतापेक्षा अधिक परिवर्तनशील असल्याचे दिसते. याच लवचीकपणाचा प्रयोग दक्षिण संगीत पद्धतीबरोबर दासोपंतांनी केला असावा.
सांगीतिक पार्श्वभूमीवर दासोपंतांचे पदांचे वर्गीकरण केल्यास ढोबळमानाने ते पुढीलप्रमाणे मांडता येईल. :-
अभिजात संगीतावर आधारित पदे, उपशास्त्रीय संगीतावर आधारित पदे, सुगम संगीतावर आधारित पदे, लोकसंगीतावर आधारित पदे. पदार्णवांतील पदरचनांवर विविध रागनामांचा, विविध तालांचा उल्लेख असलेल्या विपुल रचना आहेत. सरगम, जति, मेळाप, परण यांचा भरपूर अंतर्भाव असलेली तसेच सांगीतिक परिभाषेतील रागवेळा, मेळरागमाळा, अशा काही रचना आहेत. दासोपंतांच्या अभिजात संगीताची साक्ष देणाऱ्या षटभार्या भैरवं, प्रबंध, खंड प्रबंध, चतुरंग प्रबंध, त्रिवट, स्वरसामगायन, ताल स्वरालंकार, झपतालालंकार, तीवडा वीणालंकार या रचना आढळतात. उपलब्ध पदरचनांमध्ये एकूण ८० ते ८५ रागांचा व १० ते १२ तालांचा उपयोग दासोपंतांनी केलेला आढळतो. विविध पदांच्या बंदिशी या राग-तालात बद्ध केल्या. अनेक भावपूर्ण पदे सुगम संगीतातून आविष्कृत झालेली दिसतात, तर लळित पदांतून लोकसंगीताचे पडसाद उमटताना दिसतात. अभिजात संगीताची साक्ष देणारी कांही पदे-
रागवेळा
{{cquote |‘मधुमाधवीच देशाक्षा भूपाळीच भैरवीस्तथा
बिलावलीच मुखारी बंगाली सामगुर्जरी
<br/>धनाश्री मालवीस्त्रीश्व मेघ रागस्येपंचमा
<br/>देशाकारे भैरवस्य ललितस्य वसंतिका
<br/>एते रागा: प्राकांगी उवे प्रारंभ्य नित्यश: ’ }}
षट् भार्या भैरवं{{cquote |‘भैरवी, गुर्जरी चैव रेवा गुणकारी तथा
बंगाली बाहुलीश्वैव भैरवस्थ व रांगणा ’
}}
गौडीमिश्रित कल्याणमधील पद {{cquote |‘आजि मेरो मन आनंद भयो
कानन कुंडल मुगुट सिरमो
<br/>ध्यान मो देखो षडभुज धारी
<br/>ताल मृदुंग धिमि धिमि धिमिता,
<br/>धिमि धिमि धिमिता
<br/>तधिन्न थै, तधिन्न थै कहत पुकारे सुत दिगंबर }}
प्राचीन काळी नृत्यकलेस धार्मिक प्रतिष्ठा होती. खास नृत्यानुकूल तालबोलांचा वापर दासोपंतांच्या पदांतून स्पष्ट दिसतो. मंदिरनृत्य परंपरा दर्शविणारी अनेक पदे नृत्याविष्काराचे प्रकटीकरण करणारी दिसतात. दासोपंत पदरचनाकार, मृदुंगवादक व गायक होते. ज्यास ‘वाग्गेयकार’ असे शास्त्राने संबोधले आहे. मध्ययुगातील एक थोर ‘वाग्गेयकार’ म्हणून संगीत इतिहासांत दासोपंतांचा (एकूणच मराठी संत संगीत प्रवाहाचा) उल्लेख दुर्लक्षिला गेला आहे. ४०० वर्षांपासून दासोपंतांच्या मंदिर संगीताचा प्रवाह आजही अखंडपणे वाहतो आहे. याचे संपूर्ण श्रेय दासोपंताच्या दक्ष संप्रदायी संगीत उपासना पद्धतीला द्यावे लागते.
== सकलकलागुणनिधी दासोपंत ==
भारतीय ६४ ललित कलांमध्ये संगीत, चित्र आणि काव्य यांचे विशेष महत्त्व आहे. त्यातही संगीत कला अधिक प्रभावी म्हणून श्रेष्ठ. गीत-वाद्य-नृत्य ही त्रिपुटी म्हणजे संगीत. या तीनही ललित कला, सौंदर्य, माधुर्य, सहजता, सरलता, प्रसाद, सृजनशीलता, ओज, लय या गुणांनी युक्त असतात. दासोपंतांच्या ठायी या तीनही कलांच्या सृजनशक्ती एकवटल्या होत्या. तीनही कलांत अनुस्यूत असणारे, अंतःसूत्रातील असे एकच लयतत्त्व जाणून आत्माभिव्यक्ती, आनंदानुभूती, लोकरंजन, लोकोपदेश यासाठी या तीनही कलांचा त्यांनी सूज्ञपणे व मनोज्ञ उपयोग केला. नित्यनैमित्तिक उपासनेतील पदगायनातून मार्गशीर्ष उत्सवाच्या सांगतेस देवघराच्या रंगपीठावर सादर होणारे लळित लोकनाट्याचे रंगपीठावरील नाट्यच होय.
दासोपंतांचे पदवाङ्मय लोकाभिमुख झाल्यास महाराष्ट्रातील काव्य-संगीताचे हे भव्य दालन लोकांसमोर खुले होईल व त्याचा आनंद रसिक घेतीलच.
== पूर्वसुरींचा प्रभाव ==
दासोपंतांच्या वाङ्मयीन कर्तृत्वावर एक दृष्टिक्षेप टाकला तर दासोपंतांचे व्यक्तिमत्त्व व्यामिश्र आहे हे सहजच लक्षात येते. व्युत्पन्न पंडित तत्त्वज्ञानी असलेले दासोपंत भावकवी, लोककवीही आहेत व लोकशिक्षकाची भूमिका करतात, श्री दत्ताची प्रेयसी, बालक, सखा, बंधू होऊन श्रीदत्ताला भावपूर्ण पदांजली वाहतात तर तर्ककठोर, तर्कनिष्ठ, बुद्धिप्रामाण्यवादी प्रकांड पांडित्याने अद्वैत तत्त्वज्ञान अभिव्यक्त करतात. मराठीचा अभिमान बाळगणारा मराठी बाणा त्यांच्यात उफाळून येतो, ते एक उत्तम संगीतकार, वाग्ग्येकार, चित्रकार होते. बहुभाषिक असून अखंड वाङ्मयसेवेचे असिधाराव्रत घेतलेले मराठी साहित्यशारदेचे उपासक होते. त्यांची स्वयंप्रज्ञ वृत्ती हे त्यांच्या ग्रंथकर्तृत्वाचे वैशिष्ट्य. लळित पदांतून व्यक्त होणारे दासोपंत नाटककार, दिग्दर्शक कलावंत, रंगकर्मी उत्तम कीर्तनकारही होते. संतप्रवृत्ती आणि कलावंत प्रकृती या द्वयाचे अद्वैत दासोपंतांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेले दिसते.
हे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी कोणत्या कारण प्रेरणा कारणीभूत झाल्या असाव्यात?
दासोपंतांच्या जीवनातील धर्मसंकट आणि त्यांनी केलेले तीर्थाटन हे दोन महत्त्वाचे घटक त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पाडतात. भ्रमणातूनच अनेकविध ग्रंथाचे अवलोकन, विविध पंथ-संप्रदायाचे दर्शन त्यांना घडले आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अष्टपैलूत्व प्राप्त झाले. यात १२ व्या शतकातील संत ज्ञानदेव, नामदेव ज्येष्ठ समकालीन संत एकनाथ यांच्या वाङ्मयाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव जाणवतो. तुलसीदास, सुरदासांच्या हिंदी रचनांचा प्रभावही त्यांच्यावर दिसतो हे स्पष्ट दिसते. दासोपंतांचे विविध प्रांतांतील भ्रमण हा या वैशिष्टयपूर्ण आकृतिबंधावर, भाषेवर प्रभाव पाडणारा घटक वाटतो. नाथ संप्रदाय (गान योगी, ध्यान योगी), सूफी संप्रदाय, वारकरी संप्रदाय, वल्लभ संप्रदाय, मध्व संप्रदाय, दास संप्रदाय, आनंद संप्रदाय, दक्षिणेतील अळवार संप्रदाय, दासकूट भक्तिपरंपरा, चैतन्य संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, शैव संप्रदाय, महानुभाव संप्रदाय इ. संप्रदायांचे त्यांनी केलेले अवलोकन व त्यातून दासोपंतांची संगीताचे अधिष्ठान असलेली दक्ष संप्रदायी भक्ती परंपरा म्हणजे ललित कलांच्या आधारे ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग या त्रिपुटींसाठी केलेली सर्वसंप्रदायसमन्वयी उपासना पद्धती होय.
‘घालीन गोंधळ होईन वारकरी’ असे म्हणणारे दासोपंत ‘जिकीर कर फिकीर कु मुकर के न कर तू नजर कर नजर फिर न हो दर बदर तू’ असे म्हणत पुढे सूफी संप्रदायाच्या तत्त्वानेही आपला विचार मांडतात. नाथ पंथाचा गान योग, दास संप्रदायाची दास्य भक्ती, वैष्णव व तत्सम पंथाची मधुराभक्ती, शैव पंथाची उपासना, दक्षिणी पंथ परंपरेतील पूजा पद्धती हे सर्वगुणसंग्राहकवृत्तीने दासोपंतांनी आपलेसे केले.
== आवाहन ==
त्यांच्या वाङ्मयातील विविध विषय, पैलू अभ्यासणे हे केवळ मराठी साहित्याच्या, संगीताच्या प्रादेशिक क्षेत्रातील काम नव्हे तर यांचा अभ्यास भारतीय परिप्रेक्ष्यातून झाला पाहिजे.
अंबाजोगाईत आलेल्या अनेक सामान्य पर्यटकांना दासोपंतांची पासोडी माहीत नसते. अभ्यासक मात्र ती पाहण्यासाठी शोध घेत येतात. ५० वर्षांपूर्वीच्या बंद कपाटातील एका दृष्टिक्षेपातील पासेडीच्या दर्शनाने त्यांचे समाधान होत नाही. त्यांची निराशा होते. आलेल्या प्रत्येकाला पासेडी पाहता यावी अशी सोय होणे गरजेचे आहे. त्यासाठी ती ज्या ठिकाणी आहे, तिथेच ठेवून तिची सुरक्षितता लक्षात घेऊन ती पूर्ण लांबीरुंदीत पर्यटकांना पाहता यावी, अशी सुविधा करणे गरजेचे आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कापड सुस्थितीत राहण्यासाठी त्यावरील अक्षरे टिकण्यासाठी विशिष्ट रसायने, प्रक्रिया यांचा वापर करून पासोडीचे आयुष्य त्यायोगे वाढवता येईल, अशा प्रकारची उपाययोजना करणे अगत्याचे आहे. जेणेकरून मराठी साहित्य शारदेला संत दासोपंतांनी अर्पण केलेले हे महावस्त्र सर्वाना डोळे भरून पाहता येईल.
==समाधी==
दासोपंतांनी शके १५३७मध्ये, माघ वद्य षष्ठी या दिवशी समाधी घेतली. त्यावेळी ते ६५ वर्षांचे होते. अंबेजोगाई(जिल्हा बीड) येथे नृसिंहतीर्थावर दासोपंतांची प्रशस्त समाधी आहे.
== साहित्यरचना ==
यांनी गीतेवर टीका लिहिली असून भगवद्गीतेवरील चार-पाच टीका, गीतार्णव (भगवद्गीतेवरील सव्वालक्ष ओव्यांची टीका), गीतार्थ-चंद्रिका, ग्रंथराज, प्रबोधोदय, पदार्णव असे ग्रंथ आहेत.त्यांत प्रत्येकी सवा लाख ओव्या आहेत.त्याची रचना सुबोध,रसाळ आणि दृष्टान्तादिकांनी भरलेली आहे."पंचीकरण" हा पासोडीवर लिहिलेला ग्रंथ अद्यापि उपलब्ध आहे असे म्हणतात. पासोडी म्हणजे एक प्रकारचे दुहेरी जाड कापड. दासोपंतांनी लिखाण करण्यासाठी या पासोडीचा उपयोग केला. ही पासोडी ४० फूट लांब आणि ४ फूट रुंद आहे. त्यवर भरपूर लिखाण केलेले आहे. उदा० शेजारील आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे एकमुखी, सहा हात असलेल्या दत्तमूर्तीच्या चित्रामध्ये ओव्या गुंफल्या आहेत. अशा प्रकारच्या चित्रातून त्यांनी अध्यात्मातील 'पंचीकरण' ही संकल्पना स्पष्ट केली आहे.
ईश, केन व कठ उपनिषदांवर संस्कृत टीकाही दासोपंतांनी लिहिल्या आहेत. हिंदी, उर्दू, फारसी, मल्याळी, तेलु्गू व कन्नड भाषेत त्यांच्या गीतरचना आहेत. त्यांनी त्या त्या प्रदेशांतील अभिजात संगीताचा अभ्यास करून, त्याआधारे तब्बल ८६ राग आणि ११ ताल निर्माण करून संगीतशैली विकसित केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दिनांक=१८ जुलै, २०१२ | दुवा=http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=238463:2012-07-17-18-30-54&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2 | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | भाषा=मराठी | लेखक=सुहास सरदेशमुख | title=दासोपंतांच्या ‘पासोडी’ला वाचवा हो!{{मृत दुवा}} | ॲक्सेसदिनांक=१८ जुलै, २०१२}}</ref>
या शिवाय दासोपंतांची पदे, कूटे, भारुडे, इ. रचना विपुल आहेत. त्याची काही पदे रागदारीत आळविण्याजोगीही आहेत. संस्कृत पंडित असूनही त्यांचा मराठीविषयीचा अभिमान जाज्वल्य होता.
"संस्कृत बोलणे सेविणे|तेंचि सांडावी प्रकृत वचने|ऐसिया मूर्खा मुंडणे|किती आता||"असे ते म्हणतात. संस्कृतापेक्षा मराठी न्यून नाहीच उलट मराठीत एकेका गोष्टीकरिता जी बहुविध शब्दसंपत्ती आहे, तशी संस्कृतात कोठे आहे? असे संस्कृतवादी आणि प्राकृतवादी यांच्या संभाषणात्मक एक कथानक रचून मुद्देसूद रितीने दासोपंतांनी संस्कृतवादी मतांचे खंडन केले आहे. त्याचा मासला पुढे उताऱ्यात दिला आहे.
{{cquote|
<br />संस्कृते घटु म्हणती <nowiki>|</nowiki> आतां तया घटांचे भेद किती <nowiki>|</nowiki>
<br />कवण्या घटाची प्राप्ति <nowiki>|</nowiki> पावावी तेणे ?<nowiki>|</nowiki>
<br />हारा ,डेरा, रांजणू <nowiki>|</nowiki> मुढा, पगडा, आनु <nowiki>|</nowiki>
<br />सुगड, तौली, सुजाणू <nowiki>|</nowiki> कैसी बोलेल ?<nowiki>|</nowiki>
<br />धडीं, घागरी, घडौली <nowiki>|</nowiki> आळंदे वाचिके बौळी <nowiki>|</nowiki>
<br />चिटकी, मोरवा,पातेली <nowiki>|</nowiki> सांजवणे ते <nowiki>|</nowiki>
<br />ऐसे प्रतिभाषे वेगळाले <nowiki>|</nowiki> घट असती नामाथिले <nowiki>|</nowiki>
<br />एके संस्कृतें सर्व कळे ऐसे कैसेन?
}}
त्यांनी मातीचे ११२ प्रकार नोंदवून ठेवले आहेत. या संतसाहित्याची वाङ्मयीन ओळख मराठवाडा विद्यापीठातील मराठीचे पहिले विभागप्रमुख [[वा.ल. कुलकर्णी]] यांनी करून दिली.
== रचलेले ग्रंथ ==
दासोपंतांनी लिहिलेले ग्रंथ एकूण ४८ आहेत {{संदर्भ हवा}}. त्यांतील प्रमुख ग्रंथांची नावे अशी :
* अद्वैतश्रुतिसार (संस्कृत ग्रंथ)
* अनुगीता
* अवधूतगीता
* अवधूतराज (वरील तीन ग्रंथांची एकूण ओवीसंख्या ५०००, अध्याय २२)
* उपनिषद्-भाष्य
* गीतार्णव (१८ अध्यायांपैकी फक्त पहिला-ओवीसंख्या ३१३३, दुसरा-ओवीसंख्या५६५५, बारावा-ओवीसंख्या ९९७ आणि तेरावा-ओवीसंख्या ३२७० हे अध्याय उपलब्ध) (एकूण १८ अध्यायांची ओवीसंख्या सवालक्ष)
* गीतार्थचंद्रिका (गीतेवरील मराठी टीका) (फक्त पाचावा ते अठरावा अध्याय उपलब्ध)
* गीतार्थबोध (संस्कृत ग्रंथ) (फक्त पहिले ४ अध्याय उपलब्ध) (ओवीसंख्या ८८८९)
* ग्रंथराज (आठ प्रकरणे) (१२०९ ओव्या)
* ग्रंथसंग्रह (३१५ ओव्या)
* जाबालोपनिषदर्थप्रकाश (संस्कृत ग्रंथ)
* दत्तमाहात्म्य (५४८ ओव्या)
* दत्तात्रेयमाहात्म्य (संस्कृत ग्रंथ) (५२ अध्याय)
* दत्तात्रेयसहस्रनामभाष्य़ (संस्कृत ग्रंथ)
* पदार्णव (फक्त ३०५० पदे उपलब्ध)
* पासोडी-पंचीकरण (१३ विभागात १६०० ओव्यांत लिहिलेला ग्रंथ)
* पुरुषसूक्तप्रकाश (संस्कृत ग्रंथ)
* पुरुषसूक्तव्याख्या (संस्कृत ग्रंथ)
* पूजाविधीसाठी आणि नित्यपाठासाठी दशनाम, सहस्रनाम, स्तवराज, माहात्म्ये, उत्सवपद्धती, सेवा, अर्चन, उत्तरार्चन, प्रत्येक दिवसाचा उपासनाविधी, सात वारांची वेगळी भजने, आरत्या, अष्टके, वगैरे.
* प्रणवव्याख्या (संस्कृत ग्रंथ)
* प्रबोधोदय (ओवीबद्ध)
* बोधप्रक्रिया (संस्कृत ग्रंथ)
* लळितांची पदे (४९)
* वाक्यवृत्ति (गद्य आणि पद्य)
* वेदान्तव्यवहारसंग्रह (फक्त तेलुगू भाषांतर उपलब्ध - ओवी संख्या२५८८)
* सिद्धराजसमागम (संस्कृत ग्रंथ)
* स्थूलगीता
* शिवाय दत्तात्रेयावरील व इतर अनेक पदे, स्तोत्रे, कवने, नामावळ्या, पूजाविधी वगैरे अवांतर रचना..
== अधिक वाचन ==
* {{स्रोत पुस्तक | title = एन्सायक्लोपीडिक डिक्शनरी ऑफ मराठी लिटरेचर, व्हॉल्यूम २ | संपादक = [[सुनीता देशपांडे|देशपांडे,सुनीता]] | भाषा = इंग्रजी }}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://mr.upakram.org/node/1619 | title = या मराठीच्या ऐतिहासिक शिलेदारांची माहिती हवी आहे | भाषा = मराठी }}
{{विस्तार}}
{{मराठी साहित्यिक}}
[[वर्ग:इ.स. १५५१ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १६१६ मधील मृत्यू]]
[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
p5wra2qd7uvov322mrleng9oju5eobb
दाभोळ
0
71979
2141829
2124091
2022-07-31T04:27:05Z
Khirid Harshad
138639
कॉपी पेस्ट anjarlebeachketkibeach.com/Tourist-Attraction.aspx
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''दाभोळ'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=दापोली
| जिल्हा = [[रत्नागिरी जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''दाभोळ''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी जिल्ह्यातील]] एक निसर्गरम्य गाव आहे. या गावच्या खाडीपलीकडे गुहागर तालुक्यातील अंजनवेल गावी रत्नागिरी पॉवर प्रोजेक्ट प्रा.लि. (पूर्वीची दाभोळ पॉवर कंपनी) हा विद्युतनिर्मिती प्रकल्प आहे.
==हवामान==
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे [[तांदूळ|भातशेती]], [[नागली]]शेती केली जाते.
[[वर्ग:दापोली तालुका]]
[[वर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे]]
[[वर्ग:समुद्र किनारा लाभलेली महाराष्ट्रातील गावे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे]]
[[वर्ग:वीज निर्मिती प्रकल्प असणारी गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
7kk65tu8vbgqq45up0nr805s35nekl9
बांगडी
0
73901
2141831
2062574
2022-07-31T04:31:55Z
Khirid Harshad
138639
पान '{{गल्लत|बांगडा|कलाल बांगडी}} '''बांगडी''' हा मनगटात घालण्याचा अलंकार आहे. बांगडी सहसा [[काच|काचेची]] असते आणि प्लास्टिकच्या बांगड्या सुद्धा बाजारांमध्ये मिळतात.लग्ना वेळी वधू...' वापरून बदलले.
wikitext
text/x-wiki
{{गल्लत|बांगडा|कलाल बांगडी}}
'''बांगडी''' हा मनगटात घालण्याचा अलंकार आहे. बांगडी सहसा [[काच|काचेची]] असते आणि प्लास्टिकच्या बांगड्या सुद्धा बाजारांमध्ये मिळतात.लग्ना वेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घालतात. त्यांना वज्रचुडा असे नाव आहे.हा सुद्धा लग्नामध्ये सोभाग्या अलंकार महणून वापरतात.तो चुडा हिरव्या किंवा पोपटी रंगाचा असतो.काही ठिकाणी तो लाल रंगाचा सुद्धा असतो.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा</ref>
स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगडय़ांचा चांगला उपयोग होतो. त्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते. दात दुखणे, रक्तदाब कमी-जास्त होणे यांवर या बांगडय़ांचा अनुकूल परिणाम होतो. बोबडेपणा, तोतरेपणा यांच्यावरही उपयोग होतो, असे मानले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url= http://bookstruck.in/chapter.jsp?id=43990/|title=दागिने आणि आरोग्य|access-date=2018-03-28}}</ref>
[[File:काचेच्या बांगडया.jpg|thumb|भारतीय अलंकार- बांगडया]]
==हे सुद्धा पहा==
* [[कंकण]]
* [[पाटल्या]]
{{विस्तार}}
[[वर्ग:दागिने]]
7htppdlp04670baghdeelwo6x8akzpv
2141833
2141831
2022-07-31T04:33:50Z
Khirid Harshad
138639
कॉपीपेस्ट loksatta.com/lokprabha/bangles-1129718/lite
wikitext
text/x-wiki
{{गल्लत|बांगडा|कलाल बांगडी}}
'''बांगडी''' हा मनगटात घालण्याचा अलंकार आहे. बांगडी सहसा [[काच|काचेची]] असते आणि प्लास्टिकच्या बांगड्या सुद्धा बाजारांमध्ये मिळतात.लग्ना वेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घालतात. त्यांना वज्रचुडा असे नाव आहे.हा सुद्धा लग्नामध्ये सोभाग्या अलंकार महणून वापरतात.तो चुडा हिरव्या किंवा पोपटी रंगाचा असतो.काही ठिकाणी तो लाल रंगाचा सुद्धा असतो.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा</ref>
स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगडय़ांचा चांगला उपयोग होतो. त्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते. दात दुखणे, रक्तदाब कमी-जास्त होणे यांवर या बांगडय़ांचा अनुकूल परिणाम होतो. बोबडेपणा, तोतरेपणा यांच्यावरही उपयोग होतो, असे मानले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url= http://bookstruck.in/chapter.jsp?id=43990/|title=दागिने आणि आरोग्य|access-date=2018-03-28}}</ref>
[[File:काचेच्या बांगडया.jpg|thumb|भारतीय अलंकार- बांगडया]]
{{विस्तार}}
==हे सुद्धा पहा==
* [[कंकण]]
* [[पाटल्या]]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:दागिने]]
sel97b7geryd72oyynpnb2kvjlc99l6
ज्योतिबा मंदिर
0
76914
2141694
2136069
2022-07-30T16:26:22Z
2409:4042:2D1C:E178:4134:7506:A132:B09
/* उत्सव */
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट हिंदू मंदिर
| name = ज्योतिबा मंदिर कोल्हापूर
| image = Jyotiba1.jpg
| image_size =
| caption =
| pushpin_map = महाराष्ट्र
| map_caption = महाराष्ट्राच्या नकाशातील स्थान
| map_size =
| latd = 16 | latm = 42 | lats = 00 | latNS = N
| longd = 74 | longm = 14 | longs = 00 | longEW = E
| coordinates_region = IN
| coordinates_display=
| devanagari = ज्योतिबा
| sanskrit_translit =
| tamil = ஜோடிபா
| marathi = ज्योतिबा
| bengali =
| country = [[भारत]]
| state/province = [[महाराष्ट्र]]
| district = [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर]]
| locale = [[कोल्हापूर|ज्योतिबा]]
| elevation_m =
| primary_deity =
| important_festivals=
| architecture =
| number_of_temples =
| number_of_monuments=
| inscriptions =
| date_built =
| creator =
| temple_board =
| website =
}}
'''ज्योतिबा मंदिर ''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्या]]तील [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर]] जिल्ह्यातील मंदिर आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://prahaar.in/jyotiba-temple-in-kolhapur/|title=कोल्हापूरचा ज्योतिबा {{!}}|last=Gaikwad|first=Priyanka|language=en-US|access-date=2022-04-14}}</ref> ज्योतिबा या देवतेला [[ज्योतिर्लिंग]], केदारलिंग, [[रवळनाथ]], सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात.
==भौगोलिक स्थान==
[[कोल्हापूर]]च्या वायव्येस १४.४८ किलोमीटर अंतरावर [[ज्योतिबाचा डोंगर]] आहे. या डोंगरावर [[ज्योतिबा]]चे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर-केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात एक हजार फूट उंचीवर, शंखाकृती, हत्तीच्या ‘सोंडे’सारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी म्हणतात. हा डोंगर [[पन्हाळा|पन्हाळय़ापासून]] [[कृष्णा नदी|कृष्णेकडे]] गेलेल्या [[सह्याद्री]]च्या फाटय़ाचाच भाग आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा मंदिर व गाव आहे.
==इतिहास आणि माहात्म्य==
ज्योतिबा किंवा केदार या दैवताचा उल्लेख यादवपूर्व काळातही आढळतो. महानुभावाच्या पोथ्यांमध्ये पैठण व जळगाव येथील केदारेश्वर मंदिरांचा उल्लेख आहे. खोलेश्वराच्या शिलालेखातही केदारेश्वराचा उल्लेख आहे. अग्नी, तेज व ज्ञानाचे प्रतीक असलेला ज्योतिबा भक्तांना आपलासा वाटतो. ग्रामीण लोकगीतांतून व ओव्यांतून ज्योतिबाला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे.
‘देवामंदी देव ज्योतिबा लई मोठा<br />
चैत्याच्या मईन्यात त्याच्या फुलल्या चारी वाटा’
ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत. ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत.ज्योतिबा हे दैवत शिव व [[सूर्य|सूर्याचे]] रूप मानण्यात येते.
==कथा/आख्यायिका ==
ज्योतिबासंदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या [[महालक्ष्मी|अंबाबाईलाही]] या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरिता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले. रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली, की ‘पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे’ म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे.
==ज्योतिबाच्या मंदिराची रचना==
देवळांकडे जाताना प्रथम मराठाशैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायऱ्या उतरताच तीन देवळांचा समूह दृष्टीस पडतो. या तीन देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे. या मूळ देवालयाचे बांधकाम जोतिबा भक्त [[किवळ]] गावच्या नावजी ससे पाटलांनी ([[संत नावजीनाथ]]) केलेले आहे असे म्हणतात. १७३० मध्ये राणोजीराव शिंदे यांनी या जागी हल्लीचे देवालय बांधले. हे देऊळ ५७ फूट लांब, ३७ फूट रुंद असून त्याच्या शिखराची उंची ७७ फूट आहे. या देवळाशेजारी केदारेश्वराचे देवालय आहे. या देवालयाचे बांधकाम १८०८ मध्ये दौलतराव शिंदे यांनी केलेले आहे. या देवळाची लांबी ४८ फूट असून रुंदी २२ फूट आहे. शिखर ८९ फूट उंच आहे. केदारेश्वर देवळासमोर दोन पाषाणाचे नंदी आहेत. येथे असलेल्या रामलिंग मंदिराचे बांधकाम १७८० मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी केलेले आहे. या मंदिराची लांबी १३ फूट, रुंदी १३ फूट असून शिखर ४० फूट उंच आहे. या देवळाजवळ चोपडाई देवीचे मंदिर असून या मंदिराचे बांधकाम १७५० मध्ये प्रीतिराव चव्हाण हिम्मतबहादूर यांनी केलेले आहे. या देवळांपासून थोडय़ा अंतरावर यमाईदेवीचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम १७५० मध्ये राणोजीराव शिंदे यांनी केले. या मंदिरासमोर पाण्याची दोन तीर्थ असून जवळच सहा कुंड व दोन विहिरी आहेत. कोल्हापूर परिसरातील मंदिराच्या शिखरांप्रमाणेच येथील मंदिरांच्या शिखरांची रचना आहे. यादवकालीन वास्तुशैलीत थोडा फरक करून मराठा कारागिरांनी या शिखरांचे बांधकाम केले. या शिखरांवर तळापासून वपर्यंत ‘रथपट्ट’ पद्धतीची साधी नक्षी आहे. येथील मंदिर हेमाडपंती पद्धतीची असून तत्कालीन मराठा वास्तुशैलीचा प्रभाव येथे आढळतो. या मंदिराच्या बांधकामाकरिता याच डोंगरात सापडणाऱ्या काळय़ा बेसॉल्ट दगडांचा वापर करण्यात आलेला आहे. या देवालयाच्या प्रांगणात पारंपरिक दगडी दीपमाळ आहेत.
[[चित्र:ज्योतिबा.jpg|right|thumb|ज्योतिबा]]
==ज्योतिबाची मूर्ती==
ज्योतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडविलेल्या या चर्तुर्भुज मूर्तीच्या हातात खड्ग, पानपात्र, डमरू व त्रिशूळ आहे. शेजारीच ज्योतिबाचे उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते. ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. ज्योतिबाची भार्या यमाई हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो. येथील वाडी रत्नागिरी गावात पुजारी व दुकानदारांची घरे आहेत.
==उत्सव==
ज्योतिबाच्या जन्मदिवशी रविवारी व श्रावणशुद्ध षष्ठीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. रत्नासुरावर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ चैत्री पौर्णिमेस येथे भव्य जत्रा भरते. कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व देशाच्या इतर भागांतूनही लाखो भाविक येथे गोळा होतात. ज्योतिबाचा डोंगर माणसांनी अक्षरशः फुलून जातो. येथे धान्य, कापड, तांब्या-पितळेची भांडी, पूजासाहित्य व मेवामिठाई इत्यादी साहित्याची दुकाने थाटली जातात. चैत्री पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देवळाभोवती घातली जाते. नंतर ज्योतिबाच्या चांदीच्या मूर्तीची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत यमाईदेवीच्या मंदिराकडे निघते. या मिरवणुकीत अनेक सासणकाठय़ा नाचवत नेल्या जातात. ज्योतिबाच्या यात्रेत पन्नासहून अधिक छोटया मोठ्या सासन काठ्या असतात.
पहिला सासनकाठीचा मान सातारा तालुक्यातील श्री क्षेत्र पाडळी गावाचा आहे . गडद गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे उच्य रेश्मी वस्त्र, धवळ रंगाचे गंगवान ,सूती तोरण्या, आणि बसण्वयावर सुर्वण पादुका, असा साज असतो. या सासनकाठीला २७ देवसेवक आहेत, पाडळी गावाचे भक्त १२० कीलो मीटरहून जास्त अंतर म्हणजे श्री क्षेत्र पाडळी ते वाडी रत्नागिरी येथे ४ दिवसांमध्ये सासनकाठी पायी उचलुन नेतात.परतीचा प्रवास मिळून हा प्रवास ८ दिवसांचा असतो. सासनकाठीचा प्रवास सुरू असतांना सासन काठीचे वजन ३०० किलोहून जास्त असते.(सासनकाठी आणि श्रीफळाची तोरणे,धन,हारतुरे इत्यादी) सासणकाठी म्हणजे ४५ ते ५० फूट उंचीच्या वेळूला पांढरी व तांबडी पागोटी एकाआड एक तिरपी गुंडाळलेली असतात. काठीच्या टोकाला गंगावनाचे काळे किंवा पांढरे झुपके बांधतात. या बांबूच्या तळापासून चार ते पाच फूट उंचीवर आडवी फळी घट्ट बांधलेली असते. ही फळी खांद्यावर घेऊन भक्तगण काठी नाचवतात. या काठीचा तोल जाऊ नये म्हणून काठीला बांधलेले दोर ताणून लोक उभे असतात. या फळीवर घोडय़ाची व देवाची प्रतिमा ठेवलेली असते. यातील काही काठय़ा पूर्वापार मानाच्या असतात. ढोलताशाच्या तालावर भक्तगण देहभान विसरून काठय़ा नाचवत असतात. निळसर गुलाबी गुलालाच्या धुराळय़ात या रंगबिरंगी काठय़ांची शोभा अवर्णनीय असते. या वेळी भाविक चांगभलेचा गजर करीत असतात. इतर काही महत्त्वाच्या मानाच्या शासनकाठ्या मध्ये मौजे विहे(पाटण),नावजीबाब किवळ,हिम्मत बहादूर चव्हाण, [[वाळवा तालुका|वाळवा]] तालुक्यातील करंजवडे गावातून येणारी [[ग्वाल्हेर]]<nowiki/>च्या शिंदे सरकारांची सासनकाठी , कोल्हापूर छत्रपती या काठ्यांचा समावेश होतो.मानाच्या अठरा व एकूण शहाण्णव सासनकाठ्या उत्सवात सहभागी होतात.पूर्वी ज्योतिबा देवस्थानास शिंदे सरकारांकडून अनुदान मिळत असे. सध्या इनामी गावांच्या उत्पन्नातून देवस्थानचा खर्च भागविण्यात येतो.
== श्री ज्योतिबाची महाराष्ट्रातील अन्य देवळे==
* श्री ज्योतिबा मंदिर गिरजवडे (ता. शिराळा)
* श्री क्षेत्र निनाम पाडळी ज्योतिबा
* श्री ज्योतिबा मंदिर जळव
* श्री ज्योतिबा मंदिर कासेगाव
* किवळ (ता. कराड )
* रेठरे बुद्रुक (ता. कराड )
* विहे (ता. पाटण )
* कुमठे (कोरेगाव)
* मुळगाव (ता. पाटण.) येथे यमाई जोतिबा दोन्ही मंदिरे आहेत
* गुंधा(वडगाव)(ता.बीड जि.बीड) येथे यमाई जोतिबा दोन्ही मंदिरे आहेत.
* तसेच संपूर्ण महाराष्ट्राभर गावोगावी श्री ज्योतिबाची अनेक मंदिरे आहेत.
==चित्रदालन==
<gallery>
चित्र:ज्योतिबा मंदिर 1.jpg
चित्र:ज्योतिबा मंदिर यात्रा.jpg
चित्र:ज्योतिबा मंदिर डोंगर.jpg
चित्र:ज्योतिबा मंदिर डोंगर 1.jpg
चित्र:ज्योतिबा मंदिर डोंगर 2.jpg
</gallery>
==हेसुद्धा पाहा==
*[[ज्योतिबाचा डोंगर]]
*[[ज्योतिबा]]
==संदर्भ==
*१) बॉम्बे गॅझिटियर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट
*२) Temples of Maharashtra - G. K. Kanhere
*३) कुलदैवत - महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग प्रकाशन - १९७४
==बाह्य दुवे==
*[http://www.maharashtratourism.gov.in/mtdc/HTML/MaharashtraTourism/TouristDelight/Shrines/Shrines.aspx?strpage=Shrines_MahalaxmiKolhapur.html महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळाच्या इंग्रजी व जापानी संकेतस्थळावरील माहीती.]{{मृत दुवा}}
[[वर्ग:कोल्हापूर जिल्हा]]
[[वर्ग:हिंदू मंदिरे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]]
c1wi1xhsd6tk7uctu8761osv9xylo6l
2141695
2141694
2022-07-30T16:29:00Z
2409:4042:2D1C:E178:4134:7506:A132:B09
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट हिंदू मंदिर
| name = ज्योतिबा मंदिर कोल्हापूर
| image = Jyotiba1.jpg
| image_size =
| caption =
| pushpin_map = महाराष्ट्र
| map_caption = महाराष्ट्राच्या नकाशातील स्थान
| map_size =
| latd = 16 | latm = 42 | lats = 00 | latNS = N
| longd = 74 | longm = 14 | longs = 00 | longEW = E
| coordinates_region = IN
| coordinates_display=
| devanagari = ज्योतिबा
| sanskrit_translit =
| tamil = ஜோடிபா
| marathi = ज्योतिबा
| bengali =
| country = [[भारत]]
| state/province = [[महाराष्ट्र]]
| district = [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर]]
| locale = [[कोल्हापूर|ज्योतिबा]]
| elevation_m =
| primary_deity =
| important_festivals=
| architecture =
| number_of_temples =
| number_of_monuments=
| inscriptions =
| date_built =
| creator =
| temple_board =
| website =
}}
'''ज्योतिबा मंदिर ''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्या]]तील [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर]] जिल्ह्यातील मंदिर आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://prahaar.in/jyotiba-temple-in-kolhapur/|title=कोल्हापूरचा ज्योतिबा {{!}}|last=Gaikwad|first=Priyanka|language=en-US|access-date=2022-04-14}}</ref> ज्योतिबा या देवतेला [[ज्योतिर्लिंग]], केदारलिंग, [[रवळनाथ]], सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात.
==भौगोलिक स्थान==
[[कोल्हापूर]]च्या वायव्येस १४.४८ किलोमीटर अंतरावर [[ज्योतिबाचा डोंगर]] आहे. या डोंगरावर [[ज्योतिबा]]चे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर-केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात एक हजार फूट उंचीवर, शंखाकृती, हत्तीच्या ‘सोंडे’सारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी म्हणतात. हा डोंगर [[पन्हाळा|पन्हाळय़ापासून]] [[कृष्णा नदी|कृष्णेकडे]] गेलेल्या [[सह्याद्री]]च्या फाटय़ाचाच भाग आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा मंदिर व गाव आहे.
==इतिहास आणि माहात्म्य==
ज्योतिबा किंवा केदार या दैवताचा उल्लेख यादवपूर्व काळातही आढळतो. महानुभावाच्या पोथ्यांमध्ये पैठण व जळगाव येथील केदारेश्वर मंदिरांचा उल्लेख आहे. खोलेश्वराच्या शिलालेखातही केदारेश्वराचा उल्लेख आहे. अग्नी, तेज व ज्ञानाचे प्रतीक असलेला ज्योतिबा भक्तांना आपलासा वाटतो. ग्रामीण लोकगीतांतून व ओव्यांतून ज्योतिबाला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे.
‘देवामंदी देव ज्योतिबा लई मोठा<br />
चैत्याच्या मईन्यात त्याच्या फुलल्या चारी वाटा’
ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत. ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत.ज्योतिबा हे दैवत शिव व [[सूर्य|सूर्याचे]] रूप मानण्यात येते.
==कथा/आख्यायिका ==
ज्योतिबासंदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या [[महालक्ष्मी|अंबाबाईलाही]] या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरिता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले. रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली, की ‘पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे’ म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे.
==ज्योतिबाच्या मंदिराची रचना==
देवळांकडे जाताना प्रथम मराठाशैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायऱ्या उतरताच तीन देवळांचा समूह दृष्टीस पडतो. या तीन देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे. या मूळ देवालयाचे बांधकाम जोतिबा भक्त [[किवळ]] गावच्या नावजी ससे पाटलांनी ([[संत नावजीनाथ]]) केलेले आहे असे म्हणतात. १७३० मध्ये राणोजीराव शिंदे यांनी या जागी हल्लीचे देवालय बांधले. हे देऊळ ५७ फूट लांब, ३७ फूट रुंद असून त्याच्या शिखराची उंची ७७ फूट आहे. या देवळाशेजारी केदारेश्वराचे देवालय आहे. या देवालयाचे बांधकाम १८०८ मध्ये दौलतराव शिंदे यांनी केलेले आहे. या देवळाची लांबी ४८ फूट असून रुंदी २२ फूट आहे. शिखर ८९ फूट उंच आहे. केदारेश्वर देवळासमोर दोन पाषाणाचे नंदी आहेत. येथे असलेल्या रामलिंग मंदिराचे बांधकाम १७८० मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी केलेले आहे. या मंदिराची लांबी १३ फूट, रुंदी १३ फूट असून शिखर ४० फूट उंच आहे. या देवळाजवळ चोपडाई देवीचे मंदिर असून या मंदिराचे बांधकाम १७५० मध्ये प्रीतिराव चव्हाण हिम्मतबहादूर यांनी केलेले आहे. या देवळांपासून थोडय़ा अंतरावर यमाईदेवीचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम १७५० मध्ये राणोजीराव शिंदे यांनी केले. या मंदिरासमोर पाण्याची दोन तीर्थ असून जवळच सहा कुंड व दोन विहिरी आहेत. कोल्हापूर परिसरातील मंदिराच्या शिखरांप्रमाणेच येथील मंदिरांच्या शिखरांची रचना आहे. यादवकालीन वास्तुशैलीत थोडा फरक करून मराठा कारागिरांनी या शिखरांचे बांधकाम केले. या शिखरांवर तळापासून वपर्यंत ‘रथपट्ट’ पद्धतीची साधी नक्षी आहे. येथील मंदिर हेमाडपंती पद्धतीची असून तत्कालीन मराठा वास्तुशैलीचा प्रभाव येथे आढळतो. या मंदिराच्या बांधकामाकरिता याच डोंगरात सापडणाऱ्या काळय़ा बेसॉल्ट दगडांचा वापर करण्यात आलेला आहे. या देवालयाच्या प्रांगणात पारंपरिक दगडी दीपमाळ आहेत.
[[चित्र:ज्योतिबा.jpg|right|thumb|ज्योतिबा]]
==ज्योतिबाची मूर्ती==
ज्योतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडविलेल्या या चर्तुर्भुज मूर्तीच्या हातात खड्ग, पानपात्र, डमरू व त्रिशूळ आहे. शेजारीच ज्योतिबाचे उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते. ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. ज्योतिबाची भार्या यमाई हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो. येथील वाडी रत्नागिरी गावात पुजारी व दुकानदारांची घरे आहेत.
==उत्सव==
ज्योतिबाच्या जन्मदिवशी रविवारी व श्रावणशुद्ध षष्ठीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. रत्नासुरावर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ चैत्री पौर्णिमेस येथे भव्य जत्रा भरते. कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व देशाच्या इतर भागांतूनही लाखो भाविक येथे गोळा होतात. ज्योतिबाचा डोंगर माणसांनी अक्षरशः फुलून जातो. येथे धान्य, कापड, तांब्या-पितळेची भांडी, पूजासाहित्य व मेवामिठाई इत्यादी साहित्याची दुकाने थाटली जातात. चैत्री पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देवळाभोवती घातली जाते. नंतर ज्योतिबाच्या चांदीच्या मूर्तीची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत यमाईदेवीच्या मंदिराकडे निघते. या मिरवणुकीत अनेक सासणकाठय़ा नाचवत नेल्या जातात. ज्योतिबाच्या यात्रेत पन्नासहून अधिक छोटया मोठ्या सासन काठ्या असतात.
पहिला सासनकाठीचा मान सातारा तालुक्यातील श्री क्षेत्र पाडळी गावाचा आहे . गडद गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे उच्य रेश्मी वस्त्र, धवळ रंगाचे गंगवान ,सूती तोरण्या, आणि बसण्वयावर सुर्वण पादुका, असा साज असतो. या सासनकाठीला २७ देवसेवक आहेत, पाडळी गावाचे भक्त १२० कीलो मीटरहून जास्त अंतर म्हणजे श्री क्षेत्र पाडळी ते वाडी रत्नागिरी येथे ४ दिवसांमध्ये सासनकाठी पायी उचलुन नेतात.परतीचा प्रवास मिळून हा प्रवास ८ दिवसांचा असतो. सासनकाठीचा प्रवास सुरू असतांना सासन काठीचे वजन ३०० किलोहून जास्त असते.(सासनकाठी आणि श्रीफळाची तोरणे,धन,हारतुरे इत्यादी) सासणकाठी म्हणजे ४५ ते ५० फूट उंचीच्या वेळूला पांढरी व तांबडी पागोटी एकाआड एक तिरपी गुंडाळलेली असतात. काठीच्या टोकाला गंगावनाचे काळे किंवा पांढरे झुपके बांधतात. या बांबूच्या तळापासून चार ते पाच फूट उंचीवर आडवी फळी घट्ट बांधलेली असते. ही फळी खांद्यावर घेऊन भक्तगण काठी नाचवतात. या काठीचा तोल जाऊ नये म्हणून काठीला बांधलेले दोर ताणून लोक उभे असतात. या फळीवर घोडय़ाची व देवाची प्रतिमा ठेवलेली असते. यातील काही काठय़ा पूर्वापार मानाच्या असतात. ढोलताशाच्या तालावर भक्तगण देहभान विसरून काठय़ा नाचवत असतात. निळसर गुलाबी गुलालाच्या धुराळय़ात या रंगबिरंगी काठय़ांची शोभा अवर्णनीय असते. या वेळी भाविक चांगभलेचा गजर करीत असतात. इतर काही महत्त्वाच्या मानाच्या शासनकाठ्या मध्ये मौजे विहे(पाटण),नावजीबाब किवळ,हिम्मत बहादूर चव्हाण, [[वाळवा तालुका|वाळवा]] तालुक्यातील करंजवडे गावातून येणारी [[ग्वाल्हेर]]<nowiki/>च्या शिंदे सरकारांची सासनकाठी , कोल्हापूर छत्रपती या काठ्यांचा समावेश होतो.मानाच्या अठरा व एकूण शहाण्णव सासनकाठ्या उत्सवात सहभागी होतात.पूर्वी ज्योतिबा देवस्थानास शिंदे सरकारांकडून अनुदान मिळत असे. सध्या इनामी गावांच्या उत्पन्नातून देवस्थानचा खर्च भागविण्यात येतो.
== श्री ज्योतिबाची महाराष्ट्रातील अन्य देऊळे
* श्री क्षेत्र पाडळी ज्योतिबा
* श्री ज्योतिबा मंदिर जळव
* श्री ज्योतिबा मंदिर कासेगाव
* किवळ (ता. कराड )
* रेठरे बुद्रुक (ता. कराड )
* विहे (ता. पाटण )
* कुमठे (कोरेगाव)
* मुळगाव (ता. पाटण.) येथे यमाई जोतिबा दोन्ही मंदिरे आहेत
* गुंधा(वडगाव)(ता.बीड जि.बीड) येथे यमाई जोतिबा दोन्ही मंदिरे आहेत.
* तसेच संपूर्ण महाराष्ट्राभर गावोगावी श्री ज्योतिबाची अनेक मंदिरे आहेत.
==चित्रदालन==
<gallery>
चित्र:ज्योतिबा मंदिर 1.jpg
चित्र:ज्योतिबा मंदिर यात्रा.jpg
चित्र:ज्योतिबा मंदिर डोंगर.jpg
चित्र:ज्योतिबा मंदिर डोंगर 1.jpg
चित्र:ज्योतिबा मंदिर डोंगर 2.jpg
</gallery>
==हेसुद्धा पाहा==
*[[ज्योतिबाचा डोंगर]]
*[[ज्योतिबा]]
==संदर्भ==
*१) बॉम्बे गॅझिटियर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट
*२) Temples of Maharashtra - G. K. Kanhere
*३) कुलदैवत - महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग प्रकाशन - १९७४
==बाह्य दुवे==
*[http://www.maharashtratourism.gov.in/mtdc/HTML/MaharashtraTourism/TouristDelight/Shrines/Shrines.aspx?strpage=Shrines_MahalaxmiKolhapur.html महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळाच्या इंग्रजी व जापानी संकेतस्थळावरील माहीती.]{{मृत दुवा}}
[[वर्ग:कोल्हापूर जिल्हा]]
[[वर्ग:हिंदू मंदिरे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]]
hp1zmupxnwxiarfhqqicxv1f9lhmzvi
2141770
2141695
2022-07-31T00:53:46Z
संतोष गोरे
135680
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट हिंदू मंदिर
| name = ज्योतिबा मंदिर कोल्हापूर
| image = Jyotiba1.jpg
| image_size =
| caption =
| pushpin_map = महाराष्ट्र
| map_caption = महाराष्ट्राच्या नकाशातील स्थान
| map_size =
| latd = 16 | latm = 42 | lats = 00 | latNS = N
| longd = 74 | longm = 14 | longs = 00 | longEW = E
| coordinates_region = IN
| coordinates_display=
| devanagari = ज्योतिबा
| sanskrit_translit =
| tamil = ஜோடிபா
| marathi = ज्योतिबा
| bengali =
| country = [[भारत]]
| state/province = [[महाराष्ट्र]]
| district = [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर]]
| locale = [[कोल्हापूर|ज्योतिबा]]
| elevation_m =
| primary_deity =
| important_festivals=
| architecture =
| number_of_temples =
| number_of_monuments=
| inscriptions =
| date_built =
| creator =
| temple_board =
| website =
}}
'''ज्योतिबा मंदिर ''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्या]]तील [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर]] जिल्ह्यातील मंदिर आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://prahaar.in/jyotiba-temple-in-kolhapur/|title=कोल्हापूरचा ज्योतिबा {{!}}|last=Gaikwad|first=Priyanka|language=en-US|access-date=2022-04-14}}</ref> ज्योतिबा या देवतेला [[ज्योतिर्लिंग]], केदारलिंग, [[रवळनाथ]], सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात.
==भौगोलिक स्थान==
[[कोल्हापूर]]च्या वायव्येस १४.४८ किलोमीटर अंतरावर [[ज्योतिबाचा डोंगर]] आहे. या डोंगरावर [[ज्योतिबा]]चे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर-केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात एक हजार फूट उंचीवर, शंखाकृती, हत्तीच्या ‘सोंडे’सारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी म्हणतात. हा डोंगर [[पन्हाळा|पन्हाळय़ापासून]] [[कृष्णा नदी|कृष्णेकडे]] गेलेल्या [[सह्याद्री]]च्या फाटय़ाचाच भाग आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा मंदिर व गाव आहे.
==इतिहास आणि माहात्म्य==
ज्योतिबा किंवा केदार या दैवताचा उल्लेख यादवपूर्व काळातही आढळतो. महानुभावाच्या पोथ्यांमध्ये पैठण व जळगाव येथील केदारेश्वर मंदिरांचा उल्लेख आहे. खोलेश्वराच्या शिलालेखातही केदारेश्वराचा उल्लेख आहे. अग्नी, तेज व ज्ञानाचे प्रतीक असलेला ज्योतिबा भक्तांना आपलासा वाटतो. ग्रामीण लोकगीतांतून व ओव्यांतून ज्योतिबाला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे.
‘देवामंदी देव ज्योतिबा लई मोठा<br />
चैत्याच्या मईन्यात त्याच्या फुलल्या चारी वाटा’
ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत. ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत.ज्योतिबा हे दैवत शिव व [[सूर्य|सूर्याचे]] रूप मानण्यात येते.
==कथा/आख्यायिका ==
ज्योतिबासंदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या [[महालक्ष्मी|अंबाबाईलाही]] या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरिता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले. रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली, की ‘पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे’ म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे.
==ज्योतिबाच्या मंदिराची रचना==
देवळांकडे जाताना प्रथम मराठाशैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायऱ्या उतरताच तीन देवळांचा समूह दृष्टीस पडतो. या तीन देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे. या मूळ देवालयाचे बांधकाम जोतिबा भक्त [[किवळ]] गावच्या नावजी ससे पाटलांनी ([[संत नावजीनाथ]]) केलेले आहे असे म्हणतात. १७३० मध्ये राणोजीराव शिंदे यांनी या जागी हल्लीचे देवालय बांधले. हे देऊळ ५७ फूट लांब, ३७ फूट रुंद असून त्याच्या शिखराची उंची ७७ फूट आहे. या देवळाशेजारी केदारेश्वराचे देवालय आहे. या देवालयाचे बांधकाम १८०८ मध्ये दौलतराव शिंदे यांनी केलेले आहे. या देवळाची लांबी ४८ फूट असून रुंदी २२ फूट आहे. शिखर ८९ फूट उंच आहे. केदारेश्वर देवळासमोर दोन पाषाणाचे नंदी आहेत. येथे असलेल्या रामलिंग मंदिराचे बांधकाम १७८० मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी केलेले आहे. या मंदिराची लांबी १३ फूट, रुंदी १३ फूट असून शिखर ४० फूट उंच आहे. या देवळाजवळ चोपडाई देवीचे मंदिर असून या मंदिराचे बांधकाम १७५० मध्ये प्रीतिराव चव्हाण हिम्मतबहादूर यांनी केलेले आहे. या देवळांपासून थोडय़ा अंतरावर यमाईदेवीचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम १७५० मध्ये राणोजीराव शिंदे यांनी केले. या मंदिरासमोर पाण्याची दोन तीर्थ असून जवळच सहा कुंड व दोन विहिरी आहेत. कोल्हापूर परिसरातील मंदिराच्या शिखरांप्रमाणेच येथील मंदिरांच्या शिखरांची रचना आहे. यादवकालीन वास्तुशैलीत थोडा फरक करून मराठा कारागिरांनी या शिखरांचे बांधकाम केले. या शिखरांवर तळापासून वपर्यंत ‘रथपट्ट’ पद्धतीची साधी नक्षी आहे. येथील मंदिर हेमाडपंती पद्धतीची असून तत्कालीन मराठा वास्तुशैलीचा प्रभाव येथे आढळतो. या मंदिराच्या बांधकामाकरिता याच डोंगरात सापडणाऱ्या काळय़ा बेसॉल्ट दगडांचा वापर करण्यात आलेला आहे. या देवालयाच्या प्रांगणात पारंपरिक दगडी दीपमाळ आहेत.
[[चित्र:ज्योतिबा.jpg|right|thumb|ज्योतिबा]]
==ज्योतिबाची मूर्ती==
ज्योतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडविलेल्या या चर्तुर्भुज मूर्तीच्या हातात खड्ग, पानपात्र, डमरू व त्रिशूळ आहे. शेजारीच ज्योतिबाचे उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते. ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. ज्योतिबाची भार्या यमाई हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो. येथील वाडी रत्नागिरी गावात पुजारी व दुकानदारांची घरे आहेत.
==उत्सव==
ज्योतिबाच्या जन्मदिवशी रविवारी व श्रावणशुद्ध षष्ठीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. रत्नासुरावर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ चैत्री पौर्णिमेस येथे भव्य जत्रा भरते. कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व देशाच्या इतर भागांतूनही लाखो भाविक येथे गोळा होतात. ज्योतिबाचा डोंगर माणसांनी अक्षरशः फुलून जातो. येथे धान्य, कापड, तांब्या-पितळेची भांडी, पूजासाहित्य व मेवामिठाई इत्यादी साहित्याची दुकाने थाटली जातात. चैत्री पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देवळाभोवती घातली जाते. नंतर ज्योतिबाच्या चांदीच्या मूर्तीची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत यमाईदेवीच्या मंदिराकडे निघते. या मिरवणुकीत अनेक सासणकाठय़ा नाचवत नेल्या जातात. ज्योतिबाच्या यात्रेत पन्नासहून अधिक छोटया मोठ्या सासन काठ्या असतात.
पहिला सासनकाठीचा मान सातारा तालुक्यातील श्री क्षेत्र पाडळी गावाचा आहे . गडद गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे उच्य रेश्मी वस्त्र, धवळ रंगाचे गंगवान ,सूती तोरण्या, आणि बसण्वयावर सुर्वण पादुका, असा साज असतो. या सासनकाठीला २७ देवसेवक आहेत, पाडळी गावाचे भक्त १२० कीलो मीटरहून जास्त अंतर म्हणजे श्री क्षेत्र पाडळी ते वाडी रत्नागिरी येथे ४ दिवसांमध्ये सासनकाठी पायी उचलुन नेतात.परतीचा प्रवास मिळून हा प्रवास ८ दिवसांचा असतो. सासनकाठीचा प्रवास सुरू असतांना सासन काठीचे वजन ३०० किलोहून जास्त असते.(सासनकाठी आणि श्रीफळाची तोरणे,धन,हारतुरे इत्यादी) सासणकाठी म्हणजे ४५ ते ५० फूट उंचीच्या वेळूला पांढरी व तांबडी पागोटी एकाआड एक तिरपी गुंडाळलेली असतात. काठीच्या टोकाला गंगावनाचे काळे किंवा पांढरे झुपके बांधतात. या बांबूच्या तळापासून चार ते पाच फूट उंचीवर आडवी फळी घट्ट बांधलेली असते. ही फळी खांद्यावर घेऊन भक्तगण काठी नाचवतात. या काठीचा तोल जाऊ नये म्हणून काठीला बांधलेले दोर ताणून लोक उभे असतात. या फळीवर घोडय़ाची व देवाची प्रतिमा ठेवलेली असते. यातील काही काठय़ा पूर्वापार मानाच्या असतात. ढोलताशाच्या तालावर भक्तगण देहभान विसरून काठय़ा नाचवत असतात. निळसर गुलाबी गुलालाच्या धुराळय़ात या रंगबिरंगी काठय़ांची शोभा अवर्णनीय असते. या वेळी भाविक चांगभलेचा गजर करीत असतात. इतर काही महत्त्वाच्या मानाच्या शासनकाठ्या मध्ये मौजे विहे(पाटण),नावजीबाब किवळ,हिम्मत बहादूर चव्हाण, [[वाळवा तालुका|वाळवा]] तालुक्यातील करंजवडे गावातून येणारी [[ग्वाल्हेर]]<nowiki/>च्या शिंदे सरकारांची सासनकाठी , कोल्हापूर छत्रपती या काठ्यांचा समावेश होतो.मानाच्या अठरा व एकूण शहाण्णव सासनकाठ्या उत्सवात सहभागी होतात.पूर्वी ज्योतिबा देवस्थानास शिंदे सरकारांकडून अनुदान मिळत असे. सध्या इनामी गावांच्या उत्पन्नातून देवस्थानचा खर्च भागविण्यात येतो.
== श्री ज्योतिबाची महाराष्ट्रातील अन्य देऊळे ==
* श्री क्षेत्र पाडळी ज्योतिबा
* श्री ज्योतिबा मंदिर जळव
* श्री ज्योतिबा मंदिर कासेगाव
* किवळ (ता. कराड )
* रेठरे बुद्रुक (ता. कराड )
* विहे (ता. पाटण )
* कुमठे (कोरेगाव)
* मुळगाव (ता. पाटण.) येथे यमाई जोतिबा दोन्ही मंदिरे आहेत
* गुंधा(वडगाव)(ता.बीड जि.बीड) येथे यमाई जोतिबा दोन्ही मंदिरे आहेत.
* तसेच संपूर्ण महाराष्ट्राभर गावोगावी श्री ज्योतिबाची अनेक मंदिरे आहेत.
==चित्रदालन==
<gallery>
चित्र:ज्योतिबा मंदिर 1.jpg
चित्र:ज्योतिबा मंदिर यात्रा.jpg
चित्र:ज्योतिबा मंदिर डोंगर.jpg
चित्र:ज्योतिबा मंदिर डोंगर 1.jpg
चित्र:ज्योतिबा मंदिर डोंगर 2.jpg
</gallery>
==हेसुद्धा पाहा==
*[[ज्योतिबाचा डोंगर]]
*[[ज्योतिबा]]
==संदर्भ==
*१) बॉम्बे गॅझिटियर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट
*२) Temples of Maharashtra - G. K. Kanhere
*३) कुलदैवत - महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग प्रकाशन - १९७४
==बाह्य दुवे==
*[http://www.maharashtratourism.gov.in/mtdc/HTML/MaharashtraTourism/TouristDelight/Shrines/Shrines.aspx?strpage=Shrines_MahalaxmiKolhapur.html महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळाच्या इंग्रजी व जापानी संकेतस्थळावरील माहीती.]{{मृत दुवा}}
[[वर्ग:कोल्हापूर जिल्हा]]
[[वर्ग:हिंदू मंदिरे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]]
nuxobiu1mlxn745me5bzonpx2nxfwe9
ज्योतिबा
0
76932
2141696
2102607
2022-07-30T16:37:51Z
2409:4042:2D1C:E178:4134:7506:A132:B09
/* सासनकाठी मिरवणुक */
wikitext
text/x-wiki
{{अशुद्धलेखन}}
[[चित्र:ज्योतिबा.jpg|right|thumb|श्री.ज्योतिबा प्रसन्न]]
रत्नागिरी येथील श्री ज्योतिबादेवस्थान महाराष्ट्राचे [[लोकदैवत]] म्हणून प्रसिद्ध आहे.
==स्थान==
समुद्रसपाटीपासून सुमारे ३१०० फूट उंचीवरील या '''ज्योतिबा''' डोंगराचा परिसर हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर जिल्ह्याच्या]] वैभवात तसेच भोतिक व ऐहिक ऐश्वर्यात मोलाची भर घालणाऱ्या या तीर्थक्षेत्रीय परिसराचा सर्वागीण विकास करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे.
वाडी रत्नागिरी या नावाने परिचित असलेले जोतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस साडेसतरा कि. मी. वर आहे.
सह्याद्रीचा जो फाटा [[पन्हाळगड]], पावनगड असा गेला आहे. त्याच्यापुढे सोंडेसारखा शंखाकृती भाग जो वर गेलेला दिसतो, तोच ज्योतिबाचा डोंगर ! या डोंगरावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले हे ज्योतिबाचे पुरातन मंदिर आहे.
पहाटे येथील वातावरण खुप प्रसन्न असते.
==महत्त्व==
दक्षिण काशी म्हणून भारतभर ख्यातकीर्द असलेल्या करवीरपीठास धर्म शास्त्रात अनन्य साधारण महत्त्व आहे.दख्खनचा राजा श्री.जोतिबा श्री जोतिबा ,श्री कात्यायनी देवी ,[[नृसिंहवाडी]] येथील [[श्रीक्षेत्र दत्तात्रय मंदीर]], [[बाहुबली]] येथील जैन धर्मियांचे पवित्र क्षेत्र त्याचप्रमाणे [[विशाळगड]] दर्गा आदि धर्मस्थळांमुळे कोल्हापूरचा लौकिक त्रिखंडात झाला आहे.त्यामुळे कोल्हापूरास अलौकिक स्थान महात्म्य प्राप्त झाले आहे.या धर्मस्थळांपैकी [[वाडी रत्नागिरी]] येथील [[श्री जोतिबा देवस्थान]] महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिद्ध आहे.समुद्रसपाटीपासुन सुमारे ३१०० फूट उंचीवरील या [[जोतिबा]] डोंगराचा परिसर हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे.कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात तसेच भौतिक व एतहासिक एश्वर्यात मोलाची भर घालणाऱ्या या तीर्थक्षेत्रीय परिसराचा सर्वांगीण विकास करण्याची योजना कार्यान्वित झाली आ स्थान माहात्म्य व पूर्वपीठिका .
डोंगरावरील उंच-सखल भागात वाडी रत्नागिरीचे गावठाण वसले असून , सुमारे ५ हजार लोकवस्तीच्या या गावात ९९ लोक गुरव समाजाचे आहे.देवताकृत्य तसेच नारळ,गुलाल व मेवामिठाई दुकाने यावरच त्यांची गुजराण होते.
वाडी रत्नागिरी या नावाने परिचित असलेले जोतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस साडेसतरा कि.मी.वर आहे.सह्याद्रीचा जो फाटा [[पन्हाळगड]], [[पावनगड]] असा गेला आहे.त्याच्यापुढे सोंडेसारखा शंखाकृती भाग जो वर गेलेला दिसतो,तोच जोतिबाचा डोंगर या डोंगरावर प्राचीन काळापूसन प्रसिद्ध असलेले हे जोतिबाचे पुरातन मंदीर आहे.
श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्रिकेदारचेचे रूप आहे. [[ब्रह्मा]], [[विष्णू]], [[शिव|महेश]] आणि [[जमदग्नी]] या सर्वाचा मिळून एक तेजःपुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ ! ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज, प्रकाश ! वायू, तेज, आप (पाणी) आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तीदैवत म्हणजेच वाडी रत्नगिरीचा ज्योतिबा !
[[पौगंड ऋषी]]च्या वंशाला दिवा नव्हता.त्यांनी तपश्चर्या करून [[ब्रदिनाथांना]] संतुष्ट केले.ब्रदिनाथांनी ऋषी व त्यांची पत्नी विमलांबुजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले त्याप्रमाणे चैत्र शुद्ध पष्ठीच्या मुहूर्तावर स्वता आठ वर्षांची बालमुर्ती होऊन ब्रदिनाथ हे ऋषी दांपत्यासमोर अवतरले ही बालमुर्ती ब्रदिनाथांची प्राणज्योती । म्हणून त्यांचे नाव जोतिबा असे ठेवले.आपला पुत्र हा जगाचा तारणकर्ता व गरिबांचा कैवारी असावा अशी विमलांबुजाची तीव्र इच्छा होती,त्याप्रमाणे तिच्या ओंजळीत केदारनाथांची प्राणज्योत प्रकट झाली,तेच जोतिबाचे रूप होय.श्री जोतिबाला गुलाल,दवणा,खोबरे व खारका प्रिय। त्याच्या दवण्याला गंध हा सत्त्व,रज,तम गुणयुक्त आहे.
==पुजा==
==== मूर्ती ====
ज्योतिबाची मूर्ती
ज्योतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडविलेल्या या चर्तुर्भुज मूर्तीच्या हातात खड्ग, पानपात्र, डमरू व त्रिशूळ आहे. शेजारीच ज्योतिबाचे उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते. ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. ज्योतिबाची बहिण यमाई हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला आहे.
अगस्ती मुनी जेव्हा दक्षिणेकडे आले तेंव्हा काही काळ रत्नागिरी डोंगरावर वास्तव्यास राहून तपश्र्चर्या केली आहे त्यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंग स्थापन केली आहेत त्यापैकी केदारनाथाचे मुख्य मंदिर होय. जोतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली आहे.ज्योतिर्लिंग या शब्दाचा अपभ्रंश गावठी भाषेत जोतिबा झाले आहे. हे [[बद्रिकेदार|केदारनाथाचे]] रूप. [[ब्रह्मा]], [[विष्णू]], [[महेश]] आणि [[जमदग्नी]] या सर्वांचा मिळून एक तेजःपुंज अवतार म्हणजेच जोतिबा होय. जोतिबा देव दख्खनचा राजा, केदारलिंंग, सौदागर, रवळनाथ या नावांनीही ओळखला जातो. जोतिबा देवाची मूर्ती स्वयंभू असून साधारणपणे ती साडेचार फूट उंचीची आहे. मूर्ती बटू भैरवनाथाच्या अवतारातील असून चतुर्भुज आहे. मूर्तीच्या हाती [[खड्ग]], [[त्रिशूल]], [[डमरू]] असून त्यांचे वाहन [[घोडा]] आहे.
जोतिबा देवाची रोज तीन वेळा पूजा बांधली जाते. पहिली साधी पूजा सकाळच्या महाभिषेकापूर्वी, दुसरी खडी पूजा अभिषेकानंतर तर तिसरी पूजा बैठी असते. ती दुपारनंतर बांधण्यात येते. दर [[शनिवार|शनिवारी]] "श्रीं'ची दुपारी बारा ते तीन वेळेत घोड्यावर बसलेली पूजा बांधली जाते. सर्व पूजा डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या असतात. दक्षिण मोहिमेत श्री केदारनाथ व औंदासूर या राक्षसाची समोरासमोर भेट झाली. निकराचे [[युद्ध]] झाले; परंतु औंदासुराचा वध मूळ माया श्री [[यमाई देवी मंदिर, औंध|यमाईदेवीच्या]] हस्ते असल्याने जोतिबा देवांनी देवीस "[[यमाई|यमाई']]' अशी साद घातली. तेव्हापासून देवीचे नाव यमाई असे रूढ झाले. यमाई ही जोतिबाची [[बहीण]] आहे.
[[चैत्र]] यात्रेदिवशी [[सासनकाठी]] व [[पालखी]] सोहळा सर्व लवाजमा यमाईदेवीच्या भेटीस जातो. देवीस मीठ-पीठ वाहण्याची पर्वापार परंपरा आहे. नवीन लग्न झालेले दांपत्य मंदिरासमोर दगडांच्या व खापरांच्या उतरंडी लावतात. ही उतरंड म्हणजे चौदा चौक कड्या व सात समुद्ररूपी विश्वाचे प्रतीक. "आम्ही नवजीवनाची सुरुवात तुझ्या दारातून करतो, तेव्हा आमचा संसार सुखी कर' असे साकडे घालून भाविक देवीस [[मीठ]]-[[पीठ]] अर्पण करतात. यमाईदेवीच्या मंदिरावरील मूळ भिंतीवर काही आकर्षक शिल्पे आहेत. ही शिल्पे माणसाने, माणसाशी माणसासारखे वागावे ही शिकवण देतात. बहीण भावाचे, अर्धपशूचे, [[कृष्ण]] व दुधाचे माठ घेऊन जाणाऱ्या गवळणी, रामायणातील वनवासाचा एक प्रसंग अशी शिल्पे आहेत.
जोतिबाच्या धार्मिक विधीत [[उंट]], घोडे, [[हत्ती]]ला पूर्वीपासून मोठा मान आहे. पालखी सोहळा, धूपारती यात प्राण्यांचा सहभाग असतो.
==सासनकाठी मिरवणुक==
[[रत्नासुर]] व [[कोल्हासुर]] या राक्षसांनी अत्याचार सुरू केला होता. तेव्हा [[करवीर]] निवासनी श्री [[महालक्ष्मी]]ने केदारनाथांचा (जोतिबा) धावा केला. तेव्हा जोतिबा देवाने राक्षसांचा संहार केला. हे राक्षस मारल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीचा राज्याभिषेक केदारनाथांनी केला व ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले, तेव्हा [[महालक्ष्मी]] व [[चोपडाई देवी]]ने त्यांना वाडी रत्नागिरीवर परत आणले व त्यांचा राज्याभिषेक केला. सोहळ्यास यमाई देवीस निमंत्रण देण्याचे विसरल्याने त्या रुसल्या. त्यांचा रुसवा काढण्यासाठी पूर्वी केदारनाथ औंध गावी जात होते. त्यावेळी यमाई देवीने केदारनाथांना सांगितले की तुम्ही आता मूळ पीठाकडे येऊ नका, मीच वाडी रत्नागिरीवरील चाफेबनात येते. तेव्हापासून केदारनाथ [[चैत्र]] पौर्णिमेस श्री यमाई देवीची भेट घेण्यासाठी सासनकाठी लवाजम्यासह जातात. हीच चैत्र यात्रा होय.
चैत्र यात्रेत [[गुलाल]]-[[खोबरे]], बंदी नाणी यांची पालखीवर होणारी उधळण अनोखी असते. .
सासनकाठ्या चाळीस फूट उंचीच्या असतात. रंगीबेरंगी कपड्यांनी सजविलेल्या सासनकाठ्या आकर्षक व सुंदर दिसतात. काही काठ्यांना नोटांच्या माळा, फुलांच्या माळा असतात. [[हलगी]], [[पिपाणी]], [[तुतारी]], [[सनई]]च्या तालावर काठ्या विशिष्ट पद्धतीने नाचविल्या जातात. भर उन्हात तरुण वर्ग, गुलालात चिंब होऊन नाचतो. सर्वांच्या मुखात जोतिबाच्या नावानं चांगभलचा अखंड गजर असतो.
हस्त नक्षत्रावर दुपारी दीड वाजता सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ होतो,त्यावेळेस देवस्थान कमिटीचे भालदार चोपदार पालक मंत्री , श्री क्षेत्र ''पाडळीच्या''' सासन काठीचे पूजन करून [[संत नावजीनाथ]]च्या [[किवळ]] काठीस पानाचा विडा देऊन आमंत्रण् देतात आणि तोफेच्या सलामीने मिरवणुकीस प्रारंभ होतो. या मिरवणुकीमध्ये क्रमवारे पहिला मान श्री क्षेत्र [[पाडळी]] (ता. जि .[[सातारा]] )या सासनकाठीचा,त्यानंतर मौजे [[विहे]] (ता.[[पाटण]]), करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, [[वाळवा]] [[तालुक्यातील]] '''करंजवडे''' [[ता]].[[वाळवा]] [[जि]].[[सांगली]] गावातून येणारी [[मध्यप्रदेश]] येथील [[ग्वाल्हेरच्या]] [[शिंदे]] उर्फ [[सिंधिया]] [[सरकार]], कोल्हापूर छत्रपती, [[कसबा डिग्रज]] (ता.[[मिरज]]), [[कसबा सांगाव]] (ता.[[कागल]]), [[किवळ]] (जि. [[सातारा]]), [[कवठेएकंद]] (जि. [[सांगली]]), रेठरे बुद्रुक साळुंखे (ता.कराड) यांच्या मानाच्या १८ सासनकाठ्या सहभागी होतात. मान नसलेल्या ५७ आणि इतर २९ अशा एकूण ९६ सासनकाठ्या सहभागी असतात. या मिरवणुकीमध्ये २० फुटांपासून ते ७० ते ८० फुटांच्या उंचच उंच सासनकाठ्या सहभागी असतात. हस्त नक्षत्रावर दुपारी दीड वाजता सासनकाठ्यांच्या मिरवणुकीस प्रारंभ होतो. यावेळी तोफेच्या सलामीने जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे पालखी मार्गस्थ होते.फक्त [[संत नावजीनाथ]] [[किवळ]] (जि. सातारा) याच सासनकाठीला यमाई मंदिराच्या दारात उभे राहण्याचा मान आहे.सायंकाळी साडेसहा वाजता यमाई मंदिरात [[यमाईदेवी]] व [[जमदग्नी]] यांच्या विवाह सोहळ्याचा धार्मिक विधी होतो. त्यानंतर 'श्रीं'ची पालखी व संत नावजीनाथांची सासन काठी परत श्री जोतिबा मंदिरात येऊन तोफेच्या सलामीने रात्री दहा वाजता पालखी सोहळ्याची सांगता होते.
==मंदिर==
[[चित्र:Z18m97pl.jpg|right|thumb|मंदिर]]
श्री जोतिबाचे आज जे मोठे मंदीर दिसते आहे त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते.मूळ मंदीर [[कऱ्हाड|कराड]]जवळच्या [[किवळ]] येथील [[नावजीबुवा साळुंखे-किवळकर]] ([[संत नावजीनाथ]]) नामक भक्ताने बांधले व त्याचे नंतर आजचे देवालय आहे ते इ.स.१७३० मध्ये [[ग्वाल्हेर]]चे महाराज [[राणोजीराव शिंदे]] यांनी मुळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुनर्रचित करून बांधले.मंदिराचे बांधकाम उत्तम प्रतीच्या [[वेसाल्ट]] दगडात करण्यात आले आहे.
कोल्हापूरच्या वायव्य दिशेस साडेसतरा किलोमीटर अंतरावर [[वाडीरत्नागिरी]] येथे दख्खनचा राजा जोतिबाचे भव्य पुरातन असे मंदिर आहे. हे तीर्थ ज्या पर्वतावर वसलेले आहे, त्या डोंगराचे मूळ नाव [[मौनागिरी]]. डोंगरावर उत्तरेकडील बाजूस खोलगट भागामध्ये जोतिबाचे मंदिर आहे. मंदिर [[हेमाडपंती स्थापत्यशैली]] शैलीतील असून, या ठिकाणी तीन मंदिरांचा समूह आहे. मुख्य मंदिर हे प्राचीन असून उर्वरित दोन मंदिरे ही अठराव्या शतकात बांधल्याचा उल्लेख आढळतो. प्रत्येक मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे. जोतिबा मंदिर हे अतिप्राचीन असून ते महालक्ष्मी मंदिराच्या बरोबरीचे आहे. पन्हाळा राजधानी असलेल्या शिलाहार या राजाने ते बांधल्याची आख्यायिका आहे. जोतिबाचे परमभक्त नावजी यांनी मंदिर बांधल्याचा उल्लेखही आढळतो. आजचे देवालय हे [[1730]] मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजीराव शिंदे यांनी मूळ ठिकाणी भव्य रूपात पुर्नचित करून बांधले. मंदिर उत्कृष्ट स्थापत्यकलेचा नमुना आहे. मंदिराचा दगड मंदिरातील तापमान संतुलित राखण्याचे काम करतो. त्यामुळेच उन्हाळ्यामध्ये गाभाऱ्याबरोबरच मंदिराच्या बाहेर व मंडपात भाविकांना गारव्याचा अनुभव घेता येतो. जोतिबावरील नंदीचे दक्षिणाभिमुख मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. असे मंदिर क्वचित आढळते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी एकाऐवजी दोन नंदी आहेत. हे दोन्ही नंदी म्हणजे ईश्वराच्या सगुण, निर्गुणाच्या भक्तीचे प्रतीक होय. या मंदिरासमोरील महादेव मंदिराला जोडूनच आदीमाया चोपडाईदेवीचे मंदिर आहे. या मंदिराभोवती अष्टप्रधानांची स्थापना केलेली आहे. या शिवाय [[गोरक्षनाथ]] (आदिनाथ), [[रामेश्वर]], [[शंखभैरव]], [[हरिनारायण मंदिर]], [[दत्त]] मंदिर आहेत.
दुसरे केदारेश्वराचे देवालय.विशेष म्हणजे ते खांबाच्या आधाराशिवाय उभे आहे.हे मंदीर इ.स.१८०८ मध्ये [[दौलतराव शिंदे]] यांनी बांधले.केदारलिंग व केदारेश्वर यामध्ये चर्पंटावा म्हणजे चोपडाई देवालय आहे.इ.स.१७५० मध्ये प्रीतीराव चव्हाण (हिम्मतबहादूर) यांनी बांधले. यी तीन देवळांचा एक गट होतो.चौथे सामाश्वरीचे देवालय हे इ.स.१७८० मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी बांधले.
== सण उत्त्सव==
जोतिबावर सरता रविवार, लळित सोहळा, नगरप्रदक्षिणा, अकरा मारुती दिंडी, नवरात्रोत्सव, पालखी सोहळे, श्रावण षष्ठी यात्रा असे अनेक सण-उत्सव साजरे केले जातात.
जोतिबाचे मंदिर हे ठरावीक दिवसांसाठीच रात्रंदिवस खुले असते. चैत्र यात्राकाळात तीन दिवस, श्रावण षष्ठी यात्रेत, चैत्र षष्ठीस, लळित सोहळ्यास, विजयादशमीचा जागर या दिवशी ते रात्रंदिवस खुले असते.
== भक्त==
जोतिबाच्या दक्षिणद्वारी कापूर-अगरबत्ती जेथे लावली जाते, त्या पायरीला लागून आडवी मूर्ती आणि ज्यावर भक्तिभावाने [[गुलाल]]-फुले वाहिली जातात त्या [[पादुका]] परमभक्त [[नावजीबुवा साळुंखे-किवळकर|नावजी बुवांच्या]]. देवाच्या दारी पायरीजवळ अजरामर होऊन राहण्याचा मान [[किवळ]] (ता. कराड) येथील [[नावजीबुवा साळुंखे-किवळकर|नावजी ससे (पाटील)]] यांना लाभला आहे. या पायरीवर दक्षिण बाजूलाच देवालयाच्या शिखरावर [[नावजीबुवा साळुंखे-किवळकर|नावजींचा]] बैठ्या स्वरूपातील [[पुतळा]] आहे.
==चित्रदालन==
<gallery>
चित्र:ज्योतिबा मंदिर 1.jpg|ज्योतिबा मंदिर
चित्र:ज्योतिबा मंदिर यात्रा.jpg|मंदिरात भरलेली यात्रा
चित्र:ज्योतिबा मंदिर डोंगर.jpg|ज्योतिबा मंदिर असलेला डोंगर-१
चित्र:ज्योतिबा मंदिर डोंगर 1.jpg|ज्योतिबा मंदिर असलेला डोंगर-२
चित्र:ज्योतिबा मंदिर डोंगर 2.jpg|ज्योतिबा मंदिर असलेला डोंगर-३
</gallery>
==बाह्य दुवे==
*[http://www.mymarathi.com/index.php?option=com_content&task=view&id=65&Itemid=46 माय मराठी वरील माहिती]
==हेसुद्धा पाहा==
*[[ज्योतिबाचा डोंगर]]
*[[ज्योतिबा मंदिर]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]]
04hc4c64a2mvj2m2thd70nq2jk09tri
गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ
0
77345
2141914
2128329
2022-07-31T08:44:55Z
अभय नातू
206
/* दाभोळी विमानतळावर झालेल्या दुर्घटना व अपघात */
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विमानतळ
| name = गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ
| nativename = गोवा विमानतळ
| nativename-r = दाभोळी नौसेना विमानतळ
| image = Goa-Vasco 03-2016 12 Dabolim Airport.jpg
| IATA = GOI
| ICAO = VAGO
| type = सार्वजनिक/सेना
| owner = [[गोवा]] व [[भारतीय नौसेना]]<ref>[http://www.business-standard.com/india/news/two-airports-likely-for-goa/395079/]</ref>
| operator = [[भारतीय विमानतळ प्राधिकरण]]
| city-served =
| location = [[वास्को द गामा, गोवा|वास्को दा गामा]], [[गोवा]], [[भारत]]
| elevation-f = १८४
| elevation-m = ५६
| coordinates = {{coord|15|22|51|N|073|49|53|E|type:airport|display=inline,title}}
| website = [http://dabolimair.web.officelive.com/default.aspx/ संकेतस्थळ]
| metric-rwy = y
| r1-number = ०८/२६
| r1-length-m = ३,४५८
| r1-length-f = ११,३४५
| r1-surface = [[डांबरी]]
| footnotes =
}}
[[File:Goa International Airport,India.jpg|thumb|right|गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ]]
'''गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ''' किंवा '''दाभोळी विमानतळ''' (Dabolim) {{विमानतळ संकेत|GOI|VAGO}} हा [[भारत|भारताच्या]] [[गोवा]] राज्यातील [[वास्को द गामा]] येथे असलेला विमानतळ आहे.
==इतिहास ==
हा विमानतळ [[भारतातील पोर्तुगीज सरकार]]ने १९५० च्या दशकात बांधला.<ref>[http://goancauses.com/9.html Os Transportes Aereos Da India Portuguesa</ref> २४९ एकर जमिनीवर असलेला हा विमानतळ १९६१पर्यंत [[त्रांसपोर्तेस एरिओस दा इंदिया पोर्तुगेसा]] या विमानकंपनीचा मुख्य तळ होता. येथून [[कराची]], [[मोझांबिक]] आणि [[तिमोर]]सह अनेक ठिकाणी विमानसेवा उपलब्ध होती. येथून भारतातील इतर भागांत विमानोड्डाणे होत नसत. [[गोवा मुक्तिसंग्राम|गोवा मुक्तिसंग्रामादरम्यान]] [[भारतीय वायुसेना|भारतीय वायुसेनेने]] या विमानतळावर बॉम्बफेक करून हा तळ जवळजवळ निकामी करून टाकला होता. त्यावेळी येथे असलेली दोन प्रवासी विमाने कशीबशी कराचीला निसटली.<ref>[http://www.colaco.net/1/GdeFdabolim1.htm Gabriel de Figueiredo. A tale of a Goan Airport and Airline]</ref> त्यानंतर हा तळ भारतीय नौसेनेच्या वायुविभागाने काबीज केला. एप्रिल १९६२मध्ये मेजर जनरल के.पी. चांदेथने हा तळ गोव्यातील इतर मालमत्तेसह [[भारतीय नौसेना|भारतीय नौसेनेच्या]] हवाली केला.
पुढील काही वर्षे दुरावस्थेत असलेला हा विमानतळ १९६६ च्या सुमारास दुरुस्त केला गेला व येथील धावपट्टीवर जेट विमानेही उतरताय येईल अशी तरतूद केली गेली. [[भारत सरकार]]ने [[इंडियन एरलाइन्स]]ला येथून विमानसेवा सुरू करण्यास सांगितले व पहिल्यांदाच गोव्यातून देशांतर्गत विमानसेवा उपलब्ध झाली. १९८० च्या सुमारास [[जुआरी नदी|जुआरी]] व [[मांडवी नदी|मांडवी]] या नद्यांवर मोठे पूल झाल्याने वास्को आणि गोव्यातील इतर ठिकाणांतील अंतर कमी झाले. तसेच १९८३मध्ये कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट्सची मीटिंग ([[चोगॅम]]) गोव्यात भरण्ली. या वेळी गोव्याला व पर्यायाने दाभोळी विमानतळावर येणाऱ्या विमानांत एकदम मोठी वाढ झाली. यामुळे प्रसिद्धी मिळत असलेल्या दाभोळी विमानतळावर अनेक चार्टर सेवा सुरू झाल्या. यांत [[जर्मनी]]ची [[कॉंडोर एरलाइन्स]] ही कंपनी अग्रेसर होती. आजमितीस भारतात येणाऱ्या एकूण चार्टर्ड विमानांपैकी ९०% म्हणजे अंदाजे ७०० विमाने दाभोळी विमानतळावर येतात. यांतून दीड ते दोन लाख प्रवासी गोव्याला येत असल्याचा अंदाज आहे. याशिवाय तितकेच प्रवासी इतर विमान कंपन्यांच्या विमानांतून येतात. भारतातील एकूण विदेशी पाहुण्यांपैकी ५-१०% पाहुणे दाभोळी विमानतळातून येतात आणि देशात खर्च होणाऱ्या विदेशी चलनाचा १०-१५% रक्कम हे प्रवासी खर्च करीत असतात. २००७-०८ च्या मोसमात केवळ [[युनायटेड किंग्डम]]मधून एक लाख तर [[रशिया]]तून ४२,००० प्रवासी चार्टर्ड विमानांतून दाभोळीस आले.
== आर्थिक व्यवस्थापन ==
<!--
Dabolim's [[Air traffic control]] is in the hands of the Indian Navy, which earns revenues from this service on account of aircraft movements. Landing fees are of the order of Rs 17,000 each. RNF is about Rs 7,400. The [[Airports Authority of India]] could be eligible for aircraft parking fees of Rs 10,000 per day. It receives a part of the passenger service fee which is shared between it and the Central Industrial Security Force (CISF). The AAI's prime source of earning is from non-traffic services like passenger facilitation, car park, entry tickets, stalls, restaurants and shops at the main terminal building and advertising boards. With such revenues at an estimated Rs 700 million, Dabolim airport is one of only a dozen "profitable" airports of the [[Airports Authority of India]] (AAI).
Capital expenditures (such as for runway expansion) at the airport are covered by AAI. The Dabolim airport runway has increased in length over the years from about {{convert|6000|ft|m|0}} initially to at least {{convert|7850|ft|m}} today (approx 2,370 m) <ref>[http://www.world-airport-codes.com/india/dabolim-2604.html Dabolim Airport (GOI) Details - India]</ref> , and can now accommodate [[Boeing 747]]s. There is a shortage of night parking bays which are at a premium in metro airports like Mumbai. A local association has estimated that about 40 hectares are needed for the civil enclave in comparison to the 14 hectares earmarked at present.<ref>HASG. Series of four infomercials titled "Save Dabolim Save Goa" in Herald and Navhind Times. March/April 2006.</ref>
The Indian [[Civil Aviation Ministry]] announced a plan to upgrade Dabolim airport in 2006. This involved constructing a new international passenger terminal (after converting the existing one to domestic) and adding several more aircraft stands over an area of about {{convert|4|ha}}. The construction was scheduled to be completed by the end of 2007.<ref>[http://www.hindu.com/2006/09/16/stories/2006091603051600.htm Dabolim airport upgrading will be over by end of 2007]. [[The Hindu]]. Retrieved on 18 February 2007</ref> However delays in transfer of the required land from the Navy have held up proceedings.
-->
== इमारत आणि सुविधा ==
[[File:Dabolim airport Goa waiting hall.JPG|thumb|दुसऱ्या मजल्यावरील प्रतीक्षालय]]
दाभोळी विमानतळाची व्याप्ती अंदाजे ६८८-७४५ हेक्टर आहे. विमानतळ नौसेनेच्या आधिपत्याखाली असून त्यातच १४ हेक्टरचा नागरी आंक्लेव्ह{{मराठी शब्द सुचवा}} आहे. या भागावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाची सत्ता आहे. यात १२,००० मी<sup>२</sup> क्षेत्रफळ असलेल्या दोन टर्मिनल इमारती आहेत. त्यांपैकी एक देशांतर्गत वाहतुकीसाठी तर दुसरी आंतरराष्ट्रीय विमानसेवांसाठी आहे. अंतर्गत वाहतुकीचे टर्मिनल १९८३मध्ये बांधलेले आहे आणि तेथून एका वेळी ३५० प्रवासी येजा करू शकतात तर १९९६मध्ये बांधलेले आंतरराष्ट्रीय टर्मिनल एकावेळी २५० प्रवासी हाताळू शकते. येथील सुरक्षेसाठी अंदाजे २५० निमलष्करी सैनिक तैनात असतात. विमानतळाबाहेर ८४ मोटारी आणि आठ बसेस पार्क करण्याची सोय आहे.<ref>Goa Agenda: Goa Infrastructure Report. Goa Chamber of Commerce & Industry. Undated (circa 2005/2006)</ref>
दाभोळी विमानतळावरून रोज अंदाजे ३०-४० विमाने येतात-जातात. नौसेनेने घातलेल्या निर्बंधांमुळे यांतील बहुतांश उड्डाणे सोमवार-शुक्रवारी दुपारी १ ते ६ च्या दरम्यान असतात तर उरलेल्यांपैकी बरीचशी उड्डाणे पहाटे असतात. इतर वेळात नौसेनेचे वैमानिक आपल्या लढाऊ विमानांवर सराव करीत असतात. रात्रीच्या विमानोड्डाणांवर निर्बंध असला तरी नौसेनेच्या परवानगीने अधूनमधून अशी उड्डाणे होत असतात. हिवाळ्यात, विशेषतः [[नाताळ]] व नववर्षाच्या आसपास येथून सर्वाधिक उड्डाणे होतात. यामुळे या कालखंडात दाभोळीस येण्या-जाण्याची तिकिटे महाग असतात. या काळातील येथून [[दिल्ली]] किंवा [[मुंबई]]ची तिकिटे मुंबई-[[दुबई]] किंवा मुंबई-[[बॅंगकॉक]]च्या तिकिटांच्या पातळीची असतात.<ref>[http://www.financialexpress.com/fe_full_story.php?content_id=150220 Dev Roy, Atreyee and Sharma, Rouhan. New Year Goa flights on a high. [[Financial Express]].]</ref>
येथील धावपट्टीच्या दोन्ही बाजूस नौसेनेच्या सुविधा आहेत. यामुळे धावपट्टीवरून सैनिक चालत किंवा सायकलींवरून धावपट्टी ओलांडणे हे नेहमी होत असते. या विमानतळाजवळ नौसेनेचे ६,००० सैनिक-कर्मचारी आहेत तर अधिक ४,००० गोवा पोलिसदलाचे कर्मचारीही येथे तैनात आहेत.
===स्थानिक दळणवळण===
गोव्यातून दाबोळी विमानतळावर जाण्यासाठी बस, ट्रेन, कार, टॅक्सी, इ. साधने वापरता येतात. [[वास्को द गामा, गोवा|वास्कोपासून]] [[चिखली]] मार्गे बससेवा आहे. वास्को हे सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक तर [[मुरगाव]] हे सगळ्यात जवळचे बंदर आहे. वास्कोपासून [[कोंकण रेल्वे]]द्वारे गोव्यातील तसेच भारतात इतर ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेसेवा उपलब्ध आहे.
==विस्तार==
नवीन विस्तारित टर्मिनलचे बांधकाम [[फेब्रुवारी २१]], [[इ.स. २००९]] रोजी सुरू झाले होते. त्यामुळे आरमार व नागरी विमान दळणवळण एकाच वेळी होणे शक्य झाले आहे. याशिवाय येथे बारा विमाने रात्रभर थांबण्यासाठी जागा, एरोब्रिज, दोन टॅक्सीमार्ग, कार पार्किंग आणि विद्युत उपकेंद्र बांधले आहे..
==टर्मिनल==
[[File:Dabolim airport Goa.JPG|thumb|[[जेट एरवेज]]ची वाहने]]
;टर्मिनल १ - देशांतर्गत
दाभोळी देशातील १३२पैकी दहा विमानतळांशी विमानसेवेने जोडलेले आहे.
;टर्मिनल २ - आंतरराष्ट्रीय
येथून मुख्यत्वे [[इराणचा आखात|इराणच्या आखातात]] आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध आहे. सध्या फक्त [[एर इंडिया]] आणि [[इंडियन]] या कंपन्यांना ही सेवा पुरवण्यास मुभा आहे परंतु परदेशी विमानकंपन्यांना परवानगी मिळण्यास सुरुवात झाली आहे. अशा अनेक कंपन्या सध्या हिवाळ्यात दाभोळीस चार्टर विमानसेवा पुरवतात.
===विमानसेवा व गंतव्यस्थान===
{{Airport-dest-list
|3rdcoltitle = टर्मिनल
|[[एरोफ्लोट]]|[[शेरेमेत्येवो विमानतळ|मॉस्को]] (हिवाळी सेवा) | २
|[[एर अरेबिया]]|[[शारजा]] | २
|[[आर इटली पोलास्का]]|वॉर्सॉ (चार्टर सेवा) | २
|[[आर्कफ्लाय]]|ॲम्स्टरडॅम (चार्टर सेवा) | २
|[[कॉंडोर फ्लुगडियेन्स्ट|कॉंडोर]]|[[फ्रांकफुर्ट आम मेन विमानतळ|फ्रांकफुर्ट]] | २
|[[एडेलवाइस एर]]| [[झुरिक]] (चार्टर सेवा) | २
|[[गोएर]]|[[दिल्ली]], [[मुंबई]]| १
|[[इंडियन एरलाइन्स]]| दिल्ली, मुंबई | १
|इंडियन आरलाइन्स| [[बंगळूर]], [[चेन्नई]], [[दुबई]], [[कुवैत]] | २
|[[ईंडिगो]]|दिल्ली, मुंबई | १
|[[जेट एरवेझ]]| बंगळूर, [[हैदराबाद]], मुंबई | १
|[[जेट लाईट]]| अमदावाद, दिल्ली, मुंबई | १
|[[किंगफिशर एरलाइन्स]]| बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, [[इंदूर]], [[कोलकाता]], मुंबई, [[नागपूर]], [[पुणे]], [[श्रीनगर]] | १
|[[एमडीएलआर एरलाइन्स]]|दिल्ली | १
|[[मोनार्क एरलाइन्स]]| [[लंडन गॅटविक विमानतळ|लंडन-गॅटविक]], [[मॅंचेस्टर]] (चार्टर सेवा) | २
|[[नोव्हएर]]| [[ग्योटेबोर्ग-लॅंडव्हेटर विमानतळ|ग्योटेबोर्ग]], [[ऑस्लो-गार्डेरमोएन विमानतळ|ऑस्लो]], [[स्टॉकहोम-आर्लांडा विमानतळ|स्टॉकहोम]] | २
|[[पॅरामाउंट एरवेझ]]| चेन्नई, [[कोची]], [[तिरुवअनंतपुरम]] | १
|[[कतार एरवेज]] | [[दोहा]] | २
|[[स्पाईसजेट]]| अमदावाद, बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, [[जयपूर]], कोलकाता, मुंबई | १
|{{nowrap|[[थॉमस कूक एरलाइन्स]]}}|लंडन-गॅटविक, मॅंचेस्टर (चार्टर सेवा) | २
|[[थॉमसन एरवेज]]| [[ईस्ट मिडलॅंड्स विमानतळ|ईस्ट मिडलॅंड्स]], लंडन-गॅटविक, मॅंचेस्टर (चार्टर सेवा)| २
|[[ट्रांसएरो]]| [[मॉस्को-दोमोदेदोवो विमानतळ|मॉस्को-दोमोदेदोवो]] | २
}}
==सांख्यिकी==
{| border="1"
|+ '''दाभोळी विमानतळाची सांख्यिकी'''[http://www.azworldairports.com/cfm/frame.cfm?src=http://www.azworldairports.com/airports/p2720mme.htm]
! वर्ष !! एकूण प्रवासी !! एकूण विमान आवागमनसंख्या
|-
! 1999
| 758,914 || 7,584
|-
! 2000
| 875,924 || 7,957
|-
! 2001
| 791,628 || 8,112
|}
== सैनिकी विमान प्रशिक्षण ==
भारतीय आरमार दाभोळी विमानतळावरून आठवड्यातील पाच दिवस सकाळी ०८:३० ते दुपारी १३:०० पर्यंत आपल्या वैमानिकांच्या प्रशिक्षणार्थ लढाऊ विमाने उडवते. या काळात प्रवासी विमानांना येण्या-जाण्यास परवानगी नसते. काही वेळेस चार्र्डर्डर सेवांना अपवाद म्हणून ही मुभा दिली जाते. गेल्या काही महिन्यांत आरमाराने हे नियम किंचित शिथिल केले आहेत.
==विमानतळास नागरी विमानळ करण्यासाठीची चळवळ==
गोव्यातील राजकारण्यांनी दाभोळीतील आरमारी तळ [[आय.एन.एस. कदंब]] येथे हलविण्याची मागणी वेळोवेळी केलेली आहे. हा नवीन तळ दाभोळीच्या दक्षिणेस ७० किमीवर [[कर्नाटक|कर्नाटकातील]] [[कारवार]] शहराजवळ आहे. भारतीय आरमाराने दाभोळीमध्ये ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली असल्यामुळे हा तळ कारवारला नेणे शक्य व उचित नाही असे म्हट्ले गेले आहे.<ref name="Goa_Plus_Article">D'Cunha C. "Room for more flights at Dabolim: Adm.Mehta". ''Goa Plus'' (''[[The Times of India]]'' supplement). 5 January 2007</ref>
२००७मध्ये भारतीय आरमार, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि कर्नाटक राज्य सरकारने कारवारमधील धावपट्टी २,५०० मी इतकी लांब करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यासाठी ७५ हेक्टर जमीन संपादन करण्याचाही विचार होता. या मोठ्या धावपट्टीवर एरबस ए-३२० सारख्या विमानांना उतरणे शक्य असते. परंतु या प्रस्तावावर पुढे कार्यवाही झालेली नाही.
===प्रस्तावित [[मोपा]] विमानतळ===
नागरी विमान मंत्रालयाने उत्तर गोवा जिल्ह्यातील [[पेडणे तालुका|पेडणे तालुक्यात]] [[मोपा]] येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. स्थानिक नागरिक तसेच गोव्यातील असंख्य नागरिकांचा या प्रकल्पाला विविध कारणांनी विरोध होत आहे. <ref>http://www.business-standard.com/article/pti-stories/eia-hearing-on-mopa-airport-conducted-illegally-farmers-115030301016_1.html</ref>या संदर्भात घेण्यात आलेल्या जनसुनावण्यात सर्व बाजू मांडण्यात आल्या आहेत.<ref>http://timesofindia.indiatimes.com/city/goa/Unruly-scenes-at-Mopa-airports-EIA-hearing/articleshow/46089868.cms</ref> प्रकल्प बाधित क्षेत्राचे पर्यावरणीय सर्वेक्षण अत्यंत चुकीचे केलेले असून या भागात मोठ्या प्रमाणावर वने, प्राणी व पाण्याचे स्रोत आहेत.<ref>http://www.dnaindia.com/india/report-overlooking-wildlife-corridor-and-rich-water-source-moef-clears-mopa-airport-in-goa-2140006</ref> या सर्व विरोधाला डावलून राज्य व केंद्र सरकारने सर्व परवानग्या देत कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरवले आहे.<ref>http://www.heraldgoa.in/Goa/EC-granted-for-Mopa-airport-CM-Parsekar/94837.html</ref><ref>http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4879629800847237076&SectionId=16&SectionName=%C3%A0%C2%A4%C2%95%C3%A0%C2%A5%C2%8B%C3%A0%C2%A4%C2%95%C3%A0%C2%A4%C2%A3&NewsDate=20150131&Provider=-</ref>
<!--
Meanwhile the Navy's title to Dabolim airport land has been questioned by a Member of Parliament (Rajya Sabha) of Goa in relation to the plan to relocate the civil enclave to the Mopa civilian airport on the grounds that it is the state government of Goa which authorises land transfers in its jurisdiction. He has disclosed that the Navy "literally" makes the state government and the Airports Authority of India "beg" for land needed at Dabolim airport. This made it imperative to establish the clear title to the airport land.<ref>http://www.oheraldo.in/pagedetails.asp?nid=3903&cid=26</ref>
Local Navy officials brushed off this argument as inconsequential given the passage of time.
The delays were apparently due to the structuring of these Dabolim deals as land-for-land at the instance of the Navy. This is in contrast to inter-governmental adjustments based on situation-specific military security assessments and demonstrable civilian needs. In this instance, one of the main sticking points was a small but crucial bit of land over which there was a fundamental difference of opinion between the Navy and the state government. The Navy alleged that "encroachment" was involved. A clearance for the expansion from the central Public Investment Board was also pending. Here the issues were the size and scope of the plan (such as the required aeronautical clearances given existing structures) as well as who would do the work on the parallel taxi track, AAI or the Navy.
The Goa government has now officially given an "in principle" approval to the civil aviation ministry to two airports in the state. The civil aviation minister has recently been propagating the vision of an airport in every district by 2020. Goa's two airports would conceivably be consistent with this. The high-powered committee has since submitted its final recommendation for a new airport at Mopa to the Prime Minister.
In the indications dribbling out in the interim (a) a "review" of the Union Cabinet's March 2000 decision to close Dabolim civil enclave on the opening of Mopa has been sought (b) Mopa is being tipped as an "international" airport while Dabolim would be "domestic" (c) estimates of the investment in Mopa range from $205 million to $400 million and a {{convert|33000|m2}} passenger terminal is envisaged (d) it is hoped that Dabolim civil enclave would be expanded/upgraded simultaneously (e) Mopa airport would be Code F or super-jumbo compatible (f) the exact status of the ground transport (north-south) connectivity of the two airports is still up in the air. Meanwhile the local base commander of the Indian Navy has urged the Goa government to expedite the Mopa airport project unambiguously drawing a line on the availability of any more land for civilian purposes. However an explicit two-airport system had yet to be studied in Goa.
-->
==भारतीय आरमारी तळ==
दाभोळी आरमारी वायुसेना तळ हा भारतीय वायुसेनेच्या [[कोइंबतूर]] जवळील [[सुलूर]] येथील तळाचा भाग असल्याचे मानले जाते. १९८३पासून आरमाराने आपली [[बी.ए.ई. सी हॅरियर]] प्रकारच्या विमानांची तुकडी येथे आणली व वैमानिक प्रशिक्षण केंद्रही उभारले. [[आय.एन.एस. विक्रमादित्य]] या नवीन विमानवाहू नौकेबरोबर विकत घेतलेल्या १२ [[मिग-२९के]] विमानांपैकी चार विमानांना दाभोळी येथे ठेवण्याचा बेत आहे.<ref>[http://timesofindia.indiatimes.com/articleshow/1050070.cms India to receive MiG-29 from Russia in 2007]. [[The Times of India]]. 13 March 2006</ref> कारवार बंदरात असलेल्या विक्रमादित्यच्या डेकची प्रतिकृती दाभोळी येथे बांधण्यात येत आहे. विमानवाहू नौकेवर ये-जा करण्याचा सराव करण्यासाठी असलेल्या या धावपट्टीला २८३ मीटर लांबी असलेला १४.३ अंशाचा स्की-जंपसुद्धा आहे.
याशिवाय भारतीय आरमाराची [[कामोव्ह केए-२८]] प्रकारची पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर, [[इल्युशिन आयएल-१८|आयएल-१८]], [[इल्युशिन आयएल-३८|आयएल-३८]] आणि [[तुपोलेव्ह टीयू-१४२एम|टीयू-१४२एम]] प्रकारची विमाने दाभोळी विमानतळावर आहेत. भारतीय वायुसेनेची काही लढाऊ बॉंबफेकी विमाने आणि भारतीय तटरक्षक सेना आपली डॉर्नियर प्रकारची विमाने दाभोळीस ठेवतात. ही विमाने किनाऱ्याजवळील समुद्रात गस्त घालतात तर आरमाराची निःशस्त्र विमाने थेट आफ्रिकेच्या किनाऱ्यापर्यंत टेहळणी करीत असतात. आरमारी वायुसेनेची [[किरण (विमान)|किरण]] ही हवाई कसरती करणारी विमानेसुद्धा दाभोळीत आहेत. ही विमाने वर्षातून दोन वेळा १५-२० मिनिटांच्या कसरती गोव्यात करून दाखवतात. दाभोळी विमानतळावरच आरमारी वायुसेनेचे संग्रहालयही आहे.
==माल वाहतूक==
दाभोळी विमानतळावरून प्रतिवर्षी अंदाजे ५,००० टन मालसामानाची वाहतूक होते. येथून मुख्यत्वे आखाती देशांत मासे, फळे, फुले व भाज्यांची निर्यात होते.
==दाभोळी विमानतळावर झालेल्या दुर्घटना व अपघात==
* [[ऑक्टोबर १]], [[इ.स. २००२]] रोजी भारतीय आरमाराची दोन [[आयएल-१८]] प्रकारची विमाने एकमेकांवर आदळली यात १२ सैनिकी कर्मचारी तर जमिनीवरील तीन व्यक्ती मृत्यू पावल्या.
* डिसेंबर २००४मध्ये [[सी हॅरियर]] विमानाने उतरताना पलटी खाल्ली. वैमानिक बचावला होता.
* डिसेंबर २००५मध्ये सी हॅरियर उतरत असताना धावपट्टी सोडून निर्बंधक, संरक्षक भिंत व एक रस्ता ओलांडून पुढे गेले. त्यानंतरच्या स्फोटात वैमानिक मृत्यू पावला.
* [[डिसेंबर २४]], २००७ रोजी सकाळी ११:१५ वाजता सी हॅरियर थेट खाली उतरण्याचा प्रयत्न करीत असताना पडले. वैमानिकाने आपला बचाव करून घेतला.
==संदर्भ==
{{संदर्भयादी|२}}
==बाह्य दुवे ==
{{commonscat|Goa International Airport|{{लेखनाव}}}}
* {{WAD|VAGO}}
* {{ASN|GOI}}
{{भारतातील विमानतळ|state=collapsed}}
[[वर्ग:भारतातील विमानतळ]]
[[वर्ग:गोव्यामधील विमानतळ]]
sqzqcorzipjpnzc9tn7qoa8rn2cbbgv
2141915
2141914
2022-07-31T08:45:13Z
अभय नातू
206
/* दाभोळी विमानतळावर झालेल्या दुर्घटना व अपघात */
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट विमानतळ
| name = गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ
| nativename = गोवा विमानतळ
| nativename-r = दाभोळी नौसेना विमानतळ
| image = Goa-Vasco 03-2016 12 Dabolim Airport.jpg
| IATA = GOI
| ICAO = VAGO
| type = सार्वजनिक/सेना
| owner = [[गोवा]] व [[भारतीय नौसेना]]<ref>[http://www.business-standard.com/india/news/two-airports-likely-for-goa/395079/]</ref>
| operator = [[भारतीय विमानतळ प्राधिकरण]]
| city-served =
| location = [[वास्को द गामा, गोवा|वास्को दा गामा]], [[गोवा]], [[भारत]]
| elevation-f = १८४
| elevation-m = ५६
| coordinates = {{coord|15|22|51|N|073|49|53|E|type:airport|display=inline,title}}
| website = [http://dabolimair.web.officelive.com/default.aspx/ संकेतस्थळ]
| metric-rwy = y
| r1-number = ०८/२६
| r1-length-m = ३,४५८
| r1-length-f = ११,३४५
| r1-surface = [[डांबरी]]
| footnotes =
}}
[[File:Goa International Airport,India.jpg|thumb|right|गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ]]
'''गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ''' किंवा '''दाभोळी विमानतळ''' (Dabolim) {{विमानतळ संकेत|GOI|VAGO}} हा [[भारत|भारताच्या]] [[गोवा]] राज्यातील [[वास्को द गामा]] येथे असलेला विमानतळ आहे.
==इतिहास ==
हा विमानतळ [[भारतातील पोर्तुगीज सरकार]]ने १९५० च्या दशकात बांधला.<ref>[http://goancauses.com/9.html Os Transportes Aereos Da India Portuguesa</ref> २४९ एकर जमिनीवर असलेला हा विमानतळ १९६१पर्यंत [[त्रांसपोर्तेस एरिओस दा इंदिया पोर्तुगेसा]] या विमानकंपनीचा मुख्य तळ होता. येथून [[कराची]], [[मोझांबिक]] आणि [[तिमोर]]सह अनेक ठिकाणी विमानसेवा उपलब्ध होती. येथून भारतातील इतर भागांत विमानोड्डाणे होत नसत. [[गोवा मुक्तिसंग्राम|गोवा मुक्तिसंग्रामादरम्यान]] [[भारतीय वायुसेना|भारतीय वायुसेनेने]] या विमानतळावर बॉम्बफेक करून हा तळ जवळजवळ निकामी करून टाकला होता. त्यावेळी येथे असलेली दोन प्रवासी विमाने कशीबशी कराचीला निसटली.<ref>[http://www.colaco.net/1/GdeFdabolim1.htm Gabriel de Figueiredo. A tale of a Goan Airport and Airline]</ref> त्यानंतर हा तळ भारतीय नौसेनेच्या वायुविभागाने काबीज केला. एप्रिल १९६२मध्ये मेजर जनरल के.पी. चांदेथने हा तळ गोव्यातील इतर मालमत्तेसह [[भारतीय नौसेना|भारतीय नौसेनेच्या]] हवाली केला.
पुढील काही वर्षे दुरावस्थेत असलेला हा विमानतळ १९६६ च्या सुमारास दुरुस्त केला गेला व येथील धावपट्टीवर जेट विमानेही उतरताय येईल अशी तरतूद केली गेली. [[भारत सरकार]]ने [[इंडियन एरलाइन्स]]ला येथून विमानसेवा सुरू करण्यास सांगितले व पहिल्यांदाच गोव्यातून देशांतर्गत विमानसेवा उपलब्ध झाली. १९८० च्या सुमारास [[जुआरी नदी|जुआरी]] व [[मांडवी नदी|मांडवी]] या नद्यांवर मोठे पूल झाल्याने वास्को आणि गोव्यातील इतर ठिकाणांतील अंतर कमी झाले. तसेच १९८३मध्ये कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट्सची मीटिंग ([[चोगॅम]]) गोव्यात भरण्ली. या वेळी गोव्याला व पर्यायाने दाभोळी विमानतळावर येणाऱ्या विमानांत एकदम मोठी वाढ झाली. यामुळे प्रसिद्धी मिळत असलेल्या दाभोळी विमानतळावर अनेक चार्टर सेवा सुरू झाल्या. यांत [[जर्मनी]]ची [[कॉंडोर एरलाइन्स]] ही कंपनी अग्रेसर होती. आजमितीस भारतात येणाऱ्या एकूण चार्टर्ड विमानांपैकी ९०% म्हणजे अंदाजे ७०० विमाने दाभोळी विमानतळावर येतात. यांतून दीड ते दोन लाख प्रवासी गोव्याला येत असल्याचा अंदाज आहे. याशिवाय तितकेच प्रवासी इतर विमान कंपन्यांच्या विमानांतून येतात. भारतातील एकूण विदेशी पाहुण्यांपैकी ५-१०% पाहुणे दाभोळी विमानतळातून येतात आणि देशात खर्च होणाऱ्या विदेशी चलनाचा १०-१५% रक्कम हे प्रवासी खर्च करीत असतात. २००७-०८ च्या मोसमात केवळ [[युनायटेड किंग्डम]]मधून एक लाख तर [[रशिया]]तून ४२,००० प्रवासी चार्टर्ड विमानांतून दाभोळीस आले.
== आर्थिक व्यवस्थापन ==
<!--
Dabolim's [[Air traffic control]] is in the hands of the Indian Navy, which earns revenues from this service on account of aircraft movements. Landing fees are of the order of Rs 17,000 each. RNF is about Rs 7,400. The [[Airports Authority of India]] could be eligible for aircraft parking fees of Rs 10,000 per day. It receives a part of the passenger service fee which is shared between it and the Central Industrial Security Force (CISF). The AAI's prime source of earning is from non-traffic services like passenger facilitation, car park, entry tickets, stalls, restaurants and shops at the main terminal building and advertising boards. With such revenues at an estimated Rs 700 million, Dabolim airport is one of only a dozen "profitable" airports of the [[Airports Authority of India]] (AAI).
Capital expenditures (such as for runway expansion) at the airport are covered by AAI. The Dabolim airport runway has increased in length over the years from about {{convert|6000|ft|m|0}} initially to at least {{convert|7850|ft|m}} today (approx 2,370 m) <ref>[http://www.world-airport-codes.com/india/dabolim-2604.html Dabolim Airport (GOI) Details - India]</ref> , and can now accommodate [[Boeing 747]]s. There is a shortage of night parking bays which are at a premium in metro airports like Mumbai. A local association has estimated that about 40 hectares are needed for the civil enclave in comparison to the 14 hectares earmarked at present.<ref>HASG. Series of four infomercials titled "Save Dabolim Save Goa" in Herald and Navhind Times. March/April 2006.</ref>
The Indian [[Civil Aviation Ministry]] announced a plan to upgrade Dabolim airport in 2006. This involved constructing a new international passenger terminal (after converting the existing one to domestic) and adding several more aircraft stands over an area of about {{convert|4|ha}}. The construction was scheduled to be completed by the end of 2007.<ref>[http://www.hindu.com/2006/09/16/stories/2006091603051600.htm Dabolim airport upgrading will be over by end of 2007]. [[The Hindu]]. Retrieved on 18 February 2007</ref> However delays in transfer of the required land from the Navy have held up proceedings.
-->
== इमारत आणि सुविधा ==
[[File:Dabolim airport Goa waiting hall.JPG|thumb|दुसऱ्या मजल्यावरील प्रतीक्षालय]]
दाभोळी विमानतळाची व्याप्ती अंदाजे ६८८-७४५ हेक्टर आहे. विमानतळ नौसेनेच्या आधिपत्याखाली असून त्यातच १४ हेक्टरचा नागरी आंक्लेव्ह{{मराठी शब्द सुचवा}} आहे. या भागावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाची सत्ता आहे. यात १२,००० मी<sup>२</sup> क्षेत्रफळ असलेल्या दोन टर्मिनल इमारती आहेत. त्यांपैकी एक देशांतर्गत वाहतुकीसाठी तर दुसरी आंतरराष्ट्रीय विमानसेवांसाठी आहे. अंतर्गत वाहतुकीचे टर्मिनल १९८३मध्ये बांधलेले आहे आणि तेथून एका वेळी ३५० प्रवासी येजा करू शकतात तर १९९६मध्ये बांधलेले आंतरराष्ट्रीय टर्मिनल एकावेळी २५० प्रवासी हाताळू शकते. येथील सुरक्षेसाठी अंदाजे २५० निमलष्करी सैनिक तैनात असतात. विमानतळाबाहेर ८४ मोटारी आणि आठ बसेस पार्क करण्याची सोय आहे.<ref>Goa Agenda: Goa Infrastructure Report. Goa Chamber of Commerce & Industry. Undated (circa 2005/2006)</ref>
दाभोळी विमानतळावरून रोज अंदाजे ३०-४० विमाने येतात-जातात. नौसेनेने घातलेल्या निर्बंधांमुळे यांतील बहुतांश उड्डाणे सोमवार-शुक्रवारी दुपारी १ ते ६ च्या दरम्यान असतात तर उरलेल्यांपैकी बरीचशी उड्डाणे पहाटे असतात. इतर वेळात नौसेनेचे वैमानिक आपल्या लढाऊ विमानांवर सराव करीत असतात. रात्रीच्या विमानोड्डाणांवर निर्बंध असला तरी नौसेनेच्या परवानगीने अधूनमधून अशी उड्डाणे होत असतात. हिवाळ्यात, विशेषतः [[नाताळ]] व नववर्षाच्या आसपास येथून सर्वाधिक उड्डाणे होतात. यामुळे या कालखंडात दाभोळीस येण्या-जाण्याची तिकिटे महाग असतात. या काळातील येथून [[दिल्ली]] किंवा [[मुंबई]]ची तिकिटे मुंबई-[[दुबई]] किंवा मुंबई-[[बॅंगकॉक]]च्या तिकिटांच्या पातळीची असतात.<ref>[http://www.financialexpress.com/fe_full_story.php?content_id=150220 Dev Roy, Atreyee and Sharma, Rouhan. New Year Goa flights on a high. [[Financial Express]].]</ref>
येथील धावपट्टीच्या दोन्ही बाजूस नौसेनेच्या सुविधा आहेत. यामुळे धावपट्टीवरून सैनिक चालत किंवा सायकलींवरून धावपट्टी ओलांडणे हे नेहमी होत असते. या विमानतळाजवळ नौसेनेचे ६,००० सैनिक-कर्मचारी आहेत तर अधिक ४,००० गोवा पोलिसदलाचे कर्मचारीही येथे तैनात आहेत.
===स्थानिक दळणवळण===
गोव्यातून दाबोळी विमानतळावर जाण्यासाठी बस, ट्रेन, कार, टॅक्सी, इ. साधने वापरता येतात. [[वास्को द गामा, गोवा|वास्कोपासून]] [[चिखली]] मार्गे बससेवा आहे. वास्को हे सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक तर [[मुरगाव]] हे सगळ्यात जवळचे बंदर आहे. वास्कोपासून [[कोंकण रेल्वे]]द्वारे गोव्यातील तसेच भारतात इतर ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेसेवा उपलब्ध आहे.
==विस्तार==
नवीन विस्तारित टर्मिनलचे बांधकाम [[फेब्रुवारी २१]], [[इ.स. २००९]] रोजी सुरू झाले होते. त्यामुळे आरमार व नागरी विमान दळणवळण एकाच वेळी होणे शक्य झाले आहे. याशिवाय येथे बारा विमाने रात्रभर थांबण्यासाठी जागा, एरोब्रिज, दोन टॅक्सीमार्ग, कार पार्किंग आणि विद्युत उपकेंद्र बांधले आहे..
==टर्मिनल==
[[File:Dabolim airport Goa.JPG|thumb|[[जेट एरवेज]]ची वाहने]]
;टर्मिनल १ - देशांतर्गत
दाभोळी देशातील १३२पैकी दहा विमानतळांशी विमानसेवेने जोडलेले आहे.
;टर्मिनल २ - आंतरराष्ट्रीय
येथून मुख्यत्वे [[इराणचा आखात|इराणच्या आखातात]] आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध आहे. सध्या फक्त [[एर इंडिया]] आणि [[इंडियन]] या कंपन्यांना ही सेवा पुरवण्यास मुभा आहे परंतु परदेशी विमानकंपन्यांना परवानगी मिळण्यास सुरुवात झाली आहे. अशा अनेक कंपन्या सध्या हिवाळ्यात दाभोळीस चार्टर विमानसेवा पुरवतात.
===विमानसेवा व गंतव्यस्थान===
{{Airport-dest-list
|3rdcoltitle = टर्मिनल
|[[एरोफ्लोट]]|[[शेरेमेत्येवो विमानतळ|मॉस्को]] (हिवाळी सेवा) | २
|[[एर अरेबिया]]|[[शारजा]] | २
|[[आर इटली पोलास्का]]|वॉर्सॉ (चार्टर सेवा) | २
|[[आर्कफ्लाय]]|ॲम्स्टरडॅम (चार्टर सेवा) | २
|[[कॉंडोर फ्लुगडियेन्स्ट|कॉंडोर]]|[[फ्रांकफुर्ट आम मेन विमानतळ|फ्रांकफुर्ट]] | २
|[[एडेलवाइस एर]]| [[झुरिक]] (चार्टर सेवा) | २
|[[गोएर]]|[[दिल्ली]], [[मुंबई]]| १
|[[इंडियन एरलाइन्स]]| दिल्ली, मुंबई | १
|इंडियन आरलाइन्स| [[बंगळूर]], [[चेन्नई]], [[दुबई]], [[कुवैत]] | २
|[[ईंडिगो]]|दिल्ली, मुंबई | १
|[[जेट एरवेझ]]| बंगळूर, [[हैदराबाद]], मुंबई | १
|[[जेट लाईट]]| अमदावाद, दिल्ली, मुंबई | १
|[[किंगफिशर एरलाइन्स]]| बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, [[इंदूर]], [[कोलकाता]], मुंबई, [[नागपूर]], [[पुणे]], [[श्रीनगर]] | १
|[[एमडीएलआर एरलाइन्स]]|दिल्ली | १
|[[मोनार्क एरलाइन्स]]| [[लंडन गॅटविक विमानतळ|लंडन-गॅटविक]], [[मॅंचेस्टर]] (चार्टर सेवा) | २
|[[नोव्हएर]]| [[ग्योटेबोर्ग-लॅंडव्हेटर विमानतळ|ग्योटेबोर्ग]], [[ऑस्लो-गार्डेरमोएन विमानतळ|ऑस्लो]], [[स्टॉकहोम-आर्लांडा विमानतळ|स्टॉकहोम]] | २
|[[पॅरामाउंट एरवेझ]]| चेन्नई, [[कोची]], [[तिरुवअनंतपुरम]] | १
|[[कतार एरवेज]] | [[दोहा]] | २
|[[स्पाईसजेट]]| अमदावाद, बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, [[जयपूर]], कोलकाता, मुंबई | १
|{{nowrap|[[थॉमस कूक एरलाइन्स]]}}|लंडन-गॅटविक, मॅंचेस्टर (चार्टर सेवा) | २
|[[थॉमसन एरवेज]]| [[ईस्ट मिडलॅंड्स विमानतळ|ईस्ट मिडलॅंड्स]], लंडन-गॅटविक, मॅंचेस्टर (चार्टर सेवा)| २
|[[ट्रांसएरो]]| [[मॉस्को-दोमोदेदोवो विमानतळ|मॉस्को-दोमोदेदोवो]] | २
}}
==सांख्यिकी==
{| border="1"
|+ '''दाभोळी विमानतळाची सांख्यिकी'''[http://www.azworldairports.com/cfm/frame.cfm?src=http://www.azworldairports.com/airports/p2720mme.htm]
! वर्ष !! एकूण प्रवासी !! एकूण विमान आवागमनसंख्या
|-
! 1999
| 758,914 || 7,584
|-
! 2000
| 875,924 || 7,957
|-
! 2001
| 791,628 || 8,112
|}
== सैनिकी विमान प्रशिक्षण ==
भारतीय आरमार दाभोळी विमानतळावरून आठवड्यातील पाच दिवस सकाळी ०८:३० ते दुपारी १३:०० पर्यंत आपल्या वैमानिकांच्या प्रशिक्षणार्थ लढाऊ विमाने उडवते. या काळात प्रवासी विमानांना येण्या-जाण्यास परवानगी नसते. काही वेळेस चार्र्डर्डर सेवांना अपवाद म्हणून ही मुभा दिली जाते. गेल्या काही महिन्यांत आरमाराने हे नियम किंचित शिथिल केले आहेत.
==विमानतळास नागरी विमानळ करण्यासाठीची चळवळ==
गोव्यातील राजकारण्यांनी दाभोळीतील आरमारी तळ [[आय.एन.एस. कदंब]] येथे हलविण्याची मागणी वेळोवेळी केलेली आहे. हा नवीन तळ दाभोळीच्या दक्षिणेस ७० किमीवर [[कर्नाटक|कर्नाटकातील]] [[कारवार]] शहराजवळ आहे. भारतीय आरमाराने दाभोळीमध्ये ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली असल्यामुळे हा तळ कारवारला नेणे शक्य व उचित नाही असे म्हट्ले गेले आहे.<ref name="Goa_Plus_Article">D'Cunha C. "Room for more flights at Dabolim: Adm.Mehta". ''Goa Plus'' (''[[The Times of India]]'' supplement). 5 January 2007</ref>
२००७मध्ये भारतीय आरमार, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि कर्नाटक राज्य सरकारने कारवारमधील धावपट्टी २,५०० मी इतकी लांब करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यासाठी ७५ हेक्टर जमीन संपादन करण्याचाही विचार होता. या मोठ्या धावपट्टीवर एरबस ए-३२० सारख्या विमानांना उतरणे शक्य असते. परंतु या प्रस्तावावर पुढे कार्यवाही झालेली नाही.
===प्रस्तावित [[मोपा]] विमानतळ===
नागरी विमान मंत्रालयाने उत्तर गोवा जिल्ह्यातील [[पेडणे तालुका|पेडणे तालुक्यात]] [[मोपा]] येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. स्थानिक नागरिक तसेच गोव्यातील असंख्य नागरिकांचा या प्रकल्पाला विविध कारणांनी विरोध होत आहे. <ref>http://www.business-standard.com/article/pti-stories/eia-hearing-on-mopa-airport-conducted-illegally-farmers-115030301016_1.html</ref>या संदर्भात घेण्यात आलेल्या जनसुनावण्यात सर्व बाजू मांडण्यात आल्या आहेत.<ref>http://timesofindia.indiatimes.com/city/goa/Unruly-scenes-at-Mopa-airports-EIA-hearing/articleshow/46089868.cms</ref> प्रकल्प बाधित क्षेत्राचे पर्यावरणीय सर्वेक्षण अत्यंत चुकीचे केलेले असून या भागात मोठ्या प्रमाणावर वने, प्राणी व पाण्याचे स्रोत आहेत.<ref>http://www.dnaindia.com/india/report-overlooking-wildlife-corridor-and-rich-water-source-moef-clears-mopa-airport-in-goa-2140006</ref> या सर्व विरोधाला डावलून राज्य व केंद्र सरकारने सर्व परवानग्या देत कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरवले आहे.<ref>http://www.heraldgoa.in/Goa/EC-granted-for-Mopa-airport-CM-Parsekar/94837.html</ref><ref>http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4879629800847237076&SectionId=16&SectionName=%C3%A0%C2%A4%C2%95%C3%A0%C2%A5%C2%8B%C3%A0%C2%A4%C2%95%C3%A0%C2%A4%C2%A3&NewsDate=20150131&Provider=-</ref>
<!--
Meanwhile the Navy's title to Dabolim airport land has been questioned by a Member of Parliament (Rajya Sabha) of Goa in relation to the plan to relocate the civil enclave to the Mopa civilian airport on the grounds that it is the state government of Goa which authorises land transfers in its jurisdiction. He has disclosed that the Navy "literally" makes the state government and the Airports Authority of India "beg" for land needed at Dabolim airport. This made it imperative to establish the clear title to the airport land.<ref>http://www.oheraldo.in/pagedetails.asp?nid=3903&cid=26</ref>
Local Navy officials brushed off this argument as inconsequential given the passage of time.
The delays were apparently due to the structuring of these Dabolim deals as land-for-land at the instance of the Navy. This is in contrast to inter-governmental adjustments based on situation-specific military security assessments and demonstrable civilian needs. In this instance, one of the main sticking points was a small but crucial bit of land over which there was a fundamental difference of opinion between the Navy and the state government. The Navy alleged that "encroachment" was involved. A clearance for the expansion from the central Public Investment Board was also pending. Here the issues were the size and scope of the plan (such as the required aeronautical clearances given existing structures) as well as who would do the work on the parallel taxi track, AAI or the Navy.
The Goa government has now officially given an "in principle" approval to the civil aviation ministry to two airports in the state. The civil aviation minister has recently been propagating the vision of an airport in every district by 2020. Goa's two airports would conceivably be consistent with this. The high-powered committee has since submitted its final recommendation for a new airport at Mopa to the Prime Minister.
In the indications dribbling out in the interim (a) a "review" of the Union Cabinet's March 2000 decision to close Dabolim civil enclave on the opening of Mopa has been sought (b) Mopa is being tipped as an "international" airport while Dabolim would be "domestic" (c) estimates of the investment in Mopa range from $205 million to $400 million and a {{convert|33000|m2}} passenger terminal is envisaged (d) it is hoped that Dabolim civil enclave would be expanded/upgraded simultaneously (e) Mopa airport would be Code F or super-jumbo compatible (f) the exact status of the ground transport (north-south) connectivity of the two airports is still up in the air. Meanwhile the local base commander of the Indian Navy has urged the Goa government to expedite the Mopa airport project unambiguously drawing a line on the availability of any more land for civilian purposes. However an explicit two-airport system had yet to be studied in Goa.
-->
==भारतीय आरमारी तळ==
दाभोळी आरमारी वायुसेना तळ हा भारतीय वायुसेनेच्या [[कोइंबतूर]] जवळील [[सुलूर]] येथील तळाचा भाग असल्याचे मानले जाते. १९८३पासून आरमाराने आपली [[बी.ए.ई. सी हॅरियर]] प्रकारच्या विमानांची तुकडी येथे आणली व वैमानिक प्रशिक्षण केंद्रही उभारले. [[आय.एन.एस. विक्रमादित्य]] या नवीन विमानवाहू नौकेबरोबर विकत घेतलेल्या १२ [[मिग-२९के]] विमानांपैकी चार विमानांना दाभोळी येथे ठेवण्याचा बेत आहे.<ref>[http://timesofindia.indiatimes.com/articleshow/1050070.cms India to receive MiG-29 from Russia in 2007]. [[The Times of India]]. 13 March 2006</ref> कारवार बंदरात असलेल्या विक्रमादित्यच्या डेकची प्रतिकृती दाभोळी येथे बांधण्यात येत आहे. विमानवाहू नौकेवर ये-जा करण्याचा सराव करण्यासाठी असलेल्या या धावपट्टीला २८३ मीटर लांबी असलेला १४.३ अंशाचा स्की-जंपसुद्धा आहे.
याशिवाय भारतीय आरमाराची [[कामोव्ह केए-२८]] प्रकारची पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर, [[इल्युशिन आयएल-१८|आयएल-१८]], [[इल्युशिन आयएल-३८|आयएल-३८]] आणि [[तुपोलेव्ह टीयू-१४२एम|टीयू-१४२एम]] प्रकारची विमाने दाभोळी विमानतळावर आहेत. भारतीय वायुसेनेची काही लढाऊ बॉंबफेकी विमाने आणि भारतीय तटरक्षक सेना आपली डॉर्नियर प्रकारची विमाने दाभोळीस ठेवतात. ही विमाने किनाऱ्याजवळील समुद्रात गस्त घालतात तर आरमाराची निःशस्त्र विमाने थेट आफ्रिकेच्या किनाऱ्यापर्यंत टेहळणी करीत असतात. आरमारी वायुसेनेची [[किरण (विमान)|किरण]] ही हवाई कसरती करणारी विमानेसुद्धा दाभोळीत आहेत. ही विमाने वर्षातून दोन वेळा १५-२० मिनिटांच्या कसरती गोव्यात करून दाखवतात. दाभोळी विमानतळावरच आरमारी वायुसेनेचे संग्रहालयही आहे.
==माल वाहतूक==
दाभोळी विमानतळावरून प्रतिवर्षी अंदाजे ५,००० टन मालसामानाची वाहतूक होते. येथून मुख्यत्वे आखाती देशांत मासे, फळे, फुले व भाज्यांची निर्यात होते.
==दाबोळी विमानतळावर झालेल्या दुर्घटना व अपघात==
* [[ऑक्टोबर १]], [[इ.स. २००२]] रोजी भारतीय आरमाराची दोन [[आयएल-१८]] प्रकारची विमाने एकमेकांवर आदळली यात १२ सैनिकी कर्मचारी तर जमिनीवरील तीन व्यक्ती मृत्यू पावल्या.
* डिसेंबर २००४मध्ये [[सी हॅरियर]] विमानाने उतरताना पलटी खाल्ली. वैमानिक बचावला होता.
* डिसेंबर २००५मध्ये सी हॅरियर उतरत असताना धावपट्टी सोडून निर्बंधक, संरक्षक भिंत व एक रस्ता ओलांडून पुढे गेले. त्यानंतरच्या स्फोटात वैमानिक मृत्यू पावला.
* [[डिसेंबर २४]], २००७ रोजी सकाळी ११:१५ वाजता सी हॅरियर थेट खाली उतरण्याचा प्रयत्न करीत असताना पडले. वैमानिकाने आपला बचाव करून घेतला.
==संदर्भ==
{{संदर्भयादी|२}}
==बाह्य दुवे ==
{{commonscat|Goa International Airport|{{लेखनाव}}}}
* {{WAD|VAGO}}
* {{ASN|GOI}}
{{भारतातील विमानतळ|state=collapsed}}
[[वर्ग:भारतातील विमानतळ]]
[[वर्ग:गोव्यामधील विमानतळ]]
mqzjgbar43uqpip9ndi6pvjof98qid0
सामाजिक बांधिलकी
0
79885
2141856
1547964
2022-07-31T04:48:44Z
Khirid Harshad
138639
कॉपीपेस्ट maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7213286.cms?
wikitext
text/x-wiki
{{विस्तार}}
व्यक्ती अथवा संस्थांनी समाजास उपयुक्त ठरतील अशा सामाजिक कर्तव्यांच निर्वहन करण्याची जबाबदारी नैतिक दृष्टीकोनातून स्वीकारणे म्हणजे सामाजिक बांधिलकी होय.
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:रिकामी पाने]]
2ww68d1m0jqvg7o5vuhwr3hpejjvam2
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू
0
82715
2141717
2022561
2022-07-30T18:37:24Z
117.223.173.203
/* संस्कृती */
wikitext
text/x-wiki
'''चांद्रसेनीय कायस्थ प्रभू''' (CKP) ही [[मराठी भाषा|मराठी भाषक]] व [[कोंकणी भाषा|कोंकणी भाषक]] समूहांमधील एक [[जात]] आहे. प्रामुख्याने [[महाराष्ट्र]], [[गोवा]], [[कर्नाटक]] या भागांत पसरलेल्या या जातीतील लोक [[भारत|भारतात]] व अन्य देशांतही विखुरले आहेत. चंद्रसेन राजाचे वंशज असल्याने चांद्रसेनीय तर, राजकारणातील प्रमुख व्यक्ती म्हणून प्रभू लावले जाते. यांती बहुतेकांना जोड आडनावे असतात, त्यांपीकी 'प्रभू' हे एक असते.
== संस्कृती ==
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू हे वेद आणि संस्कृत यांचा अभ्यास करतात. अनेक शतके या समुदायाची तलवार आणि लेखणी ही व्यवसायाची साधने आहेत. आजही भारतीय सैन्यामध्ये अनेक सीकेपी अधिकारी आढळतात. बाजीप्रभू देशपांडे आणि मुरारबाजी देशपांडे हे दोन योद्धे शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते.
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू परंपरेने मटण, मासे, कोंबडी आणि अंडी खातात; त्यांच्या अन्नातील मुख्य पदार्थ पोळी (चपाती) आणि भात आहेत.
== आडनावे ==
* अधिकारी, अंबेगावकर
* उलकंदे
* कर्णिक, कारखानीस, कुलकर्णी, केमकर, ,कोरडे
* खोपकर, खळे
* गडकरी,टिपणीस , गुप्ते, गोरे
* टिपणीस
* ठाकरे
* नाचणे
* चास्कर,तासकर, चिटणीस, चित्रे, चौबळ
* जयवंत, जुन्नरकर
* दळवी, दांदळे, दिघे, दीक्षित, देशपांडे, देशमुख, दोंदे,
* पत्की, पालकर, पोतनीस, प्रधान
* फणसे
* मोकाशी, मोहिले, मथुरे
* रणदिवे, राजे
* वढावकर, वाकनीस, विळेकर, वीरकर, वैद्य
* शिलोत्री, शृंगारपुरे
* समर्थ, सुळे, सोनाळकर
* हजरनीस, हसबनीस
* भिसे बिरव्हाडकर
अनेक सीकेपी आडणावे दख्खन सल्तनत आणि मराठा साम्राज्याच्या काळातील आहेत. ते राज्यकर्त्यांनी कुटुंबाच्या संस्थापकाला दिलेली सरकारी पदवी दर्शवतात. उदाहरणार्थ, चिटणीस, पोतनीस, कारखानीस, देशमुख, देशपांडे, गडकरी, अधिकारी इ.
<ref>Kulkarni, G.T. “DECCAN (MAHARASHTRA) UNDER THE MUSLIM RULERS FROM KHALJIS TO SHIVAJI : A STUDY IN INTERACTION.” Bulletin of the Deccan College Research Institute 51/52 (1991): 501–10. http://www.jstor.org/stable/42930434.</ref>
== गोत्र ==
* कश्यप, दालभ्य, भार्गव, वसिष्ठ, विश्वामित्र, सांख्यायन भागुर्य
==सी.के.पी. बँक==
मराठी मध्यमवर्गीयांची बँक म्हणून प्रसिद्ध असलेल्या सीकेपी बँकेच्या मुंबई आणि ठाण्यात आठ शाखा आणि सुमारे सव्वा लाख खातेदार आहेत. संचालक मंडळातील काही सदस्यांच्या मनमानी कारभारामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या या बँकेला वाचविण्याच्या प्रश्नावर विधिमंडळात प्रयत्न सुरू होते. तथापि पुनरुज्जीवनासाठी पुरेशी संधी व वेळ देऊनही त्याला आलेले अपयश आणि उत्तरोत्तर खालावत चाललेली बँकेची आर्थिक स्थिती पाहता, बँकिंग नियमन कायद्याच्या कलम २२ व ५६ अन्वये बँक म्हणून व्यवसाय करण्याचा परवाना रद्दबातल करणारा आदेश रिझव्र्ह बँकेने २०१० सालच्या एप्रिलमध्ये काढला होता, त्यात सुधारणा करून बँकेवरील निर्बंध ३१ मे २०२० पर्यंत वाढविण्याचा निर्णय रिझव्र्ह बँकेने घेतला आहे..
== सन्दर्भ ==
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]]
[[वर्ग:गोव्यामधील जाती]]
[[वर्ग:कर्नाटकमधील जाती]]
[[वर्ग:मराठी समाज]]
pa38trk223iu8mm09j4nop3wesa6t7c
साचा:माहितीचौकट राष्ट्रकुल खेळात भारत
10
84882
2141895
1351114
2022-07-31T06:46:02Z
Aditya tamhankar
80177
wikitext
text/x-wiki
{{infobox Commonwealth Games Country
|NOC=IND
|games={{{games|}}}
|competitors={{{competitors|}}}
|sports={{{sports|}}}
|officials={{{officials|}}}
|flagbearer={{{flagbearer|}}}
|gold={{{gold|0}}}
|silver={{{silver|0}}}
|bronze={{{bronze|0}}}
|rank={{{rank|}}}
|appearances-BEG=[[India at the 1934 British Empire Games|१९३४]]{{•}} [[India at the 1938 British Empire Games|१९३८]]
|appearances-BECG=[[India at the 1954 British Empire and Commonwealth Games|१९५४]]{{•}} [[India at the 1958 British Empire and Commonwealth Games|१९५८]]{{•}} [[India at the 1966 British Empire and Commonwealth Games|१९६६]]
|appearances-BCG=[[India at the 1970 British Commonwealth Games|१९७०]]{{•}} [[India at the 1974 British Commonwealth Games|१९७४]]
|appearances-CG=[[१९७८ राष्ट्रकुल खेळात भारत|१९७८]]{{•}} [[१९८२ राष्ट्रकुल खेळात भारत|१९८२]]{{•}} [[१९९० राष्ट्रकुल खेळात भारत|१९९०]]{{•}} [[१९९४ राष्ट्रकुल खेळात भारत|१९९४]]{{•}} [[१९९८ राष्ट्रकुल खेळात भारत|१९९८]]{{•}} [[२००२ राष्ट्रकुल खेळात भारत|२००२]]{{•}} [[२००६ राष्ट्रकुल खेळात भारत|२००६]]{{•}} [[२०१० राष्ट्रकुल खेळात भारत|२०१०]]{{•}} [[२०१४ राष्ट्रकुल खेळात भारत|२०१४]]{{•}} [[२०१८ राष्ट्रकुल खेळात भारत|२०१८]]{{•}} [[२०२२ राष्ट्रकुल खेळात भारत|२०२२]]
}}
<noinclude>
[[वर्ग:माहितीचौकट साचे]]
</noinclude>
hhv9gfotfr5c64zvvkcmi31fsj0kui4
जालियानवाला बाग
0
89932
2141860
2102564
2022-07-31T04:51:25Z
Khirid Harshad
138639
[[जालियनवाला बाग]] कडे पुनर्निर्देशित
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[जालियनवाला बाग]]
q56wgnn84nryufvhd9cbuj1jnukoe82
जालियनवाला बाग
0
89933
2141862
1414772
2022-07-31T04:52:37Z
Khirid Harshad
138639
कॉपी पेस्ट mymahanagar.com/featured/jallianwala-bagh-massacre/278942
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Panorama of Jallianwala Bagh-IMG 6348.jpg|इवलेसे|जालियानवाला बाग]]
'''जालियनवाला बाग''' [[भारत|भारताच्या]] [[पंजाब]] राज्यातील [[अमृतसर]] शहराचा एक भाग आहे. [[एप्रिल १३]], [[इ.स. १९१९]] रोजी ब्रिटिश पोलिसांनी तेथे भरलेल्या सभेतील निःशस्त्र नागरिकांवर गोळ्या चालवून शेकडोंना ठार मारले.या घटनेला २०१९ साली १०० वर्षे पूर्ण झाली आहेत.
==जालियनवाला बागेतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरील हिंदी चित्रपट==
* जालियांवाला बाग (१९७७)
* फिल्लौरी (२०१७)
* रंग दे बसंती (२०१९)
==जालियानावाला बागेत झालेल्या दुष्घटनेचा उल्लेख असलेले हिंदी चित्रपट==
* शहीद उधमसिंह (२०००)
* गांधी (१९८२)
* जागृती (१९५६)
* द एसकेए व्हेंजर्स (इंग्रजी, २०१५)
* द लेजेंड ऑफ भगतसिंह (२००२)
* मिडनाईट्स चिल्ड्रेन (२०१२)
==कविता==
कवयित्री सुभद्राकुमारी चौहान रचित शोकगीत - जालियानवाला बाग में वसंत.
==मराठी पुस्तके==
* क्रांतिवीर भगतसिंग (विठ्ठलराय भट)
* क्रूरकर्मा (जनरल डायरचे [[रेखा देशपांडे]] अनुवादित चरित्र, मूळ इंग्रजी लेखक - इयान काॅल्विन आदी लेखक)
* भगतसिंग (प्रवीण सुशीर)
* भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि इतर क्रांतिकारक (मूळ लेखक अजय घोष, मराठी अनुवाद आत्माराम वैद्य)
* शहीद भगतसिंग (प्रा. [[व.न. इंगळे]])
{{विस्तार}}
{{भारतीय स्वातंत्र्यलढा}}
{{पंजाब - जिल्हे}}
[[वर्ग:अमृतसर]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित महत्वाची स्थाने]]
p5lkottbuw58nu88z633u97oqchkv5r
रेवदंडा किल्ला
0
90104
2141876
2119515
2022-07-31T05:02:46Z
Khirid Harshad
138639
कॉपीपेस्ट http://trekshitiz.com/marathi/Revdanda-Trek-Raigad-District.html, https://www.discovermh.com/revdanda-fort/
wikitext
text/x-wiki
'''रेवदंडा किल्ला''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे.
== भौगोलिक स्थान ==
==कसे जाल? ==
मुंबई, पुणेहून रेवदंड्याला जाण्यासाठी थेट बसेस आहेत. रेवदंडा बस स्थानकावर उतरून किनाऱ्यावरून गड पाहायला सुरुवात करावी.
== इतिहास ==
== छायाचित्रे ==
== गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे ==
==गडावरील राहायची सोय ==
गडावर राहायची सोय नाही आसपास परिसरात हॉटेल, कॉटेज, रिसॉर्ट उपलब्ध आहेत.
==गडावरील खाण्याची सोय ==
खाण्याची सोय नाही आतमध्ये नाही किल्ल्या बाहेर समुद्र किनारा जवळ असल्यामुळे खाद्य पदार्थ मिळू शकते
==गडावरील पाण्याची सोय ==
पिण्याच्या पाण्याची सोय नाही सोबत घेऊन जाणे सोयीचे ठरेल
==गडावर जाण्याच्या वाटा ==
किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी कोणत्याही वाटा सुस्थितीत नाही आहेत .
==मार्ग ==
हा किल्ला समुद्रलगत असल्यामुळे किनाऱ्या वरून जाता येते.
==जाण्यासाठी लागणारा वेळ ==
हा किल्ला जमिनीवर असल्या कारणाने 10-15 मिनिट एव्हढा कालावधी लागतो.
== हे सुद्धा पहा==
* [[भारतातील किल्ले]]
* [[रेवदंडा]]
{{विस्तार-किल्ला}}
{{महाराष्ट्रातील किल्ले (विभागवार)}}
{{महाराष्ट्रातील किल्ले}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील किल्ले]]
m19fl9kmoq4ci7vgceumatq7zhu7qpt
कोथळीगड
0
94499
2141775
2141668
2022-07-31T01:00:10Z
संतोष गोरे
135680
अनावश्यक मजकूर वगळला
wikitext
text/x-wiki
{{गल्लत|कोथळ्याचा भैरवगड}}
{{माहितीचौकट किल्ला
| नाव = '''कोथळीगड'''
|चित्र =
|चित्रशीर्षक =
|चित्ररुंदी =
| उंची = ४७२ मीटर/१५५० फूट
| प्रकार = गिरिदुर्ग
| श्रेणी = बिकट
| ठिकाण = [[महाराष्ट्र]]
| डोंगररांग = कर्जत-भिमाशंकर
| अवस्था =
| गाव = पेठ(ता.कर्जत जि.रायगड)
}}
'''कोथळीगड''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील नेरळ्च्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ल्ला आहे. किल्ला छोटा आहे पण पायथ्याची गुहा मोठी आहे. गुहेचे खांब मूळ पाषाणातून कोरून काढले आहेत. गुहेमधून एक आडवातिडवा कोरून काढलेला दगडी जिना किल्ल्याच्या माथ्यावर जातो. वर जागा अगदी थोडी आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर आहे तो कर्जतच्या मूळ डोंगररांगेपासून तुटून वेगळा पडलेला आहे. किल्ल्याच्या माथ्यावर मजबुतीसाठी नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केलेले आहे. या नरसाळ्यालाच कोथळीगड म्हणतात. किल्ल्याचा दरवाजा अजून उभा आहे. आत पाण्याची दोन टाकी आहेत.
पेठ गावाच्या निकटतेमुळे याला ’पेठचा किल्ला’ असेही म्हणतात. हा किल्ला ’कोथळा’ या नावानेही ओळखतात. कर्जतहून खेड-कडूसकडे जाणाऱ्या कोलिंबा व सावळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. [[माथेरान]]चे पठार, [[चंदेरी]], [[प्रबळगड - मुरंजन|प्रबळगड]], [[नागफणी]], [[सिधगड]], [[माणिकगड]], [[पिशाळगड]] असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.
==गडावर जाण्याच्या वाटा==
पेठ गावातून पाऊलवाटेने वर चढत गेल्यावर कातळकड्याच्या पोटात खोदलेल्या गुहा थेट सामोऱ्या येतात. प्रथम देवीची गुहा व पाण्याचे टाके लागते नंतर आकाराने मोठी असलेली भैरोबाची गुहा लागते भैरोबाच्या गुहेत छताला आधार देणारे कोरीवकाम असलेले स्तंभ आहेत. गुहेत ४-५ ठिकाणी गोल खळगे आहेत आणि काही जुने तोफेचे गोळे आहेत. गुहेजवळच किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी एका ऊर्ध्वमुखी भुयारात पायऱ्या खोदल्या आहेत.
[[कर्जत]]हून कोठिंबे किंवा आंबिवली गावी बसने जाता येते. येथून साधारणतः ४-५ तासात गडावर पोहचता येते.
रायगड तालुक्यातल्या कर्जत(पूर्व) रेल्वे स्टेशनपासून कशेळेमार्गे जाणारी आंबिवले बस आहे. आंबिवलीजवळ एक छान तळे आहे. तिथून चढ लागतो. तीन किलोमीटरवर पेठ गाव लागते. कोठळीगडाचा हा पायथा आहे. थोड्याशा बिकट चढणीने किल्ल्याच्या माथ्यावर पोचता येते. खाली तळात काही पंचरसी तोफा पडल्या आहेत. या किल्ल्याच्या लहान आकारावरून असे वाटते की किल्ल्याचा उपयोग केवळ एक चौकी म्हणून होत असावा. पेठच्या पठारावरून पूर्वेला वांदरे खिंडीत जाण्यास पायवाट आहे.
==इतिहास==
[[छत्रपती शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांच्या]] काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रास्त्रांचा साठा ठेवण्यास करत असत.
संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला फार महत्त्व होते. नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार रसद व दारुगोळा, जवळील गावातून मिळविण्याकरिता गेला होता.गडावरील त्याचा माणूस माणकोजी पांढरे ह्याच्या ताब्यात त्याने गड दिला. शिवकालात स्वराज्याचा मुन्शी असणारा काझी हैदर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता. त्याने माणकोजी पांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या काळोखात [[माणकोजी पांढरे]] यांनी अब्दुल कादर व त्याच्या सैन्याला, हे आपलेच लोक रसद घेऊन आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यानी गडावरचे सैन्य कापून काढले.
हा किल्ला जिंकल्याबद्दल [[औरंगजेब|औरंगजेबाने]] अब्दुल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली. या किल्ल्याचे ''मिफ्ताहुलफ़तह'' असेही नामकरण करण्यात आले. फितूर झालेल्या काझी हैदरला ७०,००० रुपये बक्षीस देण्यात आले.
[[नारोजी त्रिंबक]] या शूर वीराने हा किल्ला परत जिंकून घेण्याचा अयशस्वी प्रयास केला; त्या प्रयत्नात त्याचे सर्व सैन्य कापले गेले.
==संदर्भ==
* [[सांगाती सह्याद्रीचा]] - यंग झिंगारो
* [[डोंगरयात्रा]] - [[आनंद पाळंदे]]
* [[दुर्गदर्शन]] - [[गो. नी. दांडेकर]]
* [[दुर्ग|किल्ले]] - गो. नी. दांडेकर
* [[दुर्गभ्रमणगाथा]] - गो. नी. दांडेकर
* [[Trek the Sahyadris]] - [[हरीश कापडिया]]
* [[सह्याद्री पुस्तक|सह्याद्री]] - [[स. आ. जोगळेकर]]
* [[दुर्गकथा]] - [[निनाद बेडेकर]]
* [[दुर्गवैभव]] - निनाद बेडेकर
* [[इतिहास दुर्गांचा]] - निनाद बेडेकर
* [[महाराष्ट्रातील दुर्ग]] - निनाद बेडेकर
== हेसुद्धा पहा==
*[[भारतातील किल्ले]]
==बाह्य दुवे==
* नकाशा : http://wikimapia.org/406669/
{{साचा:विस्तार-किल्ला}}
{{महाराष्ट्रातील किल्ले (विभागवार)}}
{{महाराष्ट्रातील किल्ले}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील किल्ले]]
5rnwak2y2060ia7myf8mxpbjgtwb91u
इसुरू उदाना
0
128507
2141768
2015536
2022-07-31T00:52:02Z
अभय नातू
206
साचा
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती
| नाव = इसुरू उदाना
| image =
| देश= श्रीलंका| देश_इंग्लिश_नाव = Sri Lanka
| पूर्ण नाव = इसुरू उदाना तिलकरत्ने
| उपाख्य =
| living = true
| दिनांकजन्म = १७
| महिनाजन्म = २
| वर्षजन्म = १९८८
| स्थान_जन्म = बालागोदा
| देश_जन्म = [[श्रीलंका]]
| heightft =
| heightinch =
| heightm =
| फलंदाजीची पद्धत = उजखोरा
| गोलंदाजीची पद्धत = डाव्या हाताने जलद-मध्यम
| विशेषता = [[गोलंदाज]]
| international = true
| कसोटी सामना पदार्पण दिनांक =
| कसोटी सामना पदार्पणवर्ष =
| कसोटी सामना पदार्पण विरूद्ध =
| कसोटी सामने =
| शेवटचा कसोटी सामना दिनांक =
| शेवटचा कसोटी सामना वर्ष =
| शेवटचा कसोटी सामना विरूद्ध =
| आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना पदार्पण दिनांक = २४ जुलै
| आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना पदार्पणवर्ष = २०१२
| आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना पदार्पण विरूद्ध = भारत
| आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने =
| शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना दिनांक =
| शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना वर्ष =
| शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना विरूद्ध =
| एकदिवसीय शर्ट क्र =
| संघ१ = तमिळ युनियन
| वर्ष१ = २००८
| संघ क्र.१ =
| संघ२ = [[वायंबा क्रिकेट संघ|वायंबा]]
| वर्ष२ = २००९
| संघ क्र.२ =
| चेंडू = चेंडू
| columns = २
| column१ = [[प्रथम श्रेणी क्रिकेट|प्र.श्रे.]]
| सामने१ = १८
| धावा१ = ४२७
| फलंदाजीची सरासरी१ = २१.३५
| शतके/अर्धशतके१ = ०/२
| सर्वोच्च धावसंख्या१ = ८८
| चेंडू१ = २,११५
| बळी१ = ४०
| गोलंदाजीची सरासरी१ = ३१.६५
| ५ बळी१ = ०
| १० बळी१ = ०
| सर्वोत्तम गोलंदाजी१ = ४/६०
| झेल/यष्टीचीत१ = ८/–
| column२ = [[लिस्ट - अ सामने|लिस्ट अ]]
| सामने२ = २७
| धावा२ = २४८
| फलंदाजीची सरासरी२ = २०.६६
| शतके/अर्धशतके२ = ०/०
| सर्वोच्च धावसंख्या२ = ४९*
| चेंडू२ = १,१०६
| बळी२ = ४४
| गोलंदाजीची सरासरी२ = २१.३१
| ५ बळी२ = ०
| १० बळी२ = n/a
| सर्वोत्तम गोलंदाजी२ = ४/३६
| झेल/यष्टीचीत२ = १५/–
| दिनांक= १२ डिसेंबर
| वर्ष = २००९
| source = http://www.cricketarchive.com/Archive/Players/160/160216/160216.html CricketArchive
}}
{{विस्तार|क्रिकेट खेळाडू}}
== बाह्य दुवे==
*[http://www.cricinfo.com/ci/content/player/328026.html इसुरू उदाना]
{{वायंबा क्रिकेट संघ २०१० २०-२० चँपियन्स लीग}}
[[वर्ग:श्रीलंकेचे क्रिकेट खेळाडू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
3v942460aruxyc9vfgtvz29xd46xxq5
वसंत पोतदार
0
141775
2141894
2090031
2022-07-31T06:44:23Z
2401:4900:3309:7F44:8C5B:3E79:AAC1:BC68
/* =जन्मतारीख */Correction of the birthdate
wikitext
text/x-wiki
वसंत गोविंद पोतदार (जन्म : जबलपूर, ६ सप्टेंबर, इ.स. १९३७; - नाशिक, ३० एप्रिल. इ,स, २००३) हे मराठी लेखक, कथाकथनकार आणि स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार आहेत. पोतदारांना संगीत दिग्दर्शक [[सी.रामचंद्र]] यांनी १९६२ साली स्वतःचे साहाय्यक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले. [[पु.ल. देशपांडे]] यांच्या मार्गदर्शनाखाली पोतदार यांनी ‘वंदे मातरम्’च्या क्रांतिगाथेवर भारतभर हिंडून एकपात्री प्रयोग केले. नंतर ‘सेर शिवराज’ (शिवाजी), ’एका पुरुषोत्तमाचा गाथा (पु.ल. देशपांडे), ‘योद्धा संन्यासी’ (विवेकानंद), [[महात्मा फुले]]ंसारख्या व्यक्तिमत्त्वांच्या चरित्रांवर आधारले एकूण १० हिंदी-बंगाली-मराठी एकपात्री नाट्यप्रयोग करत ते ४० वर्षे देशात आणि परदेशांतही फिरले.
वसंत पोतदारांनी मराठी, हिंदी आणि बंगाली वर्तमानपत्रांतून भरपूर स्फुट लेखन केले आहे.
==वसंत पोतदार यांची प्रसिद्ध पुस्तके==
* अग्निपुत्र : चंद्रशेखर आझाद, जतींद्रनाथ दास, बटुकेश्वर दत्त्त, राजगुरू, सुखदेव अन् भगतसिंग यांचेबद्दल साद्दंत नेमकी माहिती येथे मिळते. माहोर, मलकापूरकर अन् वैशंपायन असे अज्ञात वीरहि ज्ञात होतात.
* अजब आजाद मर्द [[मिर्झा गालिब]]
* [[अनिल विश्वास]] ते [[राहुल देव बर्मन]]
* तोची साधू ओळखावा : [[गाडगे महाराज|गाडगे महाराजांचे]] चरित्र
* एका पुरुषोत्तमाची गाथा : ([[पु.ल. देशपांडे]] यांचे चरित्र
* एकोणीसशे एक
* कुमार : कुमार गंधर्वांविषयीचे पुस्तक
* गाडगे महाराज -अनोख्या समाजसुधारकाची रसाळ कहाणी
* नाझी भस्मासूर
* नाळ
* पुन्हा फिरस्ता
* पं. [[भीमसेन जोशी]] (२०१२)
* भीमसेन (२००२)
* मिर्जा गालिब
* योद्धा संन्यासी - [[विवेकानंद]]
* रामबाग टोळी (कथासंग्रह)
* वंदे मातरम (कथासंग्रह, १९६९)
* वेध : मराठी नाट्यसंगीताचा
==वसंत पोतदार यांचे एकपात्री नाट्यप्रयोग==
* वंदे मातरम
* आक्रंदन एका आत्म्याचे
* महात्मा फुले
* योद्धा संन्यासी
* सेर सिवराज
==वसंत पोतदारांविषयीची पुस्तके==
* वसंत पोतदार एक असाधारण गद्य शिल्पी (हिंदी, लेखक - विजय बहादुर सिंह)
==जन्मतारीख=
06 September 1937 ~ Jabalpur, Madhya Pradesh
==पुरस्कार==
* ’नाळ’ला मसापचा पुरस्कार
* ’योद्धा संन्यासी’ला मुंबई ग्रंथ संग्रहालयाचा पुरस्कार
* ’कुमार’ला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार
{{DEFAULTSORT:पोतदार,वसंत गोविंद}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९३७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००३ मधील मृत्यू]]
fxei3v4bjjm37jngy25xyevv8ldmfix
2141937
2141894
2022-07-31T11:09:28Z
संतोष गोरे
135680
wikitext
text/x-wiki
वसंत गोविंद पोतदार (जन्म : जबलपूर, ६ सप्टेंबर, इ.स. १९३७; - नाशिक, ३० एप्रिल. इ,स, २००३) हे मराठी लेखक, कथाकथनकार आणि स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार आहेत. पोतदारांना संगीत दिग्दर्शक [[सी.रामचंद्र]] यांनी १९६२ साली स्वतःचे साहाय्यक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले. [[पु.ल. देशपांडे]] यांच्या मार्गदर्शनाखाली पोतदार यांनी ‘वंदे मातरम्’च्या क्रांतिगाथेवर भारतभर हिंडून एकपात्री प्रयोग केले. नंतर ‘सेर शिवराज’ (शिवाजी), ’एका पुरुषोत्तमाचा गाथा (पु.ल. देशपांडे), ‘योद्धा संन्यासी’ (विवेकानंद), [[महात्मा फुले]]ंसारख्या व्यक्तिमत्त्वांच्या चरित्रांवर आधारले एकूण १० हिंदी-बंगाली-मराठी एकपात्री नाट्यप्रयोग करत ते ४० वर्षे देशात आणि परदेशांतही फिरले.
वसंत पोतदारांनी मराठी, हिंदी आणि बंगाली वर्तमानपत्रांतून भरपूर स्फुट लेखन केले आहे.
==वसंत पोतदार यांची प्रसिद्ध पुस्तके==
* अग्निपुत्र : चंद्रशेखर आझाद, जतींद्रनाथ दास, बटुकेश्वर दत्त्त, राजगुरू, सुखदेव अन् भगतसिंग यांचेबद्दल साद्दंत नेमकी माहिती येथे मिळते. माहोर, मलकापूरकर अन् वैशंपायन असे अज्ञात वीरहि ज्ञात होतात.
* अजब आजाद मर्द [[मिर्झा गालिब]]
* [[अनिल विश्वास]] ते [[राहुल देव बर्मन]]
* तोची साधू ओळखावा : [[गाडगे महाराज|गाडगे महाराजांचे]] चरित्र
* एका पुरुषोत्तमाची गाथा : ([[पु.ल. देशपांडे]] यांचे चरित्र
* एकोणीसशे एक
* कुमार : कुमार गंधर्वांविषयीचे पुस्तक
* गाडगे महाराज -अनोख्या समाजसुधारकाची रसाळ कहाणी
* नाझी भस्मासूर
* नाळ
* पुन्हा फिरस्ता
* पं. [[भीमसेन जोशी]] (२०१२)
* भीमसेन (२००२)
* मिर्जा गालिब
* योद्धा संन्यासी - [[विवेकानंद]]
* रामबाग टोळी (कथासंग्रह)
* वंदे मातरम (कथासंग्रह, १९६९)
* वेध : मराठी नाट्यसंगीताचा
==वसंत पोतदार यांचे एकपात्री नाट्यप्रयोग==
* वंदे मातरम
* आक्रंदन एका आत्म्याचे
* महात्मा फुले
* योद्धा संन्यासी
* सेर सिवराज
==वसंत पोतदारांविषयीची पुस्तके==
* वसंत पोतदार एक असाधारण गद्य शिल्पी (हिंदी, लेखक - विजय बहादुर सिंह)
==पुरस्कार==
* ’नाळ’ला मसापचा पुरस्कार
* ’योद्धा संन्यासी’ला मुंबई ग्रंथ संग्रहालयाचा पुरस्कार
* ’कुमार’ला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार
{{DEFAULTSORT:पोतदार,वसंत गोविंद}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९३७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००३ मधील मृत्यू]]
2ejvnns9pg997g2bcj6ilz93bt95qe3
सदस्य चर्चा:ZALKE
3
164264
2141936
1276692
2022-07-31T10:46:43Z
2409:4042:239D:E38F:DC:1EF6:5CFA:7296
/* Ashish zalke */ नवीन विभाग
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=ZALKE}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) १०:५५, १० नोव्हेंबर २०१४ (IST)
== Ashish zalke ==
आशिष झलके शिवसैनिक तथा शिवभक्त अमरावतीकर [[विशेष:योगदान/2409:4042:239D:E38F:DC:1EF6:5CFA:7296|2409:4042:239D:E38F:DC:1EF6:5CFA:7296]] १६:१६, ३१ जुलै २०२२ (IST)
9m7vwaik20mi4mhownluwo2h4arasdp
2141943
2141936
2022-07-31T11:58:53Z
43.242.226.43
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=ZALKE}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) १०:५५, १० नोव्हेंबर २०१४ (IST)
qj7tlc2dmxqnhljx0py3cbk7fn933yw
विजयनगर जिल्हा
0
179329
2141674
2136659
2022-07-30T15:02:55Z
Khirid Harshad
138639
wikitext
text/x-wiki
{{गल्लत|विजयनगरम जिल्हा}}
'''विजयनगर जिल्हा''' (Vijayanagara district) हा [[कर्नाटक|कर्नाटक राज्या]]<nowiki/>तील एक जिल्हा आहे, जो [[कल्याण (कर्नाटक)|कल्याण कर्नाटक]] प्रदेशात आहे. २ ऑक्टोबर २०२१ रोजी [[बेल्लारी जिल्हा|बेल्लारी जिल्ह्या]]<nowiki/>चे विभाजन करून विजयनगर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. [[होस्पेट|होस्पेट शहर]] हे जिल्हा मुख्यालय आहे. हा जिल्हा [[गुलबर्गा विभाग|गुलबर्गा विभागात]] येतो.
[[वर्ग:कर्नाटकातील जिल्हे]]
jtwc6w0mvufz5hat7qyip0mydxt8rn2
चला हवा येऊ द्या
0
187413
2141916
2140198
2022-07-31T08:45:52Z
43.242.226.43
/* विशेष भाग */
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम
| कार्यक्रम = चला हवा येऊ द्या
| चित्र = Chala Hawa Yeu Dya.png
| चित्र_रुंदी =
| लोगो_चित्र_शीर्षक =
| उपशीर्षक =
| प्रकार =
| निर्माता =
| निर्मिती संस्था =
| दिग्दर्शक = [[निलेश साबळे]]
| क्रिएटीव्ह दिग्दर्शक =
| सूत्रधार = [[निलेश साबळे]]
| कलाकार = [[#कलाकार|खाली पहा]]
| पंच =
| आवाज =
| अभिवाचक =
| थीम संगीत संगीतकार =
| शीर्षकगीत =
| अंतिम संगीत =
| संगीतकार =
| देश = [[भारत]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| वर्ष संख्या = ७
| एपिसोड संख्या =
| कार्यकारी निर्माता =
| सुपरवायझिंग निर्माता =
| असोसिएट निर्माता =
| सह निर्माता =
| कथा संकलन =
| संकलन =
| स्थळ =
| कॅमेरा =
| चालण्याचा वेळ = सोमवार आणि मंगळवार रात्री ९:३० वाजता
| वाहिनी = [[झी मराठी]]
| चित्र प्रकार =
| ध्वनी प्रकार =
| पहिला भाग =
* १८ ऑगस्ट २०१४ ते ०७ नोव्हेंबर २०१७
* ०८ जानेवारी २०१८ ते २४ मार्च २०२०
| प्रथम प्रसारण = १३ जुलै २०२०
| शेवटचे प्रसारण = चालू
| आधी = [[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]]
| नंतर = [[देवमाणूस २]]
| सारखे =
}}
'''चला हवा येऊ द्या''' हा नितीन केणी निर्मित बहुचर्चित मराठी दूरचित्रवाणीवरील विनोदी कार्यक्रम आहे. सध्या [[झी मराठी]] वाहिनीवर हा कार्यक्रम सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता प्रक्षेपित केला जातो. या मालिकेचे दिग्दर्शन आणि निवेदन डॉक्टर [[निलेश साबळे]] करतात. ह्या तुफान विनोदी मालिकेत प्रमुख भूमिकेत [[भालचंद्र कदम]], [[कुशल बद्रिके]], [[सागर कारंडे]], [[भारत गणेशपुरे]] आणि [[श्रेया बुगडे]] आहेत. काहीवेळा ह्या कार्यक्रमाचे सोम ते बुध / गुरू / शुक्र विशेष भाग अथवा रविवारी दोन किंवा तीन तासांचे विशेष भाग देखील दाखवले जातात. २०२० च्या दिवाळीपासून [[स्वप्नील जोशी]]ने या कार्यक्रमात परीक्षक म्हणून उपस्थित राहण्यास सुरुवात करण्यात आली.
ह्या मालिकेत [[मराठी रंगभूमी]], मराठी मालिका आणि [[मराठी चित्रपट]] यातील कलाकार येतात आणि त्यांच्या आगामी चित्रपटाची, नाटकाची किंवा प्रसारित मालिकेची माहिती देतात. तसेच काहीवेळा या मंचावर अनेक हिंदी कलाकारांना देखील बोलावले जाते. ह्या मालिकेची मध्यवर्ती संकल्पना '''थुकरटवाडी''' या गावातील घडणाऱ्या गमती जमतींवर आधारित आहे. थुकरटवाडी गावाचा पोस्टमन आलेल्या पाहुण्या कलाकारांसाठी त्यांच्या नातलगांनी पाठवलेली पत्रे घेऊन येतो आणि विशिष्ट शैलीत ती वाचूनही दाखवतो. ही पत्रे अरविंद जगताप लिखित असतात.
कमी भागात प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला हा सुप्रसिद्ध काॅमेडी शो आहे. [[निलेश साबळे]], [[भालचंद्र कदम]], [[सागर कारंडे]], [[श्रेया बुगडे]], [[कुशल बद्रिके]], [[भारत गणेशपुरे]] आणि तुषार देवल यांनी मिळून सुरू केलेला हा कार्यक्रम आहे. याबरोबरच [[योगेश शिरसाट]], [[अंकुर वाढवे]], स्नेहल शिदम, उमेश जगताप, अरविंद जगताप हे सहकलाकार असून रमेश वाणी, [[विनीत भोंडे]], शशिकांत केरकर, [[मानसी नाईक]], संदीप रेडकर यांनी देखील यात काम केलेले आहे. हा कार्यक्रम नाटक, चित्रपट, मालिका यांना प्रोत्साहित करण्याचे काम करतो.
==नवे पर्व==
# महाराष्ट्र दौरा (१४ डिसेंबर २०१५)
# भारत दौरा (०१ मे २०१७)
# विश्व दौरा (०८ जानेवारी २०१८)
# होऊ दे व्हायरल (२७ ऑगस्ट २०१८)
# शेलिब्रिटी पॅटर्न (२९ एप्रिल २०१९)
# उत्सव हास्याचा (०५ ऑगस्ट २०२०)
# लेडीज जिंदाबाद (१७ ऑगस्ट २०२०)
# वऱ्हाड निघालंय अमेरिकेला (०६ डिसेंबर २०२१)
==विशेष भाग==
# जिथे मराठी, तिथे [[झी मराठी]]. (०८-०९ जानेवारी २०१८)
# गुलाबजाम स्पेशल बुधवार, गुरुवार, शुक्रवार. (१२-१६ फेब्रुवारी २०१८)
# थुकरटवाडीत येणार [[आदेश बांदेकर|आदेश]] भावोजी त्यांच्या होम मिनिस्टर [[सुचित्रा बांदेकर]]ांसोबत. (१६-१७ एप्रिल २०१८)
# '[[तुझं माझं ब्रेकअप]]' आणि '[[हम तो तेरे आशिक है]]'चे कलाकार थुकरटवाडीत करणार धमाल. (३० एप्रिल २०१८)
# अंगी असेल विनोदाचा किडा, तर उचला हा थुकरटवाडीचा विडा. (०१ मे २०१८)
# हास्याच्या हवेने मारली चारशे धावांची मजल, चला हवा येऊ द्या नाबाद चारशे सोहळा. (२०-२४ ऑगस्ट २०१८)
# थुकरटवाडीला चढलंय नव्या विनोदाचं स्पायरल, संपूर्ण महाराष्ट्र म्हणेल होऊ दे व्हायरल. (२७-२८ ऑगस्ट २०१८)
# सरंजामेंच्या शाही लग्नानंतर आता होणार पायजमेंचं लग्न, [[तुला पाहते रे]]चं चार दिवस हास्याचं तुफान. (०४-०७ फेब्रुवारी २०१९)
# हास्याच्या प्याद्यांमधून कोण ठरणार कॉमेडीचा वजीर? (०३ मार्च २०१९)
# [[आमिर खान|आमिर]] भाऊ [[किरण राव|किरण]] वहिनी, थुकरटवाडीत घेऊन येणार हास्याची नदी. (०१-०२ एप्रिल २०१९)
# चला हवा येऊ द्याचा नवा टर्न, सुरू होतोय शेलिब्रिटी पॅटर्न. (२९-३० एप्रिल २०१९)
# हास्याचा दरबार, आता सोमवार ते गुरुवार. (०१-०४ जुलै २०१९)
# चार दिवस आयुष्यात सगळ्या कामांना द्या सुट्टी, कारण अण्णांच्या वाड्यावर जमलीये कॉमेडीची भट्टी. (१६-१९ डिसेंबर २०१९)
# कॉमेडीचे हमसफर करणार जलेश क्रूझची सफर. (१६ फेब्रुवारी २०२०)
# येऊन येऊन येणार कोण? (०८ मार्च २०२०)
# हास्याचा महाडोस, कॉमेडी भरघोस. (०५-०८ ऑगस्ट २०२०)
# पोट भरून हसूया, कुटुंबासोबत बघूया. (१७-१८ ऑगस्ट २०२०)
# [[सोनाली मनोहर कुलकर्णी|सोनाली]] रॉकेट, गुरुनाथ भुईचक्र आणि सौमित्र नागगोळी, थुकरटवाडीत होणार विनोदाची आतषबाजी. (०४-०६ जानेवारी २०२१)
# क्रिकेटवीरांच्या उपस्थितीत थुकरटवाडीच्या पिचवर रंगणार विनोदाची हटके मॅच. (११-१३ जानेवारी २०२१)
# नव्या वर्षात न होवो सुखाची कमी, थुकरटवाडी देणार हास्याची हमी. (१८-२० जानेवारी २०२१)
# सुरक्षेचा विश्वास, कायद्याची ताकद, दृष्टीचा दाता आणि शिक्षणाचं भविष्य एकाच मंचावर. (२५-२७ जानेवारी २०२१)
# सोमवार ते बुधवार होणार मनोरंजन धमाकेदार, कारण थुकरटवाडीत उडणार सई-आदित्यच्या लग्नाचा बार. (०१-०३ फेब्रुवारी २०२१)
# सुरांची आतषबाजी आणि विनोदाची फटकेबाजी एकाच मंचावर, थुकरटवाडीत अवतरणार महाराष्ट्राचे लाडके लिटील चॅम्प्स. (०८-१० फेब्रुवारी २०२१)
# थुकरटवाडीत रंगणार मनोरंजन लयभारी, कारण सोबतीला येणार टीम कारभारी. (१५-१७ फेब्रुवारी २०२१)
# थुकरटवाडीत सुटणार नव्या कथांचे वारे, समोरासमोर येणार झी मराठीचे तारे. (२२-२४ फेब्रुवारी २०२१)
# थुकरटवाडीत येणार 'येऊ कशी'ची टीम नांदायला, प्रेक्षकांशी हसरी नाती बांधायला. (०१-०३ मार्च २०२१)
# थुकरटवाडीत होणार वातावरण टाईट, अप्सरांमध्ये रंगणार विनोदाची फाईट. (०८-१० मार्च २०२१)
# घेऊन ऑनलाईन क्लासची सुट्टी, थुकरटवाडीत होणार छोट्या दोस्तांची बट्टी. (१५-१७ मार्च २०२१)
# थुकरटवाडीत वाहणार झी मराठी अवॉर्डची हवा, सोमवार ते बुधवार दिसणार मनोरंजनाचा रंग नवा. (२२-२४ मार्च २०२१)
# अनोख्या रंगांनी रंगणार थुकरटवाडी, सोमवार ते बुधवार सुसाट सुटणार कॉमेडीची गाडी. (२९-३१ मार्च २०२१)
# थुकरटवाडीत चढणार संगीताचा साज, दिसणार [[कैलाश खेर]] यांचा मराठमोळा बाज. (०५-०७ एप्रिल २०२१)
# थुकरटवाडीतर्फे कॉमेडीचे बादशाह [[दादा कोंडके]] यांना अनोखी हास्यांजली. (१२-१४ एप्रिल २०२१)
# [[सचिन तेंडुलकर|सचिन]]भाऊचा बर्थडे. (१९-२१ एप्रिल २०२१)
# रापचिक सुरू राहणार हास्याचा कारभार, सोमवार ते बुधवार भरणार विनोदाचा दरबार. (२६-२८ एप्रिल २०२१)
# असतील संकटे अनेक, पण उद्देश आमचा नेक, मनोरंजन करणार अखंड, हसणार वडील-मुलगा अन् मायलेक. (०३ मे २०२१)
# थुकरटवाडीच्या कोर्टाचा काही लागो निकाल, सोमवार आणि मंगळवार मनोरंजन होणार धमाल. (०४ मे २०२१)
# जाहिरातीची शूटिंग त्यात [[भालचंद्र कदम|भाऊ]]ची धतिंग. (१० मे २०२१)
# वन टू का फोर करत [[कुशल बद्रिके|कुशल]] विकणार घर, थुकरटवाडीत बरसणार हास्याची सर. (११ मे २०२१)
# सोसायटीवाले भटकतात दारोदारी, [[भालचंद्र कदम|भाऊ]] वॉचमन लयभारी. (१७ मे २०२१)
# डायरेक्टर [[कुशल बद्रिके|कुशल]]चा सिनेमा आहे ऑल सेट, सिनेमात बायकोपेक्षा मेहुणी ठरेल का ग्रेट? (१८ मे २०२१)
# कुणी लक देता का लक? (२४ मे २०२१)
# अनलकी नवऱ्याची लकी बायको. (२५ मे २०२१)
# हरवून जंगलाची वाट, पडणार [[भालचंद्र कदम|भाऊ]] आजोबांशी गाठ. (३१ मे २०२१)
# बायको गेली माहेरी, मोलकरीण लावणार का हजेरी? (०१ जून २०२१)
# गजाआड होणार थुकरटवाडीचा चोर, पण चोराची बायको म्हणजे चोरावर मोर. (०७ जून २०२१)
# सतरंगी बापाची अतरंगी पोर, जावईबापूंच्या जीवाला घोर. (०८ जून २०२१)
# दिलखुलास विथ विलास. (१४ जून २०२१)
# थुकरटवाडीचा माहोल होणार अतरंगी, जेव्हा [[भालचंद्र कदम|भाऊ]] आणि लिटील चॅम्प्सची होणार जुगलबंदी. (१५ जून २०२१)
# अतरंगी जिनीने वाढवला विनोदाचा पारा, मालकालाच म्हणे इच्छा माझी पुरी करा. (२१-२३ जून २०२१)
# [[भालचंद्र कदम|भाऊच्या]] फॉर्म्युल्याने आवाज होईल का सुरेल? बघा हटके कॉमेडी विदाऊट फेल. (२८-३० जून २०२१)
# [[भाऊ कदम]] आणि मुख्यमंत्री आमने-सामने, होऊ दे चर्चा. (०५-०७ जुलै २०२१)
# चंपक डाकूची भंपक चोरी. (१२-१४ जुलै २०२१)
# नवरोबाची सत्वपरीक्षा, बायको जोमात नवरा कोमात. (१९-२१ जुलै २०२१)
# लव्हगुरुचा धिंगाणा, पण [[भालचंद्र कदम|भाऊ]] प्रेमात काय पडेना! (२६-२८ जुलै २०२१)
# मास्तरांचा बर्थडे होणार साजरा, माजी विद्यार्थी घालणार थुकरटवाडीत राडा. (०२-०४ ऑगस्ट २०२१)
# हरवलेली पोरं, त्यांची वेगळीच थेरं. (०८ ऑगस्ट २०२१)
# थुकरट कवींनी तोडले अकलेचे तारे, पावसाळ्यात वाहत आहेत हास्याचे वारे. (०९-११ ऑगस्ट २०२१)
# जावई वाचतोय तक्रारींचा पाढा, सासऱ्यांचा मात्र नादच खुळा. (१६-१८ ऑगस्ट २०२१)
# तूच माझी माय, तूच माझा बाप, विठ्ठल नामाचा अखंड जाप. (२३-२५ ऑगस्ट २०२१)
# थुकरटवाडीत रंगणार जुगलबंदी, चला हवा येऊ द्या विरुद्ध झी कॉमेडी शो. (३०-३१ ऑगस्ट २०२१)
# थुकरटवाडीत मैत्रीचा जल्लोष होणार आणि सोबतच प्रेमही फुलणार. (०१ सप्टेंबर २०२१)
# थुकरटवाडी येणार रंगात, रविवारी होऊ द्या झिंगाट. (०६-०८ सप्टेंबर २०२१)
# मुलाला पाहिजे गाडी, आई मागतेय इमान, सूनबाई म्हणते सासूबाई जरा दमानं. (१३-१५ सप्टेंबर २०२१)
# दोन बोक्यांची तंटामुक्ती, [[भालचंद्र कदम|भाऊला]] सुचेल का युक्ती? (२०-२२ सप्टेंबर २०२१)
# वेताळाला झालीये घरी जायची घाई, पण विक्रमाकडे उत्तर नाही. (२७-२९ सप्टेंबर २०२१)
# थुकरटवाडीत भावोजींची एंट्री, कोणती वहिनी बांधणार राखी? (०४-०६ ऑक्टोबर २०२१)
# थुकरटवाडीत फुटणार हास्याची हंडी. (११-१३ ऑक्टोबर २०२१)
# थुकरटवाडीत भरली कोंबडीची शोकसभा. (१८-२० ऑक्टोबर २०२१)
# थुकरटवाडीत आली रुबिक्साची स्वारी, सगळ्यांवर पडली भारी. (२५-२७ ऑक्टोबर २०२१)
# खास पाहुणा येणार आहे फॅन्सी ड्रेस स्पर्धेला, थुकरटवाडी लागलीये झाडून तयारीला. (०१-०३ नोव्हेंबर २०२१)
# थुकरटवाडीच्या मंचावर बाप्पाच्या आगमनाने जुळणार रेशीमगाठी. (०८-१० नोव्हेंबर २०२१)
# [[उषा नाडकर्णी|उषाताई]] सासूची व्यथा सांगणार, सूनबाई खरी मजा आणणार. (१५-१७ नोव्हेंबर २०२१)
# बयोबाईंची स्टाईल मालकाला करणार हैराण. (२२-२४ नोव्हेंबर २०२१)
# [[भालचंद्र कदम|भाऊने]] जागवली आऊशक्ती. (२९-३० नोव्हेंबर २०२१)
# थुकरटवाडीमध्ये [[ती परत आलीये]]. (०१ डिसेंबर २०२१)
# थुकरटवाडीमध्ये मनं होणार उडू उडू. (०६-०७ डिसेंबर २०२१)
# थुकरटवाडीत हास्याचा खेळ चाले. (०८-०९ डिसेंबर २०२१)
# चला हवा येऊ द्यामध्ये परीची हवा. (१३ डिसेंबर २०२१)
# ओम-स्वीटूची मसालेभात लव्हस्टोरी. (१४ डिसेंबर २०२१)
# देशमुखांच्या गर्दीत लागणार कॉमेडीची वर्दी. (२० डिसेंबर २०२१)
# [[रितेश देशमुख|रितेश]]-[[जेनेलिया डिसूझा|जेनेलियासमोर]] थुकरटवाडीचा माऊली ठरेल का लय भारी? (२१ डिसेंबर २०२१)
# थुकरटवाडीत आले पांडू, खेळायला कॉमेडीचा विटी-दांडू. (२७ डिसेंबर २०२१)
# नवरा जरी नवा, तरी फोटोग्राफरचीच हवा. (२८ डिसेंबर २०२१)
# [[भालचंद्र कदम|भाऊला]] सापडला हेल्मेट घातलेला उंदीर. (०३ जानेवारी २०२२)
# [[भालचंद्र कदम|भाऊचा]] पंगा, अमेरिकेत दंगा. (०४ जानेवारी २०२२)
# [[भालचंद्र कदम|भाऊच्या]] प्रेमाची खुलणार कळी की पंपच्या हातून जाणार बळी? (१० जानेवारी २०२२)
# किम जॉन उन लावणार का [[भालचंद्र कदम|भाऊच्या]] प्रेमाला सुरूंग? (११ जानेवारी २०२२)
# थुकरटवाडीच्या हटके विमानात [[अभिजीत खांडकेकर|अभिजीत]], [[वैभव तत्ववादी|वैभव]], [[मानसी नाईक|मानसी]] आणि [[नेहा खान|नेहाला]] बसणार हास्याचे झटके. (१७ जानेवारी २०२२)
# [[प्रिया मराठे]] [[भालचंद्र कदम|भाऊला]] नेमके काय मेसेज करते? (१८ जानेवारी २०२२)
# भारत ते अमेरिका व्हाया गेटवे ऑफ इंडिया, देशी [[भालचंद्र कदम|भाऊची]] विदेशी लव्हस्टोरी. (२४ जानेवारी २०२२)
# थुकरटवाडीच्या विनोदी शाळेत हजेरी लावणार हेडमास्तर मांजरेकर. (२५ जानेवारी २०२२)
# थुकरटवाडीच्या थिएटरात झळकणार पुष्पराज, मी वाकणार नाही! (३१ जानेवारी २०२२)
# [[अंकुश चौधरी|अंकुश]], [[सिद्धार्थ जाधव|सिद्धार्थ]] आणि [[वैदेही परशुरामी|वैदेहीने]] थुकरटवाडीत केला लोच्या. (०१ फेब्रुवारी २०२२)
# थुकरटवाडीचं टायटॅनिक बुडणार की उडणार? (०७-०८ फेब्रुवारी २०२२)
# थुकरटवाडीच्या मंचावर येणार लोकं कमाल, [[झुंड (चित्रपट)|झुंड]]सोबत होणार विनोदाची धमाल. (१४-१५ फेब्रुवारी २०२२)
# थुकरटवाडीत पडणार कॉमेडीचा दरोडा, [[भालचंद्र कदम|भाऊने]] आणलाय घागरा घातलेला घोडा. (२१-२२ फेब्रुवारी २०२२)
# थुकरटवाडीच्या डाकूंची वाटणार भीती की होणार त्यांचीच फजिती? (२७ फेब्रुवारी २०२२)
# थुकरटवाडीच्या बनवाबनवीत कासाहेबांची धूम. (०७-०८ मार्च २०२२)
# थुकरटवाडीत रंगणार धडाकेबाज बनवाबनवी. (१४-१५ मार्च २०२२)
# थुकरटवाडीतल्या अमिताभच्या तोंडाला येणार फेस. (२१-२२ मार्च २०२२)
# [[भूमिका चावला]] आणि [[शरद केळकर]] येणार थुकरटवाडीत. (२८-२९ मार्च २०२२)
# मनोजकुमारची की राजकुमारची, थुकरटवाडीची नीलकमल होणार कोणाची? (०४-०५ एप्रिल २०२२)
# नीलकमल सासरी आली, [[भालचंद्र कदम|भाऊची]] वेगळीच पंचाईत झाली. (११-१२ एप्रिल २०२२)
# 'मी पुन्हा येईन' खानावळीतील पोळी पुरणाची, पुण्यात होणार हवा थुकरटवाडीची. (१८-१९ एप्रिल २०२२)
# पुण्यातल्या रिक्षासारखी ती आणि पुणेकरांच्या हेल्मेटसारखा तो, लव्हस्टोरीला यांच्या मिळणार का खो? (२५-२६ एप्रिल २०२२)
# थुकरटवाडीत उनाड सापांचा सुळसुळाट. (०२-०३ मे २०२२)
# ठाण्याचा ढाण्या वाघ येणार, तुमच्या मनाचा ठाव घेणार. (०८-१० मे २०२२)
# थुकरटवाडीचे अधीरा आणि के.जी.एफ. भाई दणाणून सोडणार मंच. (१६-१७ मे २०२२)
# राणादा आणि पाठकबाईंसोबत थुकरटवाडीचा जगावेगळा राजा हिंदुस्तानी. (२३-२४ मे २०२२)
# थुकरटवाडीत साजरी होणार [[अशोक सराफ|अशोकमामांच्या]] अभिनयाची पन्नाशी. (३०-३१ मे २०२२)
# शहामृग कसा चावतो? पाहिल्यावर उत्तर मिळेल. (०६-०७ जून २०२२)
# थुकरटवाडीत लागणार मिडीयम स्पायसी विनोदाचा तडका. (१३-१४ जून २०२२)
# थुकरटवाडीत [[कियारा अडवाणी|कियारा]], [[वरुण धवन|वरुण]] आणि [[अनिल कपूर]]ची झक्कास एंट्री. (२०-२१ जून २०२२)
# थुकरटवाडीत होणार गजनीचा गोंधळ. (२७-२८ जून २०२२)
# काय कॉलेज, काय झाडी, काय डोंगर आणि मस्त सेलिब्रिटी. (०४-०५ जुलै २०२२)
# थुकरटवाडीत येणार खास पाहुणे, त्यात गुरुचे अतरंगी बहाणे. (११-१२ जुलै २०२२)
# थुकरटवाडीच्या मंचावर रंगणार डान्स, जादू आणि कॉमेडीचा खेळ. (१८-२१ जुलै २०२२)
# दगडू-पालवीचा थुकरटवाडीत फुल्ल ऑन टाइमपास. (२५-२६ जुलै २०२२)
# नव्या रंगात विनोदाचा वादा पक्का, टेंशनला आता [[दे धक्का २]]. (०१-०२ ऑगस्ट २०२२)
==नवीन वेळ==
{| class="wikitable sortable"
! क्र. !! दिनांक !! वार !! वेळ
|-
| १ || १८ ऑगस्ट २०१४ - ०७ नोव्हेंबर २०१७ || सोम-मंगळ (कधीतरी सोम-बुध / सोम-शुक्र) || rowspan="5" | रात्री ९.३०
|-
| २ || ०८ जानेवारी २०१८ - २५ जून २०१९ || सोम-मंगळ (कधीतरी सोम-गुरू / रवि)
|-
| ३ || ०१ जुलै - ०१ ऑगस्ट २०१९ || सोम-गुरू
|-
| ४ || ०५ ऑगस्ट २०१९ - २४ मार्च २०२० || सोम-मंगळ (कधीतरी सोम-गुरू / रवि)
|-
| ५ || १३ जुलै - १५ सप्टेंबर २०२० || सोम-मंगळ
|-
| ६ || ०५ ऑगस्ट - १९ सप्टेंबर २०२० || बुध-शनि || rowspan="5" | रात्री ९.३०
|-
| ७ || २१ सप्टेंबर २०२० - २८ एप्रिल २०२१ || सोम-बुध
|-
| ८ || ०३ मे - १५ जून २०२१ || सोम-मंगळ
|-
| ९ || २१ जून - ०९ डिसेंबर २०२१ || सोम-बुध
|-
| १० || १३ डिसेंबर २०२१ - चालू || सोम-मंगळ
|}
==कलाकार==
* [[निलेश साबळे]]
* [[भालचंद्र कदम]] (भाऊ)
* [[श्रेया बुगडे]]
* [[कुशल बद्रिके]]
* [[भारत गणेशपुरे]]
* [[सागर कारंडे]]
* [[अंकुर वाढवे]]
* [[योगेश शिरसाट]]
* स्नेहल शिदम
* उमेश जगताप
* तुषार देवल
==संदर्भ ==
*http://www.zeemarathi.com/shows/chala-hawa-yeu-dya
*http://www.zeemarathi.com/shows/chala-hawa-yeu-dya
*http://timesofindia.indiatimes.com/tv/trade-news/marathi/CHYD-completes-100-episodes/articleshow/48281229.cms
*http://www.zeemarathi.com/shows/chala-hawa-yeu-dya
*http://www.zeemarathi.com/shows/chala-hawa-yeu-dya/character/nilesh-sable
*http://www.zeemarathi.com/shows/chala-hawa-yeu-dya/character/bhalchandra-kadam
*http://www.zeemarathi.com/shows/chala-hawa-yeu-dya/character/shreya-bugade
*http://www.zeemarathi.com/shows/chala-hawa-yeu-dya/character/bharat-ganeshpure
[[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]]
[[वर्ग:झी मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]]
[[वर्ग:दीर्घकालीन मराठी मालिका]]
3osdem3s6bd3b0hn0fpei68bdgklm20
करुणा गोखले
0
188563
2141691
1879413
2022-07-30T15:53:35Z
777sms
19758
([[c:GR|GR]]) [[c:COM:FR|File renamed]]: [[File:IMG-20181217-WA0001.jpg]] → [[File:Karuna Gokhale.jpg]] [[c:COM:FR#FR2|Criterion 2]] (meaningless or ambiguous name)
wikitext
text/x-wiki
डॉ. '''करुणा गोखले''' या एक [[मराठी]] लेखिका आहेत. त्यांनी अनेक [[इंग्लिश]] पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत.
[[File:Karuna Gokhale.jpg|thumb|करुणा गोखले]]
==पुस्तके==
* '''अज्ञाताच्या ज्ञानासाठी''': (सामाजिक आध्यात्मिक पुस्तकाचा मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - [[रफीक झकेरिया]])
* '''एक झुंज शर्थीची''': मुरारीराव घोरपडे व अठराव्या शतकातील दख्खन (मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - मुरारराव यशवंतराव घोरपडे)
* '''चालता बोलता माणूस''': (स्वतंत्र वैचारिक ग्रंथ)
* '''तुम्ही बी घडाना''': बार्सेलोनाला एक सर्वोत्तम शहर बनवण्याचा ध्यास घेतलेल्या राजकारण्याचे अनुभवकथन (अनुवादित, मूळ लेखक - अंतोनी व्हिक्स, सहलेखिका - [[सुलक्षणा महाजन]])
* '''नाही लोकप्रिय तरी''': (मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - (बर्ट्रांड रसेल)
* '''नेहरू : नवभारताचे शिल्पकार''': (मराठी अनुवाद) मूळ इंग्रजी लेखक - [एम.जे. अकबर]
* '''पळभरही नाही हाय हाय''': (मराठी अनुवाद , मूळ लेखक - रघू कर्नाड)
* '''बाईमाणूस''': (स्वतंत्र वैचारिक ग्रंथ)
* '''व्हिक्टोरिया आणि अब्दुल''': (मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखिका - श्रावणी बसू)
* '''शुभमंगल पण .... सावधान''': (वैचारिक पुस्तक)
* '''सुखी माणसाचा सदरा''': (अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - बर्ट्रांड रसेल)
* '''[[द सेकंड सेक्स]]''': (मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखिका - [[सिमोन दि बोव्हा]])
* '''स्मरणयात्रेच्या वाटेवर''': (मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - मुरारराव यशवंतराव घोरपडे)
* '''हिरावलेले आवाज''':
{{DEFAULTSORT:गोखले, करुणा}}
[[वर्ग:मराठी लेखिका]]
c1ld783agkqlgw8ehmfax5sbeyuugp3
व्ही.एन. मयेकर
0
190634
2141922
2070349
2022-07-31T08:52:18Z
अभय नातू
206
प्रस्तावना
wikitext
text/x-wiki
'''व्ही.एन. मयेकर''' हे हिंदी, मराठी चित्रपटांचे संकलक आणि मराठी चित्रपट-दिग्दर्शक आहेत.
इ.स. १९७१ सालापासून ते [[मुंबई]]च्या [[बॉलीवूड|चित्रपटसृष्टीत]] काम करीत आहेत. सुरुवातीला ते चित्रपट संकलक जी.जी. मयेकर यांचे साहाय्यक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही.एन मयेकर यांनी चित्रपट संकलनाचे धडे गिरवले. त्यांनी संकलित केलेला पहिला चित्रपट म्हणजे बी.आर. चोप्रा फिल्म्सचा ‘छोटी सी बात’ हा चित्रपट होय. त्याचे दिग्दर्शक बासू चटर्जी होते. हा चित्रपट हिट झाला, त्यामुळे मयेकरांचे नाव सर्वतोमुखी झाले.
त्यांनी शंभरहून अधिक चित्रपट केले असून त्यांच्या ‘घातक’ व ‘घायल’ या चित्रपटांना फिल्मफेअर पुरस्कार तर ‘लिजंड ऑफ भगत सिंग’ या चित्रपटाला झी पुरस्कार मिळाला. मयेकर यांचे दामिनी, अस्तित्व, पुकार, विवाह, शौकीन, हथियार, अंदाज अपना अपना, फिदा, अपने पराये, पिता, खाकी हे चित्रपट सर्वाच्या लक्षात राहिले. त्यांनी ‘तो बात पक्की’ या केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचे संकलन केले. त्या चित्रपटातील त्यांचे काम पाहून त्यांना केदार यांनी ‘श्रीमंत दामोदरपंत’चे कामही दिले. मयेकर यांनी प्रत्येक चित्रपटाच्या संकलनात त्यांनी वेगळा ठसा उमटवला. बासू चटर्जी, राजकुमार संतोषी, सूरज बडजात्या, महेश मांजरेकर, राहुल रवैल या दिग्दर्शकांबरोबर त्यांना बराच अनुभवही मिळालेला आहे.
मयेकर यांनी चित्रपटांचे संकलन करताना कथाविषयावर सतत लक्ष केंद्रित केले. आणि काळानुसार संकलनाच्या तंत्रज्ञानात होत गेलेले बदल त्यांनी आपलेसे केले. संकलनाचे काम संगणकावर सुरू झाल्यानंतर भल्या भल्या ज्येष्ठ संकलकांनी काम करणे सोडून दिले होते. मयेकर यांनी स्वतःच संगणकावर शिकून ‘मुव्ही लॅप’, ‘फिल्म बॅक’ आणि ‘अॅव्हिड’ असा संकलनाचा बदलता प्रवासही आत्मसात केला आणि आपले काम सुरूच ठेवले.
व्ही.एन. मयेकर यांनी [[नितीश भारद्वाज]], वर्षां उसगावकर, प्रशांत दामले यांच्याबरोबर ‘पसंत आहे मुलगी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यानंतर त्यांनी ‘जन्मदाता’, ‘मी तुझी तुझीच रे’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
==दिग्दर्शन केलेले चित्रपट==
* जन्मदाता
* पसंत आहे मुलगी (सहदिग्दर्शक - [[नितीश भारद्वाज]], वर्षां उसगावकर, प्रशांत दामले)
* मी तुझी तुझीच रे
==मयेकरांचे संकलन असलेले हिंदी-मराठी चित्रपट==
{{multicol}}
* अंदाज अपना अपना
* अपने पराये
* अशांत
* अस्तित्व
* आई
* आखरी चीख
* आंटी नं १
* एक विवाह ऐसा भी (२००८)
* एहसास-अ फीलिंग
* कुरुक्षेत्र
* कृष्ण (१९९६)
* खाकी
* खिलाफ
* खोज (१९८९)
* घातक
* घायल
* चायना गेट
* छॊटीसी बात
* जत्रा
* जन्मदाता
{{multicol-break}}
* जिस देश में गंगा रहता है
* जोर लगा के... हैया
* डकाईत
* डान्सर
* तुम्हारे लिये
* तू चोर मैं सिपाही
* तेरा मेरा साथ रहें
* तो बात पक्की
* द लेजंड ऑफ भगतसिंग
* दहक
* दामिनी
* दिल्लगी (१९७८)
* दिेल आशना है
* निगेबान द थर्ड आय
* निदान
* पद्मश्री लालू प्रसाद यादव
* पसंत आहे मुलगी
* पांडव
* पिता
* पुकार (२०००)
{{multicol-break}}
* प्रेम विवाह
* फिदा
* बरसात (१९९५)
* भाई
* मिस्टर बाँड
* मी तुझी तुझीच रे
* लज्जा (२००१)
* ले चल अपने संग
* वादे इरादे (१९९४)
* वास्तव
* विवाह
* शौकीन
* श्रीमंत दामोदरपंत
* सरस्वतीचंद्र
* सौगंध (१९९१)
* स्वामी (१९७७)
* हथियार
* हम हैं कमाल के
* हमारी बहू अलका
* हसीना मान जायेगी (१९६८)
{{multicol-end}}
==मयेकर यांना मिळालेले पुरस्कार==
* 'वास्तव'च्या उत्कृ्ष्ट संकलनासाठी [[आयफा पुरस्कार]] (२०००)
* 'घातक'च्या उत्कृ्ष्ट संकलनासाठी [[फिल्मफेअर]] पुरस्कार (१९९७)
* 'घायल'च्या उत्कृ्ष्ट संकलनासाठी [[फिल्मफेअर]] पुरस्कार
* ‘लिजंड ऑफ भगत सिंग’ या चित्रपटाला झी पुरस्कार
* राज्य शासनाचा चित्रपती [[व्ही. शांताराम]] जीवनगौरव पुरस्कार (२०१६)
[[वर्ग:चित्रपट दिग्दर्शक]]
[[वर्ग:चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कारविजेते]]
rkx4jyn3rlkaaeb39rtkcji65p7hez2
पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१६-१७
0
195077
2141753
2141555
2022-07-31T00:40:18Z
अभय नातू
206
/* २री कसोटी */
wikitext
text/x-wiki
{{Infobox cricket tour
| series_name = पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा २०१६-१७
| team1_image = Flag of New Zealand.svg
| team1_name = न्यू झीलँड
| team2_image = Flag of Pakistan.svg
| team2_name = पाकिस्तान
| from_date = ११
| to_date = २९ नोव्हेंबर २०१६
| team1_captain = [[केन विल्यमसन]]
| team2_captain = [[मिस्बाह-उल-हक]] (१ली कसोटी)<br />[[अझहर अली]] (२री कसोटी)
| no_of_tests = 2
| team1_tests_won = 2
| team2_tests_won = 0
| team1_tests_most_runs = [[रॉस टेलर]] (१५०)
| team2_tests_most_runs = [[बाबर आझम]] (१४२)
| team1_tests_most_wickets = [[टिम साउथी]] (१३)
| team2_tests_most_wickets = [[मोहम्मद आमीर]] (७)<br />[[सोहेल खान (क्रिकेटपटू, जन्म १९८४)|सोहेल खान]] (७)
| player_of_test_series =
}}
दोन कसोटी आणि एक तीन दिवसीय प्रथम श्रेणी सामन्याच्या मालिकेसाठी [[पाकिस्तान क्रिकेट संघ]]ाने नोव्हेंबर २०१६ मध्ये न्यू झीलंड दौरा केला.<ref name="Fixtures">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.ibtimes.co.in/cricket-schedule-2016-fixtures-dates-all-major-series-matches-new-year-661529 |title=क्रिकेट वेळापत्रक २०१६: नवीन वर्षातील सर्व प्रमुख मालिकांचे सामने आणि तारखा |भाषा=इंग्रजी|ॲक्सेसदिनांक=३ जानेवारी २०१६|कृती=इंटरनॅशनल बिझनेस टाइम्स}}</ref><ref name="NZH">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://m.nzherald.co.nz/sport/news/article.cfm?c_id=4&objectid=11568745 |title=क्रिकेट: प्लीज सेव्ह अस फ्रॉम ग्राउंडहॉग डे|भाषा=इंग्रजी|ॲक्सेसदिनांक=३ जानेवारी २०१६ |कृती=न्यूझीलंड हेराल्ड}}</ref> दोन कसोटी सामन्यांसाठी [[हॅगले ओव्हल|ख्राईस्टचर्च]] आणि [[सेडन पार्क|हॅमिल्टन]] या दोन स्थळांची निवड करण्यात आली होती.<ref name="Stuff">{{संकेतस्थळ स्रोत| दुवा=http://i.stuff.co.nz/sport/cricket/80456243/eden-park-set-to-host-daynight-cricket-test-against-england-in-2018 |title=इंग्लंड विरुद्ध २०१८ मध्ये दिवस-रात्र कसोटीच्या यजमान पदासाठी इडन पार्क सज्ज|ॲक्सेसदिनांक=२७ मे २०१६|कृती=स्टफ.को.एनझेड}}</ref><ref name="Cricinfo">{{संकेतस्थळ स्रोत| दुवा=http://www.espncricinfo.com/newzealand/content/story/1019949.html |title=इंग्लंडविरुद्ध २०१८ मध्ये इडन पार्कवर दिवस-रात्र कसोटीचे न्यूझीलंडचे लक्ष्य| ॲक्सेसदिनांक=२७ मे २०१६ |कृती=इएसपीएन क्रिकइन्फो}}</ref>
१४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर ख्राईस्टचर्चमध्ये आलेल्या ७.५ तीव्रतेच्या भूकंपानंतरसुद्धा १७ नोव्हेंबरची कसोटी ठरलेल्या वेळेनुसार पार पडली.<ref name="Earthquake">{{संकेतस्थळ स्रोत| दुवा=http://www.espncricinfo.com/new-zealand-v-pakistan-2016-17/content/story/1066177.html |title=ख्राईस्टचर्च कसोटी ठरवलेल्या वेळेनुसार| ॲक्सेसदिनांक=१४ नोव्हेंबर २०१६|कृती=इएसपीएन क्रिकइन्फो|भाषा=इंग्रजी}}</ref> परंतु पहिल्या दिवशी पावसामुळे फक्त २१ षटकांचाच खेळ होऊ शकला.
दुसऱ्या कसोटीसहित मालिका २-० अशी जिंकून, १९८५ नंतर पहिल्यांदाच न्यू झीलंडने पाकिस्तानवर मालिका विजय मिळवला.<ref name="result">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.espncricinfo.com/new-zealand-v-pakistan-2016-17/content/story/1069539.html |title=शेवटच्या नाट्यमय सत्रात न्यूझीलंडने विजयश्री खेचून आणली |ॲक्सेसदिनांक=१ डिसेंबर २०१६ |कृती=इएसपीएन क्रिकइन्फो|भाषा=इंग्रजी}}</ref><ref name="since1985">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.icc-cricket.com/news/2016/match-reports/97058/new-zealand-bowls-out-pakistan-for-thrilling-2-0-sweep |title=पाकिस्तानला बाद करून न्यूझीलंडचा थरारक २-० विजय |ॲक्सेसदिनांक=१ डिसेंबर २०१६ |कृती=आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती|भाषा=इंग्रजी}}</ref>
==संघ==
{| class="wikitable" style="text-align:left; margin:0 auto"
|-
!{{cr|NZ}}<ref name="NZSquad">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.espncricinfo.com/new-zealand-v-pakistan-2016-17/content/story/1065491.html |title=पाकिस्तान कसोटीसाठी गुप्टिलला वगळले; रावल, टॉड ॲस्टलची निवड | ॲक्सेसदिनांक=१४ नोव्हेंबर २०१६|कृती=इएसपीएन क्रिकइन्फो|भाषा=इंग्रजी }}</ref>
!{{cr|PAK}}<ref name="PakSquad">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.espncricinfo.com/ci/content/story/1064178.html |title=न्यूझीलंड दौऱ्यासाठी शर्जील खानची निवड | ॲक्सेसदिनांक=१४ नोव्हेंबर २०१६|कृती=इएसपीएन क्रिकइन्फो|भाषा=इंग्रजी }}</ref>
|- style="vertical-align:top"
|
* [[केन विल्यमसन]] ([[कर्णधार (क्रिकेट)|क]])
* [[कॉलिन दी ग्रॅंडहोम]]
* [[जीत रावल]]
* <s>[[जेम्स नीशॅम]]</s>
* [[टीम साउथी]]
* [[टॉड ॲस्टल]]
* [[टॉम लॅथम]]
* <s>[[ट्रेंट बोल्ट]]</s>
* [[डग ब्रेसवेल]]
* [[नेल वॅग्नर]]
* [[बी.जे. वॅटलिंग]]
* [[मिचेल सॅंटनर]]
* [[मॅट हेन्री]]
* [[रॉस टेलर]]
* [[हेन्री निकोल्स]]
|
* <s>[[मिस्बाह-उल-हक]] ([[कर्णधार (क्रिकेट)|क]])</s>
* [[अझहर अली]] ([[कर्णधार (क्रिकेट)|क]])
* [[असद शफिक]]
* [[इम्रान खान (क्रिकेटपटू, जन्म १९८७)|इम्रान खान]]
* [[बाबर आझम]]
* [[मोहम्मद आमीर]]
* [[मोहम्मद नवाझ (क्रिकेटपटू, जन्म १९९४)|मोहम्मद नवाझ]]
* [[मोहम्मद रिझवान (क्रिकेटपटू, जन्म १९९२)|मोहम्मद रिझवान]]
* [[यासिर शाह]]
* [[युनिस खान]]
* [[राहत अली]]
* [[वहाब रियाझ]]
* [[शर्जील खान]]
* [[सरफराज अहमद]] ([[यष्टीरक्षक|य]])
* [[सामी अस्लम]]
* [[सोहेल खान (क्रिकेटपटू, जन्म १९८४)|सोहेल खान]]
|}
*[[मिस्बाह-उल-हक]]च्या सासऱ्यांचे देहावसन झाल्याने त्याला दौरा अर्धवट सोडून जावे लागले आणि त्याच्या ऐवजी दुसऱ्या कसोटीसाठी [[अझहर अली]]ची कर्णधार म्हणून नेमणूक करण्यात आली.<ref name="Azhar">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.espncricinfo.com/new-zealand-v-pakistan-2016-17/content/story/1067351.html | title=मिसबाह हॅमिल्टन कसोटीला मुकणार | ॲक्सेसदिनांक=२९ नोव्हेंबर २०१६ | कृती=इएसपीएन क्रिकइन्फो | भाषा=इंग्रजी}}</ref>
*त्यानंतर पहिल्या कसोटीमध्ये षटकांची गती कमी राखल्याने मिस्बाह-उल-हकवर एका सामन्याची बंदी लादण्यात आली आणि यामुळे तो दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नसता.<ref name="slow">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.espncricinfo.com/new-zealand-v-pakistan-2016-17/content/story/1067614.html |title=षटकांची गती कमी राखल्याने मिस्बाह-उल-हकवर एका सामन्याची बंदी | ॲक्सेसदिनांक=२९ नोव्हेंबर २०१६ | कृती=इएसपीएन क्रिकइन्फो | भाषा=इंग्रजी}}</ref>
*दुसऱ्या कसोटीमध्ये न्यू झीलंड संघात [[जेम्स नीशॅम]] ऐवजी [[मिचेल सॅंटनर]]ची निवड करण्यात आली.<ref name="Santner">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.espncricinfo.com/new-zealand-v-pakistan-2016-17/content/story/1067551.html |title=सॅंटनर ऐवजी नीशॅम|ॲक्सेसदिनांक=२९ नोव्हेंबर २०१६ | कृती=इएसपीएन क्रिकइन्फो | भाषा=इंग्रजी}}</ref>
*गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे [[ट्रेंट बोल्ट]] ऐवजी [[डग ब्रेसवेल]]ला दुसऱ्या कसोटीसाठी न्यू झीलंड संघात स्थान मिळाले.<ref name="Boult">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.espncricinfo.com/new-zealand-v-pakistan-2016-17/content/story/1068098.html |title=दुसऱ्या कसोटी मधून बोल्ट बाहेर, ब्रेसवेलची निवड |ॲक्सेसदिनांक=२९ नोव्हेंबर २०१६ | कृती=इएसपीएन क्रिकइन्फो | भाषा=इंग्रजी}}</ref>
==सराव सामना==
===प्रथम श्रेणी: न्यू झीलंड अ वि पाकिस्तानी===
{{माहितीचौकट कसोटी सामने
| तारीख = ११–१३ नोव्हेंबर २०१६
| time = ११:००
| संघ१ = [[न्यू झीलंड अ क्रिकेट संघ|न्यू झीलंड अ]]
| संघ२ = {{flagicon|PAK}} [[पाकिस्तान क्रिकेट संघ|पाकिस्तानी]]
| धावसंख्या१ =
| धावा१ =
| बळी१ =
| धावसंख्या२ =
| धावा२ =
| बळी२ =
| धावसंख्या३ =
| धावा३ =
| बळी३ =
| धावसंख्या४ =
| धावा४ =
| बळी४ =
| निकाल = सामना रद्द
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1065069.html धावफलक]
| स्थळ = [[सॅक्स्टन ओव्हल]], [[नेल्सन, न्यू झीलंड|नेल्सन]]
| पंच = [[ख्रिस ब्राउन]] (न्यू) आणि [[वेन नाईट्स]] (न्यू)
| सामनावीर =
| toss = न्यू झीलंड अ, फलंदाजी
| पाऊस = तीनही दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
| टिपा =
}}
==कसोटी मालिका==
===१ली कसोटी===
{{माहितीचौकट कसोटी सामने
| तारीख = १७–२१ नोव्हेंबर २०१६
| time = १०:३०
| संघ१ = {{cr-rt|PAK}}
| संघ२ = {{cr|NZL}}
| धावसंख्या१ = १३३ (५५.५ षटके)
| धावा१ = [[मिसबाह-उल-हक]] ३१ (१०८)
| बळी१ = [[कॉलिन दी ग्रॅंडहोम]] ६/४१ (१५.५ षटके)
| धावसंख्या२ = २०० (५९.५ षटके)
| धावा२ = [[जीत रावल]] ५५ (१२१)
| बळी२ = [[राहत अली]] ४/६२ (१५.५ षटके)
| धावसंख्या३ = १७१ (७८.४ षटके)
| धावा३ = [[सोहेल खान (क्रिकेटपटू, जन्म १९८४)|सोहेल खान]] ४० (३९)
| बळी३ = [[नील वॅग्नर]] ३/३४ (२० षटके)
| धावसंख्या४ = १०८/२ (३१.३ षटके)
| धावा४ = [[केन विल्यमसन]] ६१ (७७)
| बळी४ = [[अझहर अली]] १/६ (३ षटके)
| निकाल = न्यू झीलंड ८ गडी राखून विजयी
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1019993.html धावफलक]
| स्थळ = [[हॅगले ओव्हल]], [[ख्राईस्टचर्च]]
| पंच = [[इयान गोल्ड]] (इं) आणि [[एस. रवी]] (भा)
| सामनावीर = [[कॉलिन दी ग्रॅंडहोम]] (न्यू)
| toss = न्यू झीलंड, गोलंदाजी
| पाऊस = पावसामुळे १ल्या दिवसाचा खेळ रद्द.
| टिपा = कसोटी पदार्पण: [[जीत रावल]] आणि [[कॉलिन दी ग्रॅंडहोम]] (न्यू).
*''कर्णधार म्हणून ५० कसोटी खेळणारा [[मिसबाह उल हक]] हा पहिलाच पाकिस्तानी क्रिकेटपटू.
*''कॉलिन दी ग्रॅंडहोम हा पदार्पणात पाच बळी मिळवणारा न्यू झीलंडचा आठवा गोलंदाज आणि पहिल्या डावातील त्याची गोलंदाजी कामगिरी ही १९५१ मधील इंग्लंडविरुद्ध [[ॲलेक्स मॉयर]]च्या कामगिरीला मागे टाकून न्यू झीलंडतर्फे पदार्पणातील सर्वोत्कृष्ट कामगिरी.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.espncricinfo.com/new-zealand-v-pakistan-2016-17/content/story/1066792.html|title=दी ग्रॅंडहोमच्या सहा बळींनी पाकिस्तान उध्वस्त|कृती=इएसपीएन क्रिकइन्फो|दिनांक=१७ नोव्हेंबर २०१६|ॲक्सेसदिनांक=१७ नोव्हेंबर २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref>
*''[[नील वॅग्नर]]चे (न्यू) १०० कसोटी बळी पूर्ण. सर्वात जलद १०० कसोटी बळी पूर्ण करणारा तो न्यू झीलंडचा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.espncricinfo.com/new-zealand-v-pakistan-2016-17/content/story/1067138.html|title=वॅग्नर रेसेस टू १०० विकेट्स, अझहर क्रॉल्स टू ३१|कृती=इएसपीएन क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=२१ नोव्हेंबर २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref>
}}
===२री कसोटी===
{{माहितीचौकट कसोटी सामने
| तारीख = २५-१९ नोव्हेंबर २०१६
| time = १०:३०
| संघ१ = {{cr-rt|NZL}}
| संघ२ = {{cr|PAK}}
| धावसंख्या१ = २७१ (८३.४ षटके)
| धावा१ = [[जीत रावल]] ५५ (११२)
| बळी१ = [[सोहेल खान (क्रिकेटपटू, जन्म १९८४)|सोहेल खान]] ४/९९ (२५ षटके)
| धावसंख्या२ = २१६ (६७ षटके)
| धावा२ = [[बाबर आझम]] ९०* (१९६)
| बळी२ = [[टिम साउथी]] ६/८० (२१ षटके)
| धावसंख्या३ = ३१३/५घो (षटके)
| धावा३ = [[रॉस टेलर]] १०२[[नाबाद|*]] (१३४)
| बळी३ = [[इम्रान खान (क्रिकेटपटू, जन्म १९८७)|इम्रान खान]] (षटके)
| धावसंख्या४ = २३० (९२.१ षटके)
| धावा४ = [[सामी अस्लम]] ९१ (२३८)
| बळी४ = [[नील वॅग्नर]] ३/५७ (२०.१ षटके)
| निकाल = न्यू झीलंड १३८ धावांनी विजयी
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1019995.html धावफलक]
| स्थळ = [[सेडन पार्क]], [[हॅमिल्टन, न्यू झीलंड|हॅमिल्टन]]
| पंच = [[सायमन फ्रे]] (ऑ) आणि [[एस. रवी]] (भा)
| सामनावीर = [[टिम साउथी]] (न्यू)
| toss = पाकिस्तान, गोलंदाजी.
| पाऊस = १ल्या दिवशी पावसामुळे फक्त २१ षटकांचा खेळ होऊ शकला.
*''३ऱ्या दिवशी पावसामुळे फक्त ३८.१ षटकांचा खेळ होऊ शकला.
| टिपा = कसोटी पदार्पण: [[मोहम्मद रिझवान (क्रिकेटपटू, जन्म १९९२)|मोहम्मद रिझवान]] (पा)
*''[[अझहर अली]]चा (पा) कर्णधार म्हणून पहिलाच कसोटी सामना.<ref name="Azhar"/>
}}
=संदर्भ आणि नोंदी=
{{संदर्भयादी|2}}
=बाह्यदुवे=
* [http://www.espncricinfo.com/ci/content/series/1019989.html मालिका मुख्यपान - इएसपीएन क्रिकइन्फो]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१६-१७}}
[[वर्ग:इ.स. २०१६ मधील खेळ]]
[[वर्ग:इ.स. २०१६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:पाकिस्तान क्रिकेट संघाचे न्यू झीलँड दौरे|२०१६]]
[[वर्ग:पाकिस्तान क्रिकेट संघाचे परदेशी दौरे|न्यू झीलंड]]
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे न्यू झीलँड दौरे|पाकिस्तान]]
l5n3lqxgqbd1czyyzlsv0casd4nfxy7
तैजुल इस्लाम
0
201782
2141761
2098148
2022-07-31T00:44:45Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
wikitext
text/x-wiki
'''तैजुल इस्लाम''' (जन्म ७ फेब्रुवारी १९९२) हा [[बांगलादेश क्रिकेट संघ]]ाकडून [[कसोटी सामने|कसोटी]] आणि [[आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने]] खेळलेला क्रिकेटपटू आहे.
[[डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन|डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स फिरकी]] गोलंदाजी करणारा, तैजुल इस्लाम २०१३-१४ च्या स्थानिक मोसमातील जबरदस्त कामगिरीच्या जोरावर [[बांगलादेश अ क्रिकेट संघ|बांगलादेश अ]] संघात निवडला गेला आणि त्यानंतर २०१४ च्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर त्याने कसोटी पदार्पण केले. पदार्पणातच त्याने पाच गडी बाद करण्याचा पराक्रम केला. त्यानंतर जेव्हा २०१४-१५ मोसमात झिम्बाब्वेचा संघ बांगलादेश दौऱ्यावर आला तेव्हा त्याने ३९ धावांत ८ गडी बाद करून कसोटी क्रिकेटमधील वैयक्तिक सर्वोच्च कामगिती नोंदविली. त्यानंतर त्याने एकदिवसीय पदार्पण केले, आणि पहिल्याच सामन्यात [[हॅटट्रिक]] घेतली. पदार्पणात हॅटट्रीक घेणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.espncricinfo.com/bangladesh-v-zimbabwe-2014-15/content/story/806027.html|title=तैजुलच्या पदार्पणातील हॅटट्रीकमुळे बांगलादेशचा ५-० असा विजय|कृती=इएसपीएन क्रिकइन्फो|ॲक्सेसदिनांक=९ फेब्रुवारी २०१७|भाषा=इंग्रजी}}</ref>
==संदर्भ आणि नोंदी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:बांगलादेशचे क्रिकेट खेळाडू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:इ.स. १९९२ मधील जन्म]]
22wixy7cbfvlukzxzsxm5f9pdczd305
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
0
215252
2141812
2110775
2022-07-31T02:53:02Z
2401:4900:36C0:AB0C:2:2:FF5:C9B3
/* चौक व रस्ते/महामार्ग */
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar .jpg|thumb|right|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
खालील गोष्टींना/संस्थांना [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे नाव दिलेले आहे.
{{यादी विस्तार}}
==उद्यान==
* [[आंबेडकर मेमोरियल पार्क]], लखनौ, उत्तर प्रदेश
* भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, सावंतवाडी, सिंधुदुर्ग
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, बारामती, जि. पुणे
* डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जन्म शताब्दी उद्यान, सिद्धार्थ काॅलनी, चेंबूर, मुंबई ४०० ०७१.
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ.
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान, न्यू बुधवार पेठ, सोलापुर.
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान,नेरूळ नवी मुंबई
*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान,गौतमनगर मौजे - सुरेगांव ता.कोपरगांव जिल्हा -अहमदनगर 423602
*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तिगृह कोपरगांव
==गावे, शहरे व स्थळे ==
* [[आंबेडकर नगर जिल्हा]], उत्तर प्रदेश
* [[डॉ. आंबेडकर नगर]] (महू), मध्य प्रदेश
* डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर, नागपूर
*[[आंबेडकर नगर, जोधपूर जिल्हा]]
* डॉ. आंबेडकर नगर, दक्षिण दिल्ली<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.onefivenine.com/india/villages/South-Delhi/South-Delhi/Dr.-Ambedkar-Nagar|title=Dr. Ambedkar Nagar, South Delhi|website=www.onefivenine.com|access-date=2018-05-14}}</ref>
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, माणगाव, सिंधुदुर्ग
* भिमनगर,सुरत.
* भिमनगर,धुळे.
* विश्वभुषण डाॕ.बाबासाहेब आंबेडकर नगर,नरव्हाळ ता.जि.धुळे.
* विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर चौक
दोंडाईचा,जिल्हा धुळे.
* महान विद्याविषारद डाॕ.बाबासाहेब आंबेडकर नगर,साक्री,जिल्हा धुळे.
==कारखाने==
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना, केशेगाव<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/vruthanta-news/national-level-award-for-dr-ambedkar-factory-21464/|title=डॉ. आंबेडकर कारखान्यास देशपातळीवरील पुरस्कार जाहीर|date=2012-12-07|work=Loksatta|access-date=2018-05-14|language=mr-IN}}</ref>
==ग्रंथालय/वाचनालय==
* भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, नागपूर
* महान समाजसुधारक डाॕ.बाबासाहेब
आंबेडकर सार्वाजनिक वाचनालय,
चाळीसगाव,जिल्हा जळगाव.
* विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर
सभागृह वाचनालय लुंबिनी बुद्ध विहार
परिसर,धुळे.
== चित्रपट ==
{| class="wikitable sortable"
|+ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंबंधी चित्रपट, नाटक, संस्था
|-
! width="5%" | वर्ष
! width="25%" | चित्रपट
! width="6%" | भाषा
! width="15%" | दिग्दर्शक/निर्माता
! width="43%" | टीप
! width="6% | IMDB
|- valign="top"
| १९९०
| '''[[भीम गर्जना]]'''
| [[मराठी]]
|
| <ref name="auto">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://m.youtube.com/results?q=ambedkar+movies&sm=3|title=ambedkar movies - YouTube|website=m.youtube.com}}</ref>
|
|- valign="top"
| १९९१
| '''[[बालक आंबेडकर (चित्रपट)|बालक आंबेडकर]]'''
| [[कन्नड भाषा|कन्नड]]
|
| हिंदी भाषेतही डब
<ref name="auto"/>
|
|- valign="top"
| १९९३
| '''[[युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)|युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]'''
| मराठी
|
| <ref name="auto"/>
|
|- valign="top"
| २०००
| '''[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]'''
| [[इंग्रजी]]
| [[जब्बार पटेल]]
|
|
|- valign="top"
| २००५
| '''[[डॉ. बी.आर. आंबेडकर (चित्रपट)|डॉ. बी.आर. आंबेडकर]]'''
| [[कन्नड]]
|
|
|
|- valign="top"
| २०१०
| '''[[रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)]]'''
| मूळ मराठी (हिंदीत डब)
|
| <sub>डॉ. आंबेडकरांच्या पत्नी रमाबाईंवर आधारित चित्रपट</sub>
|
|- valign="top"
| २०१०
| '''[[शूद्रा: द राइझिंग]]'''
| हिंदी
| संजीव जायस्वाल
| <sub>[[शूद्र]]ांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा हा इ.स. २०१० चित्रपट बाबासाहेबांना समर्पित केला गेलेला आहे.</sub>
|
|- valign="top"
| २०१६
| '''[[रमाबाई (चित्रपट)|रमाबाई]]'''
| कन्नड
|
| <sub>डॉ. आंबेडकरांच्या पत्नी रमाबाईंवर आधारित दुसरा चित्रपट</sub>
|
|- valign="top"
| २०१६
| '''[[बोले इंडिया जय भीम]]'''
| मराठी (हिंदीतही डब)
|
| <sub>डॉ. आंबेडकरांचे कट्टर अनुयायी एन.एस. हरदास यांच्यावरील चित्रपट</sub>
|
|- valign="top"
| २०२१
| '''[[जय भीम (चित्रपट)|जय भीम]]'''
| तमिळ (हिंदीतही डब)
|
| <sub>२०१३ मधील एका सत्य घटनेवर आधारित, ज्योतिका आणि सूर्या सिवकुमार निर्मित</sub>
|
|}
==मालिका==
* [[डॉ. आंबेडकर (मालिका)|डॉ. आंबेडकर]] — [[दुरदर्शन]] वाहिनीवरील एक हिंदी मालिका<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.youtube.com/watch?v=xVpRtkeggp4|title=Special feature on Dr. B. R. Ambedkar - Part - 01|via=www.youtube.com}}</ref>
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा]] — [[स्टार प्रवाह]] वाहिनीवर एक मराठी मालिका
* [[एक महानायकः डॉ. बी.आर. आंबेडकर]] : — [[ॲन्ड टीव्ही]] वाहिनीवर एक हिंदी मालिका
==चौक व रस्ते/महामार्ग ==
* डॉ. बी.आर. आंबेडकर मार्ग, [[न्यू जर्सी]] शहर, [[अमेरिका]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://velivada.com/2015/05/28/in-new-jersey-city-usa-dr-b-r-ambedkar-avenue-road-named-after-dr-ambedkar-photos/|title=In New Jersey City, USA - Dr. B. R. Ambedkar avenue, road named after Dr. Ambedkar [Photos]|दिनांक=2015-05-28|संकेतस्थळ=Velivada|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2018-12-30}}</ref>
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, [[जाफ्राबाद]] ([[जालना जिल्हा]])
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, [[सांगली]]
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, ढवळी
* विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पी.टी.मधाळे नगर, शिगाव
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, खडकी, निगडी; पुणे कॅंप;
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, ठाणे
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, मालेगाव, जिल्हा. वाशीम
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, जिल्हा अकोला
* विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, अंबड, जिल्हा जालना
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिल्लोड (जिल्हा औंरंगाबाद)
*'''डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,सोलापुर'''
डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग मुंबई (eastern express highway,mumbai)
* डाॕ.बाबासाहेब आंबेडकर नगर,नरव्हाळ,
जिल्हा धुळे.
* भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर
रोड,धुळे.
* डाॕ.बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी
स्थळ,धुळे.
* बोधिसत्व डाॕ.बाबासाहेब आंबेडकर
स्मृतीयात्रा लळींग किल्ले,जिल्हा धुळे.
* विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक जिल्हा पालघर.बोईसर,
==दवाखाने==
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र - नागपूर, महाराष्ट्र<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/nagpur/250-beds-will-be-set-nagpur-ambedkar-hospital/|title=२५० खाटांचे होणार नागपुरातील डॉ. आंबेडकर रुग्णालय|date=18 जून 2019|website=Lokmat}}</ref>
== नाटके ==
* मी डॉक्टर आंबेडकर बोलतोय ( मराठी नाटक) , लेखक दिग्दर्शक आणि निर्माते :- सिद्धार्थ सिताराम मोरे , मुख्य कलाकार :-सुप्रिया सिद्धार्थ आणि सिद्धार्थ मोरे
* युगपुरुष ( मराठी नाटक) , लेखक दिग्दर्शक आणि निर्माते :- सिद्धार्थ सिताराम मोरे , मुख्य कलाकार :-सुप्रिया सिद्धार्थ आणि सिद्धार्थ मोरे
* चलो बुद्ध कि ओर... (हिंदी नाटक) , लेखक दिग्दर्शक आणि निर्माते :- सिद्धार्थ सिताराम मोरे , मुख्य कलाकार :-सुप्रिया सिद्धार्थ आणि सिद्धार्थ मोरे
* रमाई (मराठी नाटक) , लेखक दिग्दर्शक आणि निर्माते :- सिद्धार्थ सिताराम मोरे , मुख्य कलाकार :-सुप्रिया सिद्धार्थ
* नवी कहाणी... (हिंदी आणि मराठी नाटक) , लेखक दिग्दर्शक आणि निर्माते :- सिद्धार्थ सिताराम मोरे , मुख्य कलाकार :-सुप्रिया सिद्धार्थ आणि सिद्धार्थ मोरे
* गांधी आणि आंबेडकर (मराठी नाटक), लेखक : प्रेमानंद गज्वी
* ''वादळ निळ्या क्रांतीचे'' (नाटक, लेखक - प्रा. रामनाथ चव्हाण)
* ''डॉ. आंबेडकर आणि गांधीजी'' - नाटक<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://m.youtube.com/results?q=ambedkars%20holy%20sites&sm=3|title=ambedkars holy sites - YouTube|website=m.youtube.com|language=mr|access-date=2018-05-14}}</ref>
* ''प्रतिकार'' - नाटक<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://m.youtube.com/results?q=ambedkar+movies&sm=3|title=ambedkar movies - YouTube|website=m.youtube.com|language=mr|access-date=2018-05-14}}</ref>
==पक्ष, संस्था व संघटना ==
*आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचर<ref>{{स्रोत बातमी|url=http://m.lokmat.com/nagpur/ambedkar-lifetime-achievement-award-tarachandra-khandekar/|title=ताराचंद्र खांडेकर यांना आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर|date=2018-01-27|work=Lokmat|access-date=2018-05-14|language=mr}}</ref>
* आंबेडकर मक्कल ईयाक्कम
* आंबेडकर राष्ट्रीय काँग्रेस
* आंबेडकर समाज पक्ष
* आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया
* भारतीय आंबेडकरी पक्ष
* बहुजन समाज पक्ष (आंबेडकर)
* भीमशक्ति नवयुवक मंडळ, मालेगांव, जिल्हा. वाशीम
* भीम आर्मी
* भीम सेना
* आंबेडकर स्टुडंट असोसिएशन
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशन<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://dbansf.wordpress.com/|title=Dr. Babasaheb Ambedkar National Student's Federation|website=Dr. Babasaheb Ambedkar National Student's Federation|language=en-US|access-date=2018-05-14}}</ref>
* [[आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका]]
* [[आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर]]
* [[आंबेडकर टाईम्स]]
* [[डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.aimjapan.org/?page_id=145|title=Establishment|website=Ambedkar International Mission, Japan|language=en-US|access-date=2018-05-14}}</ref>
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल असोसिएशन फॉर एज्युकेशन, जपान]]
* [[जय भीम नेटवर्क, हंगेरी]]
==प्रतिष्ठान==
* डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान, दिल्ली
* बोधिसत्व प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, परभणी
== पुतळे ==
===विदेशातील पुतळे ===
भारताबाहेरील काही प्रमुख ठिकाणच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची यादी खालीलप्रमाणे:
{| class="wikitable sortable"
|-
! नाव !! प्रकार !! स्थान !! वर्ष !! चित्र !! उंची
|-
| डॉ. आंबेडकर पुतळा || अर्धाकृती || [[कोलंबिया विद्यापीठ]], अमेरिका || १९९१ || <!--[[File:|100px]]--> ||
|-
| डॉ. आंबेडकर पुतळा || अर्धाकृती || [[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स]], यु.के. || १९९४ || ||
|-
| डॉ. आंबेडकर पुतळा || पूर्णाकृती || बुद्ध विहार, ओल्वरहाम्पटॉन, [[ग्रेट ब्रिटन]] || १४ ऑक्टो. २०००<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.geograph.org.uk/photo/3348115|title=Geograph:: Statue of Dr Ambedkar at the Buddha... (C) Roger Kidd|संकेतस्थळ=www.geograph.org.uk|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2018-12-30}}</ref>|| ||
|-
| डॉ. आंबेडकर पुतळा || अर्धाकृती || सायमन फ्रेसर विद्यापीठ, [[कॅनडा]] || २००४<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://timesofindia.indiatimes.com/india/cult-of-bhim-spreading-across-world/articleshow/64361330.cms|title=Cult of Bhim spreading across world - Times of India|संकेतस्थळ=The Times of India|ॲक्सेसदिनांक=2018-12-30}}</ref>|| ||
|-
| [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कोयासन विद्यापीठ|डॉ. आंबेडकर पुतळा]] || पूर्णाकृती || [[कोयासन विद्यापीठ]], [[जपान]] || १० सप्टें. २०१५<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.business-standard.com/article/pti-stories/dr-ambedkar-s-statue-unveiled-at-koyasan-university-in-japan-115091001246_1.html|title=Dr Ambedkar's statue unveiled at Koyasan University in Japan|last=India|first=Press Trust of|date=2015-09-10|work=Business Standard India|access-date=2018-12-30}}</ref>||||
|-
| डॉ. आंबेडकर पुतळे || अर्धाकृती || [[डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक]], [[लंडन]] || १४ नोव्हेंबर २०१५ || [[चित्र:Bust of Ambedkar at Dr. Bhimrao Ramji Ambedkar Memorial, in London.jpg|100px]] ||
|-
| डॉ. आंबेडकर पुतळे || पूर्णाकृती || [[डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक]], [[लंडन]] || || ||
|-
| डॉ. आंबेडकर पुतळा || अर्धाकृती || [[यॉर्क विद्यापीठ]], [[टोरंटो]], [[कॅनडा]] || ४ डिसेंबर २०१५ || ||
|-
| डॉ. आंबेडकर पुतळा || अर्धाकृती || [[संयुक्त राष्ट्रसंघ]] || १४ एप्रिल २०१६<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/mumbai-news/statue-of-dr-ambedkar-unveiled-at-new-york-1227532/|title=डॉ. आंबेडकर यांचा अर्धपुतळा न्यूयॉर्कमध्ये|दिनांक=2016-04-15|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2018-12-30}}</ref>|| || ३.२५ फुट
|-
| डॉ. आंबेडकर पुतळा || अर्धाकृती || [[डॉ. आंबेडकर हायस्कूल, हंगेरी]] || १४ एप्रिल २०१६ || ||
|-
| डॉ. आंबेडकर पुतळा || अर्धाकृती || [[युनिवर्सिटी ऑफ वेस्टर्न सिडनी]], [[ऑस्ट्रेलिया]] || १४ जुलै २०१६ || ||
|-
| डॉ. आंबेडकर पुतळा || अर्धाकृती || [[ब्रॅंडीज विद्यापीठ]], बोस्टन, अमेरिका || २९ एप्रिल २०१७<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://velivada.com/2017/05/01/photos-dr-ambedkar-statue-installed-at-the-brandeis-university-boston-usa/|संकेतस्थळ=velivada.com|ॲक्सेसदिनांक=2018-12-30}}</ref>|| ||
|-
| डॉ. आंबेडकर पुतळा || अर्धाकृती || [[मेलबर्न विद्यापीठ]], [[ऑस्ट्रेलिया]] || ३०/३१ मार्च २०१८ || ||
|-
| डॉ. आंबेडकर पुतळा || अर्धाकृती || [[युनिवर्सिटी ऑफ ऎसाच्युसेट्स ॲमहर्स्ट]], [[अमेरिका]] || ५ मे २०१८<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://indianewengland.com/2018/05/dr-b-r-ambedkars-bust-unveiled-at-university-of-massachusetts-amherst/|title=Dr. B.R. Ambedkar’s bust unveiled at University of Massachusetts-Amherst|last=Engl|पहिले नाव=India New|last2=News|दिनांक=2018-05-09|संकेतस्थळ=INDIA New England News|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2018-12-30}}</ref>|| ||
|-
| डॉ. आंबेडकरांचे पुतळे || पूर्णाकृती || [[दक्षिण आफ्रिका]] || २०१९ || ||
|}
----
===भारतातील पुतळे ===
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (बिंदू चौक, कोल्हापूर)]], स्थापना:९ डिसेंबर १९५०
* संविधान चौक, नागपूर महाराष्ट्र
----
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भारतीय संसद|डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा]], [[भारतीय संसद]], [[दिल्ली]], २ एप्रिल १९६७ (१५ फूट उंची)
[[चित्र:Statue of Dr. Babasaheb Ambedkar in front of Indian Parliament perennially directing its proceedings against social reaction!.jpg|100px]]
---
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, [[चवदार तळे]],
[[महाड]] [[चित्र:Statue of DR. B.R. Ambedkar at Chavdar Tale Mahad.jpg|centre|100px]]
----
* [[समतेचा पुतळा]], [[इंदू मिल]], [[मुंबई]] ३५० फूट (निर्मिती बाकी आहे)
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लेह]], [[लडाख]]
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, [[तिरुवनंतपुरम]] २००५<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.yentha.com/news/view/4/statues-at-trivandrum-bhimrao-ramji-ambedkar-14-april-1891-6-december-1956|title=Statues Of Trivandrum : Bhimrao Ramji Ambedkar - Trivandrum News {{!}} Yentha.com|last=yentha.com|website=www.yentha.com|language=en|access-date=2018-05-14}}</ref>
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुतळा, ठाणे रेल्वे स्टेशन (पश्चिम)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://wikimapia.org/17817935/Dr-B-R-Ambedkar-Statue|title=Dr.B.R.Ambedkar Statue - Wikimapia|website=wikimapia.org|language=en|access-date=2018-05-14}}</ref>
Dr Babasaheb Ambedkar chawk Pimpri
Pune
== पुरस्कार व पारितोषिके ==
{{मुख्य|डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार-१)भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार.
२)डाॕ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श पत्रकार
३)डाॕ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानपिपासू विद्यार्थी पुरस्कार
४) आदर्श शिक्षक पुरस्कार }
==पुस्तके==
{{मुख्य|डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तके}}
* [[बोल महामानवाचे]]
* [[आंबेडकर ॲन्ड बुद्धिझम]]
==बौद्ध विहारे==
* डॉ. आंबेडकर बुद्ध विहार, राजाजीपुरम, लखनौ (उत्तर प्रदेश)<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.elistindia.com/drambedkarbuddhaviharrajajipur|title=Dr Ambedkar Buddha Vihar, Rajajipuram, Lucknow, Up - NEAR F-1014, RAJAJIPURAM, LUCKNOW, U.P. INDIA., Lucknow - Photos - Phone Number - Email - Buddhist Temple - eListIndia.com|work=eListIndia.com|access-date=2018-05-14|language=en-US}}</ref>
* डॉ. आंबेडकर बौद्ध विहार, ललितपूर (उत्तर प्रदेश)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://navayan.com/buddhavihar.php?city=lalitpur&name=dr-ambedkar-buddha-vihar&id=695|title=Dr Ambedkar Buddha Vihar,, Lalitpur|website=NavayanDotCom|access-date=2018-05-14}}</ref>
* बोधिसत्व डॉ. आंबेडकर बुद्ध विहार, गोंदिया
==मंडळे==
* समता सैनिक दल, संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर , शाखा:- अमरावती जिल्हा.
* भीमज्योत मित्र मंडळ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर भांबर्डे, तालुका- मुळशी, जिल्हा- पुणे)
* भिमशक्ती तरुण मित्र मंडळ (डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, कोतन,तालुका-पाटोदा,जिल्हा-बीड)
== योजना ==
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना (जानेवारी २०१७)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://m.lokmat.com/bhandara/dr-ambedkar-agriculture-swavalamban-scheme-beneficial-farmers/|title=http://m.lokmat.com/bhandara/dr-ambedkar-agriculture-swavalamban-scheme-beneficial-farmers/|website=m.lokmat.com|access-date=2018-05-14}}</ref>
* [[भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना]] (मार्च २०१७)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://sjsa.maharashtra.gov.in/en/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE|title=भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना {{!}} Social Justice & Special Assistance Department|संकेतस्थळ=sjsa.maharashtra.gov.in|ॲक्सेसदिनांक=2018-12-30}}</ref>
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना]] (१४ एप्रिल २०२१ – ६ डिसेंबर २०२१)
==वसतिगृहे==
महाराष्ट्रातील वसतिगृहे<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://sjsa.maharashtra.gov.in/mr/hostels-mr|title=वसतिगृहे {{!}} सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या|संकेतस्थळ=sjsa.maharashtra.gov.in|ॲक्सेसदिनांक=2018-12-30}}</ref>
;अहमदनगर जिल्हा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, श्रीगोंडा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, शेवगाव
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, संगमनेर
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जामखेड
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, पाथर्डी
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अहमदनगर
<br> '''सोलापुर जिल्हा'''
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सोलापुर
;अकोला जिल्हा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अकोला
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अक्कोट
;अमरावती जिल्हा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चंदुर रेल्वे
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, दर्यापूर
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, परतवाडा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, धार्नी
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नांदगाव
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, खांडेश्वर
;औरंगाबाद जिल्हा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, औरंगाबाद
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, पैठण
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वैजापूर
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नवे औरंगाबाद
;बीड जिल्हा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बीड
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गेवराई
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, परळी वैजनाथ
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अंबाजोगाई
;भंडारा जिल्हा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भंडारा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, तुमसर
;बुलढाणा जिल्हा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चिखली
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बुलढाणा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जळगाव जामोद
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, देऊळगाव राजा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, शेगाव
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मेहकर
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नांदुरा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, खामगाव
;गोदिंया जिल्हा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गोंदिया
;हिंगोली जिल्हा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वसमत
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कळमनुरी
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हिंगोली
;जळगाव जिल्हा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जळगाव (जूने)
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बोधवाड
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मुक्ताईनगर, जळगाव
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अमलनेर, जळगाव
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भुसावळ, जळगाव
;जालना जिल्हा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अंबड
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जालना
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, घनसावंगी
;कोल्हापूर जिल्हा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गढीनगेलाई
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चांदगड
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, आज्रा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हातकनंगळे
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, शिरोळ
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कोल्हापूर
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मोरगोट्टी
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कागळ
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, राधानगरी
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गारगोटी
;लातूर जिल्हा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, लातूर
;मुंबई जिल्हा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वरळी, मुंबई
;नागपूर जिल्हा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गड्डीगोदाम, नागपूर
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भवन नगर, नागपूर
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, राजनगर, नागपूर
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, उमरेड
;नांदेड जिल्हा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नांदेड
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, धर्माबाद
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, गांधीनगर, बिलोले
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, उमरी
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नायगाव
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हदगाव
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अर्धापुर
;नाशिक जिल्हा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नाशिक
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, लासलागाव ताल निफाड
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालेगाव
;उस्मानाबाद जिल्हा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, तुळजापूर
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, नळदुर्ग, पुळजापूर
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कालम्ब
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, उस्मानाबाद
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, परांडा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, लोहरा
;परभणी जिल्हा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, परभणी
;पुणे जिल्हा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सासवड, पुणे
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भोर, पुणे
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हादासपूर, पुणे
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, परमनी
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, इंदापूर, जि. पुणे.
• डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,कोरेगाव पार्क, विश्रांतवाडी, जि.पुणे.
;सांगली जिल्हा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सांगली
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, तासगाव
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जाट
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, शिरला
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सुत्तगिरी (ता. वडाळा)
;सातारा जिल्हा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कराड
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, दहीवाडी
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, रामपूर पठाण
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, फलटण
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, खाटव
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कोरेगाव
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सातारा
;सिंधुदुर्ग जिल्हा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, कणकवली
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वेंगुर्ला
;वर्धा जिल्हा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, फुलगाव
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, आर्वी
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हिंगणघाट
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सेवाग्राम
;वाशिम जिल्हा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, करंजा
;यवतमाळ जिल्हा
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, यवतमाळ
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, पुसद
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वणी
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, उमरखेड
== विमानतळे ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[नागपूर]]
* [[डॉ. भीमराव आंबेडकर विमानतळ]], [[मेरठ]], [[उत्तर प्रदेश]]
== विद्यापीठे व शैक्षणिक संस्थाने==
# [[डॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ]], [[तेलंगणा]]
# [[बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ]], [[मुजफ्फरपूर]]
# [[आंबेडकर विद्यापीठ दिल्ली]]
# [[डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय विधी विद्यापीठ]] — सोनिपत, हरियाणा
# [[डॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ]], [[महू]], [[मध्य प्रदेश]]
# [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]], [[औरंगाबाद]], [[महाराष्ट्र]]
# [[डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम]]
# [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ]], [[लोणेरे]], [[महाराष्ट्र]]
# [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ]], [[गुजरात]]
# [[डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर]], [[पंजाब]]
# [[तमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ]], [[चेन्नई]]
# [[बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ]], [[लखनौ]], [[उत्तर प्रदेश]]
# [[डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ, आग्रा]], [[उत्तर प्रदेश]]
# [[डॉ. भीमराव आंबेडकर विधी विद्यापीठ]], [[जयपूर]], [[राजस्थान]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://university-nic.in/state-universities/admission-2018-19-2/|title=Dr. Bhimrao Ambedkar Law University,Rajasthan Admission 2019–20|दिनांक=2018-12-10|संकेतस्थळ=Govt University Info.|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2018-12-30}}</ref>
== शाळा व महाविद्यालये==
===भारताबाहेरील===
* [[डॉ. आंबेडकर हायस्कूल, हंगेरी]]
===ओडिसा===
* Dr. Ambedkar Memorial +2 Residential College, Rourkela (DAMRC)
*Dr. Ambedkar Memorial Industrial Institute of Safety (DAMIIS)
* Dr. Ambedkar Memorial Institute of Information Technology & Management Sciences (DAMITS), Jagda
* Dr. Ambedkar Memorial Institute of Medical Technology (DAMIMT)
* Dr. Ambedkar Memorial Institute of Training Centre (DAMITC)
===पश्चिम बंगाल===
* डॉ. बी.आर. महाविद्यालय, बेताई (प. बंगाल)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.brambedkarcollegebetai.in/|title=Dr. B.R. Ambedkar College, Betai|website=www.brambedkarcollegebetai.in|access-date=2018-05-14}}</ref>
===बिहार===
* डॉ. बी.आर. आंबेडकर एज्युकेशन महाविद्यालय, भालुआ (बिहार)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.drbracoe.com/|title=DR. B.R. AMBEDKAR COLLEGE OF EDUCATION – DR. B.R. AMBEDKAR COLLEGE OF EDUCATION}}</ref>
===उत्तर प्रदेश ===
* डॉ. बी.आर. आंबेडकर डेंटल महाविद्यालय,
पटना<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://ambedkardental.co.in/|title=Dr. B.R. AMBEDKAR INSTITUTE OF DENTAL SCIENCES & HOSPITAL|website=ambedkardental.co.in|language=en-US|access-date=2018-05-14}}</ref>
=== कर्नाटक===
* [[डॉ. आंबेडकर बीबीएम महाविद्यालय, शिमोगा]], [[कर्नाटक]] <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.icbse.com/colleges/dr-ambedkar-b-b-m-college-shimoga/11824/2|title=Dr. Ambedkar B.B.M. College, Shimoga. Shimoga - Karnataka|website=iCBSE|language=en|access-date=2018-05-14}}</ref>
===दिल्ली===
* डॉ. भीमराव आंबेडकर महाविद्यालय, नवी दिल्ली<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://collegedunia.com/college/617-dr-bhim-rao-ambedkar-college-new-delhi/gallery|title=Dr. Bhim Rao Ambedkar College, New Delhi|website=Collegedunia|access-date=2018-05-14}}</ref>
===महाराष्ट्र===
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय, धुळे]]
* [[डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चंद्रपूर]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.dacchanda.ac.in/|title=Dr.Ambedkar College|website=www.dacchanda.ac.in|language=en|access-date=2018-05-14}}</ref>
* [[डॉ. आंबेडकर समाजसेवा महाविद्यालय, वर्धा]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://dracsw.com|title=Dr. Ambedkar University Nagpur|website=dracsw.com|access-date=2018-05-14}}</ref>
* [[डॉ. आंबेडकर महाविद्यालय, नागपूर]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://dacn.in/|title=Dr. Ambedkar College, Nagpur|website=dacn.in|language=en|access-date=2018-05-14}}</ref>
* डॉ. आंबेडकर महाविद्यालय, [[वडाळा]] <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.ambedkarcollege.net/default.aspx|title=Dr. Ambedkar College Wadala {{!}} Home|website=www.ambedkarcollege.net|access-date=2018-05-14}}</ref>
* डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालय, मुंबई <ref>[http://ambedkarlawcollege.in/]</ref>
* [[डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालय, औरंगाबाद]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://targetstudy.com/institute/27521/dr-ambedkar-law-college/|title=Dr. Ambedkar Law College, Aurangabad, Maharashtra {{!}} About College {{!}} Courses Offered {{!}} Contact Details|last=targetstudy.com|website=targetstudy.com|access-date=2018-05-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://m.prokerala.com/education/dr-ambedkar-college-of-law-aurangabad-39660.html|title=Dr. Ambedkar College Of Law,aurangabad, Maharashtra|website=m.prokerala.com|language=en|access-date=2018-05-14}}</ref>
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडगाव]], [[कोल्हापूर जिल्हा]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, औरगांबाद]] (स्थापना १९६०)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://m.prokerala.com/education/dr-babasaheb-ambedkar-college-of-arts-and-commerce-aurangabad-39529.html|title=Dr. Babasaheb Ambedkar College Of Arts And Commerce,aurangabad, Maharashtra|website=m.prokerala.com|language=en|access-date=2018-05-14}}</ref><ref>http://education-india.in/Education/Colleges/College_Details.php?CollegeId=4</ref>
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, [[महाड]]<ref>[http://drbacmahad.org/pcs/ डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड, रायगड]</ref>
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ वडगाव (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, चेंबूर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय]], [[चेंबूर]], मुंबई<ref name="auto1">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.dbacollege.in/|title=!! Dr Babasaheb Ambedkar College Of Arts, Science and Commerce !!|website=www.dbacollege.in}}</ref>
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, नागपूर]]
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, मुंबई<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://dbacer.edu.in/|title=DBACER {{!}} Engineering College in Nagpur, Maharashtra|website=dbacer.edu.in|language=en|access-date=2018-05-14}}</ref>
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, मुंबई <ref name="auto1"/>
* भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पुणे <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://bcud.unipune.ac.in/utilities/college_search/CAAP014140_ENG/Pune_University_College|title=Bharatratn Dr. Babasaheb Ambedkar Mahavidyalay|website=bcud.unipune.ac.in|access-date=2018-05-14}}</ref>
* डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माणगाव, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सावली - रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय
==शैक्षणिक संस्था==
# [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था]], [[पुणे]] ([[बार्टी]])
==सभागृहे व भवने==
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, पुणे<ref>https://www.pmc.gov.in/en/dr-babasaheb-ambedkar-sanskrutik-bhavan</ref>
==संमेलने==
* [[आंबेडकरी साहित्य संमेलन]]
* [[आंबेडकरी युवा साहित्य संमेलन]]
* [[आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलन]]
* [[आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारवेध साहित्य संमेलन]]
* [[कृषी साहित्य संमेलन|फुले-आंबेडकरी कृषी साहित्य संमेलन]]
* [[फुले आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन]]
* [[फुले-आंबेडकर साहित्य संमेलन]]
* [[फुले-आंबेडकरी विचारधारा परिषद साहित्य संमेलन]]
* [[फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन]]
* [[मार्क्स, गांधी, आंबेडकर विचारमंथन संमेलन]]
* [[वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन]]
* बोधिसत्त्व विचार जागर साहित्य संमेलन - बोधिसत्त्व विचार जागर साहित्य मंच सावंतवाडी, सिंधुदुर्ग,महाराष्ट्र
==वास्तू स्मारके ==
# [[भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मुक्तिभूमी]] — येवला
# [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र]] — दिल्ली
#[[भीम जन्मभूमी]] — डॉ. आंबेडकर नगर (महू)
#[[भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (ऐरोली, मुंबई)|भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक]] — ऐरोली, मुंबई
#[[आंबेडकर मेमोरिअल पार्क]] — लखनौ, [[उत्तर प्रदेश]]
#[[चैत्यभूमी|डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण स्मारक]] — [[चैत्यभूमी]]
#[[दीक्षाभूमी|डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्मदीक्षा स्मारक]] [[दीक्षाभूमी]] — नागपूर, महाराष्ट्र
#[[भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक]] — [[महाड]], राजगड जिल्हा, महाराष्ट्र
#[[डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक]] — [[लंडन]]
#[[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक]] — दिल्ली
#[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबडवे]]
#[[संकल्प भूमी|डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकल्प भूमी]] — [[वडोदरा]], [[गुजरात]]
==स्थानके==
;रेल्वे स्थानक (स्टेशन), बस स्टॅंड, रिक्षा स्टॅंड व इतर स्थानके
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर बस स्टॉप, पुणे
== स्टेडियम ==
===महाराष्ट्र===
* [[भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, बारामती]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, सांगली]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, नाशिक]]
===दिल्ली===
* [[डॉ. आंबेडकर स्टेडियम, नवी दिल्ली]]
===कर्नाटक===
* डॉ. आंबेडकर स्टेडियम, कर्नाटक
== इतर==
* [[नवयान|भीमयान बौद्ध धम्म]] (नवयान)
* [[जय भीम]]
* [[रेडिओ जय भिम]]
* [[ Jaybhimtalk ]]
* भिम ॲप
* बाबा प्ले (Baba play app)
==हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[आंबेडकर कुटुंब]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनक्रम]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर विषयी पुस्तके]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तके]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार]]
* [[सर्वात महान भारतीय (सर्वेक्षण)]]
==संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Things named after B. R. Ambedkar|{{लेखनाव}}}}
{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर|*]]
[[वर्ग:व्यक्तींच्या नावावर असलेल्या गोष्टींच्या याद्या|आंबेडकर]]
[[वर्ग:स्मारके]]
[[वर्ग:याद्या]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे असलेल्या गोष्टी| ]]
go5ybjkx7toa9bdc17oukmbxe9ywr25
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१७
0
216697
2141832
2051492
2022-07-31T04:32:09Z
अभय नातू
206
/* एकदिवसीय मालिका */
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट दौरा
| series_name = झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१७
| team1_image = Flag of Scotland.svg
| team1_name = स्कॉटलंड
| team2_image = Flag of Zimbabwe.svg
| team2_name = झिम्बाब्वे
| from_date = १५
| to_date = १७ जून २०१७
| team1_captain = [[काईल कोएट्झर]]
| team2_captain = [[ग्रेम क्रिमर]]
| no_of_ODIs = 2
| team1_ODIs_won = 1
| team2_ODIs_won = 1
| team1_ODIs_most_runs = [[काईल कोएट्झर]] (१७०)
| team2_ODIs_most_runs = [[माल्कम वॉलर]] (९२)
| team1_ODIs_most_wickets = [[कॉन डी लॅंग]] (५)
| team2_ODIs_most_wickets = [[ग्रेम क्रिमर]] (६)
| player_of_ODI_series =
}}
{{CrName|ZIM}} क्रिकेट संघाने जून २०१७ मध्ये दोन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी स्कॉटलंडचा दौरा केला.<ref name="Fixtures">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.cricketscotland.com/news/article/scotland-host-zimbabwe-june/ |title=जून मध्ये झिम्बाब्वेचा स्कॉटलंड दौरा |अॅक्सेसदिनांक=२६ सप्टेंबर २०१७ |कृती=क्रिकेट स्कॉटलंड }}</ref> दोन्ही सामने [[द ग्रेंज क्लब]], [[एडिनबरा]] येथे खेळवले गेले.<ref name="Grange">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.sport24.co.za/Cricket/scotland-to-host-zimbabwe-in-two-odis-20170322|title=दोन एकदिवसीय सामन्यांसाठी स्कॉटलंड झिम्बाब्वेचे यजमान |अॅक्सेसदिनांक=२६ सप्टेंबर २०१७ |कृती=स्पोर्ट२४}}</ref> ह्या दोन देशांमधील ही पहिलीच द्विदेशीय मालिका.<ref name="bilateral">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.espncricinfo.com/scotland/content/story/1088135.html |title= जून मध्ये झिम्बाब्वेचा स्कॉटलंड दौरा |अॅक्सेसदिनांक=२६ सप्टेंबर २०१७ |कृती=इएसपीएन क्रिकइन्फो}}</ref> पहिल्या सामन्यात स्कॉटलंडने झिम्बाब्वेला हरवून त्यांचा कसोटी खेळणाऱ्या संघाविरुद्धचा पहिला एकदिवसीय विजय नोंदवला.<ref name="Test">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.bbc.co.uk/sport/cricket/40296048 |title=झिम्बाब्वेला हरवून स्कॉटलंडचा कसोटी क्रिकेट खेळणार्या संघाविरुद्ध पहिला एकदिवसीय विजय |अॅक्सेसदिनांक=२६ सप्टेंबर २०१७ |कृती=बीबीसी स्पोर्ट}}</ref> दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने ६ गडी राखून विजय मिळवला आणि मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.<ref name="result">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.espncricinfo.com/scotland-v-zimbabwe-2017/content/story/1104292.html |title=क्रिमरच्या पाच बळींमुळे झिम्बाब्वेची मालिकेत बरोबरी |अॅक्सेसदिनांक=२६ सप्टेंबर २०१७ |कृती=इएसपीएन क्रिकइन्फो}}</ref>
== संघ ==
{| class="wikitable" style="text-align:left; margin:0 auto"
|-
!{{cr|SCO}}<ref name="ScoSquad">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.espncricinfo.com/scotland-v-zimbabwe-2017/content/story/1103522.html |title=स्कॉटलंड लूक टू कॅपिटलाइज ऑन रेअर फुल मेम्बर सिरिज |अॅक्सेसदिनांक=२६ सप्टेंबर २०१७ |कृती=इएसपीएन क्रिकइन्फो}}</ref>
!{{cr|ZIM}}<ref name="ZimSquad">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.espncricinfo.com/zimbabwe/content/story/1099593.html |title=मसाकद्झा फाइंड्स फेवर अहेड ऑफ झिम्बाब्वेज ट्रीपल टूर |अॅक्सेसदिनांक=२६ सप्टेंबर २०१७ |कृती=इएसपीएन क्रिकइन्फो}}</ref>
|- style="vertical-align:top"
|
* [[काईल कोएट्झर]] ([[कर्णधार (क्रिकेट)|क]])
* [[अलास्डेर इव्हान्स]]
* [[कॅलम मॅकलोड]]
* [[कॉन डी लॅंग]]
* [[क्रिस सोल]]
* [[क्रेग वॉलेस]]
* [[जॉर्ज मुन्से]]
* [[जोश डेव्ही]]
* [[प्रिस्टन मोमसेन]]
* [[मार्क वॅट]]
* [[मिचेल लिस्क]]
* [[मॅथ्यू क्रॉस]] ([[यष्टिरक्षक|य]])
* [[रिची बेरिंग्टन]]
* [[साफ्यान शरिफ]]
|
* [[ग्रेम क्रिमर]] ([[कर्णधार (क्रिकेट)|क]])
* [[क्रेग अर्व्हाइन]]
* [[ख्रिस्तोफर म्पोफू]]
* [[चामू चिभाभा]]
* [[डोनाल्ड तिरिपानो]]
* [[तारिसाई मुसाकन्दा]]
* [[तेन्डाई चटारा]]
* [[पीटर मूर]] ([[यष्टिरक्षक|य]])
* [[माल्कम वॉलर]]
* [[रायन बर्ल]]
* [[रिचर्ड न्गारवा]]
* [[शॉन विल्यम्स]]
* [[सिकंदर रझा]]
* [[सोलोमन मिर]]
* [[हॅमिल्टन मासाकाद्झा]]
|}
== एकदिवसीय मालिका ==
=== १ला एकदिवसीय सामना ===
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
| तारीख = १५ जून २०१७
| time =
| daynight =
| संघ१ = {{cr-rt|SCO}}
| संघ२ = {{cr|ZIM}}
| धावसंख्या१ = ३१७/६ (५० षटके)
| धावा१ = [[काईल कोएट्झर]] १०९ (१०१)
| बळी१ = [[शॉन विल्यम्स]] २/४८ (१० षटके)
| धावसंख्या२ = २७२ (४१.४ षटके)
| धावा२ = [[माल्कम वॉलर]] ९२ (६२)
| बळी२ = [[कॉन डी लॅंग]] ५/६० (८ षटके)
| निकाल = स्कॉटलंड २६ धावांनी विजयी ([[डकवर्थ-लुईस पद्धत|ड-लु पद्धत]])
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1089419.html धावफलक]
| स्थळ = [[द ग्रेंज क्लब]], [[एडिनबरा]]
| पंच = [[रुचिरा पल्लियागुरूगे]] (श्री) आणि [[इयान रामाजे]] (स्कॉ)
| सामनावीर =
| toss = स्कॉटलंड, फलंदाजी.
| पाऊस = झिम्बाब्वेच्या डावा दरम्यान आलेल्या पावसामुळे त्यांच्यासमोर ४३ षटकांमध्ये २९९ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.
| टीपा = [[कॉन डी लॅंग]]चे (स्कॉ) एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ५ बळी.
*''उभय देशांमधील हा पहिलाच एकदिवसीय सामना आणि कसोटी खेळणाऱ्या देशाविरुद्ध स्कॉटलंडचा हा पहिला एकदिवसीय विजय.<ref name="first">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.espncricinfo.com/scotland-v-zimbabwe-2017/content/story/1103914.html |title=स्कॉटलंडच्या पूर्ण सभासदावरील पहिल्याच विजयात कोएत्झर, डी लॅंग चमकले |अॅक्सेसदिनांक=२६ सप्टेंबर २०१७ |कृती=इएसपीएन क्रिकइन्फो}}</ref>
}}
=== २रा एकदिवसीय सामना ===
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
| तारीख = १७ जून २०१७
| time =
| daynight =
| संघ१ = {{cr-rt|SCO}}
| संघ२ = {{cr|ZIM}}
| धावसंख्या१ = १६९ (४२ षटके)
| धावा१ = [[काईल कोएट्झर]] ६१ (६०)
| बळी१ = [[ग्रेम क्रिमर]] ५/२९ (१० षटके)
| धावसंख्या२ = १७१/४ (३७ षटके)
| धावा२ = [[सिकंदर रझा]] ५८[[नाबाद|*]] (८८)
| बळी२ = [[क्रिस सोल]] ३/३६ (९ षटके)
| निकाल = झिम्बाब्वे ६ गडी व ७८ चेंडू राखून विजयी.
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1089420.html धावफलक]
| स्थळ = [[द ग्रेंज क्लब]], [[एडिनबरा]]
| पंच = [[रुचिरा पल्लियागुरूगे]] (श्री) आणि [[इयान रामेज]] (स्कॉ)
| सामनावीर =
| toss = स्कॉटलंड, फलंदाजी.
| पाऊस =
| टीपा =
}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी|3}}
== बाह्यदुवे ==
* [http://www.espncricinfo.com/ci/content/series/1089417.html मालिका मुख्यपान - इएसपीएन क्रिकइन्फो]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१७}}
[[वर्ग:इ.स. २०१७ मधील खेळ]]
[[वर्ग:इ.स. २०१७ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे स्कॉटलंड दौरे|२०१७]]
[[वर्ग:झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे परदेशी दौरे|स्कॉटलंड]]
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे स्कॉटलंड दौरे|झिम्बाब्वे]]
sw64skseesytlvibemscq41mkhuvlpw
विक्रमादित्य दुसरा
0
217189
2141738
1517265
2022-07-30T20:13:59Z
अभय नातू
206
माहिती
wikitext
text/x-wiki
'''विक्रमादित्य (दुसरा)''' (राज्यकाळ [[इ.स. ७३३]] - [[इ.स. ७४४]]) हा एक [[चालुक्य]] राजा होता. हा विजयादित्यचा मुलगा होता.
{{विस्तार}}
[[वर्ग:चालुक्य सम्राट]]
3me8c1lx2zp00s7jiw6dbe2fcmn46dw
2141739
2141738
2022-07-30T20:14:06Z
अभय नातू
206
removed [[Category:चालुक्य सम्राट]]; नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
wikitext
text/x-wiki
'''विक्रमादित्य (दुसरा)''' (राज्यकाळ [[इ.स. ७३३]] - [[इ.स. ७४४]]) हा एक [[चालुक्य]] राजा होता. हा विजयादित्यचा मुलगा होता.
{{विस्तार}}
[[वर्ग:चालुक्य साम्राज्य]]
29c1sw84lus3icgf2ru4npzlauwkn98
2141740
2141739
2022-07-30T20:14:22Z
अभय नातू
206
दुवा
wikitext
text/x-wiki
'''विक्रमादित्य (दुसरा)''' (राज्यकाळ [[इ.स. ७३३]] - [[इ.स. ७४४]]) हा एक [[चालुक्य]] राजा होता. हा [[विजयादित्य]]चा मुलगा होता.
{{विस्तार}}
[[वर्ग:चालुक्य साम्राज्य]]
lyrn89kv81orkpnd1rxvb032irdguk5
सुनील खांडबहाले
0
221261
2141776
2140893
2022-07-31T01:02:50Z
संतोष गोरे
135680
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''सुनील शिवाजी खांडबहाले''' (जन्म १ जून, १९७८) हे एक [[भारतीय]] [[संशोधक]] आणि [[उद्योजक]] आहेत. ते [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्यातील]] [[त्र्यंबकेश्वर]] जवळील [[महिरावणी]] या खेड्यातील आहेत. खांडबहाले.कॉम या भारतीय २२ राजभाषा डिजिटल शब्दकोश निर्मितीसाठी ते ओळखले जातात.<ref>[http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=92194:2010-08-08-15-57-41&Itemid=1 "व्यक्तिवेध : सुनील खांडबहाले"] ''दै.लोकसत्ता''</ref><ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19007448.cms "डिक्शनरीमॅन"]''दै. महाराष्ट्र टाइम्स''</ref> <ref>[http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5403009163839016092&SectionId=13&SectionName=%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0&NewsDate=20121105&Provider=-&NewsTitle= "खांडबहाले.कॉम'ने ओलांडला एक कोटी हिट्सचा टप्पा"] ''दै. सकाळ''</ref><ref>[http://www.loksatta.com/maharashtra-news/khandbahale-dotcom-honored-by-giving-international-award-20344 "'खांडबहाले डॉटकॉम'चा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव"] ''दै. लोकसत्ता''</ref>, समयसंगीत<ref>[https://www.samaysangit.app "समयसंगीत : वेळेनुसार चालणारे संगीत"] "समयसंगीत.अँप संकेतस्थळ"</ref> <ref>[https://www.lokmat.com/nashik/classical-music-can-be-heard-according-seasons-a687/?utm_source=Lokmat.com&utm_medium=app_banner_amp_AfterArticle&launch_url=https://www.lokmat.com/nashik/classical-music-can-be-heard-according-seasons-a687/ "ऋतू-कालचक्रानुसार ऐकायला मिळणार शास्त्रीय संगीत"] "लोकमत न्यूज नेटवर्क, फेब्रुवारी ६, २०२१"</ref><ref>[http://nashikonweb.com/pandit-bhimsen-joshilaunch-of-samaysangit-app-first-f-its-kind-time-based-classical-music-digital-platform/ "Pandit Bhimsen Joshi भारतरत्न प. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त संगीत-कानसेन-समाज निर्मितीसाठी"] "नाशिक वेब, फेब्रुवारी ५, २०२१"</ref>, कुंभथॉन<ref>[https://www.kumbha.org "कुंभथॉन : कुंभमेळ्यासाठीचे तंत्रज्ञान"] "कुंभथॉन संकेतस्थळ"</ref><ref>[http://timesofindia.indiatimes.com/city/nashik/Kumbhathon-to-focus-on-tech/articleshow/46006585.cms "Kumbhathon to focus on tech - Sunil Khandbahale] ''Times of India''</ref>, ऑनलाईन ज्ञानेश्वरी रेडिओ<ref>[https://www.loksatta.com/pune/dnyaneshwari-is-now-open-to-the-world-through-internet-radio-abn-97-1981711/ "ज्ञानेश्वरी आता इंटरनेट रेडिओद्वारे विश्वाला खुली"] "दै. लोकसत्ता, September 29, 2019"</ref><ref>[https://maharashtratimes.com/maharashtra/nashik/dhaneshwari-radio-by-khandabhale-com/articleshow/71353315.cms "खांडबहाले डॉट कॉमतर्फे ज्ञानेश्वरी रेडिओ इंटरनेटवर"] "दै. महाराष्ट्र टाइम्स, 29 Sep 2019"</ref>, इंटरनेट कम्युनिटी रेडिओ संस्कृतभारती<ref>[https://divyamarathi.bhaskar.com/news/sanskrit-bharti-is-the-worlds-first-sanskrit-internet-radio-broadcast-1566017205.html "‘संस्कृत भारती’ हा जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ प्रसारित"] "दै. दिव्य मराठी, नोव्हें ३०, २०२०"</ref>, गोदावरीआरती.ऑर्ग<ref>[https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/dedication-of-godavariaarti-org-literary-cultural-technology-website-on-the-occasion-of-goda-janmotsava-122021000008_1.html "गोदा-जन्मोत्सवाचे औचित्य साधून गोदावरीआरती.ऑर्ग (GodavariAarti.Org) या साहित्यक-सांस्कृतिक तंत्रज्ञान वेबसाईटचे लोकार्पण"] "मराठी वेब दुनिया, 10 फेब्रुवारी 2022"</ref><ref>[https://www.deshdoot.com/local-news/nasik/inuguration-of-godavari-aarti-website "‘गोदावरी आरती’ संकेतस्थळाचे लोकार्पण तंत्रज्ञान संशोधक खांडबहाले यांचा उपक्रम"] "दै. देशदूत, 10 Feb, 2022"</ref><ref>[https://www.nandednewslive.com/2022/02/nnl_747.html "गोदावरी आरती.ऑर्ग तर्फे "स्वतःच बनवा स्वतःची गोदावरी आरती पुस्तिका"कार्यशाळेने "जागतिक मुद्रण दिन" साजरा"] "नांदेड न्यूज, नृसिंह न्यूज नेटवर्क २/२५/२०२२"</ref>, मराठी भाषा स्पेलचेकर<ref>[https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/spell-checker-in-marathi/articleshow/31073018.cms "बिनधास्त लिहा बिनचूक मराठीत "] "दैनिक महाराष्ट्र टाइम्स, २७ फेब्रुवारी २०१४"</ref><ref>[https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-nashik-news-in-marathi-sunil-khanbahale-develop-spell-checker-in-computer-4535242-NOR.html "मराठी विश्व: नाशिकच्या तरुणाने आणली मराठी स्पेलचेकर प्रणाली"] "दैनिक दिव्य मराठी, २८ फेब्रुवारी २०१४"</ref> ही त्यांची काही प्रसिद्ध संशोधने आहेत. अनेक वृत्तपत्रं तसेच मासिकांमधून ते स्तंभलेखन करतात.<ref>[https://www.loksatta.com/vruthanta/need-of-documentation-of-dialects-sunil-khandbahale-233394/ "बोली भाषांच्या दस्तावेजीकरणाची गरज - सुनील खांडबहाले"] "दैनिक लोकसत्ता, २५ ऑक्टोबर, २०१३"</ref><ref>[https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-HDLN-sunil-khandbahale-write-about-social-media-5854140-NOR.html "भारतीयांसाठी लोकाभिमुख स्वतंत्र सोशल मीडिया हवा"] "दैनिक दिव्य मराठी, १८ एप्रिल २०१८"</ref><ref>[https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-HDLN-sunil-khandbahale-write-about-social-media-5853319-NOR.html "सोशल मीडिया व्यसनमुक्तीची गरज"] "दैनिक दिव्य मराठी, १८ एप्रिल २०१८"</ref>
== व्यक्तिगत माहिती ==
== शिक्षण ==
== कार्य ==
== संशोधन ==
== पुरस्कार आणि सन्मान ==
त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
* कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाचा 'यशोकीर्ती पुरस्कार' <ref>[https://www.csi-nashik.org.in/yashokirti_award.php, CSI Yashokirti Award, "यशोकीर्ती पुरस्कार"] "कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया"</ref>
* टाईम्स ग्रुपचा युथ आयकॉन पुरस्कार <ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/msid-19026839,prtpage-1.cms "युथ आयकॉन"] ''दै. महाराष्ट्र टाइम्स''</ref>
* नोकीयाकडून "स्थानिक भाषेतील सर्वोत्तम अनुप्रयोग" पुरस्कार
* राष्ट्रीय इन्फोर्मेशन कम्युनिकेशन अँड टेकनॉलॉजि (आय.सी.टी.) वास्विक पुरस्कार <ref>[http://www.vasvik.org/Information_&_Communication_Technology.html, VASVIK Award Winners in Information & Communication Technology "वास्विक पुरस्कार"], "राष्ट्रीय इन्फोर्मेशन कम्युनिकेशन अँड टेकनॉलॉजि (आय.सी.टी.) वास्विक पुरस्कार"</ref>
* इंडिया डिजिटल अवार्ड <ref>[https://www.businesswireindia.com/the-second-edition-of-india-di-20120120150500.html, "The Second Edition of India Digital Awards"] "इंडिया डिजिटल अवार्ड"</ref>
* ए.आय.एम.आय.ए.आय. अवार्ड <ref>[http://www.iamai.org.in/events/india_digital_award_2012/award_winners.htm, "IAMAI India Digital Award Winners"] "ए.आय.एम.आय.ए.आय. अवार्ड"</ref>
* एमबिलियन्थ अवार्ड <ref>[http://mbillionth.in/wp-content/uploads/2012/07/Full-mBillionth-2012-book.pdf "mBillionth Award, South Asia 2012"] "एमबिलियन्थ अवार्ड, २०१२"</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवें ==
* [https://www.newindianexpress.com/education/edex/2013/nov/11/Young-achievers-535948.html "यंग अचिव्हर्स - सुनील खांडबहाले"] '' इंडियन एक्स्प्रेस, ११ नोव्हेंबर २०१३''
* [https://maharashtratimes.com/dictionary-man/articleshow/34341890.cms "‘डिक्शनरी मॅन’ व्हाइट हाऊसमध्ये"] ''दैनिक महाराष्ट्र टाइम्स, २९ एप्रिल, २०१४''
* [http://www.globalprosperityfoundation.org/2012/10/global-discovery-school.html, "ग्लोबल डिस्कव्हरी स्कुल"] "बिना भिंतीची बिना छताची गावाकडची शाळा"
* [https://www.inmarathi.com/135368/sunil-khandbahale-and-khandbahale-dictionary-success-story/ "‘खांडबहाले’ या पहिल्यावहिल्या ऑनलाईन मराठी डिक्शनरीचा ‘असा’ झालाय जन्म"] ''इनमराठी, २३ सप्टेंबर २०२१''
* [http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=92194:2010-08-08-15-57-41&Itemid=1 "व्यक्तिवेध : सुनील खांडबहाले"] ''दै.लोकसत्ता''
* [https://economictimes.indiatimes.com/first-english-marathi-online-dictionary-launched/articleshow/3116547.cms?from=mdr "First English-Marathi online dictionary launched"] ''Economic Times, Jun 10, 2008''
* [http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=88966:2010-07-26-16-48-20&Itemid=1 "खांडबहाले डॉट कॉमतर्फे विकसित करण्यात आलेल्या जगातल्या पहिल्याच ‘इंग्रजी-मराठी मोबाईल डिक्शनरी’चे प्रकाशन"] ''दैनिक लोकसत्ता''
* [https://economictimes.indiatimes.com/first-english-marathi-online-dictionary-launched/articleshow/3116547.cms "First English-Marathi online dictionary launched"] ''Economic Times, 10 Jun, 2008
* [https://legatum.mit.edu/entrepreneur/sunil-khandbahale/ "MBA, MIT Sloan School of Management"] ''Entrepreneurs, 15th Feb, 2022''
* [https://www.thehindu.com/features/metroplus/words-without-borders/article5308145.ece "Word without borders"] ''The Hindu, NOVEMBER 03, 2013''
* [https://indianexpress.com/article/cities/pune/find-an-english-match-online-in-marathi-hindi-and-now-gujarati/ "Find an English match online in Marathi,Hindi and now Gujarati"] ''23 Jun, 2009''
* [http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5403009163839016092&SectionId=13&SectionName=%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0&NewsDate=20121105&Provider=-&NewsTitle= "खांडबहाले.कॉम'ने ओलांडला एक कोटी हिट्सचा टप्पा"] ''दै. सकाळ''
* [http://www.loksatta.com/maharashtra-news/khandbahale-dotcom-honored-by-giving-international-award-20344 "'खांडबहाले डॉटकॉम'चा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव"] ''दै. लोकसत्ता''
* [http://timesofindia.indiatimes.com/city/nashik/Kumbhathon-to-focus-on-tech/articleshow/46006585.cms "Kumbhathon to focus on tech - Sunil Khandbahale] ''Times of India''
* [https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-youths-to-contribute-in-development-via-indovasion-nasik-circle-4426584-NOR.html "‘इंडोवेशन नाशिक सर्कल’द्वारे तरुणाई टाकणार विकासात भर"] ''दै. दिव्य मराठी, ७ नोव्हेंबर, २०१७''
* [https://vidapatil.medium.com/nilaykulkarni-981e706f5b72 "Kumbhathon, a periodic co-location of innovators — the genesis"] ''मेडीयम.कॉम''
* [http://www.timeskuwait.com/upload/pdf/Times%20Independence%20day%202015.pdf "Kumbhathon : Finding innovative solutions to social challenges"] ''Times Kuwait''
* [https://www.lokmat.com/pune/perennial-opportunity-enjoy-melodious-music-a684/ "सुमधूर संगीताच्या आस्वादाची बारमाही संधी"] ''लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे, ७ फेब्रुवारी २०२१''
* [https://www.samaysangit.app "समयसंगीत संकेतस्थळ "समयसंगीत.अँप"] ''https://www.samaysangit.app''
* [https://maharashtratimes.com/maharashtra/nashik/dhaneshwari-radio-by-khandabhale-com/articleshow/71353315.cms "खांडबहाले डॉट कॉमतर्फे ज्ञानेश्वरी रेडिओ इंटरनेटवर"] ''दै. महाराष्ट्र टाइम्स, २९ सप्टेंबर २०२९''
* [https://www.loksatta.com/pune/dnyaneshwari-is-now-open-to-the-world-through-internet-radio-abn-97-1981711/ "ज्ञानेश्वरी आता इंटरनेट रेडिओद्वारे विश्वाला खुली"] ''दै. लोकसत्ता, २९ सप्टेंबर २०२९''
* [https://www.hindustantimes.com/mumbai/soon-learn-sanskrit-via-your-cellphone/story-MBP4sK51ar1BcuChSiVVTI.html "Soon, learn sanskrit via your cellphone"] ''Hindustan Times, 14 Aug, 2011''
* [https://www.bhaskar.com/state/haryana/news/haryana-news-world39s-first-sanskrit-internet-radio-started-so-that-people-understand-sanskrit-072504-5255130.html "दुनिया का पहला संस्कृत इंटरनेट रेडियो शुरू हुआ, ताकि लोग संस्कृत को समझें"] ''दैनिक भास्कर''
* [https://www.loksatta.com/nashik/online-sanskrit-internet-radio-launched-zws-70-1952031/ "संस्कृत इंटरनेट रेडिओ ऑनलाईन प्रक्षेपित"] ''दैनिक लोकसत्ता, १७ ऑगस्ट २०१९''
* [https://maharashtratimes.com/maharashtra/nashik/sanskrit-radio-is-now-available-on-the-internet/articleshow/70717022.cms "इंटरनेटवर आता संस्कृत रेड़िओ"] ''दै. महाराष्ट्र टाइम्स १८ ऑगस्ट, २०१९''
* [https://divyamarathi.bhaskar.com/news/sanskrit-bharti-is-the-worlds-first-sanskrit-internet-radio-broadcast-1566017205.html "‘संस्कृत भारती’ हा जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ प्रसारित"] ''दै. दिव्य मराठी''
* [https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/sunil-khandbahale/articleshow/32094924.cms "विश्वास सार्थकी लावला!"] दै. महाराष्ट्र, १६ मार्च, २०१४
* [https://www.dnaindia.com/mumbai/report-12th-language-added-in-online-dictionary-1776928 "12th language added in online dictionary"] DNA India, 13 December, 2012
* [https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/whats-the-good-word-you-can-send-an-sms/articleshow/11865488.cms "What's the good word? You can send"] ''13 Feb, 2012''
* [https://www.hindustantimes.com/mumbai/translate-marathi-words-into-english-using-mobile-phone/story-wfXpwUJpcuB3FjELK1cWFN.html "Translate Marathi words into English using mobile phone"] ''Hindustan Times, 7 Feb, 2012''
* [https://maharashtratimes.com/editorial/article/-/articleshow/12034523.cms "शब्दकोशाचा बादशाह"] ''दै. महाराष्ट्र टाइम्स, २६ फेब्रुवारी २०१२''
* [http://aksharaya.org/event/aksharsanvad-an-interview-with-sunil-khandbahale/ "Aksharsanvad"] ''Aksharsanvad, 27 April 2012''
* [http://legatum.mit.edu/entrepreneur/sunil-khandbahale/ Sunil Khandbahale at MIT]
* [http://www.inktalks.com/discover/630/sunil-khandbahale-breaking-the-language-barrier इंक टॉल्क - Sunil Khandbahale: Breaking the language barrier]
* [https://www.ted.com/talks/sunil_khandbahale_language_a_life_unscambler टेड टॉल्क - Sunil Khandbahale: Language a Life Unscambler]
* [https://www.ted.com/talks/sunil_khandbahale_the_art_that_is_language टेड टॉल्क - Sunil Khandbahale: The Art that is Language]
* [http://khandbahale.com "KHANDBAHALE.COM"]
* [http://globalprosperityfoundation.org "Global Prosperity Foundation"]
* [https://legatum.mit.edu/entrepreneur/sunil-khandbahale/ "MBA, MIT Sloan School of Management"] ''Entrepreneurs, 15th Feb, 2022''
[[वर्ग:मराठी उद्योजक]]
[[वर्ग:इ.स. १९७८ मधील जन्म]]
[[वर्ग:हयात भारतीय व्यक्ती]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
l1kxdzhirxrokhwxbpny8aheqjt56dy
जागृत मारूती मंदिर, शेळगी
0
227237
2141706
2034357
2022-07-30T17:24:44Z
Usernamekiran
29153
Usernamekiran ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[जागृत मारूती मंदिर]] वरुन [[जागृत मारूती मंदिर, शेळगी]] ला हलविला: संदिग्धता काढली
wikitext
text/x-wiki
{{उल्लेखनीयता}}
जागृत मारुती मंदिर हे सोलापूर व शेळगी या दोन्ही गावाच्या सरहद्दीवरील एक मंदिर आहे. सोलापूर शहराचा विस्तार होण्यापूर्वी सोलापूर आणि शेळगी या दोन्ही गावाचे सरहद्द म्हणजे शिव असे म्हंटले जायचे. शिवेवरती असणारे मारुती म्हणजे जागृत मारुती होय. या दोन्ही गावाच्या सरहद्दीवरील मारुती म्हणून याचे नाव जागृत मारुती मंदिर असे पडले आहे. १९९२ पर्यंत या मंदिराजवळ आणि सोलापूर शहराच्या सरहद्दीवर एक जकात नाका होते. जकात (कर) म्हणजे सोलापूर महानगरपालिकेचे उत्पन्नाचे साधन होय.
१९९२ साली जेव्हा सोलापूर महानगरपालिकेचा विस्तार किवा हद्दवाढ झाले तेव्हा आजूबाजूचे लहान-सहान १२ गावे सोलापूर शहरात समाविष्ट झाले तेव्हा येथील जकात नाका काढून वाढीव सरहद्दीवर म्हणजे दहिटणे गाव येथे झाले. तेव्हापासून येथील शिव किवा सरहद्द संपुष्टात आले. शेळगी गावास शहराच्या सर्व सेवा उपलब्ध झाल्या आहेत. सध्या GST व जकात बंद या धोरणामुळे या जकात नाकाचे स्मृती फक्त भग्नावशेष म्हणून शिल्लक आहेत.
== फोटो ==
१ ) [[File:जागृत मारूती मंदिर.jpg|thumb|जागृत मारूती मंदिर]]
२ ) [[File:जागृत मारूती.jpg|thumb|जागृत मारूती]]
३ ) [[File:शेळगी नाका.jpg|thumb|शेळगी नाका]]
[[वर्ग:वगळावयाचे लेख]]
avvitxstqpncd5r5jiffxqira69o4pi
2141708
2141706
2022-07-30T17:30:44Z
Usernamekiran
29153
दुरुस्ती, अनावश्यक मजकूर काढला
wikitext
text/x-wiki
जागृत मारुती मंदिर हे [[सोलापूर]] व [[शेळगी]] या दोन्ही गावाच्या शिवेवरती आहे.
== छायाचित्रे ==
<gallery>
जागृत मारूती मंदिर.jpg|जागृत मारूती मंदिर
जागृत मारूती.jpg|जागृत मारूती
शेळगी नाका.jpg|शेळगी नाका
</gallery>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
r7vpgmn9wmrna4ure4jq3gw65il827k
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१८
0
227336
2141875
2008240
2022-07-31T05:02:23Z
अभय नातू
206
/* ३रा सामना */
wikitext
text/x-wiki
{{Infobox cricket tour
| series_name = ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१८
| team1_image = Flag of England.svg
| team1_name = इंग्लंड
| team2_image = Flag of Australia.svg
| team2_name = ऑस्ट्रेलिया
| from_date = १
| to_date = २७ जून २०१८
| team1_captain = [[आयॉन मॉर्गन]] <small>(१ला, ३-५ ए.दि. व ट्वेंटी२०)</small><br>[[जोस बटलर]] <small>(२रा ए.दि.)</small>
| team2_captain = [[टिम पेन]] <small>(ए.दि.)</small><br>[[ॲरन फिंच]] <small>(ट्वेंटी२०)</small>
| no_of_ODIs = 5
| team1_ODIs_won = 5
| team2_ODIs_won = 0
| team1_ODIs_most_runs =
| team2_ODIs_most_runs =
| team1_ODIs_most_wickets =
| team2_ODIs_most_wickets =
| player_of_ODI_series =
| no_of_twenty20s = 1
| team1_twenty20s_won = 1
| team2_twenty20s_won = 0
| team1_twenty20s_most_runs =
| team2_twenty20s_most_runs =
| team1_twenty20s_most_wickets =
| team2_twenty20s_most_wickets =
| player_of_twenty20_series =
}}
[[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ]]ाने जून २०१८ मध्ये ५ एकदिवसीय आणि १ ट्वेंटी२० सामना खेळण्याकरिता [[इंग्लंड]]चा दौरा केला. मालिकेआधी ऑस्ट्रेलियाने [[ससेक्स काउंटी क्रिकेट क्लब|ससेक्स]] आणि
[[मिडलसेक्स काउंटी क्रिकेट क्लब|मिडलसेक्स]] संघांविरुद्ध लिस्ट अ सराव सामने खेळले. इंग्लंडने एकदिवसीय मालिका ५-० तर ट्वेंटी२० मालिका १-० अशी जिंकली.
== दौरा सामने ==
=== लिस्ट - अ सामना : ससेक्स वि ऑस्ट्रेलिया ===
{{ माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
| तारीख = १ जून २०१८
| time = १४:००
| daynight = Y
| संघ१ = {{cr-rt|AUS}}
| धावसंख्या१ = २७७/९ (५० षटके)
| धावसंख्या२ = २२० (४२.३ षटके)
| संघ२ = [[ससेक्स काउंटी क्रिकेट क्लब|ससेक्स]]
| धावा१ = [[मार्कस स्टोईनिस]] ११० (११२)
| बळी१ = [[जोफ्रा आर्चर]] ३/६२ (१० षटके)
| धावा२ = [[फिलिप सॉल्ट]] ६२ (५७)
| बळी२ = [[ॲश्टन ॲगर]] ३/६४ (१० षटके)
| निकाल = {{cr|AUS}} ५७ धावांनी विजयी.
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1147327.html धावफलक]
| स्थळ = [[होव काउंटी मैदान]], [[होव]]
| पंच = [[इयान ब्लॅकवेल]] (इं) आणि [[ग्रॅहम ल्यॉड]] (इं)
| सामनावीर =
| toss = ससेक्स, गोलंदाजी.
| टीपा =
}}
=== लिस्ट - अ सामना : मिडलसेक्स वि ऑस्ट्रेलिया ===
{{ माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
| तारीख = ९ जून २०१८
| time = ११:००
| daynight =
| संघ१ = {{cr-rt|AUS}}
| धावसंख्या१ = २८३/६ (५० षटके)
| धावसंख्या२ = १८२ (४१ षटके)
| संघ२ = [[मिडलसेक्स काउंटी क्रिकेट क्लब|मिडलसेक्स]]
| धावा१ = [[ट्रेव्हिस हेड]] १०६ (१४१)
| बळी१ = [[टॉम बार्बर]] ३/६२ (९ षटके)
| धावा२ = [[मॅक्स होल्डन]] ७१ (७१)
| बळी२ = [[केन रिचर्डसन]] ३/३१ (९ षटके)
| निकाल = {{cr|AUS}} १०१ धावांनी विजयी.
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1147328.html धावफलक]
| स्थळ = [[लॉर्ड्स क्रिकेट मैदान|लॉर्ड्स]], [[लंडन]], [[ग्रेटर लंडन|ग्रेटर लंडन प्रांत]]
| पंच = [[जेफ इव्हान्स]] (इं) आणि [[मार्क नेवेल]] (इं)
| सामनावीर =
| toss = ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
| टीपा = [[रॉबी व्हाईट]] (मिडलसेक्स) याने लिस्ट-अ पदार्पण केले.
}}
== एकदिवसीय मालिका ==
=== १ला सामना ===
{{ माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
| तारीख = १३ जून २०१८
| time = १३:००
| daynight = Y
| संघ१ = {{cr-rt|AUS}}
| धावसंख्या१ = २१४ (४७ षटके)
| धावसंख्या२ = २१८/७ (४४ षटके)
| संघ२ = {{cr|ENG}}
| धावा१ = [[ग्लेन मॅक्सवेल]] ६२ (६४)
| बळी१ = [[लियाम प्लंकेट]] ३/४२ (८ षटके)
| धावा२ = [[आयॉन मॉर्गन]] ६९ (७४)
| बळी२ = [[ॲंड्रु टाय]] २/४२ (१० षटके)
| निकाल = {{cr|ENG}} ३ गडी आणि ३६ चेंडू राखून विजयी.
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1119537.html धावफलक]
| स्थळ = [[द ओव्हल]], [[लंडन]]
| पंच = [[रॉब बेली]] (इं) आणि [[कुमार धर्मसेना]] (श्री)
| सामनावीर = [[मोईन अली]] (इंग्लंड)
| toss = ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
| टीपा = [[मायकेल नेसर]] (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
*''आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात [[टिम पेन]]ने ऑस्ट्रेलियाचे प्रथमच नेतृत्व केले.
}}
=== २रा सामना ===
{{ माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
| तारीख = १६ जून २०१८
| time = ११:००
| daynight =
| संघ१ = {{cr-rt|ENG}}
| धावसंख्या१ = ३४२/८ (५० षटके)
| धावसंख्या२ = ३०४ (४७.१ षटके)
| संघ२ = {{cr|AUS}}
| धावा१ = [[जेसन रॉय]] १२० (१०८)
| बळी१ = [[केन रिचर्डसन]] २/५६ (८ षटके)
| धावा२ = [[शॉन मार्श]] १३१ (११६)
| बळी२ = [[लियाम प्लंकेट]] ४/५३ (९.१ षटके)
| निकाल = {{cr|ENG}} ३८ धावांनी विजयी.
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1119538.html धावफलक]
| स्थळ = [[सोफिया गार्डन्स]], [[कार्डिफ]]
| पंच = [[मराईस इरास्मुस]] (द.आ.) आणि [[ॲलेक्स व्हार्फ]] (इं)
| सामनावीर = [[जेसन रॉय]] (इंग्लंड)
| toss = ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
| टीपा = [[डार्सी शॉर्ट]] (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
*''आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात इंग्लंडची ऑस्ट्रेलियाविरूद्ध सर्वोच्च धावसंख्या.
*''[[आदिल रशीद]]चे (इं) १०० एकदिवसीय बळी.
}}
=== ३रा सामना ===
{{ माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
| तारीख = १९ जून २०१८
| time = १४:००
| daynight = Y
| संघ१ = {{cr-rt|ENG}}
| धावसंख्या१ = ४८१/६ (५० षटके)
| धावसंख्या२ = २३९ (३७ षटके)
| संघ२ = {{cr|AUS}}
| धावा१ = [[ॲलेक्स हेल्स]] १४७ (९२)
| बळी१ = [[झाय रिचर्डसन]] ३/९२ (१० षटके)
| धावा२ = [[ट्रेव्हिस हेड]] ५१ (३९)
| बळी२ = [[आदिल रशीद]] ४/४७ (१० षटके)
| निकाल = {{cr|ENG}} २४२ धावांनी विजयी.
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1119539.html धावफलक]
| स्थळ = [[ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम|ट्रेंट ब्रिज]], [[नॉटिंगहॅम]]
| पंच = [[कुमार धर्मसेना]] (श्री) आणि [[टिम रॉबिंसन]] (इं)
| सामनावीर = [[ॲलेक्स हेल्स]] (इंग्लंड)
| toss = ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
| टीपा = [[आयॉन मॉर्गन]]ने (इं) इंग्लंडसाठी एकदिवसीय सामन्यात सर्वाधीक धावा केल्या (५,४४३) तर त्याने इंग्लंडसाठीच सर्वात जलद अर्धशतक पूर्ण केले (२१ चेंडूंमध्ये).
*''इंग्लंडने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात सर्वोच्च धावसंख्या नोंदविली तर पुरुष संघाने ४५० धावा ओलांडायची ही पहिलीच घटना.
*''धावांचा विचार करता, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा सर्वात मोठा विजय तर ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा पराभव.
}}
=== ४था सामना ===
{{ माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
| तारीख = २१ जून २०१८
| time = १४:००
| daynight = Y
| संघ१ = {{cr-rt|AUS}}
| धावसंख्या१ = ३१०/८ (५० षटके)
| धावसंख्या२ = ३१४/४ (४४.४ षटके)
| संघ२ = {{cr|ENG}}
| धावा१ = [[शॉन मार्श]] १०१ (९२)
| बळी१ = [[डेव्हिड विली]] ४/४३ (७ षटके)
| धावा२ = [[जेसन रॉय]] १०१ (८३)
| बळी२ = [[ॲश्टन ॲगर]] २/४८ (८ षटके)
| निकाल = {{cr|ENG}} ६ गडी आणि ३२ चेंडू राखून विजयी.
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1119540.html धावफलक]
| स्थळ = [[रिव्हरसाईड मैदान]], [[इंग्लंड|चेश्टर-ली-स्ट्रीट]]
| पंच = [[मराईस इरास्मुस]] (द.आ.) आणि [[मायकेल गॉफ]] (इं)
| सामनावीर = [[जेसन रॉय]] (इंग्लंड)
| toss = ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
| टीपा = [[क्रेग ओवरटन]] (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
}}
=== ५वा सामना ===
{{ माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
| तारीख = २४ जून २०१८
| time = ११:००
| daynight =
| संघ१ = {{cr-rt|AUS}}
| धावसंख्या१ = २०५ (३४.४ षटके)
| धावसंख्या२ = २०८/९ (४८.३ षटके)
| संघ२ = {{cr|ENG}}
| धावा१ = [[ट्रेव्हिस हेड]] ५६ (४२)
| बळी१ = [[मोईन अली]] ४/४६ (८.४ षटके)
| धावा२ = [[जोस बटलर]] ११०[[नाबाद|*]] (१२२)
| बळी२ = [[बिली स्टॅनलेक]] ३/३५ (१० षटके)
| निकाल = {{cr|ENG}} १ गडी आणि ९ चेंडू राखून विजयी.
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1119541.html धावफलक]
| स्थळ = [[ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान|ओल्ड ट्रॅफर्ड]], [[मॅंचेस्टर]]
| पंच = [[रॉब बेली]] (इं) आणि [[कुमार धर्मसेना]] (श्री)
| सामनावीर = [[जोस बटलर]] (इंग्लंड)
| toss = ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
| टीपा = [[सॅम कुरन]] (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
}}
== एकमेव आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० ==
{{ माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
| तारीख = २७ जून २०१८
| time = १८:३०
| daynight = Y
| संघ१ = {{cr-rt|ENG}}
| धावसंख्या१ = २२१/५ (२० षटके)
| धावसंख्या२ = १९३ (१९.४ षटके)
| संघ२ = {{cr|AUS}}
| धावा१ = [[जोस बटलर]] ६१ (३०)
| बळी१ = [[मिचेल स्वेपसन]] २/३७ (४ षटके)
| धावा२ = [[ॲरन फिंच]] ८४ (४१)
| बळी२ = [[आदिल रशीद]] ३/२७ (४ षटके)
| निकाल = {{cr|ENG}} २८ धावांनी विजयी.
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1119542.html धावफलक]
| स्थळ = [[एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम|एजबास्टन]], [[बर्मिंगहॅम]]
| पंच = [[मायकेल गॉफ]] (इं) आणि [[ॲलेक्स व्हार्फ]] (इं)
| सामनावीर = [[आदिल रशीद]] (इंग्लंड)
| toss = ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
| टीपा = [[मिचेल स्वेपसन]] (ऑ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
*''[[जोस बटलर]]ने (इं) आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त इंग्लंडसाठी सर्वात जलद अर्धशतक पूर्ण केले (२२ चेंडूंमध्ये).
}}
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८}}
[[वर्ग:इ.स. २०१८ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे]]
[[वर्ग:इंग्लिश क्रिकेट]]
mek2wdx6o2e3dk6esp320zukh7o21no
टॉम कुरन
0
230107
2141755
1932524
2022-07-31T00:41:45Z
अभय नातू
206
removed [[Category:क्रिकेट खेळाडू]]; नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
wikitext
text/x-wiki
{{संदर्भहीन लेख}}
[[File:Tom Curran cricketer.jpg|thumb|टॉम कुरन]]
'''टॉम कुरन''' हा {{cr|ENG}} कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने त्याचे कसोटी पदार्पण २६ डिसेंबर २०१७ रोजी {{cr|AUS}} विरुद्ध तर एकदिवसीय पदार्पण २९ सप्टेंबर २०१७ रोजी {{cr|WIN}} विरुद्ध केले.
स्थानिक क्रिकेट मध्ये तो [[सरे काउंटी क्रिकेट क्लब]]कडून खेळतो.{{संदर्भ हवा}}
[[वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू]]
9intxkssgw3xoov8ibralh9yafbab9k
2141756
2141755
2022-07-31T00:41:53Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
wikitext
text/x-wiki
{{संदर्भहीन लेख}}
[[File:Tom Curran cricketer.jpg|thumb|टॉम कुरन]]
'''टॉम कुरन''' हा {{cr|ENG}} कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने त्याचे कसोटी पदार्पण २६ डिसेंबर २०१७ रोजी {{cr|AUS}} विरुद्ध तर एकदिवसीय पदार्पण २९ सप्टेंबर २०१७ रोजी {{cr|WIN}} विरुद्ध केले.
स्थानिक क्रिकेट मध्ये तो [[सरे काउंटी क्रिकेट क्लब]]कडून खेळतो.{{संदर्भ हवा}}
[[वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू]]
[[वर्ग:इ.स. १९९५ मधील जन्म]]
cajq4kubuqk4vbdrps7h5cwzsy4d1us
2141757
2141756
2022-07-31T00:41:59Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
wikitext
text/x-wiki
{{संदर्भहीन लेख}}
[[File:Tom Curran cricketer.jpg|thumb|टॉम कुरन]]
'''टॉम कुरन''' हा {{cr|ENG}} कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने त्याचे कसोटी पदार्पण २६ डिसेंबर २०१७ रोजी {{cr|AUS}} विरुद्ध तर एकदिवसीय पदार्पण २९ सप्टेंबर २०१७ रोजी {{cr|WIN}} विरुद्ध केले.
स्थानिक क्रिकेट मध्ये तो [[सरे काउंटी क्रिकेट क्लब]]कडून खेळतो.{{संदर्भ हवा}}
[[वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू]]
[[वर्ग:इ.स. १९९५ मधील जन्म]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
qf3deukn3boijdhjg4k5q0lk1exnxtw
चर्चा:जागृत मारूती मंदिर, शेळगी
1
232460
2141707
2034356
2022-07-30T17:24:44Z
Usernamekiran
29153
Usernamekiran ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[चर्चा:जागृत मारूती मंदिर]] वरुन [[चर्चा:जागृत मारूती मंदिर, शेळगी]] ला हलविला: संदिग्धता काढली
wikitext
text/x-wiki
phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1
रहमत शाह
0
234137
2141800
1823940
2022-07-31T02:07:21Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
wikitext
text/x-wiki
{{संदर्भहीन लेख}}
'''रहमत शाह''' ([[६ जुलै]], [[इ.स. १९९३|१९९३]]:[[अफगाणिस्तान]] - हयात) हा [[अफगाणिस्तान|अफगाणिस्तानच्या]] क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने लेगब्रेक गोलंदाजी करतो.
* आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण - {{cr|SCO}} विरुद्ध ३ मार्च २०१३ रोजी.
* आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण - {{cr|IND}} [[अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८|विरुद्ध १४ जून २०१८ रोजी बेंगलुरु येथे]].
[[वर्ग:अफगाणिस्तानचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू]]
jayvnsprs9sbkg2ar3pb74erkxrrrq7
2141801
2141800
2022-07-31T02:07:32Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
wikitext
text/x-wiki
{{संदर्भहीन लेख}}
'''रहमत शाह''' ([[६ जुलै]], [[इ.स. १९९३|१९९३]]:[[अफगाणिस्तान]] - हयात) हा [[अफगाणिस्तान|अफगाणिस्तानच्या]] क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने लेगब्रेक गोलंदाजी करतो.
* आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण - {{cr|SCO}} विरुद्ध ३ मार्च २०१३ रोजी.
* आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण - {{cr|IND}} [[अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८|विरुद्ध १४ जून २०१८ रोजी बेंगलुरु येथे]].
[[वर्ग:अफगाणिस्तानचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू]]
[[वर्ग:इ.स. १९९३ मधील जन्म]]
rktbalh99a4rmpet9hqx1sa2lpjb20c
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१९-२०
0
246649
2141887
2039564
2022-07-31T05:19:10Z
अभय नातू
206
/* संघ */
wikitext
text/x-wiki
{{Infobox cricket tour
| series_name = दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१९-२०
| series_logo =
| team1_image = Flag of India.svg
| team2_image = Flag of South Africa.svg
| team1_name = भारत
| team2_name = दक्षिण आफ्रिका
| from_date = १५ सप्टेंबर २०१९
| to_date = १८ मार्च २०२०
| team1_captain = [[विराट कोहली]]
| team2_captain = [[फाफ डू प्लेसी]] (कसोटी)<br />[[क्विंटन डी कॉक]] (ट्वेंटी२० आणि ए.दि.)
| no_of_tests = 3
| team1_tests_won = 3
| team2_tests_won = 0
| team1_tests_most_runs = [[रोहित शर्मा]] (५२९)
| team2_tests_most_runs = [[डीन एल्गार]] (२३२)
| team1_tests_most_wickets = [[रविचंद्रन अश्विन]] (१५)
| team2_tests_most_wickets = [[कागिसो रबाडा]] (७)
| player_of_test_series = [[रोहित शर्मा]] (भारत)
| no_of_ODIs = 3
| team1_ODIs_won =
| team2_ODIs_won =
| team1_ODIs_most_runs =
| team2_ODIs_most_runs =
| team1_ODIs_most_wickets =
| team2_ODIs_most_wickets =
| player_of_ODI_series =
| no_of_twenty20s = 3
| team1_twenty20s_won = 1
| team2_twenty20s_won = 1
| team1_twenty20s_most_runs = [[विराट कोहली]] (८१)
| team2_twenty20s_most_runs = [[क्विंटन डी कॉक]] (१३१)
| team1_twenty20s_most_wickets = [[दीपक चाहर]] (२)<br />[[हार्दिक पंड्या]] (२)
| team2_twenty20s_most_wickets = [[बोर्न फॉर्चुईन]] (३)<br />[[कागिसो रबाडा]] (३)
| player_of_twenty20_series = [[क्विंटन डी कॉक]] (दक्षिण आफ्रिका)
}}
[[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ]] १५ सप्टेंबर २०१९ ते १८ मार्च २०२० दरम्यान भारताच्या प्रदीर्घ दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यामध्ये ३ कसोटी सामने, ३ [[आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने]] आणि ३ [[२०-२० सामने|आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०]] सामन्यांचा समावेश आहे. त्यातील एकदिवसीय सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका मार्च २०२० मध्ये पुन्हा भारतात परतणार आहे. कसोटी मालिका नव्याने सुरू झालेल्या [[२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा|२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत]] खेळविण्यात येणार आहे.
ऑगस्ट २०१९ मध्ये क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने [[फाफ डू प्लेसी]]ला कसोटी तर [[क्विंटन डी कॉक]]ला ट्वेंटी२० कर्णधार नेमले. त्याच महिन्यात झारखंड क्रिकेट बोर्डच्या विनंतीनुसार दुसरी कसोटी जी पुर्वी [[रांची]]त खेळविली जाणार होती ती दुर्गा पुजामुळे [[पुणे|पुण्याला]] हलविण्यात आली. नवीन वेळापत्रकानुसार दुसरी कसोटी [[पुणे]] तर तिसरी कसोटी [[रांची]]ला खेळविण्यात येणार आहे.
ट्वेंटी२० मालिका पहिला सामना पावसामुळे वाया गेल्यामुळे १-१ अशी बरोबरीत सुटली.
== संघ ==
{| class="wikitable" style="text-align:center; margin:auto"
|-
!colspan=2|कसोटी
!colspan=2|एकदिवसीय
!colspan=2|ट्वेंटी२०
|-
! {{cr|IND}}
! {{cr|SA}}
! {{cr|IND}}
! {{cr|SA}}
! {{cr|IND}}
! {{cr|SA}}
|- style="vertical-align:top"
|
* [[विराट कोहली]] ([[कर्णधार (क्रिकेट)|क]])
* [[अजिंक्य रहाणे]] ([[कर्णधार (क्रिकेट)|उप.क.]])
* [[रिषभ पंत]] ([[यष्टीरक्षक|य]])
* [[वृद्धिमान साहा]] ([[यष्टीरक्षक|य]])
* [[मयंक अगरवाल]]
* [[रविचंद्रन अश्विन]]
* [[जसप्रीत बुमराह]]
* [[शुभमन गिल]]
|
* [[फाफ डू प्लेसी]] ([[कर्णधार (क्रिकेट)|क]])
* [[टेंबा बवुमा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|उप.क.]])
* [[क्विंटन डी कॉक]] ([[यष्टीरक्षक|य]])
* [[थेउनिस डि ब्रुइन]]
* [[डीन एल्गार]]
* [[झुबायर हमझा]]
* [[हेन्रीच क्लासेन]]
* [[केशव महाराज]]
* [[एडन मार्करम]]
* [[सेनुरन मुथुसामी]]
* [[लुंगी न्गिदी]]
* [[ॲरिच नॉर्टजे]]
* [[व्हर्नॉन फिलान्डर]]
* [[डेन पायटेड]]
* [[कागिसो रबाडा]]
* <s>[[रूडी सेकंड]]</s>
|
|
|
* [[विराट कोहली]] ([[कर्णधार (क्रिकेट)|क]])
* [[रोहित शर्मा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|उप.क.]])
* [[रिषभ पंत]] ([[यष्टीरक्षक|य]])
* [[खलील अहमद]]
* [[दीपक चाहर]]
* [[राहुल चाहर]]
* [[शिखर धवन]]
* [[श्रेयस अय्यर]]
* [[रविंद्र जडेजा]]
* [[मनीष पांडे]]
* [[हार्दिक पंड्या]]
* [[कृणाल पंड्या]]
* [[लोकेश राहुल]]
* [[नवदीप सैनी]]
* [[वॉशिंग्टन सुंदर]]
|
* [[क्विंटन डी कॉक]] ([[कर्णधार (क्रिकेट)|क]], [[यष्टीरक्षक|य]])
* [[रेसी व्हान देर दुस्सेन]] ([[कर्णधार (क्रिकेट)|उप.क.]])
* [[टेंबा बवुमा]]
* [[ज्युनिअर डाला]]
* [[बोर्न फॉर्चुईन]]
* [[ब्युरन हेंड्रीक्स]]
* [[रीझा हेंड्रीक्स]]
* [[जॉर्ज लिंडे]]
* [[डेव्हिड मिलर]]
* [[ॲरिच नॉर्टजे]]
* [[ॲंडिल फेहलुक्वायो]]
* [[ड्वेन प्रिटोरियस]]
* [[कागिसो रबाडा]]
* [[तबरेझ शम्सी]]
* <s>[[जॉन-जॉन स्मट्स]]</s>
|}
दौऱ्यापुर्वी [[रूडी सेकंड]]ला दुखापत झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघात त्याच्याजागी [[हाइनरिक क्लासेन]]चा समावेश झाला तर ट्वेंटी२० संघात देखील [[जॉर्ज लिंडे]]ला [[जॉन-जॉन स्मट्स]]च्याजागी घेण्यात आले.
==सराव सामना==
===तीन दिवसीय सराव सामना===
{{माहितीचौकट कसोटी सामने
| तारीख = २६-२८ सप्टेंबर २०१९
| time =
| daynight =
| round =
| संघ१ = {{cr-rt|RSA}}
| संघ२ = {{flagicon|IND}} [[भारत क्रिकेट संघ|बोर्ड एकादश]]
| धावसंख्या१ = २७९/६घो (६४ षटके)
| धावा१ = [[एडन मार्करम]] १०० (११८)
| बळी१ = [[धर्मेंद्रसिंग जडेजा]] ३/६६ (१२ षटके)
| धावसंख्या२ = २६५/८ (६४ षटके)
| धावा२ = [[श्रीकर भरत]] ७१ (५७)
| बळी२ = [[केशव महाराज]] ३/३५ (१३.१ षटके)
| धावसंख्या३ =
| धावा३ =
| बळी३ =
| धावसंख्या४ =
| धावा४ =
| बळी४ =
| निकाल = सामना अनिर्णित
| report = [https://www.espncricinfo.com/series/19315/game/1200972 धावफलक]
| स्थळ = डॉ. पीव्हीजी राजू आंध्र क्रिकेट असोसिएशन क्रिडा संकुल, [[विजयनगरम]], [[आंध्र प्रदेश]]
| पंच = के.एन अनंतपद्मनाभन (भा) आणि कृष्णमाचारी श्रिनीवासन (भा)
| motm =
| toss = दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
| पाऊस = पावसामुळे पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.
| टीपा =
}}
==आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका==
===१ला सामना===
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
| तारीख = १५ सप्टेंबर २०१९
| time = १९:००
| daynight = Y
| संघ१ = {{cr-rt|IND}}
| संघ२ = {{cr|RSA}}
| धावसंख्या१ =
| धावा१ =
| बळी१ =
| धावसंख्या२ =
| धावा२ =
| बळी२ =
| निकाल = सामना रद्द
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1187004.html धावफलक]
| स्थळ = [[एच.पी.सी.ए. मैदान]], [[धरमशाळा]], [[हिमाचल प्रदेश]]
| पंच = नितिन मेनन (भा) आणि [[सी.के. नंदन]] (भा)
| motm =
| toss = नाणेफेक नाही.
| पाऊस = पावसामुळे सामने रद्द.
| टीपा =
}}
===२रा सामना===
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
| तारीख = १८ सप्टेंबर २०१९
| time = १९:००
| daynight = Y
| संघ१ = {{cr-rt|RSA}}
| संघ२ = {{cr|IND}}
| धावसंख्या१ = १४९/५ (२० षटके)
| धावा१ = [[क्विंटन डी कॉक]] ५२ (३७)
| बळी१ = [[दीपक चाहर]] २/२२ (४ षटके)
| धावसंख्या२ = १५१/३ (१९ षटके)
| धावा२ = [[विराट कोहली]] ७२[[नाबाद|*]] (५२)
| बळी२ = [[तबरेझ शम्सी]] १/१९ (३ षटके)
| निकाल = भारत ७ गडी राखून विजयी
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1187005.html धावफलक]
| स्थळ = [[पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान]], [[मोहाली]], [[पंजाब]]
| पंच = [[अनिल चौधरी]] (भा) आणि [[चेट्टीतोडी शमशुद्दीन]] (भा)
| motm = [[विराट कोहली]] (भारत)
| toss = भारत, क्षेत्ररक्षण.
| पाऊस =
| टीपा = [[टेंबा बवुमा]], [[बोर्न फॉर्चुईन]] आणि [[ॲरिच नॉर्टजे]] (द.आ.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
}}
===३रा सामना===
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
| तारीख = २२ सप्टेंबर २०१९
| time = १९:००
| daynight = Y
| संघ१ = {{cr-rt|IND}}
| संघ२ = {{cr|RSA}}
| धावसंख्या१ = १३४/९ (२० षटके)
| धावा१ = [[शिखर धवन]] ३६ (२५)
| बळी१ = [[कागिसो रबाडा]] ३/३९ (४ षटके)
| धावसंख्या२ = १४०/१ (१६.५ षटके)
| धावा२ = [[क्विंटन डी कॉक]] ७९[[नाबाद|*]] (५२)
| बळी२ = [[हार्दिक पंड्या]] १/२३ (२ षटके)
| निकाल = दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1187006.html धावफलक]
| स्थळ = [[एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर|एम. चिन्नास्वामी स्टेडियम]], [[बंगळूर]], [[कर्नाटक]]
| पंच = नितिन मेनन (भा) आणि [[सी.के. नंदन]] (भा)
| motm = [[ब्युरन हेंड्रीक्स]] (दक्षिण आफ्रिका)
| toss = भारत, फलंदाजी.
| पाऊस =
| टीपा = [[रोहित शर्मा]] (भा) हा ९८ सामन्यांसह ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा दुसरा संयुक्त खेळाडू ठरला.
}}
==कसोटी मालिका==
===१ली कसोटी===
{{माहितीचौकट कसोटी सामने
| तारीख = २-६ ऑक्टोबर २०१९
| time =
| daynight =
| round = [[२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा|कसोटी अजिंक्यपद स्पर्धा]]
| संघ१ = {{cr-rt|IND}}
| संघ२ = {{cr|RSA}}
| धावसंख्या१ = ५०२/७घो (१३६ षटके)
| धावा१ = [[मयंक अगरवाल]] २१५ (३७१)
| बळी१ = [[केशव महाराज]] ३/१८९ (५५ षटके)
| धावसंख्या२ = ४३१ (१३१.२ षटके)
| धावा२ = [[डीन एल्गार]] १६० (२८७)
| बळी२ = [[रविचंद्रन अश्विन]] ७/१४५ (४६.२ षटके)
| धावसंख्या३ = ३२३/४घो (६७ षटके)
| धावा३ = [[रोहित शर्मा]] १२७ (१४९)
| बळी३ = [[केशव महाराज]] २/१२१ (२२ षटके)
| धावसंख्या४ = १९१ (६३.५ षटके)
| धावा४ = [[डेन पीट]] ५६ (१०७)
| बळी४ = [[मोहम्मद शमी]] ५/३५ (१०.५ षटके)
| निकाल = भारत २०३ धावांनी विजयी
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1187007.html धावफलक]
| स्थळ = [[डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान]], [[विशाखापट्टणम]], [[आंध्र प्रदेश]]
| पंच = [[ख्रिस गॅफने]] (न्यू) आणि [[रिचर्ड इलिंगवर्थ]] (इं)
| motm = [[रोहित शर्मा]] (भारत)
| toss = भारत, फलंदाजी.
| पाऊस = पावसामुळे चहापानानंतर दिवसाचा उर्वरीत खेळ होऊ शकला नाही.
| टीपा = [[सेनुरन मुथुसामी]] (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.
*''[[मयंक अगरवाल]]चे (भा) पहिले कसोटी द्विशतक.
*''[[रविंद्र जडेजा]]चे (भा) २०० कसोटी बळी पूर्ण.
*''[[रविचंद्रन अश्विन]] (भा) ३५० कसोटी बळी घेणारा संयुक्त-जलद गोलंदाज ठरला.
*''[[२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा|कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण]] : भारत - ४०, दक्षिण आफ्रिका - ०.
}}
===२री कसोटी===
{{माहितीचौकट कसोटी सामने
| तारीख = १०-१४ ऑक्टोबर २०१९
| time =
| daynight =
| round = [[२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा|कसोटी अजिंक्यपद स्पर्धा]]
| संघ१ = {{cr-rt|IND}}
| संघ२ = {{cr|RSA}}
| धावसंख्या१ = ६०१/५घो (१५६.३ षटके)
| धावा१ = [[विराट कोहली]] २५४[[नाबाद|*]] (३३६)
| बळी१ = [[कागिसो रबाडा]] ३/९३ (३० षटके)
| धावसंख्या२ = २७५ (१०५.४ षटके)
| धावा२ = [[केशव महाराज]] ७२ (१३२)
| बळी२ = [[रविचंद्रन अश्विन]] ४/६९ (२८.४ षटके)
| धावसंख्या३ =
| धावा३ =
| बळी३ =
| धावसंख्या४ = १८९ (६७.२ षटके)(फॉ/ऑ)
| धावा४ = [[डीन एल्गार]] ४८ (७२)
| बळी४ = [[उमेश यादव]] ३/२२ (८ षटके)
| निकाल = भारत १ डाव आणि १३७ धावांनी विजयी| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1187008.html धावफलक]
| स्थळ = [[महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान]], [[चिंचवड]], [[पुणे]], [[महाराष्ट्र]]
| पंच = [[ख्रिस गॅफने]] (न्यू) आणि [[नायजेल लॉंग]] (इं)
| motm = [[विराट कोहली]] (भारत)
| toss = भारत, फलंदाजी.
| पाऊस =
| टीपा = [[ॲरिच नॉर्टजे]] (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.
*''[[केशव महाराज]]चे (द.आ.) १०० कसोटी बळी.
*''[[विराट कोहली]]चा (भा) कर्णधार म्हणून ५०वा कसोटी सामना, त्याच्या ७ हजार कसोटी धावा पूर्ण तर कसोटीत ७ द्विशतकं करणारा तो पहिला खेळाडू ठरला.
*''या सामन्याच्या निकालामुळे भारताने [[फ्रिडम चषक]] पुन्हा जिंकला.
*''[[२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा|कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण]] : भारत - ४०, दक्षिण आफ्रिका - ०.
}}
===३री कसोटी===
{{माहितीचौकट कसोटी सामने
| तारीख = १९-२३ ऑक्टोबर २०१९
| time =
| daynight =
| round = [[२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा|कसोटी अजिंक्यपद स्पर्धा]]
| संघ१ = {{cr-rt|IND}}
| संघ२ = {{cr|RSA}}
| धावसंख्या१ = ४९७/९घो (११६.३ षटके)
| धावा१ = [[रोहित शर्मा]] २१२ (२५५)
| बळी१ = [[जॉर्ज लिंडे]] ४/१३३ (३१ षटके)
| धावसंख्या२ = १६२ (५६.२ षटके)
| धावा२ = [[झुबायर हमझा]] ६२ (७९)
| बळी२ = [[उमेश यादव]] ३/४० (९ षटके)
| धावसंख्या३ =
| धावा३ =
| बळी३ =
| धावसंख्या४ = १३३ (४८ षटके)(फॉ/ऑ)
| धावा४ = [[थेउनिस डि ब्रुइन]] ३० (४९)
| बळी४ = [[मोहम्मद शमी]] ३/१० (१० षटके)
| निकाल = भारत १ डाव आणि २०२ धावांनी विजयी
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1187009.html धावफलक]
| स्थळ = [[जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल]], [[रांची]], [[झारखंड]]
| पंच = [[रिचर्ड इलिंगवर्थ]] (इं) आणि [[नायजेल लॉंग]] (इं)
| motm = [[रोहित शर्मा]] (भारत)
| toss = भारत, फलंदाजी.
| पाऊस =
| टीपा = [[शाहबाज नदीम]] (भा), [[हेन्रीच क्लासेन]] आणि [[जॉर्ज लिंडे]] (द.आ.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
*''[[२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा|कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण]] : भारत - ४०, दक्षिण आफ्रिका - ०.
}}
==आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका==
===१ला सामना===
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
| तारीख = १२ मार्च २०२०
| time = १४:००
| daynight = Y
| संघ१ = {{cr-rt|IND}}
| संघ२ = {{cr|RSA}}
| धावसंख्या१ =
| धावा१ =
| बळी१ =
| धावसंख्या२ =
| धावा२ =
| बळी२ =
| निकाल = सामना रद्द
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1187010.html धावफलक]
| स्थळ = [[एच.पी.सी.ए. मैदान]], [[धरमशाळा]], [[हिमाचल प्रदेश]]
| पंच =
| motm =
| toss = नाणेफेक नाही.
| पाऊस = पावसामुळे सामना रद्द.
| टीपा =
}}
===२रा सामना===
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
| तारीख = १५ मार्च २०२०
| time = १४:००
| daynight = Y
| संघ१ = {{cr-rt|IND}}
| संघ२ = {{cr|RSA}}
| धावसंख्या१ =
| धावा१ =
| बळी१ =
| धावसंख्या२ =
| धावा२ =
| बळी२ =
| निकाल = सामना रद्द
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1187011.html धावफलक]
| स्थळ = [[इकाना इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम, लखनऊ|भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम]], [[लखनऊ]], [[उत्तर प्रदेश]]
| पंच =
| motm =
| toss =
| पाऊस =
| टीपा = [[कोरोना व्हायरस]]च्या उद्रेकामुळे सामना रद्द.
}}
===३रा सामना===
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
| तारीख = १८ मार्च २०२०
| time = १४:००
| daynight = Y
| संघ१ = {{cr-rt|IND}}
| संघ२ = {{cr|RSA}}
| धावसंख्या१ =
| धावा१ =
| बळी१ =
| धावसंख्या२ =
| धावा२ =
| बळी२ =
| निकाल = सामना रद्द
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/1187012.html धावफलक]
| स्थळ = [[ईडन गार्डन्स]], [[कोलकाता]], [[पश्चिम बंगाल]]
| पंच =
| motm =
| toss =
| पाऊस =
| टीपा = [[कोरोना व्हायरस]]च्या उद्रेकामुळे सामना रद्द.
}}
{{दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे भारत दौरे}}
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१९-२०}}
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे}}
[[वर्ग:इ.स. २०१९ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:इ.स. २०२० मधील क्रिकेट]]
[[वर्ग:दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे भारत दौरे|२०१९]]
35u9mm72qnytbvovg1k7952e8kwuyzm
सखा कलाल
0
251673
2141892
2065389
2022-07-31T06:11:08Z
111.91.4.69
/* सखा कलाल यांनी लिहिलेली पुस्तके */
wikitext
text/x-wiki
सखा कलाल
पूर्ण नाव: सखाराम कलाल
(जन्म : १० डिसेंबर १९३८; जन्म ठिकाण:रायबाग(जिल्हा- बेळगांव)
- १३ डिसेंबर २०१९, कोल्हापूर
हे १९६० नंतरचे मराठी साहित्यातील महत्त्वाचे कथाकार होते. त्यांचे मूळ नाव सखाराम कलाल होते.
सखा कलाल रायबागहूनच मॅट्रिक झाले. काॅलेजचे पहिले वर्ष ते कोल्हापूरच्या काॅलेजात होते. एका प्रथितयश ग्रामीण कथालेखकाने पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून कलालांना पुण्यास येण्यास सुचविले. बारीकसारीक पडेल ती कामे करून कलाल कोल्हापुरात आपला खर्च भागवीत होते. त्यामुळे त्यांनाही आधाराची गरज होतीच. ते त्या ग्रामीण कथाकाराच्या शब्दावर विश्वास ठेवून पुण्याला गेले. फर्ग्युसन कॉलेजात दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतला. पण पुढे पुढे त्यांना त्या ग्रामीण कथाकाराकडून खूप वाईट वागणूक मिळू लागली. घरकाम, भांडीकुंडी घासणे, मुलांना सांभाळणे, बाजार आणणे अशा घरगुती कामासाठी तो कलालांना नोकरासारखा राबवून घेऊ लागला. त्याबदल्यात शिळेपाळे अन्न, तेही पोटभर नाही आणि अत्यंत अपमानास्पद बोलणी. ती परिस्थिती सहन न होऊन शेवटी नाईलाजास्तव कलालांनी त्याचे घर सोडले. पण पुण्यात ओळखीचे दुसरे कुणी नाही आणि कॉलेजात प्रवेश घेतलेला, त्यामुळे परत गावी जावे तर एक वर्ष फुकट जाणार. अशा स्थितीत कलालांनी मनाचा हिय्या करून [[श्री.पु. भागवत]]ांना पत्र लिहिले. त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीची कल्पना दिली. विशेष म्हणजे निव्वळ दोन-चार कथा प्रकाशित झालेल्या आणि साधी तोंडओळखही नसलेल्या कलालांना श्रीपुंनी दीडशे रुपये मनिऑर्डरने पाठवून दिले. त्या पैशांतून आणि पुण्यात एका लॉजवर व्यवस्थापक म्हणून रात्रपाळीची नोकरी स्वीकारून कलालांनी कॉलेजचे ते वर्ष कसेबसे पूर्ण केले व ते कोल्हापूरला परतले. तेथे त्यांनी ग्रंथालयशास्त्रात पदविका मिळवली. [[वि.स. खांडेकर]] आणि ॲड. शंकरराव दाभोळकर यांनी टाकलेल्या शब्दामुळे त्यांना देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉमर्स कॉलेजमध्ये ग्रंथपालाची नोकरी मिळाली. ही नोकरी निवृत्त होईपर्यंत कलालांनी टिकवून ठेवली. कोल्हापुरातच ते शेवटपर्यंत स्थायिक राहिले, आणि ग्रंथपाल म्हणून निवृत्त झाले.
लेखन, वाचन, चिंतनात रमणारे कलाल साहित्य वर्तुळापासून थोडेसे फटकून राहत. त्यांनी थोडेच पण कलात्मक लिहिले. कलाल यांची पहिली ‘हिरवी काच’ ही कथा १९५९ मध्ये सत्यकथेमध्ये छापून आली. या कथेला त्यावेळी महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. ग्रामीण संवेदनशीलता, मानवी भावभावनांच्या माध्यमांतून निसर्गाची वेगवेगळी रूपे प्रतिकात्मकरीत्या मांडण्याची हातोटी आणि नातेसंबंधांची संयमी मांडणी हे त्यांच्या कथेचे वैशिष्ट्य होते. कलालांचे बहुतेक लेखन 'सत्यकथा' मासिकात प्रकाशित झाले. त्यांचे दोन्ही कथासंग्रह मात्र मौज प्रकाशनने प्रकाशित केले.
सखा कलाल यांनी एकूण ४० लघुकथा लिहिल्या, पैकी २८ कथांचे ‘सांज’, ‘ढग’ हे कथासंग्रह झाले. ते मराठीत अतिशय गंभीरपणे लिहिणारे कथाकार म्हणून ओळखले जात होते. कथांशिवाय त्यांचा 'पार्टी' नावाचा एक ललितलेख संग्रह आहे. त्यांच्या कथांचे आकाशवाणीवर क्रमशः वाचनही झाले होते.
==सखा कलाल यांनी लिहिलेली पुस्तके==
* ढग (कथासंग्रह)
* सांज (कथासंग्रह)
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९३८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१९ मधील मृत्यू]]
l0tn9dkatd8tccjlrsvi3wmcfupgn59
2141893
2141892
2022-07-31T06:18:23Z
111.91.4.69
wikitext
text/x-wiki
सखा कलाल
पूर्ण नाव: सखाराम कलाल
(जन्म : १० डिसेंबर १९३८; जन्म ठिकाण:रायबाग(जिल्हा- बेळगांव) मृत्यू- १४ डिसेंबर २०१९)
- १३ डिसेंबर २०१९, कोल्हापूर
हे १९६० नंतरचे मराठी साहित्यातील महत्त्वाचे कथाकार होते. त्यांचे मूळ नाव सखाराम कलाल होते.
सखा कलाल रायबागहूनच मॅट्रिक झाले. काॅलेजचे पहिले वर्ष ते कोल्हापूरच्या काॅलेजात होते. एका प्रथितयश ग्रामीण कथालेखकाने पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून कलालांना पुण्यास येण्यास सुचविले. बारीकसारीक पडेल ती कामे करून कलाल कोल्हापुरात आपला खर्च भागवीत होते. त्यामुळे त्यांनाही आधाराची गरज होतीच. ते त्या ग्रामीण कथाकाराच्या शब्दावर विश्वास ठेवून पुण्याला गेले. फर्ग्युसन कॉलेजात दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतला. पण पुढे पुढे त्यांना त्या ग्रामीण कथाकाराकडून खूप वाईट वागणूक मिळू लागली. घरकाम, भांडीकुंडी घासणे, मुलांना सांभाळणे, बाजार आणणे अशा घरगुती कामासाठी तो कलालांना नोकरासारखा राबवून घेऊ लागला. त्याबदल्यात शिळेपाळे अन्न, तेही पोटभर नाही आणि अत्यंत अपमानास्पद बोलणी. ती परिस्थिती सहन न होऊन शेवटी नाईलाजास्तव कलालांनी त्याचे घर सोडले. पण पुण्यात ओळखीचे दुसरे कुणी नाही आणि कॉलेजात प्रवेश घेतलेला, त्यामुळे परत गावी जावे तर एक वर्ष फुकट जाणार. अशा स्थितीत कलालांनी मनाचा हिय्या करून [[श्री.पु. भागवत]]ांना पत्र लिहिले. त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीची कल्पना दिली. विशेष म्हणजे निव्वळ दोन-चार कथा प्रकाशित झालेल्या आणि साधी तोंडओळखही नसलेल्या कलालांना श्रीपुंनी दीडशे रुपये मनिऑर्डरने पाठवून दिले. त्या पैशांतून आणि पुण्यात एका लॉजवर व्यवस्थापक म्हणून रात्रपाळीची नोकरी स्वीकारून कलालांनी कॉलेजचे ते वर्ष कसेबसे पूर्ण केले व ते कोल्हापूरला परतले. तेथे त्यांनी ग्रंथालयशास्त्रात पदविका मिळवली. [[वि.स. खांडेकर]] आणि ॲड. शंकरराव दाभोळकर यांनी टाकलेल्या शब्दामुळे त्यांना देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉमर्स कॉलेजमध्ये ग्रंथपालाची नोकरी मिळाली. ही नोकरी निवृत्त होईपर्यंत कलालांनी टिकवून ठेवली. कोल्हापुरातच ते शेवटपर्यंत स्थायिक राहिले, आणि ग्रंथपाल म्हणून निवृत्त झाले.
लेखन, वाचन, चिंतनात रमणारे कलाल साहित्य वर्तुळापासून थोडेसे फटकून राहत. त्यांनी थोडेच पण कलात्मक लिहिले. कलाल यांची पहिली ‘हिरवी काच’ ही कथा १९५९ मध्ये सत्यकथेमध्ये छापून आली. या कथेला त्यावेळी महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. ग्रामीण संवेदनशीलता, मानवी भावभावनांच्या माध्यमांतून निसर्गाची वेगवेगळी रूपे प्रतिकात्मकरीत्या मांडण्याची हातोटी आणि नातेसंबंधांची संयमी मांडणी हे त्यांच्या कथेचे वैशिष्ट्य होते. कलालांचे बहुतेक लेखन 'सत्यकथा' मासिकात प्रकाशित झाले. त्यांचे दोन्ही कथासंग्रह मात्र मौज प्रकाशनने प्रकाशित केले.
सखा कलाल यांनी एकूण ४० लघुकथा लिहिल्या, पैकी २८ कथांचे ‘सांज’, ‘ढग’ हे कथासंग्रह झाले. ते मराठीत अतिशय गंभीरपणे लिहिणारे कथाकार म्हणून ओळखले जात होते. कथांशिवाय त्यांचा 'पार्टी' नावाचा एक ललितलेख संग्रह आहे. त्यांच्या कथांचे आकाशवाणीवर क्रमशः वाचनही झाले होते.
==सखा कलाल यांनी लिहिलेली पुस्तके==
* ढग (कथासंग्रह)
* सांज (कथासंग्रह)
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९३८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१९ मधील मृत्यू]]
g15et1poeyh5ob2576xfbjgx5368lzk
2141938
2141893
2022-07-31T11:13:53Z
संतोष गोरे
135680
wikitext
text/x-wiki
{{संदर्भहीन लेख}}
'''सखाराम कलाल''' उर्फ '''सखा कलाल ''' (जन्म:१० डिसेंबर १९३८; - मृत्यू:१४ डिसेंबर २०१९) हे १९६० नंतरचे मराठी साहित्यातील महत्त्वाचे कथाकार होते. त्यांचे मूळ नाव सखाराम कलाल होते.
सखा कलाल रायबागहूनच मॅट्रिक झाले. काॅलेजचे पहिले वर्ष ते कोल्हापूरच्या काॅलेजात होते. एका प्रथितयश ग्रामीण कथालेखकाने पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून कलालांना पुण्यास येण्यास सुचविले. बारीकसारीक पडेल ती कामे करून कलाल कोल्हापुरात आपला खर्च भागवीत होते. त्यामुळे त्यांनाही आधाराची गरज होतीच. ते त्या ग्रामीण कथाकाराच्या शब्दावर विश्वास ठेवून पुण्याला गेले. फर्ग्युसन कॉलेजात दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतला. पण पुढे पुढे त्यांना त्या ग्रामीण कथाकाराकडून खूप वाईट वागणूक मिळू लागली. घरकाम, भांडीकुंडी घासणे, मुलांना सांभाळणे, बाजार आणणे अशा घरगुती कामासाठी तो कलालांना नोकरासारखा राबवून घेऊ लागला. त्याबदल्यात शिळेपाळे अन्न, तेही पोटभर नाही आणि अत्यंत अपमानास्पद बोलणी. ती परिस्थिती सहन न होऊन शेवटी नाईलाजास्तव कलालांनी त्याचे घर सोडले. पण पुण्यात ओळखीचे दुसरे कुणी नाही आणि कॉलेजात प्रवेश घेतलेला, त्यामुळे परत गावी जावे तर एक वर्ष फुकट जाणार. अशा स्थितीत कलालांनी मनाचा हिय्या करून [[श्री.पु. भागवत]]ांना पत्र लिहिले. त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीची कल्पना दिली. विशेष म्हणजे निव्वळ दोन-चार कथा प्रकाशित झालेल्या आणि साधी तोंडओळखही नसलेल्या कलालांना श्रीपुंनी दीडशे रुपये मनिऑर्डरने पाठवून दिले. त्या पैशांतून आणि पुण्यात एका लॉजवर व्यवस्थापक म्हणून रात्रपाळीची नोकरी स्वीकारून कलालांनी कॉलेजचे ते वर्ष कसेबसे पूर्ण केले व ते कोल्हापूरला परतले. तेथे त्यांनी ग्रंथालयशास्त्रात पदविका मिळवली. [[वि.स. खांडेकर]] आणि ॲड. शंकरराव दाभोळकर यांनी टाकलेल्या शब्दामुळे त्यांना देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉमर्स कॉलेजमध्ये ग्रंथपालाची नोकरी मिळाली. ही नोकरी निवृत्त होईपर्यंत कलालांनी टिकवून ठेवली. कोल्हापुरातच ते शेवटपर्यंत स्थायिक राहिले, आणि ग्रंथपाल म्हणून निवृत्त झाले.
लेखन, वाचन, चिंतनात रमणारे कलाल साहित्य वर्तुळापासून थोडेसे फटकून राहत. त्यांनी थोडेच पण कलात्मक लिहिले. कलाल यांची पहिली ‘हिरवी काच’ ही कथा १९५९ मध्ये सत्यकथेमध्ये छापून आली. या कथेला त्यावेळी महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. ग्रामीण संवेदनशीलता, मानवी भावभावनांच्या माध्यमांतून निसर्गाची वेगवेगळी रूपे प्रतिकात्मकरीत्या मांडण्याची हातोटी आणि नातेसंबंधांची संयमी मांडणी हे त्यांच्या कथेचे वैशिष्ट्य होते. कलालांचे बहुतेक लेखन 'सत्यकथा' मासिकात प्रकाशित झाले. त्यांचे दोन्ही कथासंग्रह मात्र मौज प्रकाशनने प्रकाशित केले.
सखा कलाल यांनी एकूण ४० लघुकथा लिहिल्या, पैकी २८ कथांचे ‘सांज’, ‘ढग’ हे कथासंग्रह झाले. ते मराठीत अतिशय गंभीरपणे लिहिणारे कथाकार म्हणून ओळखले जात होते. कथांशिवाय त्यांचा 'पार्टी' नावाचा एक ललितलेख संग्रह आहे. त्यांच्या कथांचे आकाशवाणीवर क्रमशः वाचनही झाले होते.
==सखा कलाल यांनी लिहिलेली पुस्तके==
* ढग (कथासंग्रह)
* सांज (कथासंग्रह)
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९३८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१९ मधील मृत्यू]]
8axr7q3nefimxfdx8od6jgz49zgcm3k
भारताच्या राष्ट्रपतींची यादी
0
256228
2141814
2139999
2022-07-31T03:48:26Z
Sandesh9822
66586
/* राष्ट्रपतींची यादी */
wikitext
text/x-wiki
[[भारताचे राष्ट्रपती]] हे भारताचे राज्यप्रमुख आणि [[भारतीय सशस्त्र सेना]] दलांचे सर्वोच्च कमांडर असतात. राष्ट्रपतींचा उल्लेख भारताचा प्रथम नागरिक म्हणून केला जातो. जरी [[भारतीय संविधान]]ाने या अधिकारांचे अधिकार सोपविले असले तरी हे पद मुख्यत्वे औपचारिक असते आणि कार्यकारी अधिकार पंतप्रधानांच्या अधिकारानुसार असतात. लोकसभा आणि राज्यसभेचे निवडलेले सदस्य आणि विधानसभेचे सदस्य, राज्य विधानसभेचे सदस्य यांच्यासमवेत निवडणूक गण पद्धतीद्वारे राष्ट्रपती निवडले जातात. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद, ५६, भाग ५ नुसार राष्ट्रपती पाच वर्षांच्या कारकिर्दीवर राहू शकतात. ज्या प्रकरणात राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ लवकर किंवा राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत संपुष्टात आला असेल तेथे उपराष्ट्रपती पदाची सूत्रे स्वीकारतील. भाग ५ च्या ७० कलमानुसार, जेथे हे शक्य नाही तेथे किंवा इतर कोणत्याही अनपेक्षित आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्रपतींची कामे कशी पार पाडायची हे संसद निर्णय घेऊ शकते.
{{Pie chart
| caption=उमेदवारीच्या पक्षाद्वारे राष्ट्रपतींचे प्रतिनिधित्व
| other =
| label1 = स्वतंत्र
| value1 = 29.6| color1 = lightblue
| label2 = भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| value2 = 41.2| color2 = #D0F0C0 | label3 = भारतीय जनता पार्टी
| value3 = 5.8| color3 = orange
| label4 = जनता पार्टी
| value4 = 5.8| color4 = #E2725B
| label5 = कार्यवाहक
| value5 = 17.6| color5 = wheat
}}
१९५० मध्ये भारतीय राज्यघटना लागू झाल्यावर भारत प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला तेव्हापासून ते १४ राष्ट्रपती होते. या चौदा व्यतिरिक्त तीन कार्यवाह राष्ट्रपती अल्पावधीसाठी पदावर राहिले आहेत. झाकीर हुसेन यांचे पदावर निधन झाल्यानंतर १९६९ मध्ये वराहगिरी व्यंकटा गिरी हे कार्यवाहक राष्ट्रपती झाले. काही महिन्यांनंतर गिरी यांची राष्ट्रपतिपदी निवड झाली. राष्ट्रपती आणि कार्यवाहक राष्ट्रपती या नात्याने ते एकमेव एकमेव व्यक्ती राहिले आहेत. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे दोन वेळा पदावर राहणारे एकमेव व्यक्ति आहे.
[[File:Presidents by state of birth.png|thumb|राष्ट्रपतींच्या जन्मानुसार राज्य]] निवडून येण्यापूर्वी ७ राष्ट्रपती एका राजकीय पक्षाचे सदस्य होते. यापैकी सहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. जनता पक्षाचे एक सदस्य नीलम संजीव रेड्डी होते, जे नंतर राष्ट्रपती झाले. झाकीर हुसेन आणि फखरुद्दीन अली अहमद या दोन राष्ट्रपतींचा कार्यालयात मृत्यू झाला आहे. नवीन राष्ट्रपती निवडून येईपर्यंत त्यांचे उपराष्ट्रपती कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून काम करीत असत. झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर नवीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांची निवड होईपर्यंत दोन कार्यकारी राष्ट्रपती पदाची सूत्रे सांभाळली. जेव्हा गिरी यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी राजीनामा दिला तेव्हा त्यांच्यानंतर मोहम्मद हिदायतुल्ला यांनी कार्यकारी राष्ट्रपती म्हणून कार्य केले. २००७ मध्ये निवडल्या गेलेल्या या बाराव्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील या पदावर काम करणाऱ्या पहिल्या महिला आहेत .
२५ जुलै २०१७ रोजी, राम नाथ कोविंद यांनी भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून पदाची सूत्रे स्वीकारली.
==राष्ट्रपतींची यादी==
भारतीय राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर निवडलेल्या राष्ट्रपतींच्या आधारे ही यादी क्रमांकित आहे. कार्यवाह अध्यक्ष म्हणून काम केलेले वराहगिरी वेंकट गिरी, मोहम्मद हिदायतुल्ला आणि बसप्पा डानप्पा जट्टी यांच्या कार्यकाळात या पदाची नोंद केलेली नाही. भारताचे अध्यक्ष कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. तक्त्यामध्ये वापरलेले रंग खालीलप्रमाणे दर्शवितात:
;रंगाचे वर्णन
{{legend|wheat|भारताचे कार्यवाहक राष्ट्रपती|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|lightblue|राष्ट्रपती हे अपक्ष उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|#D0F0C0|राष्ट्रपती हे [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] चे उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|orange|राष्ट्रपती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|#E2725B|राष्ट्रपती जनता पक्षाचे उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{| class="wikitable sortable" style="text-align:center" width="98%";margin-top:0.5em;"
|-
! scope="col" |अ.क्र.
! scope="col" width=17%|नाव<br />(जन्म-मृत्यू)
! scope="col" class="unsortable"|चित्र
! scope="col" | निवडले गेले
! scope="col" | मतदान टक्केवारी
! scope="col" | पदग्रहण
! scope="col" | पदमुक्त
! scope="col" | सत्र
! scope="col" | पहीले पद
! scope="col" | उपराष्ट्रपती
! scope="col" | पक्ष
! scope="col" | नियुक्ती [[भारताचे सरन्यायाधीश]]
! scope="col" | टिप्पणी
|-
| rowspan=3|१.
| scope="row" rowspan=3| डॉ. राजेंद्र प्रसाद (१८८४-१९६३)
| rowspan=3|[[File:Rajendra Prasad (Indian President), signed image for Walter Nash (NZ Prime Minister), 1958 (16017609534).jpg|146x146px|alt=Dr. Rajendra Prasad]]
| १९५०
| सभेद्वारे एकमताने निवड झाली.
| २६ जानेवारी १९५०
| १३ मे १९६२
| rowspan=3|१२ वर्ष १०७ दिवस
| rowspan=3|संविधान सभेचे अध्यक्ष
| rowspan=3|सर्वपल्ली राधाकृष्णन
|rowspan=3 style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| संविधान सभा
| align:"left" rowspan=3|<small>बिहारमधील प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले अध्यक्ष आणि सर्वात प्रदीर्घ काळ काम करणारे राष्ट्रपती होते, आणि पदांवर दोन किंवा त्याहून अधिक काळ सेवा देणारे एकमेव राष्ट्रपती होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी ते स्वातंत्र्यसैनिक देखील होते.
|-
|[[१९५२ची भारतीय राष्ट्रपती निवडणूक|१९५२]]
| ८३.८%
|१३ मे १९५२
|१३ मे १९५७
|[[एम. पतंजली शास्त्री]]
|-
|[[१९५७ची भारतीय राष्ट्रपती निवडणूक|१९५७]]
|९८.९%
|१३ मे १९५७
|१३ मे १९६२
|[[सुधी रंजन दास]]
|-
| २.
| सर्वपल्ली राधाकृष्णन (१८८८-१९७५)
| [[File:Photograph of Sarvepalli Radhakrishnan presented to First Lady Jacqueline Kennedy in 1962.jpg|156x156px|alt=Dr. Sarvapalli Radhakrishnan]]
| १९६२
| ९८.२%
| १३ मे १९६२
| १३ मे १९६७
| ५ वर्ष
| उपराष्ट्रपती
| झाकीर हुसेन
| style="background:lightblue;"| स्वतंत्र
| भुवनेश्वर प्रसाद सिन्हा
| राधाकृष्णन एक प्रख्यात तत्त्ववेत्ता आणि लेखक होते आणि आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते. राष्ट्रपती होण्यापूर्वी १९५४ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. ते दक्षिण भारतातील पहिले राष्ट्रपती होते.
|-
| ३.
|[[झाकीर हुसेन]]<sup>{{Dagger|alt=Died in office}}</sup><br />{{small|(१८९७–१९६९)}}
|[[File:DR. ZAKIR HUSAIN - PICTORIAL BIOGRAPHY 0005.jpg|alt=Zakir Hussain|pus|160x160px]]
| १९६७
| ५६.२%
| १३ मे १९६७
| ३ मे १९६९
| १ वर्ष ३५५ दिवस
| उपराष्ट्रपती
| वराह गिरी व्यंकट गिरी
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| कैलास नाथ वांचू
| हुसेन अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू आणि पद्मविभूषण आणि भारतरत्न यांचा प्राप्तकर्ता होते. ते कार्यालयातच मरण पावले. ते सर्वात कमी काळ सेवा देणारे राष्ट्रपती देखील होते. ते पहिले मुस्लिम राष्ट्रपती देखील होते.
|-
| -
| वराह गिरी व्यंकट गिरी<sup>*</sup><sup>[[File:Invertedcross1.jpg|5px|alt=Did not complete assigned term]]</sup><br />{{small|(१८९४–१९८०)}}
| [[File:V.V.Giri.jpg|134x134px|alt=Varahgiri Venkata Giri]]
| -
| -
| ३ मे १९६९
| २० जुलै १९६९
| ७८ दिवस
| उपराष्ट्रपती
| -
|style="background:Wheat;"| कार्यवाहक
| -
| १९६७ मध्ये त्यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. राष्ट्रपती झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर, गिरी यांना कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून नियुक्त केले गेले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी काही महिन्यांनंतर त्यांनी राजीनामा दिला.
|-
| -
| मोहमद हिदयातुल्लाह<sup>*</sup> <br />{{small|(१९०५–१९९२)}}
| [[File:Justice M. Hidayatullah.jpg|nirbing|150x150px]]
| -
| -
| २० जुलै १९६९
| २४ ऑगस्ट १९६९
| ३५ दिवस
| सर न्यायाधीश
| -
|style="background:Wheat;"| कार्यवाहक
| -
| हिदायतुल्लाह यांनी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले आणि ते ब्रिटीश साम्राज्याच्या ऑर्डरचा प्राप्तकर्ता देखील होते. गिरी यांची भारताचे राष्ट्रपती होईपर्यंत कार्यवाह राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम पाहिले.
|-
| ४.
| वराह गिरी व्यंकट गिरी
| [[File:V.V.Giri.jpg|134x134px|alt=Varahgiri Venkata Giri]]
| १९६९
| ५०.८%
| २४ ऑगस्ट १९६९
| २४ ऑगस्ट १९७४
| ५ वर्ष
| हंगामी राष्ट्रपती
| गोपाळ स्वरूप पाठक
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| मोहोमद हिदायातुल्लाह
| कार्यवाहक राष्ट्रपती आणि भारताचे राष्ट्रपती या दोघांनीही काम केलेले गिरी हे पहिलेच लोक होते. ते भारतरत्न प्राप्तकर्ता होते, आणि त्यांनी कामगार आणि रोजगार मंत्री आणि सिलोन (श्रीलंका) मध्ये उच्चायुक्त म्हणून काम पाहिले.
|-
| ५.
| [[फक्रूद्दीन अली अहमद]]<sup>{{Dagger|alt=Died in office}}</sup><br />{{small|(१९०५–१९७७)}}
| [[File:Fakhruddin Ali Ahmed 1977 stamp of India.jpg|134x134px|]]
| १९७४
| ७९.९%
| २४ ऑगस्ट १९७४
| ११ फेब्रुवारी १९७७
| २ वर्ष १७१ दिवस
| अन्न आणि कृषी मंत्री
| [[गोपाळ स्वरूप पाठक]] (१९७४)
----
[[बसप्पा धनप्पा जत्ती]] (१९७४-१९७७)
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| ऐ. एन. रे
| राष्ट्रपतीपदी निवड होण्यापूर्वी अहमद यांनी मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांचे कार्यकाळ संपेपर्यंत १९७७ मध्ये त्यांचे निधन झाले आणि ते या पदावर मरण पावले गेलेले दुसरे भारतीय राष्ट्रपती होते. आणीबाणीच्या काळात ते राष्ट्रपती होते.
|-
| -
| [[बसप्पा धनाप्पा जत्ती]]<sup>*</sup> <br />{{small|(१९१२–२००२)}}
|
| -
| -
| ११ फेब्रुवारी १९७७
| २५ जुलै १९७७
| १६४ दिवस
| उपराष्ट्रपती
| -
|style="background:Wheat;"| कार्यवाहक
| -
| जत्ती अहमद यांच्या कार्यकाळात भारताचे उपराष्ट्रपती होते आणि अहमद यांच्या निधनानंतर कार्यवाह राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. यापूर्वी त्यांनी म्हैसूर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.
|-
| ६.
| नीलम संजीव रेड्डी (१९१३-१९९६)
| [[File:NeelamSanjeevaReddy.jpg|100px]]
| १९७७
| बिनविरोध निवड
| २५ जुलै १९७७
| २५ जुलै १९८२
| ५ वर्ष
| लोकसभेचे सभापती
|[[बसप्पा धनाप्पा जत्ती]] (१९७७-१९७९)
----
[[मोहंमद हिदायतुल्लाह]] (१९७९-१९८२)
|style="background:#E2725B;"| जनता पक्ष
| मिर्झा हमिदुल्लाह बेग
| रेड्डी आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते. आंध्र प्रदेशातून निवडून येणारे रेड्डी जनता पक्षाचे एकमेव खासदार होते. २६ मार्च १९७७ रोजी ते एकमताने लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि १३ जुलै १९७७ रोजी ते सहावे राष्ट्रपती होण्यासाठी हे पद सोडले.
|-
| ७.
| झैल सिंघ (१९१६-१९८४)
| [[File:Giani Zail Singh 1995 stamp of India.jpg|134x134px]]
| १९८२
| ७२.७%
| २५ जुलै १९८२
| २५ जुलै १९८७
| ५ वर्ष
| गृह मंत्री
| [[मोहंमद हिदायतुल्लाह]] (१९८२-१९८४)
----
[[रामस्वामी वेंकटरामन]] (१९८४-१९७७)
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| वाय. व्ही. चंद्रचूड
| मार्च १९७२ मध्ये सिंग यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि १९८०मध्ये ते केंद्रीय गृहमंत्री झाले. १९८३ ते १९८६ पर्यंत ते अ-संरेखित चळवळीचे (एनएएम) सरचिटणीस होते.
|-
| ८.
| रामस्वामी वेंकरमण (१९१०-२००९)
|[[File:R Venkataraman.jpg|100px]]
| १९८७
| ७२.२%
| २५ जुलै १९८७
| २५ जुलै १९९२
| ५ वर्ष
| उपराष्ट्रपती
| शंकर दयाळ शर्मा
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| रघुनाथ स्वरूप पाठक
| १९४२ मध्ये व्यंकटारामन यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याबद्दल ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले. त्यांच्या सुटकेनंतर ते १९५० मध्ये काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून स्वतंत्र भारताच्या तात्पुरत्या संसदेसाठी निवडले गेले आणि शेवटी केंद्र सरकारमध्ये ते रुजू झाले, तिथे त्यांनी प्रथम वित्त व उद्योग मंत्री आणि नंतर संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिले.
|-
| ९.
| शंकर दयाळ शर्मा (१९१८-१९९९)
| [[File:Shankar Dayal Sharma 36.jpg|100px]]
| १९९२
| ६५.८%
| २५ जुलै १९९२
| २५ जुलै १९९७
| ५ वर्ष
| उपराष्ट्रपती
| कोचेरील रामन नारायणन
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| मधुकर हिरालाल कानिया
| शर्मा हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय संचार मंत्री होते. आंध्र प्रदेश, पंजाब आणि महाराष्ट्रचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
|-
| १०.
| कोचेरिल रामन नारायणन (१९२१- २००५)
| [[File:President Clinton with Indian president K. R. Narayanan (cropped).jpg|100px]]
| १९९७
| ९२.८%
| २५ जुलै १९९७
| २५ जुलै २००२
| ५
| उपराष्ट्रपती
| कृष्ण कांत
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| जे. एस. वर्मा
| नारायणन यांनी थायलंड, तुर्की, चीन आणि अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले. त्यांना विज्ञान आणि कायदा विषयात डॉक्टरेट मिळाली आणि अनेक विद्यापीठांत कुलगुरूही होते. ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते. ते पहिले दलित राष्ट्रपती होते.
|-
| ११.
| अवूल पाकिर जैनुलब्दिन अब्दुल कलाम (१९३१-२०१५)
| [[File:A. P. J. Abdul Kalam in 2008.jpg|100px]]
| २००२
| ८९.५%
| २५ जुलै २००२
| २५ जुलै २००७
| ५ वर्ष
| पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार
| [[कृष्ण कांत]] (२००२)
----
[[भैरव सिंघ शेखावत]] (२००२-२००७)
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| भूपिंदर नाथ किरपाल
|
कलाम हे शिक्षक आणि अभियंता होते ज्यांनी भारताच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमांच्या विकासात अग्रणी भूमिका बजावली. त्यांना भारतरत्नही मिळाला. ते "पीपल्स प्रेसिडेंट" म्हणून प्रसिद्ध होते.
|-
| १२.
| प्रतिभा ताई पाटील (१९३४-)
| [[File:Pratibha Patil 2012-02-27.jpg|100px]]
| २००७
| ६५.८%
| २५ जुलै २००७
| २५ जुलै २०१२
| ५ वर्ष
| राजस्थानच्या राज्यपाल
| मोहमद हामिद अन्सारी
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| के. जी. बालकृष्णन
| पाटील भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या महिला होत्या. त्या राजस्थानच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या.
|-
| १३.
| प्रणब मुखर्जी (१९३५-)
| [[File:Secretary Tim Geithner and Finance Minister Pranab Mukherjee 2010 crop.jpg|100px]]
| २०१२
| ६९.३%
| २५ जुलै २०१२
| २५ जुलै २०१७
| ५ वर्ष
| अर्थ मंत्री
| मोहमद हामिद अन्सारी
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| एस. एच. कपाडिया
| मुखर्जी यांनी अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष अशी भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्रालयात विविध पदे भूषवली.
|-
| १४.
| राम नाथ कोविंद (१९४५-)
| [[File:Ram Nath Kovind official portrait.jpg|100px]]
| २०१७
| ६५.६%
| २५ जुलै २०१७
| २५ जुलै २०२२
| ५ वर्ष
| बिहारचे राज्यपाल
| वेंकैया नायडू
|style="background:orange;"| भारतीय जनता पक्ष
| जगदीश सिंघ खेहर
| कोविंद हे २०१५ ते २०१७ पर्यंत बिहारचे राज्यपाल आणि १९९९ ते २००६ पर्यंत खासदार होते. ते दुसरे दलित अध्यक्ष (के. आर. नारायणन नंतर) आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाचे पहिले राष्ट्रपती आहेत आणि ते तारुण्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस)सक्रिय सदस्य आहेत.
|-
| १५.
| [[द्रौपदी मुर्मू]] (१९४५-)
| [[File:Ram Nath Kovind official portrait.jpg|100px]]
| २०२२
| ६२.०७%
| २५ जुलै २०२२
| पदस्थ (मुदत २५ जुलै २०२७ रोजी संपेल.)
|
| झारखंडच्या राज्यपाल
| वेंकैया नायडू
|style="background:orange;"| भारतीय जनता पक्ष
| जगदीश सिंघ खेहर
| कोविंद हे २०१५ ते २०१७ पर्यंत बिहारचे राज्यपाल आणि १९९९ ते २००६ पर्यंत खासदार होते. ते दुसरे दलित अध्यक्ष (के. आर. नारायणन नंतर) आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाचे पहिले राष्ट्रपती आहेत आणि ते तारुण्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस)सक्रिय सदस्य आहेत.
|}
;इतर चिन्हे
<sup>{{Dagger|alt=कार्यकाळात निधन झालेले}}</sup>- कार्यकाळात निधन झालेले <br />
<sup>[[File:Invertedcross1.jpg|5px|alt=नेमलेली मुदत पूर्ण झाली नाही]]</sup>- नेमलेली मुदत पूर्ण झाली नाही<br/>
<sup>*</sup>- कार्यवाहक राष्ट्रपती
; कालरेषा
<timeline>
ImageSize = width:800 height:auto barincrement:20
PlotArea = top:10 bottom:50 right:130 left:20
AlignBars = late
DateFormat = dd/mm/yyyy
Period = from:01/01/1950 till:01/01/2018
TimeAxis = orientation:horizontal
ScaleMajor = unit:year increment:10 start:1950
Colors =
id:pres value:blue legend: Terpilih
id:act value:Green legend: Pelaksana_jabatan
Legend = columns:2 left:150 top:24 columnwidth:100
TextData =
pos:(20,27) textcolor:black fontsize:M
text:"Presiden:"
BarData =
barset:PM
PlotData=
width:5 align:left fontsize:S shift:(5,-4) anchor:till
barset:PM
from: 26/01/1950 till: 13/05/1962 color:pres text:"[[Rajendra Prasad]]" fontsize:10
from: 13/05/1962 till: 13/05/1967 color:pres text:"[[Sarvepalli Radhakrishnan]]" fontsize:10
from: 13/05/1967 till: 03/05/1969 color:pres text:"[[Zakir Hussain]]" fontsize:10
from: 03/05/1969 till: 20/07/1969 color:act text:"[[Varahagiri Venkata Giri]]" fontsize:10
from: 20/07/1969 till: 24/08/1969 color:act text:"[[Muhammad Hidayatullah]]" fontsize:10
from: 24/08/1969 till: 24/08/1974 color:pres text:"[[Varahagiri Venkata Giri]]" fontsize:10
from: 24/08/1974 till: 11/02/1977 color:pres text:"[[Fakhruddin Ali Ahmed]]" fontsize:10
from: 11/02/1977 till: 25/07/1977 color:act text:"[[Basappa Danappa Jatti]]" fontsize:10
from: 25/07/1977 till: 25/07/1982 color:pres text:"[[Neelam Sanjiva Reddy]]" fontsize:10
from: 25/07/1982 till: 25/07/1987 color:pres text:"[[Giani Zail Singh]]" fontsize:10
from: 25/07/1987 till: 25/07/1992 color:pres text:"[[Ramaswamy Venkataraman]]" fontsize:10
from: 25/07/1992 till: 25/07/1997 color:pres text:"[[Shankar Dayal Sharma]]" fontsize:10
from: 25/07/1997 till: 25/07/2002 color:pres text:"[[Kocheril Raman Narayanan]]" fontsize:10
from: 25/07/2002 till: 25/07/2007 color:pres text:"[[A. P. J. Abdul Kalam]]" fontsize:10
from: 25/07/2007 till: 25/07/2012 color:pres text:"[[Pratibha Patil]]" fontsize:10
from: 25/07/2012 till:25/07/2017 color:pres text:"[[Pranab Mukherjee]]" fontsize:10
from: 25/07/2017 till:01/01/2018 color:pres text:"[[Ram Nath Kovind]]" fontsize:10
</timeline>
from: 25/07/2007 till: 25/07/2012 color:pres text:"[[R]]" fontsize:10
from: 25/07/2022 till:01/01/2026 color:pres text:"[[Dropardi Murmu]]" fontsize:10
</timeline>
==हे सुद्धा पहा==
* [[भारताचे राष्ट्रपती]]
* [[भारताचे उपराष्ट्रपती]]
* [[भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी]]
* [[भारताच्या पंतप्रधानांची यादी]]
* [[भारताच्या उपपंतप्रधानांची यादी]]
* [[भारत राज्यांच्या प्रमुखांची यादी]]
* [[महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी]]
* [[महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी]]
==संदर्भ==
===सामान्य===
{{refbegin}}
* {{cite web|url = http://presidentofindia.nic.in/formerpresidents.html|title = Former Presidents|publisher=President’s Secretariat|accessdate = 29 November 2008}}
* {{cite web|url = http://www.eci.gov.in/miscellaneous_statistics/presidents_1952.asp|title = List of Presidents/Vice Presidents|publisher=Election Commission of India|accessdate = 29 November 2008}}
{{refend}}
30ecjxuo2h632ih3vncb8zsce3ri003
2141815
2141814
2022-07-31T03:50:10Z
Sandesh9822
66586
wikitext
text/x-wiki
[[भारताचे राष्ट्रपती]] हे भारताचे राज्यप्रमुख आणि [[भारतीय सशस्त्र सेना]] दलांचे सर्वोच्च कमांडर असतात. राष्ट्रपतींचा उल्लेख भारताचा प्रथम नागरिक म्हणून केला जातो. जरी [[भारतीय संविधान]]ाने या अधिकारांचे अधिकार सोपविले असले तरी हे पद मुख्यत्वे औपचारिक असते आणि कार्यकारी अधिकार पंतप्रधानांच्या अधिकारानुसार असतात. लोकसभा आणि राज्यसभेचे निवडलेले सदस्य आणि विधानसभेचे सदस्य, राज्य विधानसभेचे सदस्य यांच्यासमवेत निवडणूक गण पद्धतीद्वारे राष्ट्रपती निवडले जातात. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद, ५६, भाग ५ नुसार राष्ट्रपती पाच वर्षांच्या कारकिर्दीवर राहू शकतात. ज्या प्रकरणात राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ लवकर किंवा राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत संपुष्टात आला असेल तेथे उपराष्ट्रपती पदाची सूत्रे स्वीकारतील. भाग ५ च्या ७० कलमानुसार, जेथे हे शक्य नाही तेथे किंवा इतर कोणत्याही अनपेक्षित आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्रपतींची कामे कशी पार पाडायची हे संसद निर्णय घेऊ शकते.
{{Pie chart
| caption=उमेदवारीच्या पक्षाद्वारे राष्ट्रपतींचे प्रतिनिधित्व
| other =
| label1 = स्वतंत्र
| value1 = 29.6| color1 = lightblue
| label2 = भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| value2 = 41.2| color2 = #D0F0C0 | label3 = भारतीय जनता पार्टी
| value3 = 5.8| color3 = orange
| label4 = जनता पार्टी
| value4 = 5.8| color4 = #E2725B
| label5 = कार्यवाहक
| value5 = 17.6| color5 = wheat
}}
१९५० मध्ये भारतीय राज्यघटना लागू झाल्यावर भारत प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला तेव्हापासून ते १४ राष्ट्रपती होते. या चौदा व्यतिरिक्त तीन कार्यवाह राष्ट्रपती अल्पावधीसाठी पदावर राहिले आहेत. झाकीर हुसेन यांचे पदावर निधन झाल्यानंतर १९६९ मध्ये वराहगिरी व्यंकटा गिरी हे कार्यवाहक राष्ट्रपती झाले. काही महिन्यांनंतर गिरी यांची राष्ट्रपतिपदी निवड झाली. राष्ट्रपती आणि कार्यवाहक राष्ट्रपती या नात्याने ते एकमेव एकमेव व्यक्ती राहिले आहेत. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे दोन वेळा पदावर राहणारे एकमेव व्यक्ति आहे.
[[File:Presidents by state of birth.png|thumb|राष्ट्रपतींच्या जन्मानुसार राज्य]] निवडून येण्यापूर्वी ७ राष्ट्रपती एका राजकीय पक्षाचे सदस्य होते. यापैकी सहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. जनता पक्षाचे एक सदस्य नीलम संजीव रेड्डी होते, जे नंतर राष्ट्रपती झाले. झाकीर हुसेन आणि फखरुद्दीन अली अहमद या दोन राष्ट्रपतींचा कार्यालयात मृत्यू झाला आहे. नवीन राष्ट्रपती निवडून येईपर्यंत त्यांचे उपराष्ट्रपती कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून काम करीत असत. झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर नवीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांची निवड होईपर्यंत दोन कार्यकारी राष्ट्रपती पदाची सूत्रे सांभाळली. जेव्हा गिरी यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी राजीनामा दिला तेव्हा त्यांच्यानंतर मोहम्मद हिदायतुल्ला यांनी कार्यकारी राष्ट्रपती म्हणून कार्य केले. २००७ मध्ये निवडल्या गेलेल्या या बाराव्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील या पदावर काम करणाऱ्या पहिल्या महिला आहेत.
२५ जुलै २०२२ रोजी, [[दौपदी मुर्मू]] यांनी भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून पदाची सूत्रे स्वीकारली.
==राष्ट्रपतींची यादी==
भारतीय राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर निवडलेल्या राष्ट्रपतींच्या आधारे ही यादी क्रमांकित आहे. कार्यवाह अध्यक्ष म्हणून काम केलेले वराहगिरी वेंकट गिरी, मोहम्मद हिदायतुल्ला आणि बसप्पा डानप्पा जट्टी यांच्या कार्यकाळात या पदाची नोंद केलेली नाही. भारताचे अध्यक्ष कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. तक्त्यामध्ये वापरलेले रंग खालीलप्रमाणे दर्शवितात:
;रंगाचे वर्णन
{{legend|wheat|भारताचे कार्यवाहक राष्ट्रपती|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|lightblue|राष्ट्रपती हे अपक्ष उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|#D0F0C0|राष्ट्रपती हे [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] चे उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|orange|राष्ट्रपती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|#E2725B|राष्ट्रपती जनता पक्षाचे उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{| class="wikitable sortable" style="text-align:center" width="98%";margin-top:0.5em;"
|-
! scope="col" |अ.क्र.
! scope="col" width=17%|नाव<br />(जन्म-मृत्यू)
! scope="col" class="unsortable"|चित्र
! scope="col" | निवडले गेले
! scope="col" | मतदान टक्केवारी
! scope="col" | पदग्रहण
! scope="col" | पदमुक्त
! scope="col" | सत्र
! scope="col" | पहीले पद
! scope="col" | उपराष्ट्रपती
! scope="col" | पक्ष
! scope="col" | नियुक्ती [[भारताचे सरन्यायाधीश]]
! scope="col" | टिप्पणी
|-
| rowspan=3|१.
| scope="row" rowspan=3| डॉ. राजेंद्र प्रसाद (१८८४-१९६३)
| rowspan=3|[[File:Rajendra Prasad (Indian President), signed image for Walter Nash (NZ Prime Minister), 1958 (16017609534).jpg|146x146px|alt=Dr. Rajendra Prasad]]
| १९५०
| सभेद्वारे एकमताने निवड झाली.
| २६ जानेवारी १९५०
| १३ मे १९६२
| rowspan=3|१२ वर्ष १०७ दिवस
| rowspan=3|संविधान सभेचे अध्यक्ष
| rowspan=3|सर्वपल्ली राधाकृष्णन
|rowspan=3 style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| संविधान सभा
| align:"left" rowspan=3|<small>बिहारमधील प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले अध्यक्ष आणि सर्वात प्रदीर्घ काळ काम करणारे राष्ट्रपती होते, आणि पदांवर दोन किंवा त्याहून अधिक काळ सेवा देणारे एकमेव राष्ट्रपती होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी ते स्वातंत्र्यसैनिक देखील होते.
|-
|[[१९५२ची भारतीय राष्ट्रपती निवडणूक|१९५२]]
| ८३.८%
|१३ मे १९५२
|१३ मे १९५७
|[[एम. पतंजली शास्त्री]]
|-
|[[१९५७ची भारतीय राष्ट्रपती निवडणूक|१९५७]]
|९८.९%
|१३ मे १९५७
|१३ मे १९६२
|[[सुधी रंजन दास]]
|-
| २.
| सर्वपल्ली राधाकृष्णन (१८८८-१९७५)
| [[File:Photograph of Sarvepalli Radhakrishnan presented to First Lady Jacqueline Kennedy in 1962.jpg|156x156px|alt=Dr. Sarvapalli Radhakrishnan]]
| १९६२
| ९८.२%
| १३ मे १९६२
| १३ मे १९६७
| ५ वर्ष
| उपराष्ट्रपती
| झाकीर हुसेन
| style="background:lightblue;"| स्वतंत्र
| भुवनेश्वर प्रसाद सिन्हा
| राधाकृष्णन एक प्रख्यात तत्त्ववेत्ता आणि लेखक होते आणि आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते. राष्ट्रपती होण्यापूर्वी १९५४ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. ते दक्षिण भारतातील पहिले राष्ट्रपती होते.
|-
| ३.
|[[झाकीर हुसेन]]<sup>{{Dagger|alt=Died in office}}</sup><br />{{small|(१८९७–१९६९)}}
|[[File:DR. ZAKIR HUSAIN - PICTORIAL BIOGRAPHY 0005.jpg|alt=Zakir Hussain|pus|160x160px]]
| १९६७
| ५६.२%
| १३ मे १९६७
| ३ मे १९६९
| १ वर्ष ३५५ दिवस
| उपराष्ट्रपती
| वराह गिरी व्यंकट गिरी
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| कैलास नाथ वांचू
| हुसेन अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू आणि पद्मविभूषण आणि भारतरत्न यांचा प्राप्तकर्ता होते. ते कार्यालयातच मरण पावले. ते सर्वात कमी काळ सेवा देणारे राष्ट्रपती देखील होते. ते पहिले मुस्लिम राष्ट्रपती देखील होते.
|-
| -
| वराह गिरी व्यंकट गिरी<sup>*</sup><sup>[[File:Invertedcross1.jpg|5px|alt=Did not complete assigned term]]</sup><br />{{small|(१८९४–१९८०)}}
| [[File:V.V.Giri.jpg|134x134px|alt=Varahgiri Venkata Giri]]
| -
| -
| ३ मे १९६९
| २० जुलै १९६९
| ७८ दिवस
| उपराष्ट्रपती
| -
|style="background:Wheat;"| कार्यवाहक
| -
| १९६७ मध्ये त्यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. राष्ट्रपती झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर, गिरी यांना कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून नियुक्त केले गेले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी काही महिन्यांनंतर त्यांनी राजीनामा दिला.
|-
| -
| मोहमद हिदयातुल्लाह<sup>*</sup> <br />{{small|(१९०५–१९९२)}}
| [[File:Justice M. Hidayatullah.jpg|nirbing|150x150px]]
| -
| -
| २० जुलै १९६९
| २४ ऑगस्ट १९६९
| ३५ दिवस
| सर न्यायाधीश
| -
|style="background:Wheat;"| कार्यवाहक
| -
| हिदायतुल्लाह यांनी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले आणि ते ब्रिटीश साम्राज्याच्या ऑर्डरचा प्राप्तकर्ता देखील होते. गिरी यांची भारताचे राष्ट्रपती होईपर्यंत कार्यवाह राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम पाहिले.
|-
| ४.
| वराह गिरी व्यंकट गिरी
| [[File:V.V.Giri.jpg|134x134px|alt=Varahgiri Venkata Giri]]
| १९६९
| ५०.८%
| २४ ऑगस्ट १९६९
| २४ ऑगस्ट १९७४
| ५ वर्ष
| हंगामी राष्ट्रपती
| गोपाळ स्वरूप पाठक
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| मोहोमद हिदायातुल्लाह
| कार्यवाहक राष्ट्रपती आणि भारताचे राष्ट्रपती या दोघांनीही काम केलेले गिरी हे पहिलेच लोक होते. ते भारतरत्न प्राप्तकर्ता होते, आणि त्यांनी कामगार आणि रोजगार मंत्री आणि सिलोन (श्रीलंका) मध्ये उच्चायुक्त म्हणून काम पाहिले.
|-
| ५.
| [[फक्रूद्दीन अली अहमद]]<sup>{{Dagger|alt=Died in office}}</sup><br />{{small|(१९०५–१९७७)}}
| [[File:Fakhruddin Ali Ahmed 1977 stamp of India.jpg|134x134px|]]
| १९७४
| ७९.९%
| २४ ऑगस्ट १९७४
| ११ फेब्रुवारी १९७७
| २ वर्ष १७१ दिवस
| अन्न आणि कृषी मंत्री
| [[गोपाळ स्वरूप पाठक]] (१९७४)
----
[[बसप्पा धनप्पा जत्ती]] (१९७४-१९७७)
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| ऐ. एन. रे
| राष्ट्रपतीपदी निवड होण्यापूर्वी अहमद यांनी मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांचे कार्यकाळ संपेपर्यंत १९७७ मध्ये त्यांचे निधन झाले आणि ते या पदावर मरण पावले गेलेले दुसरे भारतीय राष्ट्रपती होते. आणीबाणीच्या काळात ते राष्ट्रपती होते.
|-
| -
| [[बसप्पा धनाप्पा जत्ती]]<sup>*</sup> <br />{{small|(१९१२–२००२)}}
|
| -
| -
| ११ फेब्रुवारी १९७७
| २५ जुलै १९७७
| १६४ दिवस
| उपराष्ट्रपती
| -
|style="background:Wheat;"| कार्यवाहक
| -
| जत्ती अहमद यांच्या कार्यकाळात भारताचे उपराष्ट्रपती होते आणि अहमद यांच्या निधनानंतर कार्यवाह राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. यापूर्वी त्यांनी म्हैसूर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.
|-
| ६.
| नीलम संजीव रेड्डी (१९१३-१९९६)
| [[File:NeelamSanjeevaReddy.jpg|100px]]
| १९७७
| बिनविरोध निवड
| २५ जुलै १९७७
| २५ जुलै १९८२
| ५ वर्ष
| लोकसभेचे सभापती
|[[बसप्पा धनाप्पा जत्ती]] (१९७७-१९७९)
----
[[मोहंमद हिदायतुल्लाह]] (१९७९-१९८२)
|style="background:#E2725B;"| जनता पक्ष
| मिर्झा हमिदुल्लाह बेग
| रेड्डी आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते. आंध्र प्रदेशातून निवडून येणारे रेड्डी जनता पक्षाचे एकमेव खासदार होते. २६ मार्च १९७७ रोजी ते एकमताने लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि १३ जुलै १९७७ रोजी ते सहावे राष्ट्रपती होण्यासाठी हे पद सोडले.
|-
| ७.
| झैल सिंघ (१९१६-१९८४)
| [[File:Giani Zail Singh 1995 stamp of India.jpg|134x134px]]
| १९८२
| ७२.७%
| २५ जुलै १९८२
| २५ जुलै १९८७
| ५ वर्ष
| गृह मंत्री
| [[मोहंमद हिदायतुल्लाह]] (१९८२-१९८४)
----
[[रामस्वामी वेंकटरामन]] (१९८४-१९७७)
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| वाय. व्ही. चंद्रचूड
| मार्च १९७२ मध्ये सिंग यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि १९८०मध्ये ते केंद्रीय गृहमंत्री झाले. १९८३ ते १९८६ पर्यंत ते अ-संरेखित चळवळीचे (एनएएम) सरचिटणीस होते.
|-
| ८.
| रामस्वामी वेंकरमण (१९१०-२००९)
|[[File:R Venkataraman.jpg|100px]]
| १९८७
| ७२.२%
| २५ जुलै १९८७
| २५ जुलै १९९२
| ५ वर्ष
| उपराष्ट्रपती
| शंकर दयाळ शर्मा
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| रघुनाथ स्वरूप पाठक
| १९४२ मध्ये व्यंकटारामन यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याबद्दल ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले. त्यांच्या सुटकेनंतर ते १९५० मध्ये काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून स्वतंत्र भारताच्या तात्पुरत्या संसदेसाठी निवडले गेले आणि शेवटी केंद्र सरकारमध्ये ते रुजू झाले, तिथे त्यांनी प्रथम वित्त व उद्योग मंत्री आणि नंतर संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिले.
|-
| ९.
| शंकर दयाळ शर्मा (१९१८-१९९९)
| [[File:Shankar Dayal Sharma 36.jpg|100px]]
| १९९२
| ६५.८%
| २५ जुलै १९९२
| २५ जुलै १९९७
| ५ वर्ष
| उपराष्ट्रपती
| कोचेरील रामन नारायणन
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| मधुकर हिरालाल कानिया
| शर्मा हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय संचार मंत्री होते. आंध्र प्रदेश, पंजाब आणि महाराष्ट्रचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
|-
| १०.
| कोचेरिल रामन नारायणन (१९२१- २००५)
| [[File:President Clinton with Indian president K. R. Narayanan (cropped).jpg|100px]]
| १९९७
| ९२.८%
| २५ जुलै १९९७
| २५ जुलै २००२
| ५
| उपराष्ट्रपती
| कृष्ण कांत
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| जे. एस. वर्मा
| नारायणन यांनी थायलंड, तुर्की, चीन आणि अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले. त्यांना विज्ञान आणि कायदा विषयात डॉक्टरेट मिळाली आणि अनेक विद्यापीठांत कुलगुरूही होते. ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते. ते पहिले दलित राष्ट्रपती होते.
|-
| ११.
| अवूल पाकिर जैनुलब्दिन अब्दुल कलाम (१९३१-२०१५)
| [[File:A. P. J. Abdul Kalam in 2008.jpg|100px]]
| २००२
| ८९.५%
| २५ जुलै २००२
| २५ जुलै २००७
| ५ वर्ष
| पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार
| [[कृष्ण कांत]] (२००२)
----
[[भैरव सिंघ शेखावत]] (२००२-२००७)
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| भूपिंदर नाथ किरपाल
|
कलाम हे शिक्षक आणि अभियंता होते ज्यांनी भारताच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमांच्या विकासात अग्रणी भूमिका बजावली. त्यांना भारतरत्नही मिळाला. ते "पीपल्स प्रेसिडेंट" म्हणून प्रसिद्ध होते.
|-
| १२.
| प्रतिभा ताई पाटील (१९३४-)
| [[File:Pratibha Patil 2012-02-27.jpg|100px]]
| २००७
| ६५.८%
| २५ जुलै २००७
| २५ जुलै २०१२
| ५ वर्ष
| राजस्थानच्या राज्यपाल
| मोहमद हामिद अन्सारी
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| के. जी. बालकृष्णन
| पाटील भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या महिला होत्या. त्या राजस्थानच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या.
|-
| १३.
| प्रणब मुखर्जी (१९३५-)
| [[File:Secretary Tim Geithner and Finance Minister Pranab Mukherjee 2010 crop.jpg|100px]]
| २०१२
| ६९.३%
| २५ जुलै २०१२
| २५ जुलै २०१७
| ५ वर्ष
| अर्थ मंत्री
| मोहमद हामिद अन्सारी
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| एस. एच. कपाडिया
| मुखर्जी यांनी अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष अशी भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्रालयात विविध पदे भूषवली.
|-
| १४.
| राम नाथ कोविंद (१९४५-)
| [[File:Ram Nath Kovind official portrait.jpg|100px]]
| २०१७
| ६५.६%
| २५ जुलै २०१७
| २५ जुलै २०२२
| ५ वर्ष
| बिहारचे राज्यपाल
| वेंकैया नायडू
|style="background:orange;"| भारतीय जनता पक्ष
| जगदीश सिंघ खेहर
| कोविंद हे २०१५ ते २०१७ पर्यंत बिहारचे राज्यपाल आणि १९९९ ते २००६ पर्यंत खासदार होते. ते दुसरे दलित अध्यक्ष (के. आर. नारायणन नंतर) आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाचे पहिले राष्ट्रपती आहेत आणि ते तारुण्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस)सक्रिय सदस्य आहेत.
|-
| १५.
| [[द्रौपदी मुर्मू]] (१९४५-)
| [[File:Ram Nath Kovind official portrait.jpg|100px]]
| २०२२
| ६२.०७%
| २५ जुलै २०२२
| पदस्थ (मुदत २५ जुलै २०२७ रोजी संपेल.)
|
| झारखंडच्या राज्यपाल
| वेंकैया नायडू
|style="background:orange;"| भारतीय जनता पक्ष
| जगदीश सिंघ खेहर
| कोविंद हे २०१५ ते २०१७ पर्यंत बिहारचे राज्यपाल आणि १९९९ ते २००६ पर्यंत खासदार होते. ते दुसरे दलित अध्यक्ष (के. आर. नारायणन नंतर) आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाचे पहिले राष्ट्रपती आहेत आणि ते तारुण्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस)सक्रिय सदस्य आहेत.
|}
;इतर चिन्हे
<sup>{{Dagger|alt=कार्यकाळात निधन झालेले}}</sup>- कार्यकाळात निधन झालेले <br />
<sup>[[File:Invertedcross1.jpg|5px|alt=नेमलेली मुदत पूर्ण झाली नाही]]</sup>- नेमलेली मुदत पूर्ण झाली नाही<br/>
<sup>*</sup>- कार्यवाहक राष्ट्रपती
; कालरेषा
<timeline>
ImageSize = width:800 height:auto barincrement:20
PlotArea = top:10 bottom:50 right:130 left:20
AlignBars = late
DateFormat = dd/mm/yyyy
Period = from:01/01/1950 till:01/01/2018
TimeAxis = orientation:horizontal
ScaleMajor = unit:year increment:10 start:1950
Colors =
id:pres value:blue legend: Terpilih
id:act value:Green legend: Pelaksana_jabatan
Legend = columns:2 left:150 top:24 columnwidth:100
TextData =
pos:(20,27) textcolor:black fontsize:M
text:"Presiden:"
BarData =
barset:PM
PlotData=
width:5 align:left fontsize:S shift:(5,-4) anchor:till
barset:PM
from: 26/01/1950 till: 13/05/1962 color:pres text:"[[Rajendra Prasad]]" fontsize:10
from: 13/05/1962 till: 13/05/1967 color:pres text:"[[Sarvepalli Radhakrishnan]]" fontsize:10
from: 13/05/1967 till: 03/05/1969 color:pres text:"[[Zakir Hussain]]" fontsize:10
from: 03/05/1969 till: 20/07/1969 color:act text:"[[Varahagiri Venkata Giri]]" fontsize:10
from: 20/07/1969 till: 24/08/1969 color:act text:"[[Muhammad Hidayatullah]]" fontsize:10
from: 24/08/1969 till: 24/08/1974 color:pres text:"[[Varahagiri Venkata Giri]]" fontsize:10
from: 24/08/1974 till: 11/02/1977 color:pres text:"[[Fakhruddin Ali Ahmed]]" fontsize:10
from: 11/02/1977 till: 25/07/1977 color:act text:"[[Basappa Danappa Jatti]]" fontsize:10
from: 25/07/1977 till: 25/07/1982 color:pres text:"[[Neelam Sanjiva Reddy]]" fontsize:10
from: 25/07/1982 till: 25/07/1987 color:pres text:"[[Giani Zail Singh]]" fontsize:10
from: 25/07/1987 till: 25/07/1992 color:pres text:"[[Ramaswamy Venkataraman]]" fontsize:10
from: 25/07/1992 till: 25/07/1997 color:pres text:"[[Shankar Dayal Sharma]]" fontsize:10
from: 25/07/1997 till: 25/07/2002 color:pres text:"[[Kocheril Raman Narayanan]]" fontsize:10
from: 25/07/2002 till: 25/07/2007 color:pres text:"[[A. P. J. Abdul Kalam]]" fontsize:10
from: 25/07/2007 till: 25/07/2012 color:pres text:"[[Pratibha Patil]]" fontsize:10
from: 25/07/2012 till:25/07/2017 color:pres text:"[[Pranab Mukherjee]]" fontsize:10
from: 25/07/2017 till:01/01/2018 color:pres text:"[[Ram Nath Kovind]]" fontsize:10
</timeline>
from: 25/07/2007 till: 25/07/2012 color:pres text:"[[R]]" fontsize:10
from: 25/07/2022 till:01/01/2026 color:pres text:"[[Dropardi Murmu]]" fontsize:10
</timeline>
==हे सुद्धा पहा==
* [[भारताचे राष्ट्रपती]]
* [[भारताचे उपराष्ट्रपती]]
* [[भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी]]
* [[भारताच्या पंतप्रधानांची यादी]]
* [[भारताच्या उपपंतप्रधानांची यादी]]
* [[भारत राज्यांच्या प्रमुखांची यादी]]
* [[महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी]]
* [[महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी]]
==संदर्भ==
===सामान्य===
{{refbegin}}
* {{cite web|url = http://presidentofindia.nic.in/formerpresidents.html|title = Former Presidents|publisher=President’s Secretariat|accessdate = 29 November 2008}}
* {{cite web|url = http://www.eci.gov.in/miscellaneous_statistics/presidents_1952.asp|title = List of Presidents/Vice Presidents|publisher=Election Commission of India|accessdate = 29 November 2008}}
{{refend}}
qn4mdh2d9830kdcfbji15nuuhizoe4w
2141816
2141815
2022-07-31T03:50:44Z
Sandesh9822
66586
wikitext
text/x-wiki
[[भारताचे राष्ट्रपती]] हे भारताचे राज्यप्रमुख आणि [[भारतीय सशस्त्र सेना]] दलांचे सर्वोच्च कमांडर असतात. राष्ट्रपतींचा उल्लेख भारताचा प्रथम नागरिक म्हणून केला जातो. जरी [[भारतीय संविधान]]ाने या अधिकारांचे अधिकार सोपविले असले तरी हे पद मुख्यत्वे औपचारिक असते आणि कार्यकारी अधिकार पंतप्रधानांच्या अधिकारानुसार असतात. लोकसभा आणि राज्यसभेचे निवडलेले सदस्य आणि विधानसभेचे सदस्य, राज्य विधानसभेचे सदस्य यांच्यासमवेत निवडणूक गण पद्धतीद्वारे राष्ट्रपती निवडले जातात. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद, ५६, भाग ५ नुसार राष्ट्रपती पाच वर्षांच्या कारकिर्दीवर राहू शकतात. ज्या प्रकरणात राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ लवकर किंवा राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत संपुष्टात आला असेल तेथे उपराष्ट्रपती पदाची सूत्रे स्वीकारतील. भाग ५ च्या ७० कलमानुसार, जेथे हे शक्य नाही तेथे किंवा इतर कोणत्याही अनपेक्षित आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्रपतींची कामे कशी पार पाडायची हे संसद निर्णय घेऊ शकते.
{{Pie chart
| caption=उमेदवारीच्या पक्षाद्वारे राष्ट्रपतींचे प्रतिनिधित्व
| other =
| label1 = स्वतंत्र
| value1 = 29.6| color1 = lightblue
| label2 = भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| value2 = 41.2| color2 = #D0F0C0 | label3 = भारतीय जनता पार्टी
| value3 = 5.8| color3 = orange
| label4 = जनता पार्टी
| value4 = 5.8| color4 = #E2725B
| label5 = कार्यवाहक
| value5 = 17.6| color5 = wheat
}}
१९५० मध्ये भारतीय राज्यघटना लागू झाल्यावर भारत प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला तेव्हापासून ते १४ राष्ट्रपती होते. या चौदा व्यतिरिक्त तीन कार्यवाह राष्ट्रपती अल्पावधीसाठी पदावर राहिले आहेत. झाकीर हुसेन यांचे पदावर निधन झाल्यानंतर १९६९ मध्ये वराहगिरी व्यंकटा गिरी हे कार्यवाहक राष्ट्रपती झाले. काही महिन्यांनंतर गिरी यांची राष्ट्रपतिपदी निवड झाली. राष्ट्रपती आणि कार्यवाहक राष्ट्रपती या नात्याने ते एकमेव एकमेव व्यक्ती राहिले आहेत. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे दोन वेळा पदावर राहणारे एकमेव व्यक्ति आहे.
[[File:Presidents by state of birth.png|thumb|राष्ट्रपतींच्या जन्मानुसार राज्य]] निवडून येण्यापूर्वी ७ राष्ट्रपती एका राजकीय पक्षाचे सदस्य होते. यापैकी सहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. जनता पक्षाचे एक सदस्य नीलम संजीव रेड्डी होते, जे नंतर राष्ट्रपती झाले. झाकीर हुसेन आणि फखरुद्दीन अली अहमद या दोन राष्ट्रपतींचा कार्यालयात मृत्यू झाला आहे. नवीन राष्ट्रपती निवडून येईपर्यंत त्यांचे उपराष्ट्रपती कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून काम करीत असत. झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर नवीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांची निवड होईपर्यंत दोन कार्यकारी राष्ट्रपती पदाची सूत्रे सांभाळली. जेव्हा गिरी यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी राजीनामा दिला तेव्हा त्यांच्यानंतर मोहम्मद हिदायतुल्ला यांनी कार्यकारी राष्ट्रपती म्हणून कार्य केले. २००७ मध्ये निवडल्या गेलेल्या या बाराव्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील या पदावर काम करणाऱ्या पहिल्या महिला आहेत.
२५ जुलै २०२२ रोजी, [[द्रौपदी मुर्मू]] यांनी भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून पदाची सूत्रे स्वीकारली.
==राष्ट्रपतींची यादी==
भारतीय राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर निवडलेल्या राष्ट्रपतींच्या आधारे ही यादी क्रमांकित आहे. कार्यवाह अध्यक्ष म्हणून काम केलेले वराहगिरी वेंकट गिरी, मोहम्मद हिदायतुल्ला आणि बसप्पा डानप्पा जट्टी यांच्या कार्यकाळात या पदाची नोंद केलेली नाही. भारताचे अध्यक्ष कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. तक्त्यामध्ये वापरलेले रंग खालीलप्रमाणे दर्शवितात:
;रंगाचे वर्णन
{{legend|wheat|भारताचे कार्यवाहक राष्ट्रपती|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|lightblue|राष्ट्रपती हे अपक्ष उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|#D0F0C0|राष्ट्रपती हे [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] चे उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|orange|राष्ट्रपती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|#E2725B|राष्ट्रपती जनता पक्षाचे उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{| class="wikitable sortable" style="text-align:center" width="98%";margin-top:0.5em;"
|-
! scope="col" |अ.क्र.
! scope="col" width=17%|नाव<br />(जन्म-मृत्यू)
! scope="col" class="unsortable"|चित्र
! scope="col" | निवडले गेले
! scope="col" | मतदान टक्केवारी
! scope="col" | पदग्रहण
! scope="col" | पदमुक्त
! scope="col" | सत्र
! scope="col" | पहीले पद
! scope="col" | उपराष्ट्रपती
! scope="col" | पक्ष
! scope="col" | नियुक्ती [[भारताचे सरन्यायाधीश]]
! scope="col" | टिप्पणी
|-
| rowspan=3|१.
| scope="row" rowspan=3| डॉ. राजेंद्र प्रसाद (१८८४-१९६३)
| rowspan=3|[[File:Rajendra Prasad (Indian President), signed image for Walter Nash (NZ Prime Minister), 1958 (16017609534).jpg|146x146px|alt=Dr. Rajendra Prasad]]
| १९५०
| सभेद्वारे एकमताने निवड झाली.
| २६ जानेवारी १९५०
| १३ मे १९६२
| rowspan=3|१२ वर्ष १०७ दिवस
| rowspan=3|संविधान सभेचे अध्यक्ष
| rowspan=3|सर्वपल्ली राधाकृष्णन
|rowspan=3 style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| संविधान सभा
| align:"left" rowspan=3|<small>बिहारमधील प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले अध्यक्ष आणि सर्वात प्रदीर्घ काळ काम करणारे राष्ट्रपती होते, आणि पदांवर दोन किंवा त्याहून अधिक काळ सेवा देणारे एकमेव राष्ट्रपती होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी ते स्वातंत्र्यसैनिक देखील होते.
|-
|[[१९५२ची भारतीय राष्ट्रपती निवडणूक|१९५२]]
| ८३.८%
|१३ मे १९५२
|१३ मे १९५७
|[[एम. पतंजली शास्त्री]]
|-
|[[१९५७ची भारतीय राष्ट्रपती निवडणूक|१९५७]]
|९८.९%
|१३ मे १९५७
|१३ मे १९६२
|[[सुधी रंजन दास]]
|-
| २.
| सर्वपल्ली राधाकृष्णन (१८८८-१९७५)
| [[File:Photograph of Sarvepalli Radhakrishnan presented to First Lady Jacqueline Kennedy in 1962.jpg|156x156px|alt=Dr. Sarvapalli Radhakrishnan]]
| १९६२
| ९८.२%
| १३ मे १९६२
| १३ मे १९६७
| ५ वर्ष
| उपराष्ट्रपती
| झाकीर हुसेन
| style="background:lightblue;"| स्वतंत्र
| भुवनेश्वर प्रसाद सिन्हा
| राधाकृष्णन एक प्रख्यात तत्त्ववेत्ता आणि लेखक होते आणि आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते. राष्ट्रपती होण्यापूर्वी १९५४ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. ते दक्षिण भारतातील पहिले राष्ट्रपती होते.
|-
| ३.
|[[झाकीर हुसेन]]<sup>{{Dagger|alt=Died in office}}</sup><br />{{small|(१८९७–१९६९)}}
|[[File:DR. ZAKIR HUSAIN - PICTORIAL BIOGRAPHY 0005.jpg|alt=Zakir Hussain|pus|160x160px]]
| १९६७
| ५६.२%
| १३ मे १९६७
| ३ मे १९६९
| १ वर्ष ३५५ दिवस
| उपराष्ट्रपती
| वराह गिरी व्यंकट गिरी
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| कैलास नाथ वांचू
| हुसेन अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू आणि पद्मविभूषण आणि भारतरत्न यांचा प्राप्तकर्ता होते. ते कार्यालयातच मरण पावले. ते सर्वात कमी काळ सेवा देणारे राष्ट्रपती देखील होते. ते पहिले मुस्लिम राष्ट्रपती देखील होते.
|-
| -
| वराह गिरी व्यंकट गिरी<sup>*</sup><sup>[[File:Invertedcross1.jpg|5px|alt=Did not complete assigned term]]</sup><br />{{small|(१८९४–१९८०)}}
| [[File:V.V.Giri.jpg|134x134px|alt=Varahgiri Venkata Giri]]
| -
| -
| ३ मे १९६९
| २० जुलै १९६९
| ७८ दिवस
| उपराष्ट्रपती
| -
|style="background:Wheat;"| कार्यवाहक
| -
| १९६७ मध्ये त्यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. राष्ट्रपती झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर, गिरी यांना कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून नियुक्त केले गेले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी काही महिन्यांनंतर त्यांनी राजीनामा दिला.
|-
| -
| मोहमद हिदयातुल्लाह<sup>*</sup> <br />{{small|(१९०५–१९९२)}}
| [[File:Justice M. Hidayatullah.jpg|nirbing|150x150px]]
| -
| -
| २० जुलै १९६९
| २४ ऑगस्ट १९६९
| ३५ दिवस
| सर न्यायाधीश
| -
|style="background:Wheat;"| कार्यवाहक
| -
| हिदायतुल्लाह यांनी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले आणि ते ब्रिटीश साम्राज्याच्या ऑर्डरचा प्राप्तकर्ता देखील होते. गिरी यांची भारताचे राष्ट्रपती होईपर्यंत कार्यवाह राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम पाहिले.
|-
| ४.
| वराह गिरी व्यंकट गिरी
| [[File:V.V.Giri.jpg|134x134px|alt=Varahgiri Venkata Giri]]
| १९६९
| ५०.८%
| २४ ऑगस्ट १९६९
| २४ ऑगस्ट १९७४
| ५ वर्ष
| हंगामी राष्ट्रपती
| गोपाळ स्वरूप पाठक
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| मोहोमद हिदायातुल्लाह
| कार्यवाहक राष्ट्रपती आणि भारताचे राष्ट्रपती या दोघांनीही काम केलेले गिरी हे पहिलेच लोक होते. ते भारतरत्न प्राप्तकर्ता होते, आणि त्यांनी कामगार आणि रोजगार मंत्री आणि सिलोन (श्रीलंका) मध्ये उच्चायुक्त म्हणून काम पाहिले.
|-
| ५.
| [[फक्रूद्दीन अली अहमद]]<sup>{{Dagger|alt=Died in office}}</sup><br />{{small|(१९०५–१९७७)}}
| [[File:Fakhruddin Ali Ahmed 1977 stamp of India.jpg|134x134px|]]
| १९७४
| ७९.९%
| २४ ऑगस्ट १९७४
| ११ फेब्रुवारी १९७७
| २ वर्ष १७१ दिवस
| अन्न आणि कृषी मंत्री
| [[गोपाळ स्वरूप पाठक]] (१९७४)
----
[[बसप्पा धनप्पा जत्ती]] (१९७४-१९७७)
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| ऐ. एन. रे
| राष्ट्रपतीपदी निवड होण्यापूर्वी अहमद यांनी मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांचे कार्यकाळ संपेपर्यंत १९७७ मध्ये त्यांचे निधन झाले आणि ते या पदावर मरण पावले गेलेले दुसरे भारतीय राष्ट्रपती होते. आणीबाणीच्या काळात ते राष्ट्रपती होते.
|-
| -
| [[बसप्पा धनाप्पा जत्ती]]<sup>*</sup> <br />{{small|(१९१२–२००२)}}
|
| -
| -
| ११ फेब्रुवारी १९७७
| २५ जुलै १९७७
| १६४ दिवस
| उपराष्ट्रपती
| -
|style="background:Wheat;"| कार्यवाहक
| -
| जत्ती अहमद यांच्या कार्यकाळात भारताचे उपराष्ट्रपती होते आणि अहमद यांच्या निधनानंतर कार्यवाह राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. यापूर्वी त्यांनी म्हैसूर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.
|-
| ६.
| नीलम संजीव रेड्डी (१९१३-१९९६)
| [[File:NeelamSanjeevaReddy.jpg|100px]]
| १९७७
| बिनविरोध निवड
| २५ जुलै १९७७
| २५ जुलै १९८२
| ५ वर्ष
| लोकसभेचे सभापती
|[[बसप्पा धनाप्पा जत्ती]] (१९७७-१९७९)
----
[[मोहंमद हिदायतुल्लाह]] (१९७९-१९८२)
|style="background:#E2725B;"| जनता पक्ष
| मिर्झा हमिदुल्लाह बेग
| रेड्डी आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते. आंध्र प्रदेशातून निवडून येणारे रेड्डी जनता पक्षाचे एकमेव खासदार होते. २६ मार्च १९७७ रोजी ते एकमताने लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि १३ जुलै १९७७ रोजी ते सहावे राष्ट्रपती होण्यासाठी हे पद सोडले.
|-
| ७.
| झैल सिंघ (१९१६-१९८४)
| [[File:Giani Zail Singh 1995 stamp of India.jpg|134x134px]]
| १९८२
| ७२.७%
| २५ जुलै १९८२
| २५ जुलै १९८७
| ५ वर्ष
| गृह मंत्री
| [[मोहंमद हिदायतुल्लाह]] (१९८२-१९८४)
----
[[रामस्वामी वेंकटरामन]] (१९८४-१९७७)
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| वाय. व्ही. चंद्रचूड
| मार्च १९७२ मध्ये सिंग यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि १९८०मध्ये ते केंद्रीय गृहमंत्री झाले. १९८३ ते १९८६ पर्यंत ते अ-संरेखित चळवळीचे (एनएएम) सरचिटणीस होते.
|-
| ८.
| रामस्वामी वेंकरमण (१९१०-२००९)
|[[File:R Venkataraman.jpg|100px]]
| १९८७
| ७२.२%
| २५ जुलै १९८७
| २५ जुलै १९९२
| ५ वर्ष
| उपराष्ट्रपती
| शंकर दयाळ शर्मा
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| रघुनाथ स्वरूप पाठक
| १९४२ मध्ये व्यंकटारामन यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याबद्दल ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले. त्यांच्या सुटकेनंतर ते १९५० मध्ये काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून स्वतंत्र भारताच्या तात्पुरत्या संसदेसाठी निवडले गेले आणि शेवटी केंद्र सरकारमध्ये ते रुजू झाले, तिथे त्यांनी प्रथम वित्त व उद्योग मंत्री आणि नंतर संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिले.
|-
| ९.
| शंकर दयाळ शर्मा (१९१८-१९९९)
| [[File:Shankar Dayal Sharma 36.jpg|100px]]
| १९९२
| ६५.८%
| २५ जुलै १९९२
| २५ जुलै १९९७
| ५ वर्ष
| उपराष्ट्रपती
| कोचेरील रामन नारायणन
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| मधुकर हिरालाल कानिया
| शर्मा हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय संचार मंत्री होते. आंध्र प्रदेश, पंजाब आणि महाराष्ट्रचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
|-
| १०.
| कोचेरिल रामन नारायणन (१९२१- २००५)
| [[File:President Clinton with Indian president K. R. Narayanan (cropped).jpg|100px]]
| १९९७
| ९२.८%
| २५ जुलै १९९७
| २५ जुलै २००२
| ५
| उपराष्ट्रपती
| कृष्ण कांत
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| जे. एस. वर्मा
| नारायणन यांनी थायलंड, तुर्की, चीन आणि अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले. त्यांना विज्ञान आणि कायदा विषयात डॉक्टरेट मिळाली आणि अनेक विद्यापीठांत कुलगुरूही होते. ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते. ते पहिले दलित राष्ट्रपती होते.
|-
| ११.
| अवूल पाकिर जैनुलब्दिन अब्दुल कलाम (१९३१-२०१५)
| [[File:A. P. J. Abdul Kalam in 2008.jpg|100px]]
| २००२
| ८९.५%
| २५ जुलै २००२
| २५ जुलै २००७
| ५ वर्ष
| पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार
| [[कृष्ण कांत]] (२००२)
----
[[भैरव सिंघ शेखावत]] (२००२-२००७)
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| भूपिंदर नाथ किरपाल
|
कलाम हे शिक्षक आणि अभियंता होते ज्यांनी भारताच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमांच्या विकासात अग्रणी भूमिका बजावली. त्यांना भारतरत्नही मिळाला. ते "पीपल्स प्रेसिडेंट" म्हणून प्रसिद्ध होते.
|-
| १२.
| प्रतिभा ताई पाटील (१९३४-)
| [[File:Pratibha Patil 2012-02-27.jpg|100px]]
| २००७
| ६५.८%
| २५ जुलै २००७
| २५ जुलै २०१२
| ५ वर्ष
| राजस्थानच्या राज्यपाल
| मोहमद हामिद अन्सारी
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| के. जी. बालकृष्णन
| पाटील भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या महिला होत्या. त्या राजस्थानच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या.
|-
| १३.
| प्रणब मुखर्जी (१९३५-)
| [[File:Secretary Tim Geithner and Finance Minister Pranab Mukherjee 2010 crop.jpg|100px]]
| २०१२
| ६९.३%
| २५ जुलै २०१२
| २५ जुलै २०१७
| ५ वर्ष
| अर्थ मंत्री
| मोहमद हामिद अन्सारी
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| एस. एच. कपाडिया
| मुखर्जी यांनी अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष अशी भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्रालयात विविध पदे भूषवली.
|-
| १४.
| राम नाथ कोविंद (१९४५-)
| [[File:Ram Nath Kovind official portrait.jpg|100px]]
| २०१७
| ६५.६%
| २५ जुलै २०१७
| २५ जुलै २०२२
| ५ वर्ष
| बिहारचे राज्यपाल
| वेंकैया नायडू
|style="background:orange;"| भारतीय जनता पक्ष
| जगदीश सिंघ खेहर
| कोविंद हे २०१५ ते २०१७ पर्यंत बिहारचे राज्यपाल आणि १९९९ ते २००६ पर्यंत खासदार होते. ते दुसरे दलित अध्यक्ष (के. आर. नारायणन नंतर) आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाचे पहिले राष्ट्रपती आहेत आणि ते तारुण्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस)सक्रिय सदस्य आहेत.
|-
| १५.
| [[द्रौपदी मुर्मू]] (१९४५-)
| [[File:Ram Nath Kovind official portrait.jpg|100px]]
| २०२२
| ६२.०७%
| २५ जुलै २०२२
| पदस्थ (मुदत २५ जुलै २०२७ रोजी संपेल.)
|
| झारखंडच्या राज्यपाल
| वेंकैया नायडू
|style="background:orange;"| भारतीय जनता पक्ष
| जगदीश सिंघ खेहर
| कोविंद हे २०१५ ते २०१७ पर्यंत बिहारचे राज्यपाल आणि १९९९ ते २००६ पर्यंत खासदार होते. ते दुसरे दलित अध्यक्ष (के. आर. नारायणन नंतर) आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाचे पहिले राष्ट्रपती आहेत आणि ते तारुण्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस)सक्रिय सदस्य आहेत.
|}
;इतर चिन्हे
<sup>{{Dagger|alt=कार्यकाळात निधन झालेले}}</sup>- कार्यकाळात निधन झालेले <br />
<sup>[[File:Invertedcross1.jpg|5px|alt=नेमलेली मुदत पूर्ण झाली नाही]]</sup>- नेमलेली मुदत पूर्ण झाली नाही<br/>
<sup>*</sup>- कार्यवाहक राष्ट्रपती
; कालरेषा
<timeline>
ImageSize = width:800 height:auto barincrement:20
PlotArea = top:10 bottom:50 right:130 left:20
AlignBars = late
DateFormat = dd/mm/yyyy
Period = from:01/01/1950 till:01/01/2018
TimeAxis = orientation:horizontal
ScaleMajor = unit:year increment:10 start:1950
Colors =
id:pres value:blue legend: Terpilih
id:act value:Green legend: Pelaksana_jabatan
Legend = columns:2 left:150 top:24 columnwidth:100
TextData =
pos:(20,27) textcolor:black fontsize:M
text:"Presiden:"
BarData =
barset:PM
PlotData=
width:5 align:left fontsize:S shift:(5,-4) anchor:till
barset:PM
from: 26/01/1950 till: 13/05/1962 color:pres text:"[[Rajendra Prasad]]" fontsize:10
from: 13/05/1962 till: 13/05/1967 color:pres text:"[[Sarvepalli Radhakrishnan]]" fontsize:10
from: 13/05/1967 till: 03/05/1969 color:pres text:"[[Zakir Hussain]]" fontsize:10
from: 03/05/1969 till: 20/07/1969 color:act text:"[[Varahagiri Venkata Giri]]" fontsize:10
from: 20/07/1969 till: 24/08/1969 color:act text:"[[Muhammad Hidayatullah]]" fontsize:10
from: 24/08/1969 till: 24/08/1974 color:pres text:"[[Varahagiri Venkata Giri]]" fontsize:10
from: 24/08/1974 till: 11/02/1977 color:pres text:"[[Fakhruddin Ali Ahmed]]" fontsize:10
from: 11/02/1977 till: 25/07/1977 color:act text:"[[Basappa Danappa Jatti]]" fontsize:10
from: 25/07/1977 till: 25/07/1982 color:pres text:"[[Neelam Sanjiva Reddy]]" fontsize:10
from: 25/07/1982 till: 25/07/1987 color:pres text:"[[Giani Zail Singh]]" fontsize:10
from: 25/07/1987 till: 25/07/1992 color:pres text:"[[Ramaswamy Venkataraman]]" fontsize:10
from: 25/07/1992 till: 25/07/1997 color:pres text:"[[Shankar Dayal Sharma]]" fontsize:10
from: 25/07/1997 till: 25/07/2002 color:pres text:"[[Kocheril Raman Narayanan]]" fontsize:10
from: 25/07/2002 till: 25/07/2007 color:pres text:"[[A. P. J. Abdul Kalam]]" fontsize:10
from: 25/07/2007 till: 25/07/2012 color:pres text:"[[Pratibha Patil]]" fontsize:10
from: 25/07/2012 till:25/07/2017 color:pres text:"[[Pranab Mukherjee]]" fontsize:10
from: 25/07/2017 till:01/01/2018 color:pres text:"[[Ram Nath Kovind]]" fontsize:10
</timeline>
from: 25/07/2007 till: 25/07/2012 color:pres text:"[[R]]" fontsize:10
from: 25/07/2022 till:01/01/2026 color:pres text:"[[Dropardi Murmu]]" fontsize:10
</timeline>
==हे सुद्धा पहा==
* [[भारताचे राष्ट्रपती]]
* [[भारताचे उपराष्ट्रपती]]
* [[भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी]]
* [[भारताच्या पंतप्रधानांची यादी]]
* [[भारताच्या उपपंतप्रधानांची यादी]]
* [[भारत राज्यांच्या प्रमुखांची यादी]]
* [[महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी]]
* [[महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी]]
==संदर्भ==
===सामान्य===
{{refbegin}}
* {{cite web|url = http://presidentofindia.nic.in/formerpresidents.html|title = Former Presidents|publisher=President’s Secretariat|accessdate = 29 November 2008}}
* {{cite web|url = http://www.eci.gov.in/miscellaneous_statistics/presidents_1952.asp|title = List of Presidents/Vice Presidents|publisher=Election Commission of India|accessdate = 29 November 2008}}
{{refend}}
66ms4h0bgtts7apu7vvsi5ni8ucisfr
2141818
2141816
2022-07-31T03:56:55Z
Sandesh9822
66586
/* राष्ट्रपतींची यादी */चित्र
wikitext
text/x-wiki
[[भारताचे राष्ट्रपती]] हे भारताचे राज्यप्रमुख आणि [[भारतीय सशस्त्र सेना]] दलांचे सर्वोच्च कमांडर असतात. राष्ट्रपतींचा उल्लेख भारताचा प्रथम नागरिक म्हणून केला जातो. जरी [[भारतीय संविधान]]ाने या अधिकारांचे अधिकार सोपविले असले तरी हे पद मुख्यत्वे औपचारिक असते आणि कार्यकारी अधिकार पंतप्रधानांच्या अधिकारानुसार असतात. लोकसभा आणि राज्यसभेचे निवडलेले सदस्य आणि विधानसभेचे सदस्य, राज्य विधानसभेचे सदस्य यांच्यासमवेत निवडणूक गण पद्धतीद्वारे राष्ट्रपती निवडले जातात. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद, ५६, भाग ५ नुसार राष्ट्रपती पाच वर्षांच्या कारकिर्दीवर राहू शकतात. ज्या प्रकरणात राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ लवकर किंवा राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत संपुष्टात आला असेल तेथे उपराष्ट्रपती पदाची सूत्रे स्वीकारतील. भाग ५ च्या ७० कलमानुसार, जेथे हे शक्य नाही तेथे किंवा इतर कोणत्याही अनपेक्षित आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्रपतींची कामे कशी पार पाडायची हे संसद निर्णय घेऊ शकते.
{{Pie chart
| caption=उमेदवारीच्या पक्षाद्वारे राष्ट्रपतींचे प्रतिनिधित्व
| other =
| label1 = स्वतंत्र
| value1 = 29.6| color1 = lightblue
| label2 = भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| value2 = 41.2| color2 = #D0F0C0 | label3 = भारतीय जनता पार्टी
| value3 = 5.8| color3 = orange
| label4 = जनता पार्टी
| value4 = 5.8| color4 = #E2725B
| label5 = कार्यवाहक
| value5 = 17.6| color5 = wheat
}}
१९५० मध्ये भारतीय राज्यघटना लागू झाल्यावर भारत प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला तेव्हापासून ते १४ राष्ट्रपती होते. या चौदा व्यतिरिक्त तीन कार्यवाह राष्ट्रपती अल्पावधीसाठी पदावर राहिले आहेत. झाकीर हुसेन यांचे पदावर निधन झाल्यानंतर १९६९ मध्ये वराहगिरी व्यंकटा गिरी हे कार्यवाहक राष्ट्रपती झाले. काही महिन्यांनंतर गिरी यांची राष्ट्रपतिपदी निवड झाली. राष्ट्रपती आणि कार्यवाहक राष्ट्रपती या नात्याने ते एकमेव एकमेव व्यक्ती राहिले आहेत. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे दोन वेळा पदावर राहणारे एकमेव व्यक्ति आहे.
[[File:Presidents by state of birth.png|thumb|राष्ट्रपतींच्या जन्मानुसार राज्य]] निवडून येण्यापूर्वी ७ राष्ट्रपती एका राजकीय पक्षाचे सदस्य होते. यापैकी सहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. जनता पक्षाचे एक सदस्य नीलम संजीव रेड्डी होते, जे नंतर राष्ट्रपती झाले. झाकीर हुसेन आणि फखरुद्दीन अली अहमद या दोन राष्ट्रपतींचा कार्यालयात मृत्यू झाला आहे. नवीन राष्ट्रपती निवडून येईपर्यंत त्यांचे उपराष्ट्रपती कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून काम करीत असत. झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर नवीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांची निवड होईपर्यंत दोन कार्यकारी राष्ट्रपती पदाची सूत्रे सांभाळली. जेव्हा गिरी यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी राजीनामा दिला तेव्हा त्यांच्यानंतर मोहम्मद हिदायतुल्ला यांनी कार्यकारी राष्ट्रपती म्हणून कार्य केले. २००७ मध्ये निवडल्या गेलेल्या या बाराव्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील या पदावर काम करणाऱ्या पहिल्या महिला आहेत.
२५ जुलै २०२२ रोजी, [[द्रौपदी मुर्मू]] यांनी भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून पदाची सूत्रे स्वीकारली.
==राष्ट्रपतींची यादी==
भारतीय राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर निवडलेल्या राष्ट्रपतींच्या आधारे ही यादी क्रमांकित आहे. कार्यवाह अध्यक्ष म्हणून काम केलेले वराहगिरी वेंकट गिरी, मोहम्मद हिदायतुल्ला आणि बसप्पा डानप्पा जट्टी यांच्या कार्यकाळात या पदाची नोंद केलेली नाही. भारताचे अध्यक्ष कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. तक्त्यामध्ये वापरलेले रंग खालीलप्रमाणे दर्शवितात:
;रंगाचे वर्णन
{{legend|wheat|भारताचे कार्यवाहक राष्ट्रपती|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|lightblue|राष्ट्रपती हे अपक्ष उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|#D0F0C0|राष्ट्रपती हे [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] चे उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|orange|राष्ट्रपती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|#E2725B|राष्ट्रपती जनता पक्षाचे उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{| class="wikitable sortable" style="text-align:center" width="98%";margin-top:0.5em;"
|-
! scope="col" |अ.क्र.
! scope="col" width=17%|नाव<br />(जन्म-मृत्यू)
! scope="col" class="unsortable"|चित्र
! scope="col" | निवडले गेले
! scope="col" | मतदान टक्केवारी
! scope="col" | पदग्रहण
! scope="col" | पदमुक्त
! scope="col" | सत्र
! scope="col" | पहीले पद
! scope="col" | उपराष्ट्रपती
! scope="col" | पक्ष
! scope="col" | नियुक्ती [[भारताचे सरन्यायाधीश]]
! scope="col" | टिप्पणी
|-
| rowspan=3|१.
| scope="row" rowspan=3| डॉ. राजेंद्र प्रसाद (१८८४-१९६३)
| rowspan=3|[[File:Rajendra Prasad (Indian President), signed image for Walter Nash (NZ Prime Minister), 1958 (16017609534).jpg|146x146px|alt=Dr. Rajendra Prasad]]
| १९५०
| सभेद्वारे एकमताने निवड झाली.
| २६ जानेवारी १९५०
| १३ मे १९६२
| rowspan=3|१२ वर्ष १०७ दिवस
| rowspan=3|संविधान सभेचे अध्यक्ष
| rowspan=3|सर्वपल्ली राधाकृष्णन
|rowspan=3 style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| संविधान सभा
| align:"left" rowspan=3|<small>बिहारमधील प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले अध्यक्ष आणि सर्वात प्रदीर्घ काळ काम करणारे राष्ट्रपती होते, आणि पदांवर दोन किंवा त्याहून अधिक काळ सेवा देणारे एकमेव राष्ट्रपती होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी ते स्वातंत्र्यसैनिक देखील होते.
|-
|[[१९५२ची भारतीय राष्ट्रपती निवडणूक|१९५२]]
| ८३.८%
|१३ मे १९५२
|१३ मे १९५७
|[[एम. पतंजली शास्त्री]]
|-
|[[१९५७ची भारतीय राष्ट्रपती निवडणूक|१९५७]]
|९८.९%
|१३ मे १९५७
|१३ मे १९६२
|[[सुधी रंजन दास]]
|-
| २.
| सर्वपल्ली राधाकृष्णन (१८८८-१९७५)
| [[File:Photograph of Sarvepalli Radhakrishnan presented to First Lady Jacqueline Kennedy in 1962.jpg|156x156px|alt=Dr. Sarvapalli Radhakrishnan]]
| १९६२
| ९८.२%
| १३ मे १९६२
| १३ मे १९६७
| ५ वर्ष
| उपराष्ट्रपती
| झाकीर हुसेन
| style="background:lightblue;"| स्वतंत्र
| भुवनेश्वर प्रसाद सिन्हा
| राधाकृष्णन एक प्रख्यात तत्त्ववेत्ता आणि लेखक होते आणि आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते. राष्ट्रपती होण्यापूर्वी १९५४ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. ते दक्षिण भारतातील पहिले राष्ट्रपती होते.
|-
| ३.
|[[झाकीर हुसेन]]<sup>{{Dagger|alt=Died in office}}</sup><br />{{small|(१८९७–१९६९)}}
|[[File:DR. ZAKIR HUSAIN - PICTORIAL BIOGRAPHY 0005.jpg|alt=Zakir Hussain|pus|160x160px]]
| १९६७
| ५६.२%
| १३ मे १९६७
| ३ मे १९६९
| १ वर्ष ३५५ दिवस
| उपराष्ट्रपती
| वराह गिरी व्यंकट गिरी
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| कैलास नाथ वांचू
| हुसेन अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू आणि पद्मविभूषण आणि भारतरत्न यांचा प्राप्तकर्ता होते. ते कार्यालयातच मरण पावले. ते सर्वात कमी काळ सेवा देणारे राष्ट्रपती देखील होते. ते पहिले मुस्लिम राष्ट्रपती देखील होते.
|-
| -
| वराह गिरी व्यंकट गिरी<sup>*</sup><sup>[[File:Invertedcross1.jpg|5px|alt=Did not complete assigned term]]</sup><br />{{small|(१८९४–१९८०)}}
| [[File:V.V.Giri.jpg|134x134px|alt=Varahgiri Venkata Giri]]
| -
| -
| ३ मे १९६९
| २० जुलै १९६९
| ७८ दिवस
| उपराष्ट्रपती
| -
|style="background:Wheat;"| कार्यवाहक
| -
| १९६७ मध्ये त्यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. राष्ट्रपती झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर, गिरी यांना कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून नियुक्त केले गेले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी काही महिन्यांनंतर त्यांनी राजीनामा दिला.
|-
| -
| मोहमद हिदयातुल्लाह<sup>*</sup> <br />{{small|(१९०५–१९९२)}}
| [[File:Justice M. Hidayatullah.jpg|nirbing|150x150px]]
| -
| -
| २० जुलै १९६९
| २४ ऑगस्ट १९६९
| ३५ दिवस
| सर न्यायाधीश
| -
|style="background:Wheat;"| कार्यवाहक
| -
| हिदायतुल्लाह यांनी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले आणि ते ब्रिटीश साम्राज्याच्या ऑर्डरचा प्राप्तकर्ता देखील होते. गिरी यांची भारताचे राष्ट्रपती होईपर्यंत कार्यवाह राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम पाहिले.
|-
| ४.
| वराह गिरी व्यंकट गिरी
| [[File:V.V.Giri.jpg|134x134px|alt=Varahgiri Venkata Giri]]
| १९६९
| ५०.८%
| २४ ऑगस्ट १९६९
| २४ ऑगस्ट १९७४
| ५ वर्ष
| हंगामी राष्ट्रपती
| गोपाळ स्वरूप पाठक
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| मोहोमद हिदायातुल्लाह
| कार्यवाहक राष्ट्रपती आणि भारताचे राष्ट्रपती या दोघांनीही काम केलेले गिरी हे पहिलेच लोक होते. ते भारतरत्न प्राप्तकर्ता होते, आणि त्यांनी कामगार आणि रोजगार मंत्री आणि सिलोन (श्रीलंका) मध्ये उच्चायुक्त म्हणून काम पाहिले.
|-
| ५.
| [[फक्रूद्दीन अली अहमद]]<sup>{{Dagger|alt=Died in office}}</sup><br />{{small|(१९०५–१९७७)}}
| [[File:Fakhruddin Ali Ahmed 1977 stamp of India.jpg|134x134px|]]
| १९७४
| ७९.९%
| २४ ऑगस्ट १९७४
| ११ फेब्रुवारी १९७७
| २ वर्ष १७१ दिवस
| अन्न आणि कृषी मंत्री
| [[गोपाळ स्वरूप पाठक]] (१९७४)
----
[[बसप्पा धनप्पा जत्ती]] (१९७४-१९७७)
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| ऐ. एन. रे
| राष्ट्रपतीपदी निवड होण्यापूर्वी अहमद यांनी मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांचे कार्यकाळ संपेपर्यंत १९७७ मध्ये त्यांचे निधन झाले आणि ते या पदावर मरण पावले गेलेले दुसरे भारतीय राष्ट्रपती होते. आणीबाणीच्या काळात ते राष्ट्रपती होते.
|-
| -
| [[बसप्पा धनाप्पा जत्ती]]<sup>*</sup> <br />{{small|(१९१२–२००२)}}
|
| -
| -
| ११ फेब्रुवारी १९७७
| २५ जुलै १९७७
| १६४ दिवस
| उपराष्ट्रपती
| -
|style="background:Wheat;"| कार्यवाहक
| -
| जत्ती अहमद यांच्या कार्यकाळात भारताचे उपराष्ट्रपती होते आणि अहमद यांच्या निधनानंतर कार्यवाह राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. यापूर्वी त्यांनी म्हैसूर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.
|-
| ६.
| नीलम संजीव रेड्डी (१९१३-१९९६)
| [[File:NeelamSanjeevaReddy.jpg|100px]]
| १९७७
| बिनविरोध निवड
| २५ जुलै १९७७
| २५ जुलै १९८२
| ५ वर्ष
| लोकसभेचे सभापती
|[[बसप्पा धनाप्पा जत्ती]] (१९७७-१९७९)
----
[[मोहंमद हिदायतुल्लाह]] (१९७९-१९८२)
|style="background:#E2725B;"| जनता पक्ष
| मिर्झा हमिदुल्लाह बेग
| रेड्डी आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते. आंध्र प्रदेशातून निवडून येणारे रेड्डी जनता पक्षाचे एकमेव खासदार होते. २६ मार्च १९७७ रोजी ते एकमताने लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि १३ जुलै १९७७ रोजी ते सहावे राष्ट्रपती होण्यासाठी हे पद सोडले.
|-
| ७.
| झैल सिंघ (१९१६-१९८४)
| [[File:Giani Zail Singh 1995 stamp of India.jpg|134x134px]]
| १९८२
| ७२.७%
| २५ जुलै १९८२
| २५ जुलै १९८७
| ५ वर्ष
| गृह मंत्री
| [[मोहंमद हिदायतुल्लाह]] (१९८२-१९८४)
----
[[रामस्वामी वेंकटरामन]] (१९८४-१९७७)
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| वाय. व्ही. चंद्रचूड
| मार्च १९७२ मध्ये सिंग यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि १९८०मध्ये ते केंद्रीय गृहमंत्री झाले. १९८३ ते १९८६ पर्यंत ते अ-संरेखित चळवळीचे (एनएएम) सरचिटणीस होते.
|-
| ८.
| रामस्वामी वेंकरमण (१९१०-२००९)
|[[File:R Venkataraman.jpg|100px]]
| १९८७
| ७२.२%
| २५ जुलै १९८७
| २५ जुलै १९९२
| ५ वर्ष
| उपराष्ट्रपती
| शंकर दयाळ शर्मा
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| रघुनाथ स्वरूप पाठक
| १९४२ मध्ये व्यंकटारामन यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याबद्दल ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले. त्यांच्या सुटकेनंतर ते १९५० मध्ये काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून स्वतंत्र भारताच्या तात्पुरत्या संसदेसाठी निवडले गेले आणि शेवटी केंद्र सरकारमध्ये ते रुजू झाले, तिथे त्यांनी प्रथम वित्त व उद्योग मंत्री आणि नंतर संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिले.
|-
| ९.
| शंकर दयाळ शर्मा (१९१८-१९९९)
| [[File:Shankar Dayal Sharma 36.jpg|100px]]
| १९९२
| ६५.८%
| २५ जुलै १९९२
| २५ जुलै १९९७
| ५ वर्ष
| उपराष्ट्रपती
| कोचेरील रामन नारायणन
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| मधुकर हिरालाल कानिया
| शर्मा हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय संचार मंत्री होते. आंध्र प्रदेश, पंजाब आणि महाराष्ट्रचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
|-
| १०.
| कोचेरिल रामन नारायणन (१९२१- २००५)
| [[File:President Clinton with Indian president K. R. Narayanan (cropped).jpg|100px]]
| १९९७
| ९२.८%
| २५ जुलै १९९७
| २५ जुलै २००२
| ५
| उपराष्ट्रपती
| कृष्ण कांत
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| जे. एस. वर्मा
| नारायणन यांनी थायलंड, तुर्की, चीन आणि अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले. त्यांना विज्ञान आणि कायदा विषयात डॉक्टरेट मिळाली आणि अनेक विद्यापीठांत कुलगुरूही होते. ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते. ते पहिले दलित राष्ट्रपती होते.
|-
| ११.
| अवूल पाकिर जैनुलब्दिन अब्दुल कलाम (१९३१-२०१५)
| [[File:A. P. J. Abdul Kalam in 2008.jpg|100px]]
| २००२
| ८९.५%
| २५ जुलै २००२
| २५ जुलै २००७
| ५ वर्ष
| पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार
| [[कृष्ण कांत]] (२००२)
----
[[भैरव सिंघ शेखावत]] (२००२-२००७)
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| भूपिंदर नाथ किरपाल
|
कलाम हे शिक्षक आणि अभियंता होते ज्यांनी भारताच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमांच्या विकासात अग्रणी भूमिका बजावली. त्यांना भारतरत्नही मिळाला. ते "पीपल्स प्रेसिडेंट" म्हणून प्रसिद्ध होते.
|-
| १२.
| प्रतिभा ताई पाटील (१९३४-)
| [[File:Pratibha Patil 2012-02-27.jpg|100px]]
| २००७
| ६५.८%
| २५ जुलै २००७
| २५ जुलै २०१२
| ५ वर्ष
| राजस्थानच्या राज्यपाल
| मोहमद हामिद अन्सारी
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| के. जी. बालकृष्णन
| पाटील भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या महिला होत्या. त्या राजस्थानच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या.
|-
| १३.
| प्रणब मुखर्जी (१९३५-)
| [[File:Secretary Tim Geithner and Finance Minister Pranab Mukherjee 2010 crop.jpg|100px]]
| २०१२
| ६९.३%
| २५ जुलै २०१२
| २५ जुलै २०१७
| ५ वर्ष
| अर्थ मंत्री
| मोहमद हामिद अन्सारी
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| एस. एच. कपाडिया
| मुखर्जी यांनी अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष अशी भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्रालयात विविध पदे भूषवली.
|-
| १४.
| राम नाथ कोविंद (१९४५-)
| [[File:Ram Nath Kovind official portrait.jpg|100px]]
| २०१७
| ६५.६%
| २५ जुलै २०१७
| २५ जुलै २०२२
| ५ वर्ष
| बिहारचे राज्यपाल
| वेंकैया नायडू
|style="background:orange;"| भारतीय जनता पक्ष
| जगदीश सिंघ खेहर
| कोविंद हे २०१५ ते २०१७ पर्यंत बिहारचे राज्यपाल आणि १९९९ ते २००६ पर्यंत खासदार होते. ते दुसरे दलित अध्यक्ष (के. आर. नारायणन नंतर) आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाचे पहिले राष्ट्रपती आहेत आणि ते तारुण्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस)सक्रिय सदस्य आहेत.
|-
| १५.
| [[द्रौपदी मुर्मू]] (१९४५-)
| [[File:Droupadi Murmu official portrait.jpg|100px]]
| २०२२
| ६२.०७%
| २५ जुलै २०२२
| पदस्थ
|
| झारखंडच्या राज्यपाल
| [[वेंकैया नायडू]]
|style="background:orange;"| भारतीय जनता पक्ष
| जगदीश सिंघ खेहर
| कोविंद हे २०१५ ते २०१७ पर्यंत बिहारचे राज्यपाल आणि १९९९ ते २००६ पर्यंत खासदार होते. ते दुसरे दलित अध्यक्ष (के. आर. नारायणन नंतर) आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाचे पहिले राष्ट्रपती आहेत आणि ते तारुण्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस)सक्रिय सदस्य आहेत.
|}
;इतर चिन्हे
<sup>{{Dagger|alt=कार्यकाळात निधन झालेले}}</sup>- कार्यकाळात निधन झालेले <br />
<sup>[[File:Invertedcross1.jpg|5px|alt=नेमलेली मुदत पूर्ण झाली नाही]]</sup>- नेमलेली मुदत पूर्ण झाली नाही<br/>
<sup>*</sup>- कार्यवाहक राष्ट्रपती
; कालरेषा
<timeline>
ImageSize = width:800 height:auto barincrement:20
PlotArea = top:10 bottom:50 right:130 left:20
AlignBars = late
DateFormat = dd/mm/yyyy
Period = from:01/01/1950 till:01/01/2018
TimeAxis = orientation:horizontal
ScaleMajor = unit:year increment:10 start:1950
Colors =
id:pres value:blue legend: Terpilih
id:act value:Green legend: Pelaksana_jabatan
Legend = columns:2 left:150 top:24 columnwidth:100
TextData =
pos:(20,27) textcolor:black fontsize:M
text:"Presiden:"
BarData =
barset:PM
PlotData=
width:5 align:left fontsize:S shift:(5,-4) anchor:till
barset:PM
from: 26/01/1950 till: 13/05/1962 color:pres text:"[[Rajendra Prasad]]" fontsize:10
from: 13/05/1962 till: 13/05/1967 color:pres text:"[[Sarvepalli Radhakrishnan]]" fontsize:10
from: 13/05/1967 till: 03/05/1969 color:pres text:"[[Zakir Hussain]]" fontsize:10
from: 03/05/1969 till: 20/07/1969 color:act text:"[[Varahagiri Venkata Giri]]" fontsize:10
from: 20/07/1969 till: 24/08/1969 color:act text:"[[Muhammad Hidayatullah]]" fontsize:10
from: 24/08/1969 till: 24/08/1974 color:pres text:"[[Varahagiri Venkata Giri]]" fontsize:10
from: 24/08/1974 till: 11/02/1977 color:pres text:"[[Fakhruddin Ali Ahmed]]" fontsize:10
from: 11/02/1977 till: 25/07/1977 color:act text:"[[Basappa Danappa Jatti]]" fontsize:10
from: 25/07/1977 till: 25/07/1982 color:pres text:"[[Neelam Sanjiva Reddy]]" fontsize:10
from: 25/07/1982 till: 25/07/1987 color:pres text:"[[Giani Zail Singh]]" fontsize:10
from: 25/07/1987 till: 25/07/1992 color:pres text:"[[Ramaswamy Venkataraman]]" fontsize:10
from: 25/07/1992 till: 25/07/1997 color:pres text:"[[Shankar Dayal Sharma]]" fontsize:10
from: 25/07/1997 till: 25/07/2002 color:pres text:"[[Kocheril Raman Narayanan]]" fontsize:10
from: 25/07/2002 till: 25/07/2007 color:pres text:"[[A. P. J. Abdul Kalam]]" fontsize:10
from: 25/07/2007 till: 25/07/2012 color:pres text:"[[Pratibha Patil]]" fontsize:10
from: 25/07/2012 till:25/07/2017 color:pres text:"[[Pranab Mukherjee]]" fontsize:10
from: 25/07/2017 till:01/01/2018 color:pres text:"[[Ram Nath Kovind]]" fontsize:10
</timeline>
from: 25/07/2007 till: 25/07/2012 color:pres text:"[[R]]" fontsize:10
from: 25/07/2022 till:01/01/2026 color:pres text:"[[Dropardi Murmu]]" fontsize:10
</timeline>
==हे सुद्धा पहा==
* [[भारताचे राष्ट्रपती]]
* [[भारताचे उपराष्ट्रपती]]
* [[भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी]]
* [[भारताच्या पंतप्रधानांची यादी]]
* [[भारताच्या उपपंतप्रधानांची यादी]]
* [[भारत राज्यांच्या प्रमुखांची यादी]]
* [[महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी]]
* [[महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी]]
==संदर्भ==
===सामान्य===
{{refbegin}}
* {{cite web|url = http://presidentofindia.nic.in/formerpresidents.html|title = Former Presidents|publisher=President’s Secretariat|accessdate = 29 November 2008}}
* {{cite web|url = http://www.eci.gov.in/miscellaneous_statistics/presidents_1952.asp|title = List of Presidents/Vice Presidents|publisher=Election Commission of India|accessdate = 29 November 2008}}
{{refend}}
kr8vrap8n0e64nz8j0fsvhve12delx7
2141820
2141818
2022-07-31T04:02:49Z
Sandesh9822
66586
/* राष्ट्रपतींची यादी */
wikitext
text/x-wiki
[[भारताचे राष्ट्रपती]] हे भारताचे राज्यप्रमुख आणि [[भारतीय सशस्त्र सेना]] दलांचे सर्वोच्च कमांडर असतात. राष्ट्रपतींचा उल्लेख भारताचा प्रथम नागरिक म्हणून केला जातो. जरी [[भारतीय संविधान]]ाने या अधिकारांचे अधिकार सोपविले असले तरी हे पद मुख्यत्वे औपचारिक असते आणि कार्यकारी अधिकार पंतप्रधानांच्या अधिकारानुसार असतात. लोकसभा आणि राज्यसभेचे निवडलेले सदस्य आणि विधानसभेचे सदस्य, राज्य विधानसभेचे सदस्य यांच्यासमवेत निवडणूक गण पद्धतीद्वारे राष्ट्रपती निवडले जातात. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद, ५६, भाग ५ नुसार राष्ट्रपती पाच वर्षांच्या कारकिर्दीवर राहू शकतात. ज्या प्रकरणात राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ लवकर किंवा राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत संपुष्टात आला असेल तेथे उपराष्ट्रपती पदाची सूत्रे स्वीकारतील. भाग ५ च्या ७० कलमानुसार, जेथे हे शक्य नाही तेथे किंवा इतर कोणत्याही अनपेक्षित आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्रपतींची कामे कशी पार पाडायची हे संसद निर्णय घेऊ शकते.
{{Pie chart
| caption=उमेदवारीच्या पक्षाद्वारे राष्ट्रपतींचे प्रतिनिधित्व
| other =
| label1 = स्वतंत्र
| value1 = 29.6| color1 = lightblue
| label2 = भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| value2 = 41.2| color2 = #D0F0C0 | label3 = भारतीय जनता पार्टी
| value3 = 5.8| color3 = orange
| label4 = जनता पार्टी
| value4 = 5.8| color4 = #E2725B
| label5 = कार्यवाहक
| value5 = 17.6| color5 = wheat
}}
१९५० मध्ये भारतीय राज्यघटना लागू झाल्यावर भारत प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला तेव्हापासून ते १४ राष्ट्रपती होते. या चौदा व्यतिरिक्त तीन कार्यवाह राष्ट्रपती अल्पावधीसाठी पदावर राहिले आहेत. झाकीर हुसेन यांचे पदावर निधन झाल्यानंतर १९६९ मध्ये वराहगिरी व्यंकटा गिरी हे कार्यवाहक राष्ट्रपती झाले. काही महिन्यांनंतर गिरी यांची राष्ट्रपतिपदी निवड झाली. राष्ट्रपती आणि कार्यवाहक राष्ट्रपती या नात्याने ते एकमेव एकमेव व्यक्ती राहिले आहेत. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे दोन वेळा पदावर राहणारे एकमेव व्यक्ति आहे.
[[File:Presidents by state of birth.png|thumb|राष्ट्रपतींच्या जन्मानुसार राज्य]] निवडून येण्यापूर्वी ७ राष्ट्रपती एका राजकीय पक्षाचे सदस्य होते. यापैकी सहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. जनता पक्षाचे एक सदस्य नीलम संजीव रेड्डी होते, जे नंतर राष्ट्रपती झाले. झाकीर हुसेन आणि फखरुद्दीन अली अहमद या दोन राष्ट्रपतींचा कार्यालयात मृत्यू झाला आहे. नवीन राष्ट्रपती निवडून येईपर्यंत त्यांचे उपराष्ट्रपती कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून काम करीत असत. झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर नवीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांची निवड होईपर्यंत दोन कार्यकारी राष्ट्रपती पदाची सूत्रे सांभाळली. जेव्हा गिरी यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी राजीनामा दिला तेव्हा त्यांच्यानंतर मोहम्मद हिदायतुल्ला यांनी कार्यकारी राष्ट्रपती म्हणून कार्य केले. २००७ मध्ये निवडल्या गेलेल्या या बाराव्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील या पदावर काम करणाऱ्या पहिल्या महिला आहेत.
२५ जुलै २०२२ रोजी, [[द्रौपदी मुर्मू]] यांनी भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून पदाची सूत्रे स्वीकारली.
==राष्ट्रपतींची यादी==
भारतीय राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर निवडलेल्या राष्ट्रपतींच्या आधारे ही यादी क्रमांकित आहे. कार्यवाह अध्यक्ष म्हणून काम केलेले वराहगिरी वेंकट गिरी, मोहम्मद हिदायतुल्ला आणि बसप्पा डानप्पा जट्टी यांच्या कार्यकाळात या पदाची नोंद केलेली नाही. भारताचे अध्यक्ष कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. तक्त्यामध्ये वापरलेले रंग खालीलप्रमाणे दर्शवितात:
;रंगाचे वर्णन
{{legend|wheat|भारताचे कार्यवाहक राष्ट्रपती|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|lightblue|राष्ट्रपती हे अपक्ष उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|#D0F0C0|राष्ट्रपती हे [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] चे उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|orange|राष्ट्रपती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|#E2725B|राष्ट्रपती जनता पक्षाचे उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{| class="wikitable sortable" style="text-align:center" width="98%";margin-top:0.5em;"
|-
! scope="col" |अ.क्र.
! scope="col" width=17%|नाव<br />(जन्म-मृत्यू)
! scope="col" class="unsortable"|चित्र
! scope="col" | निवडले गेले
! scope="col" | मतदान टक्केवारी
! scope="col" | पदग्रहण
! scope="col" | पदमुक्त
! scope="col" | सत्र
! scope="col" | पहीले पद
! scope="col" | उपराष्ट्रपती
! scope="col" | पक्ष
! scope="col" | नियुक्ती [[भारताचे सरन्यायाधीश]]
! scope="col" | टिप्पणी
|-
| rowspan=3|१.
| scope="row" rowspan=3| डॉ. राजेंद्र प्रसाद (१८८४-१९६३)
| rowspan=3|[[File:Rajendra Prasad (Indian President), signed image for Walter Nash (NZ Prime Minister), 1958 (16017609534).jpg|146x146px|alt=Dr. Rajendra Prasad]]
| १९५०
| सभेद्वारे एकमताने निवड झाली.
| २६ जानेवारी १९५०
| १३ मे १९६२
| rowspan=3|१२ वर्ष १०७ दिवस
| rowspan=3|संविधान सभेचे अध्यक्ष
| rowspan=3|सर्वपल्ली राधाकृष्णन
|rowspan=3 style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| संविधान सभा
| align:"left" rowspan=3|<small>बिहारमधील प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले अध्यक्ष आणि सर्वात प्रदीर्घ काळ काम करणारे राष्ट्रपती होते, आणि पदांवर दोन किंवा त्याहून अधिक काळ सेवा देणारे एकमेव राष्ट्रपती होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी ते स्वातंत्र्यसैनिक देखील होते.
|-
|[[१९५२ची भारतीय राष्ट्रपती निवडणूक|१९५२]]
| ८३.८%
|१३ मे १९५२
|१३ मे १९५७
|[[एम. पतंजली शास्त्री]]
|-
|[[१९५७ची भारतीय राष्ट्रपती निवडणूक|१९५७]]
|९८.९%
|१३ मे १९५७
|१३ मे १९६२
|[[सुधी रंजन दास]]
|-
| २.
| सर्वपल्ली राधाकृष्णन (१८८८-१९७५)
| [[File:Photograph of Sarvepalli Radhakrishnan presented to First Lady Jacqueline Kennedy in 1962.jpg|156x156px|alt=Dr. Sarvapalli Radhakrishnan]]
| १९६२
| ९८.२%
| १३ मे १९६२
| १३ मे १९६७
| ५ वर्ष
| उपराष्ट्रपती
| झाकीर हुसेन
| style="background:lightblue;"| स्वतंत्र
| भुवनेश्वर प्रसाद सिन्हा
| राधाकृष्णन एक प्रख्यात तत्त्ववेत्ता आणि लेखक होते आणि आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते. राष्ट्रपती होण्यापूर्वी १९५४ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. ते दक्षिण भारतातील पहिले राष्ट्रपती होते.
|-
| ३.
|[[झाकीर हुसेन]]<sup>{{Dagger|alt=Died in office}}</sup><br />{{small|(१८९७–१९६९)}}
|[[File:DR. ZAKIR HUSAIN - PICTORIAL BIOGRAPHY 0005.jpg|alt=Zakir Hussain|pus|160x160px]]
| १९६७
| ५६.२%
| १३ मे १९६७
| ३ मे १९६९
| १ वर्ष ३५५ दिवस
| उपराष्ट्रपती
| वराह गिरी व्यंकट गिरी
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| कैलास नाथ वांचू
| हुसेन अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू आणि पद्मविभूषण आणि भारतरत्न यांचा प्राप्तकर्ता होते. ते कार्यालयातच मरण पावले. ते सर्वात कमी काळ सेवा देणारे राष्ट्रपती देखील होते. ते पहिले मुस्लिम राष्ट्रपती देखील होते.
|-
| -
| वराह गिरी व्यंकट गिरी<sup>*</sup><sup>[[File:Invertedcross1.jpg|5px|alt=Did not complete assigned term]]</sup><br />{{small|(१८९४–१९८०)}}
| [[File:V.V.Giri.jpg|134x134px|alt=Varahgiri Venkata Giri]]
| -
| -
| ३ मे १९६९
| २० जुलै १९६९
| ७८ दिवस
| उपराष्ट्रपती
| -
|style="background:Wheat;"| कार्यवाहक
| -
| १९६७ मध्ये त्यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. राष्ट्रपती झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर, गिरी यांना कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून नियुक्त केले गेले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी काही महिन्यांनंतर त्यांनी राजीनामा दिला.
|-
| -
| मोहमद हिदयातुल्लाह<sup>*</sup> <br />{{small|(१९०५–१९९२)}}
| [[File:Justice M. Hidayatullah.jpg|nirbing|150x150px]]
| -
| -
| २० जुलै १९६९
| २४ ऑगस्ट १९६९
| ३५ दिवस
| सर न्यायाधीश
| -
|style="background:Wheat;"| कार्यवाहक
| -
| हिदायतुल्लाह यांनी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले आणि ते ब्रिटीश साम्राज्याच्या ऑर्डरचा प्राप्तकर्ता देखील होते. गिरी यांची भारताचे राष्ट्रपती होईपर्यंत कार्यवाह राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम पाहिले.
|-
| ४.
| वराह गिरी व्यंकट गिरी
| [[File:V.V.Giri.jpg|134x134px|alt=Varahgiri Venkata Giri]]
| १९६९
| ५०.८%
| २४ ऑगस्ट १९६९
| २४ ऑगस्ट १९७४
| ५ वर्ष
| हंगामी राष्ट्रपती
| गोपाळ स्वरूप पाठक
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| मोहोमद हिदायातुल्लाह
| कार्यवाहक राष्ट्रपती आणि भारताचे राष्ट्रपती या दोघांनीही काम केलेले गिरी हे पहिलेच लोक होते. ते भारतरत्न प्राप्तकर्ता होते, आणि त्यांनी कामगार आणि रोजगार मंत्री आणि सिलोन (श्रीलंका) मध्ये उच्चायुक्त म्हणून काम पाहिले.
|-
| ५.
| [[फक्रूद्दीन अली अहमद]]<sup>{{Dagger|alt=Died in office}}</sup><br />{{small|(१९०५–१९७७)}}
| [[File:Fakhruddin Ali Ahmed 1977 stamp of India.jpg|134x134px|]]
| १९७४
| ७९.९%
| २४ ऑगस्ट १९७४
| ११ फेब्रुवारी १९७७
| २ वर्ष १७१ दिवस
| अन्न आणि कृषी मंत्री
| [[गोपाळ स्वरूप पाठक]] (१९७४)
----
[[बसप्पा धनप्पा जत्ती]] (१९७४-१९७७)
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| ऐ. एन. रे
| राष्ट्रपतीपदी निवड होण्यापूर्वी अहमद यांनी मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांचे कार्यकाळ संपेपर्यंत १९७७ मध्ये त्यांचे निधन झाले आणि ते या पदावर मरण पावले गेलेले दुसरे भारतीय राष्ट्रपती होते. आणीबाणीच्या काळात ते राष्ट्रपती होते.
|-
| -
| [[बसप्पा धनाप्पा जत्ती]]<sup>*</sup> <br />{{small|(१९१२–२००२)}}
|
| -
| -
| ११ फेब्रुवारी १९७७
| २५ जुलै १९७७
| १६४ दिवस
| उपराष्ट्रपती
| -
|style="background:Wheat;"| कार्यवाहक
| -
| जत्ती अहमद यांच्या कार्यकाळात भारताचे उपराष्ट्रपती होते आणि अहमद यांच्या निधनानंतर कार्यवाह राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. यापूर्वी त्यांनी म्हैसूर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.
|-
| ६.
| नीलम संजीव रेड्डी (१९१३-१९९६)
| [[File:NeelamSanjeevaReddy.jpg|100px]]
| १९७७
| बिनविरोध निवड
| २५ जुलै १९७७
| २५ जुलै १९८२
| ५ वर्ष
| लोकसभेचे सभापती
|[[बसप्पा धनाप्पा जत्ती]] (१९७७-१९७९)
----
[[मोहंमद हिदायतुल्लाह]] (१९७९-१९८२)
|style="background:#E2725B;"| जनता पक्ष
| मिर्झा हमिदुल्लाह बेग
| रेड्डी आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते. आंध्र प्रदेशातून निवडून येणारे रेड्डी जनता पक्षाचे एकमेव खासदार होते. २६ मार्च १९७७ रोजी ते एकमताने लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि १३ जुलै १९७७ रोजी ते सहावे राष्ट्रपती होण्यासाठी हे पद सोडले.
|-
| ७.
| झैल सिंघ (१९१६-१९८४)
| [[File:Giani Zail Singh 1995 stamp of India.jpg|134x134px]]
| १९८२
| ७२.७%
| २५ जुलै १९८२
| २५ जुलै १९८७
| ५ वर्ष
| गृह मंत्री
| [[मोहंमद हिदायतुल्लाह]] (१९८२-१९८४)
----
[[रामस्वामी वेंकटरामन]] (१९८४-१९७७)
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| वाय. व्ही. चंद्रचूड
| मार्च १९७२ मध्ये सिंग यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि १९८०मध्ये ते केंद्रीय गृहमंत्री झाले. १९८३ ते १९८६ पर्यंत ते अ-संरेखित चळवळीचे (एनएएम) सरचिटणीस होते.
|-
| ८.
| रामस्वामी वेंकरमण (१९१०-२००९)
|[[File:R Venkataraman.jpg|100px]]
| १९८७
| ७२.२%
| २५ जुलै १९८७
| २५ जुलै १९९२
| ५ वर्ष
| उपराष्ट्रपती
| शंकर दयाळ शर्मा
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| रघुनाथ स्वरूप पाठक
| १९४२ मध्ये व्यंकटारामन यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याबद्दल ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले. त्यांच्या सुटकेनंतर ते १९५० मध्ये काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून स्वतंत्र भारताच्या तात्पुरत्या संसदेसाठी निवडले गेले आणि शेवटी केंद्र सरकारमध्ये ते रुजू झाले, तिथे त्यांनी प्रथम वित्त व उद्योग मंत्री आणि नंतर संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिले.
|-
| ९.
| शंकर दयाळ शर्मा (१९१८-१९९९)
| [[File:Shankar Dayal Sharma 36.jpg|100px]]
| १९९२
| ६५.८%
| २५ जुलै १९९२
| २५ जुलै १९९७
| ५ वर्ष
| उपराष्ट्रपती
| कोचेरील रामन नारायणन
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| मधुकर हिरालाल कानिया
| शर्मा हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय संचार मंत्री होते. आंध्र प्रदेश, पंजाब आणि महाराष्ट्रचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
|-
| १०.
| कोचेरिल रामन नारायणन (१९२१- २००५)
| [[File:President Clinton with Indian president K. R. Narayanan (cropped).jpg|100px]]
| १९९७
| ९२.८%
| २५ जुलै १९९७
| २५ जुलै २००२
| ५
| उपराष्ट्रपती
| कृष्ण कांत
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| जे. एस. वर्मा
| नारायणन यांनी थायलंड, तुर्की, चीन आणि अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले. त्यांना विज्ञान आणि कायदा विषयात डॉक्टरेट मिळाली आणि अनेक विद्यापीठांत कुलगुरूही होते. ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते. ते पहिले दलित राष्ट्रपती होते.
|-
| ११.
| अवूल पाकिर जैनुलब्दिन अब्दुल कलाम (१९३१-२०१५)
| [[File:A. P. J. Abdul Kalam in 2008.jpg|100px]]
| २००२
| ८९.५%
| २५ जुलै २००२
| २५ जुलै २००७
| ५ वर्ष
| पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार
| [[कृष्ण कांत]] (२००२)
----
[[भैरव सिंघ शेखावत]] (२००२-२००७)
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| भूपिंदर नाथ किरपाल
|
कलाम हे शिक्षक आणि अभियंता होते ज्यांनी भारताच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमांच्या विकासात अग्रणी भूमिका बजावली. त्यांना भारतरत्नही मिळाला. ते "पीपल्स प्रेसिडेंट" म्हणून प्रसिद्ध होते.
|-
| १२.
| [[प्रतिभा पाटील]] (१९३४-)
| [[File:Pratibha Patil 2012-02-27.jpg|100px]]
| २००७
| ६५.८%
| २५ जुलै २००७
| २५ जुलै २०१२
| ५ वर्ष
| राजस्थानच्या राज्यपाल
| मोहमद हामिद अन्सारी
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| के. जी. बालकृष्णन
| पाटील भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या महिला होत्या. त्या राजस्थानच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या.
|-
| १३.
| [[प्रणब मुखर्जी]] (१९३५-)
| [[File:Secretary Tim Geithner and Finance Minister Pranab Mukherjee 2010 crop.jpg|100px]]
| २०१२
| ६९.३%
| २५ जुलै २०१२
| २५ जुलै २०१७
| ५ वर्ष
| अर्थ मंत्री
| मोहमद हामिद अन्सारी
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| एस. एच. कपाडिया
| मुखर्जी यांनी अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष अशी भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्रालयात विविध पदे भूषवली.
|-
| १४.
| [[रामनाथ कोविंद]] (१९४५-)
| [[File:Ram Nath Kovind official portrait.jpg|100px]]
| २०१७
| ६५.६%
| २५ जुलै २०१७
| २५ जुलै २०२२
| ५ वर्ष
| बिहारचे राज्यपाल
| वेंकैया नायडू
|style="background:orange;"| भारतीय जनता पक्ष
| जगदीश सिंघ खेहर
| कोविंद हे २०१५ ते २०१७ पर्यंत बिहारचे राज्यपाल आणि १९९९ ते २००६ पर्यंत खासदार होते. ते दुसरे दलित अध्यक्ष (के. आर. नारायणन नंतर) आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाचे पहिले राष्ट्रपती आहेत आणि ते तारुण्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस)सक्रिय सदस्य आहेत.
|-
| १५.
| [[द्रौपदी मुर्मू]] (१९५८-)
| [[File:Droupadi Murmu official portrait.jpg|100px]]
| [[भारतीय राष्ट्रपती निवडणूक, २०२२|२०२२]]
| ६४.०३%
| २५ जुलै २०२२
| पदस्थ
|
| झारखंडच्या राज्यपाल
| [[वेंकैया नायडू]]
|style="background:orange;"| भारतीय जनता पक्ष
| जगदीश सिंघ खेहर
| कोविंद हे २०१५ ते २०१७ पर्यंत बिहारचे राज्यपाल आणि १९९९ ते २००६ पर्यंत खासदार होते. ते दुसरे दलित अध्यक्ष (के. आर. नारायणन नंतर) आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाचे पहिले राष्ट्रपती आहेत आणि ते तारुण्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस)सक्रिय सदस्य आहेत.
|}
;इतर चिन्हे
<sup>{{Dagger|alt=कार्यकाळात निधन झालेले}}</sup>- कार्यकाळात निधन झालेले <br />
<sup>[[File:Invertedcross1.jpg|5px|alt=नेमलेली मुदत पूर्ण झाली नाही]]</sup>- नेमलेली मुदत पूर्ण झाली नाही<br/>
<sup>*</sup>- कार्यवाहक राष्ट्रपती
; कालरेषा
<timeline>
ImageSize = width:800 height:auto barincrement:20
PlotArea = top:10 bottom:50 right:130 left:20
AlignBars = late
DateFormat = dd/mm/yyyy
Period = from:01/01/1950 till:01/01/2018
TimeAxis = orientation:horizontal
ScaleMajor = unit:year increment:10 start:1950
Colors =
id:pres value:blue legend: Terpilih
id:act value:Green legend: Pelaksana_jabatan
Legend = columns:2 left:150 top:24 columnwidth:100
TextData =
pos:(20,27) textcolor:black fontsize:M
text:"Presiden:"
BarData =
barset:PM
PlotData=
width:5 align:left fontsize:S shift:(5,-4) anchor:till
barset:PM
from: 26/01/1950 till: 13/05/1962 color:pres text:"[[Rajendra Prasad]]" fontsize:10
from: 13/05/1962 till: 13/05/1967 color:pres text:"[[Sarvepalli Radhakrishnan]]" fontsize:10
from: 13/05/1967 till: 03/05/1969 color:pres text:"[[Zakir Hussain]]" fontsize:10
from: 03/05/1969 till: 20/07/1969 color:act text:"[[Varahagiri Venkata Giri]]" fontsize:10
from: 20/07/1969 till: 24/08/1969 color:act text:"[[Muhammad Hidayatullah]]" fontsize:10
from: 24/08/1969 till: 24/08/1974 color:pres text:"[[Varahagiri Venkata Giri]]" fontsize:10
from: 24/08/1974 till: 11/02/1977 color:pres text:"[[Fakhruddin Ali Ahmed]]" fontsize:10
from: 11/02/1977 till: 25/07/1977 color:act text:"[[Basappa Danappa Jatti]]" fontsize:10
from: 25/07/1977 till: 25/07/1982 color:pres text:"[[Neelam Sanjiva Reddy]]" fontsize:10
from: 25/07/1982 till: 25/07/1987 color:pres text:"[[Giani Zail Singh]]" fontsize:10
from: 25/07/1987 till: 25/07/1992 color:pres text:"[[Ramaswamy Venkataraman]]" fontsize:10
from: 25/07/1992 till: 25/07/1997 color:pres text:"[[Shankar Dayal Sharma]]" fontsize:10
from: 25/07/1997 till: 25/07/2002 color:pres text:"[[Kocheril Raman Narayanan]]" fontsize:10
from: 25/07/2002 till: 25/07/2007 color:pres text:"[[A. P. J. Abdul Kalam]]" fontsize:10
from: 25/07/2007 till: 25/07/2012 color:pres text:"[[Pratibha Patil]]" fontsize:10
from: 25/07/2012 till:25/07/2017 color:pres text:"[[Pranab Mukherjee]]" fontsize:10
from: 25/07/2017 till:01/01/2018 color:pres text:"[[Ram Nath Kovind]]" fontsize:10
</timeline>
from: 25/07/2007 till: 25/07/2012 color:pres text:"[[R]]" fontsize:10
from: 25/07/2022 till:01/01/2026 color:pres text:"[[Dropardi Murmu]]" fontsize:10
</timeline>
==हे सुद्धा पहा==
* [[भारताचे राष्ट्रपती]]
* [[भारताचे उपराष्ट्रपती]]
* [[भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी]]
* [[भारताच्या पंतप्रधानांची यादी]]
* [[भारताच्या उपपंतप्रधानांची यादी]]
* [[भारत राज्यांच्या प्रमुखांची यादी]]
* [[महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी]]
* [[महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी]]
==संदर्भ==
===सामान्य===
{{refbegin}}
* {{cite web|url = http://presidentofindia.nic.in/formerpresidents.html|title = Former Presidents|publisher=President’s Secretariat|accessdate = 29 November 2008}}
* {{cite web|url = http://www.eci.gov.in/miscellaneous_statistics/presidents_1952.asp|title = List of Presidents/Vice Presidents|publisher=Election Commission of India|accessdate = 29 November 2008}}
{{refend}}
l5egb80byau41wede66h8b2lcz03ssa
2141821
2141820
2022-07-31T04:06:17Z
Sandesh9822
66586
wikitext
text/x-wiki
[[भारताचे राष्ट्रपती]] हे भारताचे राज्यप्रमुख आणि [[भारतीय सशस्त्र सेना]] दलांचे सर्वोच्च कमांडर असतात. राष्ट्रपतींचा उल्लेख भारताचा प्रथम नागरिक म्हणून केला जातो. जरी [[भारतीय संविधान]]ाने या अधिकारांचे अधिकार सोपविले असले तरी हे पद मुख्यत्वे औपचारिक असते आणि कार्यकारी अधिकार पंतप्रधानांच्या अधिकारानुसार असतात. लोकसभा आणि राज्यसभेचे निवडलेले सदस्य आणि विधानसभेचे सदस्य, राज्य विधानसभेचे सदस्य यांच्यासमवेत निवडणूक गण पद्धतीद्वारे राष्ट्रपती निवडले जातात. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद, ५६, भाग ५ नुसार राष्ट्रपती पाच वर्षांच्या कारकिर्दीवर राहू शकतात. ज्या प्रकरणात राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ लवकर किंवा राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत संपुष्टात आला असेल तेथे उपराष्ट्रपती पदाची सूत्रे स्वीकारतील. भाग ५ च्या ७० कलमानुसार, जेथे हे शक्य नाही तेथे किंवा इतर कोणत्याही अनपेक्षित आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्रपतींची कामे कशी पार पाडायची हे संसद निर्णय घेऊ शकते.
{{Pie chart
| caption=उमेदवारीच्या पक्षाद्वारे राष्ट्रपतींचे प्रतिनिधित्व
| other =
| label1 = स्वतंत्र
| value1 = 29.6| color1 = lightblue
| label2 = भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| value2 = 41.2| color2 = #D0F0C0 | label3 = भारतीय जनता पार्टी
| value3 = 5.8| color3 = orange
| label4 = जनता पार्टी
| value4 = 5.8| color4 = #E2725B
| label5 = कार्यवाहक
| value5 = 17.6| color5 = wheat
}}
१९५० मध्ये भारतीय राज्यघटना लागू झाल्यावर भारत प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला तेव्हापासून ते १४ राष्ट्रपती होते. या चौदा व्यतिरिक्त तीन कार्यवाह राष्ट्रपती अल्पावधीसाठी पदावर राहिले आहेत. झाकीर हुसेन यांचे पदावर निधन झाल्यानंतर १९६९ मध्ये वराहगिरी व्यंकटा गिरी हे कार्यवाहक राष्ट्रपती झाले. काही महिन्यांनंतर गिरी यांची राष्ट्रपतिपदी निवड झाली. राष्ट्रपती आणि कार्यवाहक राष्ट्रपती या नात्याने ते एकमेव एकमेव व्यक्ती राहिले आहेत. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे दोन वेळा पदावर राहणारे एकमेव व्यक्ति आहे.
[[File:Presidents by state of birth.png|thumb|राष्ट्रपतींच्या जन्मानुसार राज्य]] निवडून येण्यापूर्वी ७ राष्ट्रपती एका राजकीय पक्षाचे सदस्य होते. यापैकी सहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. जनता पक्षाचे एक सदस्य नीलम संजीव रेड्डी होते, जे नंतर राष्ट्रपती झाले. झाकीर हुसेन आणि फखरुद्दीन अली अहमद या दोन राष्ट्रपतींचा कार्यालयात मृत्यू झाला आहे. नवीन राष्ट्रपती निवडून येईपर्यंत त्यांचे उपराष्ट्रपती कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून काम करीत असत. झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर नवीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांची निवड होईपर्यंत दोन कार्यकारी राष्ट्रपती पदाची सूत्रे सांभाळली. जेव्हा गिरी यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी राजीनामा दिला तेव्हा त्यांच्यानंतर मोहम्मद हिदायतुल्ला यांनी कार्यकारी राष्ट्रपती म्हणून कार्य केले. २००७ मध्ये निवडल्या गेलेल्या या बाराव्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील या पदावर काम करणाऱ्या पहिल्या महिला आहेत.
२५ जुलै २०२२ रोजी, [[द्रौपदी मुर्मू]] यांनी भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून पदाची सूत्रे स्वीकारली.
==राष्ट्रपतींची यादी==
भारतीय राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर निवडलेल्या राष्ट्रपतींच्या आधारे ही यादी क्रमांकित आहे. कार्यवाह अध्यक्ष म्हणून काम केलेले वराहगिरी वेंकट गिरी, मोहम्मद हिदायतुल्ला आणि बसप्पा डानप्पा जट्टी यांच्या कार्यकाळात या पदाची नोंद केलेली नाही. भारताचे अध्यक्ष कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. तक्त्यामध्ये वापरलेले रंग खालीलप्रमाणे दर्शवितात:
;रंगाचे वर्णन
{{legend|wheat|भारताचे कार्यवाहक राष्ट्रपती|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|lightblue|राष्ट्रपती हे अपक्ष उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|#D0F0C0|राष्ट्रपती हे [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] चे उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|orange|राष्ट्रपती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|#E2725B|राष्ट्रपती जनता पक्षाचे उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{| class="wikitable sortable" style="text-align:center" width="98%";margin-top:0.5em;"
|-
! scope="col" |अ.क्र.
! scope="col" width=17%|नाव<br />(जन्म-मृत्यू)
! scope="col" class="unsortable"|चित्र
! scope="col" | निवडले गेले
! scope="col" | मतदान टक्केवारी
! scope="col" | पदग्रहण
! scope="col" | पदमुक्त
! scope="col" | सत्र
! scope="col" | पहीले पद
! scope="col" | उपराष्ट्रपती
! scope="col" | पक्ष
! scope="col" | नियुक्ती [[भारताचे सरन्यायाधीश]]
! scope="col" | टिप्पणी
|-
| rowspan=3|१.
| scope="row" rowspan=3| डॉ. राजेंद्र प्रसाद (१८८४-१९६३)
| rowspan=3|[[File:Rajendra Prasad (Indian President), signed image for Walter Nash (NZ Prime Minister), 1958 (16017609534).jpg|146x146px|alt=Dr. Rajendra Prasad]]
| १९५०
| सभेद्वारे एकमताने निवड झाली.
| २६ जानेवारी १९५०
| १३ मे १९६२
| rowspan=3|१२ वर्ष १०७ दिवस
| rowspan=3|संविधान सभेचे अध्यक्ष
| rowspan=3|सर्वपल्ली राधाकृष्णन
|rowspan=3 style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| संविधान सभा
| align:"left" rowspan=3|<small>बिहारमधील प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले अध्यक्ष आणि सर्वात प्रदीर्घ काळ काम करणारे राष्ट्रपती होते, आणि पदांवर दोन किंवा त्याहून अधिक काळ सेवा देणारे एकमेव राष्ट्रपती होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी ते स्वातंत्र्यसैनिक देखील होते.
|-
|[[१९५२ची भारतीय राष्ट्रपती निवडणूक|१९५२]]
| ८३.८%
|१३ मे १९५२
|१३ मे १९५७
|[[एम. पतंजली शास्त्री]]
|-
|[[१९५७ची भारतीय राष्ट्रपती निवडणूक|१९५७]]
|९८.९%
|१३ मे १९५७
|१३ मे १९६२
|[[सुधी रंजन दास]]
|-
| २.
| सर्वपल्ली राधाकृष्णन (१८८८-१९७५)
| [[File:Photograph of Sarvepalli Radhakrishnan presented to First Lady Jacqueline Kennedy in 1962.jpg|156x156px|alt=Dr. Sarvapalli Radhakrishnan]]
| १९६२
| ९८.२%
| १३ मे १९६२
| १३ मे १९६७
| ५ वर्ष
| उपराष्ट्रपती
| झाकीर हुसेन
| style="background:lightblue;"| स्वतंत्र
| भुवनेश्वर प्रसाद सिन्हा
| राधाकृष्णन एक प्रख्यात तत्त्ववेत्ता आणि लेखक होते आणि आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते. राष्ट्रपती होण्यापूर्वी १९५४ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. ते दक्षिण भारतातील पहिले राष्ट्रपती होते.
|-
| ३.
|[[झाकीर हुसेन]]<sup>{{Dagger|alt=Died in office}}</sup><br />{{small|(१८९७–१९६९)}}
|[[File:DR. ZAKIR HUSAIN - PICTORIAL BIOGRAPHY 0005.jpg|alt=Zakir Hussain|pus|160x160px]]
| १९६७
| ५६.२%
| १३ मे १९६७
| ३ मे १९६९
| १ वर्ष ३५५ दिवस
| उपराष्ट्रपती
| वराह गिरी व्यंकट गिरी
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| कैलास नाथ वांचू
| हुसेन अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू आणि पद्मविभूषण आणि भारतरत्न यांचा प्राप्तकर्ता होते. ते कार्यालयातच मरण पावले. ते सर्वात कमी काळ सेवा देणारे राष्ट्रपती देखील होते. ते पहिले मुस्लिम राष्ट्रपती देखील होते.
|-
| -
| वराह गिरी व्यंकट गिरी<sup>*</sup><sup>[[File:Invertedcross1.jpg|5px|alt=Did not complete assigned term]]</sup><br />{{small|(१८९४–१९८०)}}
| [[File:V.V.Giri.jpg|134x134px|alt=Varahgiri Venkata Giri]]
| -
| -
| ३ मे १९६९
| २० जुलै १९६९
| ७८ दिवस
| उपराष्ट्रपती
| -
|style="background:Wheat;"| कार्यवाहक
| -
| १९६७ मध्ये त्यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. राष्ट्रपती झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर, गिरी यांना कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून नियुक्त केले गेले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी काही महिन्यांनंतर त्यांनी राजीनामा दिला.
|-
| -
| मोहमद हिदयातुल्लाह<sup>*</sup> <br />{{small|(१९०५–१९९२)}}
| [[File:Justice M. Hidayatullah.jpg|nirbing|150x150px]]
| -
| -
| २० जुलै १९६९
| २४ ऑगस्ट १९६९
| ३५ दिवस
| सर न्यायाधीश
| -
|style="background:Wheat;"| कार्यवाहक
| -
| हिदायतुल्लाह यांनी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले आणि ते ब्रिटीश साम्राज्याच्या ऑर्डरचा प्राप्तकर्ता देखील होते. गिरी यांची भारताचे राष्ट्रपती होईपर्यंत कार्यवाह राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम पाहिले.
|-
| ४.
| वराह गिरी व्यंकट गिरी
| [[File:V.V.Giri.jpg|134x134px|alt=Varahgiri Venkata Giri]]
| १९६९
| ५०.८%
| २४ ऑगस्ट १९६९
| २४ ऑगस्ट १९७४
| ५ वर्ष
| हंगामी राष्ट्रपती
| गोपाळ स्वरूप पाठक
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| मोहोमद हिदायातुल्लाह
| कार्यवाहक राष्ट्रपती आणि भारताचे राष्ट्रपती या दोघांनीही काम केलेले गिरी हे पहिलेच लोक होते. ते भारतरत्न प्राप्तकर्ता होते, आणि त्यांनी कामगार आणि रोजगार मंत्री आणि सिलोन (श्रीलंका) मध्ये उच्चायुक्त म्हणून काम पाहिले.
|-
| ५.
| [[फक्रूद्दीन अली अहमद]]<sup>{{Dagger|alt=Died in office}}</sup><br />{{small|(१९०५–१९७७)}}
| [[File:Fakhruddin Ali Ahmed 1977 stamp of India.jpg|134x134px|]]
| १९७४
| ७९.९%
| २४ ऑगस्ट १९७४
| ११ फेब्रुवारी १९७७
| २ वर्ष १७१ दिवस
| अन्न आणि कृषी मंत्री
| [[गोपाळ स्वरूप पाठक]] (१९७४)
----
[[बसप्पा धनप्पा जत्ती]] (१९७४-१९७७)
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| ऐ. एन. रे
| राष्ट्रपतीपदी निवड होण्यापूर्वी अहमद यांनी मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांचे कार्यकाळ संपेपर्यंत १९७७ मध्ये त्यांचे निधन झाले आणि ते या पदावर मरण पावले गेलेले दुसरे भारतीय राष्ट्रपती होते. आणीबाणीच्या काळात ते राष्ट्रपती होते.
|-
| -
| [[बसप्पा धनाप्पा जत्ती]]<sup>*</sup> <br />{{small|(१९१२–२००२)}}
|
| -
| -
| ११ फेब्रुवारी १९७७
| २५ जुलै १९७७
| १६४ दिवस
| उपराष्ट्रपती
| -
|style="background:Wheat;"| कार्यवाहक
| -
| जत्ती अहमद यांच्या कार्यकाळात भारताचे उपराष्ट्रपती होते आणि अहमद यांच्या निधनानंतर कार्यवाह राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. यापूर्वी त्यांनी म्हैसूर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.
|-
| ६.
| नीलम संजीव रेड्डी (१९१३-१९९६)
| [[File:NeelamSanjeevaReddy.jpg|100px]]
| १९७७
| बिनविरोध निवड
| २५ जुलै १९७७
| २५ जुलै १९८२
| ५ वर्ष
| लोकसभेचे सभापती
|[[बसप्पा धनाप्पा जत्ती]] (१९७७-१९७९)
----
[[मोहंमद हिदायतुल्लाह]] (१९७९-१९८२)
|style="background:#E2725B;"| जनता पक्ष
| मिर्झा हमिदुल्लाह बेग
| रेड्डी आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते. आंध्र प्रदेशातून निवडून येणारे रेड्डी जनता पक्षाचे एकमेव खासदार होते. २६ मार्च १९७७ रोजी ते एकमताने लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि १३ जुलै १९७७ रोजी ते सहावे राष्ट्रपती होण्यासाठी हे पद सोडले.
|-
| ७.
| झैल सिंघ (१९१६-१९८४)
| [[File:Giani Zail Singh 1995 stamp of India.jpg|134x134px]]
| १९८२
| ७२.७%
| २५ जुलै १९८२
| २५ जुलै १९८७
| ५ वर्ष
| गृह मंत्री
| [[मोहंमद हिदायतुल्लाह]] (१९८२-१९८४)
----
[[रामस्वामी वेंकटरामन]] (१९८४-१९७७)
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| वाय. व्ही. चंद्रचूड
| मार्च १९७२ मध्ये सिंग यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि १९८०मध्ये ते केंद्रीय गृहमंत्री झाले. १९८३ ते १९८६ पर्यंत ते अ-संरेखित चळवळीचे (एनएएम) सरचिटणीस होते.
|-
| ८.
| रामस्वामी वेंकरमण (१९१०-२००९)
|[[File:R Venkataraman.jpg|100px]]
| १९८७
| ७२.२%
| २५ जुलै १९८७
| २५ जुलै १९९२
| ५ वर्ष
| उपराष्ट्रपती
| शंकर दयाळ शर्मा
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| रघुनाथ स्वरूप पाठक
| १९४२ मध्ये व्यंकटारामन यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याबद्दल ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले. त्यांच्या सुटकेनंतर ते १९५० मध्ये काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून स्वतंत्र भारताच्या तात्पुरत्या संसदेसाठी निवडले गेले आणि शेवटी केंद्र सरकारमध्ये ते रुजू झाले, तिथे त्यांनी प्रथम वित्त व उद्योग मंत्री आणि नंतर संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिले.
|-
| ९.
| शंकर दयाळ शर्मा (१९१८-१९९९)
| [[File:Shankar Dayal Sharma 36.jpg|100px]]
| १९९२
| ६५.८%
| २५ जुलै १९९२
| २५ जुलै १९९७
| ५ वर्ष
| उपराष्ट्रपती
| कोचेरील रामन नारायणन
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| मधुकर हिरालाल कानिया
| शर्मा हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय संचार मंत्री होते. आंध्र प्रदेश, पंजाब आणि महाराष्ट्रचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
|-
| १०.
| कोचेरिल रामन नारायणन (१९२१- २००५)
| [[File:President Clinton with Indian president K. R. Narayanan (cropped).jpg|100px]]
| १९९७
| ९२.८%
| २५ जुलै १९९७
| २५ जुलै २००२
| ५
| उपराष्ट्रपती
| कृष्ण कांत
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| जे. एस. वर्मा
| नारायणन यांनी थायलंड, तुर्की, चीन आणि अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले. त्यांना विज्ञान आणि कायदा विषयात डॉक्टरेट मिळाली आणि अनेक विद्यापीठांत कुलगुरूही होते. ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते. ते पहिले दलित राष्ट्रपती होते.
|-
| ११.
| अवूल पाकिर जैनुलब्दिन अब्दुल कलाम (१९३१-२०१५)
| [[File:A. P. J. Abdul Kalam in 2008.jpg|100px]]
| २००२
| ८९.५%
| २५ जुलै २००२
| २५ जुलै २००७
| ५ वर्ष
| पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार
| [[कृष्ण कांत]] (२००२)
----
[[भैरव सिंघ शेखावत]] (२००२-२००७)
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| भूपिंदर नाथ किरपाल
|
कलाम हे शिक्षक आणि अभियंता होते ज्यांनी भारताच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमांच्या विकासात अग्रणी भूमिका बजावली. त्यांना भारतरत्नही मिळाला. ते "पीपल्स प्रेसिडेंट" म्हणून प्रसिद्ध होते.
|-
| १२.
| [[प्रतिभा पाटील]] (१९३४-)
| [[File:Pratibha Patil 2012-02-27.jpg|100px]]
| २००७
| ६५.८%
| २५ जुलै २००७
| २५ जुलै २०१२
| ५ वर्ष
| राजस्थानच्या राज्यपाल
| मोहमद हामिद अन्सारी
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| के. जी. बालकृष्णन
| पाटील भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या महिला होत्या. त्या राजस्थानच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या.
|-
| १३.
| [[प्रणब मुखर्जी]] (१९३५-)
| [[File:Secretary Tim Geithner and Finance Minister Pranab Mukherjee 2010 crop.jpg|100px]]
| २०१२
| ६९.३%
| २५ जुलै २०१२
| २५ जुलै २०१७
| ५ वर्ष
| अर्थ मंत्री
| मोहमद हामिद अन्सारी
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| एस. एच. कपाडिया
| मुखर्जी यांनी अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष अशी भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्रालयात विविध पदे भूषवली.
|-
| १४.
| [[रामनाथ कोविंद]] (१९४५-)
| [[File:Ram Nath Kovind official portrait.jpg|100px]]
| २०१७
| ६५.६%
| २५ जुलै २०१७
| २५ जुलै २०२२
| ५ वर्ष
| बिहारचे राज्यपाल
| वेंकैया नायडू
|style="background:orange;"| भारतीय जनता पक्ष
| जगदीश सिंघ खेहर
| कोविंद हे २०१५ ते २०१७ पर्यंत बिहारचे राज्यपाल आणि १९९९ ते २००६ पर्यंत खासदार होते. ते दुसरे दलित अध्यक्ष (के.आर. नारायणन नंतर) आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाचे पहिले राष्ट्रपती आहेत आणि ते तारुण्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य आहेत.
|-
| १५.
| [[द्रौपदी मुर्मू]] (१९५८-)
| [[File:Droupadi Murmu official portrait.jpg|100px]]
| [[भारतीय राष्ट्रपती निवडणूक, २०२२|२०२२]]
| ६४.०३%
| २५ जुलै २०२२
| पदस्थ
|
| झारखंडच्या राज्यपाल
| [[वेंकैया नायडू]]
|style="background:orange;"| भारतीय जनता पक्ष
| [[एन.व्ही. रमणा]]
| कोविंद हे २०१५ ते २०१७ पर्यंत बिहारचे राज्यपाल आणि १९९९ ते २००६ पर्यंत खासदार होते. ते दुसरे दलित अध्यक्ष (के.आर. नारायणन नंतर) आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाचे पहिले राष्ट्रपती आहेत आणि ते तारुण्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस)सक्रिय सदस्य आहेत.
|}
;इतर चिन्हे
<sup>{{Dagger|alt=कार्यकाळात निधन झालेले}}</sup>- कार्यकाळात निधन झालेले <br />
<sup>[[File:Invertedcross1.jpg|5px|alt=नेमलेली मुदत पूर्ण झाली नाही]]</sup>- नेमलेली मुदत पूर्ण झाली नाही<br/>
<sup>*</sup>- कार्यवाहक राष्ट्रपती
; कालरेषा
<timeline>
ImageSize = width:800 height:auto barincrement:20
PlotArea = top:10 bottom:50 right:130 left:20
AlignBars = late
DateFormat = dd/mm/yyyy
Period = from:01/01/1950 till:01/01/2018
TimeAxis = orientation:horizontal
ScaleMajor = unit:year increment:10 start:1950
Colors =
id:pres value:blue legend: Terpilih
id:act value:Green legend: Pelaksana_jabatan
Legend = columns:2 left:150 top:24 columnwidth:100
TextData =
pos:(20,27) textcolor:black fontsize:M
text:"Presiden:"
BarData =
barset:PM
PlotData=
width:5 align:left fontsize:S shift:(5,-4) anchor:till
barset:PM
from: 26/01/1950 till: 13/05/1962 color:pres text:"[[Rajendra Prasad]]" fontsize:10
from: 13/05/1962 till: 13/05/1967 color:pres text:"[[Sarvepalli Radhakrishnan]]" fontsize:10
from: 13/05/1967 till: 03/05/1969 color:pres text:"[[Zakir Hussain]]" fontsize:10
from: 03/05/1969 till: 20/07/1969 color:act text:"[[Varahagiri Venkata Giri]]" fontsize:10
from: 20/07/1969 till: 24/08/1969 color:act text:"[[Muhammad Hidayatullah]]" fontsize:10
from: 24/08/1969 till: 24/08/1974 color:pres text:"[[Varahagiri Venkata Giri]]" fontsize:10
from: 24/08/1974 till: 11/02/1977 color:pres text:"[[Fakhruddin Ali Ahmed]]" fontsize:10
from: 11/02/1977 till: 25/07/1977 color:act text:"[[Basappa Danappa Jatti]]" fontsize:10
from: 25/07/1977 till: 25/07/1982 color:pres text:"[[Neelam Sanjiva Reddy]]" fontsize:10
from: 25/07/1982 till: 25/07/1987 color:pres text:"[[Giani Zail Singh]]" fontsize:10
from: 25/07/1987 till: 25/07/1992 color:pres text:"[[Ramaswamy Venkataraman]]" fontsize:10
from: 25/07/1992 till: 25/07/1997 color:pres text:"[[Shankar Dayal Sharma]]" fontsize:10
from: 25/07/1997 till: 25/07/2002 color:pres text:"[[Kocheril Raman Narayanan]]" fontsize:10
from: 25/07/2002 till: 25/07/2007 color:pres text:"[[A. P. J. Abdul Kalam]]" fontsize:10
from: 25/07/2007 till: 25/07/2012 color:pres text:"[[Pratibha Patil]]" fontsize:10
from: 25/07/2012 till:25/07/2017 color:pres text:"[[Pranab Mukherjee]]" fontsize:10
from: 25/07/2017 till:01/01/2018 color:pres text:"[[Ram Nath Kovind]]" fontsize:10
</timeline>
from: 25/07/2007 till: 25/07/2012 color:pres text:"[[R]]" fontsize:10
from: 25/07/2022 till:01/01/2026 color:pres text:"[[Dropardi Murmu]]" fontsize:10
</timeline>
==हे सुद्धा पहा==
* [[भारताचे राष्ट्रपती]]
* [[भारताचे उपराष्ट्रपती]]
* [[भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी]]
* [[भारताच्या पंतप्रधानांची यादी]]
* [[भारताच्या उपपंतप्रधानांची यादी]]
* [[भारत राज्यांच्या प्रमुखांची यादी]]
* [[महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी]]
* [[महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी]]
==संदर्भ==
===सामान्य===
{{refbegin}}
* {{cite web|url = http://presidentofindia.nic.in/formerpresidents.html|title = Former Presidents|publisher=President’s Secretariat|accessdate = 29 November 2008}}
* {{cite web|url = http://www.eci.gov.in/miscellaneous_statistics/presidents_1952.asp|title = List of Presidents/Vice Presidents|publisher=Election Commission of India|accessdate = 29 November 2008}}
{{refend}}
rg2w3u414i7rczlms8vnkvnbwqzyayr
2141825
2141821
2022-07-31T04:13:54Z
Sandesh9822
66586
wikitext
text/x-wiki
[[भारताचे राष्ट्रपती]] हे भारताचे राज्यप्रमुख आणि [[भारतीय सशस्त्र सेना]] दलांचे सर्वोच्च कमांडर असतात. राष्ट्रपतींचा उल्लेख भारताचा प्रथम नागरिक म्हणून केला जातो. जरी [[भारतीय संविधान]]ाने या अधिकारांचे अधिकार सोपविले असले तरी हे पद मुख्यत्वे औपचारिक असते आणि कार्यकारी अधिकार पंतप्रधानांच्या अधिकारानुसार असतात. लोकसभा आणि राज्यसभेचे निवडलेले सदस्य आणि विधानसभेचे सदस्य, राज्य विधानसभेचे सदस्य यांच्यासमवेत निवडणूक गण पद्धतीद्वारे राष्ट्रपती निवडले जातात. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद, ५६, भाग ५ नुसार राष्ट्रपती पाच वर्षांच्या कारकिर्दीवर राहू शकतात. ज्या प्रकरणात राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ लवकर किंवा राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत संपुष्टात आला असेल तेथे उपराष्ट्रपती पदाची सूत्रे स्वीकारतील. भाग ५ च्या ७० कलमानुसार, जेथे हे शक्य नाही तेथे किंवा इतर कोणत्याही अनपेक्षित आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्रपतींची कामे कशी पार पाडायची हे संसद निर्णय घेऊ शकते.
{{Pie chart
| caption=उमेदवारीच्या पक्षाद्वारे राष्ट्रपतींचे प्रतिनिधित्व
| other =
| label1 = स्वतंत्र
| value1 = 29.6| color1 = lightblue
| label2 = भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| value2 = 41.2| color2 = #D0F0C0 | label3 = भारतीय जनता पार्टी
| value3 = 5.8| color3 = orange
| label4 = जनता पार्टी
| value4 = 5.8| color4 = #E2725B
| label5 = कार्यवाहक
| value5 = 17.6| color5 = wheat
}}
१९५० मध्ये भारतीय राज्यघटना लागू झाल्यावर भारत प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला तेव्हापासून ते १४ राष्ट्रपती होते. या चौदा व्यतिरिक्त तीन कार्यवाह राष्ट्रपती अल्पावधीसाठी पदावर राहिले आहेत. झाकीर हुसेन यांचे पदावर निधन झाल्यानंतर १९६९ मध्ये वराहगिरी व्यंकटा गिरी हे कार्यवाहक राष्ट्रपती झाले. काही महिन्यांनंतर गिरी यांची राष्ट्रपतिपदी निवड झाली. राष्ट्रपती आणि कार्यवाहक राष्ट्रपती या नात्याने ते एकमेव एकमेव व्यक्ती राहिले आहेत. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे दोन वेळा पदावर राहणारे एकमेव व्यक्ति आहे.
[[File:Presidents by state of birth.png|thumb|राष्ट्रपतींच्या जन्मानुसार राज्य]] निवडून येण्यापूर्वी ७ राष्ट्रपती एका राजकीय पक्षाचे सदस्य होते. यापैकी सहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. जनता पक्षाचे एक सदस्य नीलम संजीव रेड्डी होते, जे नंतर राष्ट्रपती झाले. झाकीर हुसेन आणि फखरुद्दीन अली अहमद या दोन राष्ट्रपतींचा कार्यालयात मृत्यू झाला आहे. नवीन राष्ट्रपती निवडून येईपर्यंत त्यांचे उपराष्ट्रपती कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून काम करीत असत. झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर नवीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांची निवड होईपर्यंत दोन कार्यकारी राष्ट्रपती पदाची सूत्रे सांभाळली. जेव्हा गिरी यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी राजीनामा दिला तेव्हा त्यांच्यानंतर मोहम्मद हिदायतुल्ला यांनी कार्यकारी राष्ट्रपती म्हणून कार्य केले. २००७ मध्ये निवडल्या गेलेल्या या बाराव्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील या पदावर काम करणाऱ्या पहिल्या महिला आहेत.
२५ जुलै २०२२ रोजी, [[द्रौपदी मुर्मू]] यांनी भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून पदाची सूत्रे स्वीकारली.
==राष्ट्रपतींची यादी==
भारतीय राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर निवडलेल्या राष्ट्रपतींच्या आधारे ही यादी क्रमांकित आहे. कार्यवाह अध्यक्ष म्हणून काम केलेले वराहगिरी वेंकट गिरी, मोहम्मद हिदायतुल्ला आणि बसप्पा डानप्पा जट्टी यांच्या कार्यकाळात या पदाची नोंद केलेली नाही. भारताचे अध्यक्ष कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. तक्त्यामध्ये वापरलेले रंग खालीलप्रमाणे दर्शवितात:
;रंगाचे वर्णन
{{legend|wheat|भारताचे कार्यवाहक राष्ट्रपती|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|lightblue|राष्ट्रपती हे अपक्ष उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|#D0F0C0|राष्ट्रपती हे [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] चे उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|orange|राष्ट्रपती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|#E2725B|राष्ट्रपती जनता पक्षाचे उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{| class="wikitable sortable" style="text-align:center" width="98%";margin-top:0.5em;"
|-
! scope="col" |अ.क्र.
! scope="col" width=17%|नाव<br />(जन्म-मृत्यू)
! scope="col" class="unsortable"|चित्र
! scope="col" | निवडले गेले
! scope="col" | मतदान टक्केवारी
! scope="col" | पदग्रहण
! scope="col" | पदमुक्त
! scope="col" | सत्र
! scope="col" | पहीले पद
! scope="col" | उपराष्ट्रपती
! scope="col" | पक्ष
! scope="col" | नियुक्ती [[भारताचे सरन्यायाधीश]]
! scope="col" | टिप्पणी
|-
| rowspan=3|१.
| scope="row" rowspan=3| डॉ. राजेंद्र प्रसाद (१८८४-१९६३)
| rowspan=3|[[File:Rajendra Prasad (Indian President), signed image for Walter Nash (NZ Prime Minister), 1958 (16017609534).jpg|146x146px|alt=Dr. Rajendra Prasad]]
| १९५०
| सभेद्वारे एकमताने निवड झाली.
| २६ जानेवारी १९५०
| १३ मे १९६२
| rowspan=3|१२ वर्ष १०७ दिवस
| rowspan=3|संविधान सभेचे अध्यक्ष
| rowspan=3|सर्वपल्ली राधाकृष्णन
|rowspan=3 style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| संविधान सभा
| align:"left" rowspan=3|<small>बिहारमधील प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले अध्यक्ष आणि सर्वात प्रदीर्घ काळ काम करणारे राष्ट्रपती होते, आणि पदांवर दोन किंवा त्याहून अधिक काळ सेवा देणारे एकमेव राष्ट्रपती होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी ते स्वातंत्र्यसैनिक देखील होते.
|-
|[[१९५२ची भारतीय राष्ट्रपती निवडणूक|१९५२]]
| ८३.८%
|१३ मे १९५२
|१३ मे १९५७
|[[एम. पतंजली शास्त्री]]
|-
|[[१९५७ची भारतीय राष्ट्रपती निवडणूक|१९५७]]
|९८.९%
|१३ मे १९५७
|१३ मे १९६२
|[[सुधी रंजन दास]]
|-
| २.
| सर्वपल्ली राधाकृष्णन (१८८८-१९७५)
| [[File:Photograph of Sarvepalli Radhakrishnan presented to First Lady Jacqueline Kennedy in 1962.jpg|156x156px|alt=Dr. Sarvapalli Radhakrishnan]]
| १९६२
| ९८.२%
| १३ मे १९६२
| १३ मे १९६७
| ५ वर्ष
| उपराष्ट्रपती
| झाकीर हुसेन
| style="background:lightblue;"| स्वतंत्र
| भुवनेश्वर प्रसाद सिन्हा
| राधाकृष्णन एक प्रख्यात तत्त्ववेत्ता आणि लेखक होते आणि आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते. राष्ट्रपती होण्यापूर्वी १९५४ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. ते दक्षिण भारतातील पहिले राष्ट्रपती होते.
|-
| ३.
|[[झाकीर हुसेन]]<sup>{{Dagger|alt=Died in office}}</sup><br />{{small|(१८९७–१९६९)}}
|[[File:DR. ZAKIR HUSAIN - PICTORIAL BIOGRAPHY 0005.jpg|alt=Zakir Hussain|pus|160x160px]]
| १९६७
| ५६.२%
| १३ मे १९६७
| ३ मे १९६९
| १ वर्ष ३५५ दिवस
| उपराष्ट्रपती
| वराह गिरी व्यंकट गिरी
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| कैलास नाथ वांचू
| हुसेन अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू आणि पद्मविभूषण आणि भारतरत्न यांचा प्राप्तकर्ता होते. ते कार्यालयातच मरण पावले. ते सर्वात कमी काळ सेवा देणारे राष्ट्रपती देखील होते. ते पहिले मुस्लिम राष्ट्रपती देखील होते.
|-
| -
| वराह गिरी व्यंकट गिरी<sup>*</sup><sup>[[File:Invertedcross1.jpg|5px|alt=Did not complete assigned term]]</sup><br />{{small|(१८९४–१९८०)}}
| [[File:V.V.Giri.jpg|134x134px|alt=Varahgiri Venkata Giri]]
| -
| -
| ३ मे १९६९
| २० जुलै १९६९
| ७८ दिवस
| उपराष्ट्रपती
| -
|style="background:Wheat;"| कार्यवाहक
| -
| १९६७ मध्ये त्यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. राष्ट्रपती झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर, गिरी यांना कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून नियुक्त केले गेले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी काही महिन्यांनंतर त्यांनी राजीनामा दिला.
|-
| -
| मोहमद हिदयातुल्लाह<sup>*</sup> <br />{{small|(१९०५–१९९२)}}
| [[File:Justice M. Hidayatullah.jpg|nirbing|150x150px]]
| -
| -
| २० जुलै १९६९
| २४ ऑगस्ट १९६९
| ३५ दिवस
| सर न्यायाधीश
| -
|style="background:Wheat;"| कार्यवाहक
| -
| हिदायतुल्लाह यांनी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले आणि ते ब्रिटीश साम्राज्याच्या ऑर्डरचा प्राप्तकर्ता देखील होते. गिरी यांची भारताचे राष्ट्रपती होईपर्यंत कार्यवाह राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम पाहिले.
|-
| ४.
| वराह गिरी व्यंकट गिरी
| [[File:V.V.Giri.jpg|134x134px|alt=Varahgiri Venkata Giri]]
| १९६९
| ५०.८%
| २४ ऑगस्ट १९६९
| २४ ऑगस्ट १९७४
| ५ वर्ष
| हंगामी राष्ट्रपती
| गोपाळ स्वरूप पाठक
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| मोहोमद हिदायातुल्लाह
| कार्यवाहक राष्ट्रपती आणि भारताचे राष्ट्रपती या दोघांनीही काम केलेले गिरी हे पहिलेच लोक होते. ते भारतरत्न प्राप्तकर्ता होते, आणि त्यांनी कामगार आणि रोजगार मंत्री आणि सिलोन (श्रीलंका) मध्ये उच्चायुक्त म्हणून काम पाहिले.
|-
| ५.
| [[फक्रूद्दीन अली अहमद]]<sup>{{Dagger|alt=Died in office}}</sup><br />{{small|(१९०५–१९७७)}}
| [[File:Fakhruddin Ali Ahmed 1977 stamp of India.jpg|134x134px|]]
| १९७४
| ७९.९%
| २४ ऑगस्ट १९७४
| ११ फेब्रुवारी १९७७
| २ वर्ष १७१ दिवस
| अन्न आणि कृषी मंत्री
| [[गोपाळ स्वरूप पाठक]] (१९७४)
----
[[बसप्पा धनप्पा जत्ती]] (१९७४-१९७७)
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| ऐ. एन. रे
| राष्ट्रपतीपदी निवड होण्यापूर्वी अहमद यांनी मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांचे कार्यकाळ संपेपर्यंत १९७७ मध्ये त्यांचे निधन झाले आणि ते या पदावर मरण पावले गेलेले दुसरे भारतीय राष्ट्रपती होते. आणीबाणीच्या काळात ते राष्ट्रपती होते.
|-
| -
| [[बसप्पा धनाप्पा जत्ती]]<sup>*</sup> <br />{{small|(१९१२–२००२)}}
|
| -
| -
| ११ फेब्रुवारी १९७७
| २५ जुलै १९७७
| १६४ दिवस
| उपराष्ट्रपती
| -
|style="background:Wheat;"| कार्यवाहक
| -
| जत्ती अहमद यांच्या कार्यकाळात भारताचे उपराष्ट्रपती होते आणि अहमद यांच्या निधनानंतर कार्यवाह राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. यापूर्वी त्यांनी म्हैसूर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.
|-
| ६.
| नीलम संजीव रेड्डी (१९१३-१९९६)
| [[File:NeelamSanjeevaReddy.jpg|100px]]
| १९७७
| बिनविरोध निवड
| २५ जुलै १९७७
| २५ जुलै १९८२
| ५ वर्ष
| लोकसभेचे सभापती
|[[बसप्पा धनाप्पा जत्ती]] (१९७७-१९७९)
----
[[मोहंमद हिदायतुल्लाह]] (१९७९-१९८२)
|style="background:#E2725B;"| जनता पक्ष
| मिर्झा हमिदुल्लाह बेग
| रेड्डी आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते. आंध्र प्रदेशातून निवडून येणारे रेड्डी जनता पक्षाचे एकमेव खासदार होते. २६ मार्च १९७७ रोजी ते एकमताने लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि १३ जुलै १९७७ रोजी ते सहावे राष्ट्रपती होण्यासाठी हे पद सोडले.
|-
| ७.
| झैल सिंघ (१९१६-१९८४)
| [[File:Giani Zail Singh 1995 stamp of India.jpg|134x134px]]
| १९८२
| ७२.७%
| २५ जुलै १९८२
| २५ जुलै १९८७
| ५ वर्ष
| गृह मंत्री
| [[मोहंमद हिदायतुल्लाह]] (१९८२-१९८४)
----
[[रामस्वामी वेंकटरामन]] (१९८४-१९७७)
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| वाय. व्ही. चंद्रचूड
| मार्च १९७२ मध्ये सिंग यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि १९८०मध्ये ते केंद्रीय गृहमंत्री झाले. १९८३ ते १९८६ पर्यंत ते अ-संरेखित चळवळीचे (एनएएम) सरचिटणीस होते.
|-
| ८.
| रामस्वामी वेंकरमण (१९१०-२००९)
|[[File:R Venkataraman.jpg|100px]]
| १९८७
| ७२.२%
| २५ जुलै १९८७
| २५ जुलै १९९२
| ५ वर्ष
| उपराष्ट्रपती
| शंकर दयाळ शर्मा
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| रघुनाथ स्वरूप पाठक
| १९४२ मध्ये व्यंकटारामन यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याबद्दल ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले. त्यांच्या सुटकेनंतर ते १९५० मध्ये काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून स्वतंत्र भारताच्या तात्पुरत्या संसदेसाठी निवडले गेले आणि शेवटी केंद्र सरकारमध्ये ते रुजू झाले, तिथे त्यांनी प्रथम वित्त व उद्योग मंत्री आणि नंतर संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिले.
|-
| ९.
| शंकर दयाळ शर्मा (१९१८-१९९९)
| [[File:Shankar Dayal Sharma 36.jpg|100px]]
| १९९२
| ६५.८%
| २५ जुलै १९९२
| २५ जुलै १९९७
| ५ वर्ष
| उपराष्ट्रपती
| कोचेरील रामन नारायणन
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| मधुकर हिरालाल कानिया
| शर्मा हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय संचार मंत्री होते. आंध्र प्रदेश, पंजाब आणि महाराष्ट्रचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
|-
| १०.
| कोचेरिल रामन नारायणन (१९२१- २००५)
| [[File:President Clinton with Indian president K. R. Narayanan (cropped).jpg|100px]]
| १९९७
| ९२.८%
| २५ जुलै १९९७
| २५ जुलै २००२
| ५
| उपराष्ट्रपती
| कृष्ण कांत
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| जे. एस. वर्मा
| नारायणन यांनी थायलंड, तुर्की, चीन आणि अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले. त्यांना विज्ञान आणि कायदा विषयात डॉक्टरेट मिळाली आणि अनेक विद्यापीठांत कुलगुरूही होते. ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते. ते पहिले दलित राष्ट्रपती होते.
|-
| ११.
| अवूल पाकिर जैनुलब्दिन अब्दुल कलाम (१९३१-२०१५)
| [[File:A. P. J. Abdul Kalam in 2008.jpg|100px]]
| २००२
| ८९.५%
| २५ जुलै २००२
| २५ जुलै २००७
| ५ वर्ष
| पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार
| [[कृष्ण कांत]] (२००२)
----
[[भैरव सिंघ शेखावत]] (२००२-२००७)
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| भूपिंदर नाथ किरपाल
|
कलाम हे शिक्षक आणि अभियंता होते ज्यांनी भारताच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमांच्या विकासात अग्रणी भूमिका बजावली. त्यांना भारतरत्नही मिळाला. ते "पीपल्स प्रेसिडेंट" म्हणून प्रसिद्ध होते.
|-
| १२.
| [[प्रतिभा पाटील]] (१९३४-)
| [[File:Pratibha Patil 2012-02-27.jpg|100px]]
| २००७
| ६५.८%
| २५ जुलै २००७
| २५ जुलै २०१२
| ५ वर्ष
| राजस्थानच्या राज्यपाल
| मोहमद हामिद अन्सारी
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| के. जी. बालकृष्णन
| पाटील भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या महिला होत्या. त्या राजस्थानच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या.
|-
| १३.
| [[प्रणब मुखर्जी]] (१९३५-)
| [[File:Secretary Tim Geithner and Finance Minister Pranab Mukherjee 2010 crop.jpg|100px]]
| २०१२
| ६९.३%
| २५ जुलै २०१२
| २५ जुलै २०१७
| ५ वर्ष
| अर्थ मंत्री
| मोहमद हामिद अन्सारी
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| एस.एच. कपाडिया
| मुखर्जी यांनी अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष अशी भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्रालयात विविध पदे भूषवली.
|-
| १४.
| [[रामनाथ कोविंद]] (१९४५-)
| [[File:Ram Nath Kovind official portrait.jpg|100px]]
| २०१७
| ६५.६%
| २५ जुलै २०१७
| २५ जुलै २०२२
| ५ वर्ष
| [[बिहारचे राज्यपाल]]
| वेंकैया नायडू
|style="background:orange;"| भारतीय जनता पक्ष
| जगदीश सिंघ खेहर
| कोविंद हे २०१५ ते २०१७ पर्यंत बिहारचे राज्यपाल आणि १९९९ ते २००६ पर्यंत खासदार होते. ते दुसरे दलित अध्यक्ष (के.आर. नारायणन नंतर) आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाचे पहिले राष्ट्रपती आहेत आणि ते तारुण्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य आहेत.
|-
| १५.
| [[द्रौपदी मुर्मू]] (१९५८-)
| [[File:Droupadi Murmu official portrait.jpg|100px]]
| [[भारतीय राष्ट्रपती निवडणूक, २०२२|२०२२]]
| ६४.०३%
| २५ जुलै २०२२
| पदस्थ
|
| झारखंडच्या राज्यपाल
| [[वेंकैया नायडू]]
|style="background:orange;"| भारतीय जनता पक्ष
| [[एन.व्ही. रमणा]]
| मुर्मू ह्या बिहारच्या राज्यपाल आणि ओडिसा विधानसभेच्या सदस्या तसेच ओडिसा सरकारमध्ये वाणिज्य मंत्री राहिलेल्या आहेत. त्या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्या शिक्षिका होत्या. त्यांच्यावर [[बाबासाहेब आंबेडकर]], [[महात्मा गांधी]] आणि [[जवाहरलाल नेहरू]] यांचा प्रभाव आहे.
|}
;इतर चिन्हे
<sup>{{Dagger|alt=कार्यकाळात निधन झालेले}}</sup>- कार्यकाळात निधन झालेले <br />
<sup>[[File:Invertedcross1.jpg|5px|alt=नेमलेली मुदत पूर्ण झाली नाही]]</sup>- नेमलेली मुदत पूर्ण झाली नाही<br/>
<sup>*</sup>- कार्यवाहक राष्ट्रपती
; कालरेषा
<timeline>
ImageSize = width:800 height:auto barincrement:20
PlotArea = top:10 bottom:50 right:130 left:20
AlignBars = late
DateFormat = dd/mm/yyyy
Period = from:01/01/1950 till:01/01/2018
TimeAxis = orientation:horizontal
ScaleMajor = unit:year increment:10 start:1950
Colors =
id:pres value:blue legend: Terpilih
id:act value:Green legend: Pelaksana_jabatan
Legend = columns:2 left:150 top:24 columnwidth:100
TextData =
pos:(20,27) textcolor:black fontsize:M
text:"Presiden:"
BarData =
barset:PM
PlotData=
width:5 align:left fontsize:S shift:(5,-4) anchor:till
barset:PM
from: 26/01/1950 till: 13/05/1962 color:pres text:"[[Rajendra Prasad]]" fontsize:10
from: 13/05/1962 till: 13/05/1967 color:pres text:"[[Sarvepalli Radhakrishnan]]" fontsize:10
from: 13/05/1967 till: 03/05/1969 color:pres text:"[[Zakir Hussain]]" fontsize:10
from: 03/05/1969 till: 20/07/1969 color:act text:"[[Varahagiri Venkata Giri]]" fontsize:10
from: 20/07/1969 till: 24/08/1969 color:act text:"[[Muhammad Hidayatullah]]" fontsize:10
from: 24/08/1969 till: 24/08/1974 color:pres text:"[[Varahagiri Venkata Giri]]" fontsize:10
from: 24/08/1974 till: 11/02/1977 color:pres text:"[[Fakhruddin Ali Ahmed]]" fontsize:10
from: 11/02/1977 till: 25/07/1977 color:act text:"[[Basappa Danappa Jatti]]" fontsize:10
from: 25/07/1977 till: 25/07/1982 color:pres text:"[[Neelam Sanjiva Reddy]]" fontsize:10
from: 25/07/1982 till: 25/07/1987 color:pres text:"[[Giani Zail Singh]]" fontsize:10
from: 25/07/1987 till: 25/07/1992 color:pres text:"[[Ramaswamy Venkataraman]]" fontsize:10
from: 25/07/1992 till: 25/07/1997 color:pres text:"[[Shankar Dayal Sharma]]" fontsize:10
from: 25/07/1997 till: 25/07/2002 color:pres text:"[[Kocheril Raman Narayanan]]" fontsize:10
from: 25/07/2002 till: 25/07/2007 color:pres text:"[[A. P. J. Abdul Kalam]]" fontsize:10
from: 25/07/2007 till: 25/07/2012 color:pres text:"[[Pratibha Patil]]" fontsize:10
from: 25/07/2012 till:25/07/2017 color:pres text:"[[Pranab Mukherjee]]" fontsize:10
from: 25/07/2017 till:01/01/2018 color:pres text:"[[Ram Nath Kovind]]" fontsize:10
</timeline>
from: 25/07/2007 till: 25/07/2012 color:pres text:"[[R]]" fontsize:10
from: 25/07/2022 till:01/01/2026 color:pres text:"[[Dropardi Murmu]]" fontsize:10
</timeline>
==हे सुद्धा पहा==
* [[भारताचे राष्ट्रपती]]
* [[भारताचे उपराष्ट्रपती]]
* [[भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी]]
* [[भारताच्या पंतप्रधानांची यादी]]
* [[भारताच्या उपपंतप्रधानांची यादी]]
* [[भारत राज्यांच्या प्रमुखांची यादी]]
* [[महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी]]
* [[महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी]]
==संदर्भ==
===सामान्य===
{{refbegin}}
* {{cite web|url = http://presidentofindia.nic.in/formerpresidents.html|title = Former Presidents|publisher=President’s Secretariat|accessdate = 29 November 2008}}
* {{cite web|url = http://www.eci.gov.in/miscellaneous_statistics/presidents_1952.asp|title = List of Presidents/Vice Presidents|publisher=Election Commission of India|accessdate = 29 November 2008}}
{{refend}}
10ve87joe0krhc751dyebqjpyy7niox
2141827
2141825
2022-07-31T04:17:33Z
Sandesh9822
66586
wikitext
text/x-wiki
[[भारताचे राष्ट्रपती]] हे भारताचे राज्यप्रमुख आणि [[भारतीय सशस्त्र सेना]] दलांचे सर्वोच्च कमांडर असतात. राष्ट्रपतींचा उल्लेख भारताचा प्रथम नागरिक म्हणून केला जातो. जरी [[भारतीय संविधान]]ाने या अधिकारांचे अधिकार सोपविले असले तरी हे पद मुख्यत्वे औपचारिक असते आणि कार्यकारी अधिकार पंतप्रधानांच्या अधिकारानुसार असतात. लोकसभा आणि राज्यसभेचे निवडलेले सदस्य आणि विधानसभेचे सदस्य, राज्य विधानसभेचे सदस्य यांच्यासमवेत निवडणूक गण पद्धतीद्वारे राष्ट्रपती निवडले जातात. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद, ५६, भाग ५ नुसार राष्ट्रपती पाच वर्षांच्या कारकिर्दीवर राहू शकतात. ज्या प्रकरणात राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ लवकर किंवा राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत संपुष्टात आला असेल तेथे उपराष्ट्रपती पदाची सूत्रे स्वीकारतील. भाग ५ च्या ७० कलमानुसार, जेथे हे शक्य नाही तेथे किंवा इतर कोणत्याही अनपेक्षित आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्रपतींची कामे कशी पार पाडायची हे संसद निर्णय घेऊ शकते.
{{Pie chart
| caption=उमेदवारीच्या पक्षाद्वारे राष्ट्रपतींचे प्रतिनिधित्व
| other =
| label1 = स्वतंत्र
| value1 = 29.6| color1 = lightblue
| label2 = भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| value2 = 41.2| color2 = #D0F0C0 | label3 = भारतीय जनता पार्टी
| value3 = 5.8| color3 = orange
| label4 = जनता पार्टी
| value4 = 5.8| color4 = #E2725B
| label5 = कार्यवाहक
| value5 = 17.6| color5 = wheat
}}
१९५० मध्ये भारतीय राज्यघटना लागू झाल्यावर भारत प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला तेव्हापासून आजपर्यंत १५ राष्ट्रपती झाले. या पंधरा व्यतिरिक्त तीन कार्यवाह राष्ट्रपती अल्पावधीसाठी पदावर राहिले आहेत. [[झाकीर हुसेन]] यांचे पदावर निधन झाल्यानंतर १९६९ मध्ये वराहगिरी व्यंकटा गिरी हे कार्यवाहक राष्ट्रपती झाले. काही महिन्यांनंतर गिरी यांची राष्ट्रपतिपदी निवड झाली. राष्ट्रपती आणि कार्यवाहक राष्ट्रपती या नात्याने ते एकमेव एकमेव व्यक्ती राहिले आहेत. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे दोन वेळा पदावर राहणारे एकमेव राष्ट्रपती आहेत.
[[File:Presidents by state of birth.png|thumb|राष्ट्रपतींच्या जन्मानुसार राज्य]] निवडून येण्यापूर्वी ७ राष्ट्रपती एका राजकीय पक्षाचे सदस्य होते. यापैकी सहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. जनता पक्षाचे एक सदस्य नीलम संजीव रेड्डी होते, जे नंतर राष्ट्रपती झाले. झाकीर हुसेन आणि फखरुद्दीन अली अहमद या दोन राष्ट्रपतींचा कार्यालयात मृत्यू झाला आहे. नवीन राष्ट्रपती निवडून येईपर्यंत त्यांचे उपराष्ट्रपती कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून काम करीत असत. झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर नवीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांची निवड होईपर्यंत दोन कार्यकारी राष्ट्रपती पदाची सूत्रे सांभाळली. जेव्हा गिरी यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी राजीनामा दिला तेव्हा त्यांच्यानंतर मोहम्मद हिदायतुल्ला यांनी कार्यकारी राष्ट्रपती म्हणून कार्य केले. २००७ मध्ये निवडल्या गेलेल्या या बाराव्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील या पदावर काम करणाऱ्या पहिल्या महिला आहेत.
२५ जुलै २०२२ रोजी, [[द्रौपदी मुर्मू]] यांनी भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून पदाची सूत्रे स्वीकारली.
==राष्ट्रपतींची यादी==
भारतीय राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर निवडलेल्या राष्ट्रपतींच्या आधारे ही यादी क्रमांकित आहे. कार्यवाह अध्यक्ष म्हणून काम केलेले वराहगिरी वेंकट गिरी, मोहम्मद हिदायतुल्ला आणि बसप्पा डानप्पा जट्टी यांच्या कार्यकाळात या पदाची नोंद केलेली नाही. भारताचे अध्यक्ष कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. तक्त्यामध्ये वापरलेले रंग खालीलप्रमाणे दर्शवितात:
;रंगाचे वर्णन
{{legend|wheat|भारताचे कार्यवाहक राष्ट्रपती|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|lightblue|राष्ट्रपती हे अपक्ष उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|#D0F0C0|राष्ट्रपती हे [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] चे उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|orange|राष्ट्रपती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{{legend|#E2725B|राष्ट्रपती जनता पक्षाचे उमेदवार आहेत|border=1px solid #AAAAAA}}
{| class="wikitable sortable" style="text-align:center" width="98%";margin-top:0.5em;"
|-
! scope="col" |अ.क्र.
! scope="col" width=17%|नाव<br />(जन्म-मृत्यू)
! scope="col" class="unsortable"|चित्र
! scope="col" | निवडले गेले
! scope="col" | मतदान टक्केवारी
! scope="col" | पदग्रहण
! scope="col" | पदमुक्त
! scope="col" | सत्र
! scope="col" | पहीले पद
! scope="col" | उपराष्ट्रपती
! scope="col" | पक्ष
! scope="col" | नियुक्ती [[भारताचे सरन्यायाधीश]]
! scope="col" | टिप्पणी
|-
| rowspan=3|१.
| scope="row" rowspan=3| डॉ. राजेंद्र प्रसाद (१८८४-१९६३)
| rowspan=3|[[File:Rajendra Prasad (Indian President), signed image for Walter Nash (NZ Prime Minister), 1958 (16017609534).jpg|146x146px|alt=Dr. Rajendra Prasad]]
| १९५०
| सभेद्वारे एकमताने निवड झाली.
| २६ जानेवारी १९५०
| १३ मे १९६२
| rowspan=3|१२ वर्ष १०७ दिवस
| rowspan=3|संविधान सभेचे अध्यक्ष
| rowspan=3|सर्वपल्ली राधाकृष्णन
|rowspan=3 style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| संविधान सभा
| align:"left" rowspan=3|<small>बिहारमधील प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले अध्यक्ष आणि सर्वात प्रदीर्घ काळ काम करणारे राष्ट्रपती होते, आणि पदांवर दोन किंवा त्याहून अधिक काळ सेवा देणारे एकमेव राष्ट्रपती होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी ते स्वातंत्र्यसैनिक देखील होते.
|-
|[[१९५२ची भारतीय राष्ट्रपती निवडणूक|१९५२]]
| ८३.८%
|१३ मे १९५२
|१३ मे १९५७
|[[एम. पतंजली शास्त्री]]
|-
|[[१९५७ची भारतीय राष्ट्रपती निवडणूक|१९५७]]
|९८.९%
|१३ मे १९५७
|१३ मे १९६२
|[[सुधी रंजन दास]]
|-
| २.
| सर्वपल्ली राधाकृष्णन (१८८८-१९७५)
| [[File:Photograph of Sarvepalli Radhakrishnan presented to First Lady Jacqueline Kennedy in 1962.jpg|156x156px|alt=Dr. Sarvapalli Radhakrishnan]]
| १९६२
| ९८.२%
| १३ मे १९६२
| १३ मे १९६७
| ५ वर्ष
| उपराष्ट्रपती
| झाकीर हुसेन
| style="background:lightblue;"| स्वतंत्र
| भुवनेश्वर प्रसाद सिन्हा
| राधाकृष्णन एक प्रख्यात तत्त्ववेत्ता आणि लेखक होते आणि आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते. राष्ट्रपती होण्यापूर्वी १९५४ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. ते दक्षिण भारतातील पहिले राष्ट्रपती होते.
|-
| ३.
|[[झाकीर हुसेन]]<sup>{{Dagger|alt=Died in office}}</sup><br />{{small|(१८९७–१९६९)}}
|[[File:DR. ZAKIR HUSAIN - PICTORIAL BIOGRAPHY 0005.jpg|alt=Zakir Hussain|pus|160x160px]]
| १९६७
| ५६.२%
| १३ मे १९६७
| ३ मे १९६९
| १ वर्ष ३५५ दिवस
| उपराष्ट्रपती
| वराह गिरी व्यंकट गिरी
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| कैलास नाथ वांचू
| हुसेन अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू आणि पद्मविभूषण आणि भारतरत्न यांचा प्राप्तकर्ता होते. ते कार्यालयातच मरण पावले. ते सर्वात कमी काळ सेवा देणारे राष्ट्रपती देखील होते. ते पहिले मुस्लिम राष्ट्रपती देखील होते.
|-
| -
| वराह गिरी व्यंकट गिरी<sup>*</sup><sup>[[File:Invertedcross1.jpg|5px|alt=Did not complete assigned term]]</sup><br />{{small|(१८९४–१९८०)}}
| [[File:V.V.Giri.jpg|134x134px|alt=Varahgiri Venkata Giri]]
| -
| -
| ३ मे १९६९
| २० जुलै १९६९
| ७८ दिवस
| उपराष्ट्रपती
| -
|style="background:Wheat;"| कार्यवाहक
| -
| १९६७ मध्ये त्यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. राष्ट्रपती झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर, गिरी यांना कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून नियुक्त केले गेले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी काही महिन्यांनंतर त्यांनी राजीनामा दिला.
|-
| -
| मोहमद हिदयातुल्लाह<sup>*</sup> <br />{{small|(१९०५–१९९२)}}
| [[File:Justice M. Hidayatullah.jpg|nirbing|150x150px]]
| -
| -
| २० जुलै १९६९
| २४ ऑगस्ट १९६९
| ३५ दिवस
| सर न्यायाधीश
| -
|style="background:Wheat;"| कार्यवाहक
| -
| हिदायतुल्लाह यांनी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले आणि ते ब्रिटीश साम्राज्याच्या ऑर्डरचा प्राप्तकर्ता देखील होते. गिरी यांची भारताचे राष्ट्रपती होईपर्यंत कार्यवाह राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम पाहिले.
|-
| ४.
| वराह गिरी व्यंकट गिरी
| [[File:V.V.Giri.jpg|134x134px|alt=Varahgiri Venkata Giri]]
| १९६९
| ५०.८%
| २४ ऑगस्ट १९६९
| २४ ऑगस्ट १९७४
| ५ वर्ष
| हंगामी राष्ट्रपती
| गोपाळ स्वरूप पाठक
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| मोहोमद हिदायातुल्लाह
| कार्यवाहक राष्ट्रपती आणि भारताचे राष्ट्रपती या दोघांनीही काम केलेले गिरी हे पहिलेच लोक होते. ते भारतरत्न प्राप्तकर्ता होते, आणि त्यांनी कामगार आणि रोजगार मंत्री आणि सिलोन (श्रीलंका) मध्ये उच्चायुक्त म्हणून काम पाहिले.
|-
| ५.
| [[फक्रूद्दीन अली अहमद]]<sup>{{Dagger|alt=Died in office}}</sup><br />{{small|(१९०५–१९७७)}}
| [[File:Fakhruddin Ali Ahmed 1977 stamp of India.jpg|134x134px|]]
| १९७४
| ७९.९%
| २४ ऑगस्ट १९७४
| ११ फेब्रुवारी १९७७
| २ वर्ष १७१ दिवस
| अन्न आणि कृषी मंत्री
| [[गोपाळ स्वरूप पाठक]] (१९७४)
----
[[बसप्पा धनप्पा जत्ती]] (१९७४-१९७७)
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| ऐ. एन. रे
| राष्ट्रपतीपदी निवड होण्यापूर्वी अहमद यांनी मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांचे कार्यकाळ संपेपर्यंत १९७७ मध्ये त्यांचे निधन झाले आणि ते या पदावर मरण पावले गेलेले दुसरे भारतीय राष्ट्रपती होते. आणीबाणीच्या काळात ते राष्ट्रपती होते.
|-
| -
| [[बसप्पा धनाप्पा जत्ती]]<sup>*</sup> <br />{{small|(१९१२–२००२)}}
|
| -
| -
| ११ फेब्रुवारी १९७७
| २५ जुलै १९७७
| १६४ दिवस
| उपराष्ट्रपती
| -
|style="background:Wheat;"| कार्यवाहक
| -
| जत्ती अहमद यांच्या कार्यकाळात भारताचे उपराष्ट्रपती होते आणि अहमद यांच्या निधनानंतर कार्यवाह राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. यापूर्वी त्यांनी म्हैसूर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.
|-
| ६.
| नीलम संजीव रेड्डी (१९१३-१९९६)
| [[File:NeelamSanjeevaReddy.jpg|100px]]
| १९७७
| बिनविरोध निवड
| २५ जुलै १९७७
| २५ जुलै १९८२
| ५ वर्ष
| लोकसभेचे सभापती
|[[बसप्पा धनाप्पा जत्ती]] (१९७७-१९७९)
----
[[मोहंमद हिदायतुल्लाह]] (१९७९-१९८२)
|style="background:#E2725B;"| जनता पक्ष
| मिर्झा हमिदुल्लाह बेग
| रेड्डी आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते. आंध्र प्रदेशातून निवडून येणारे रेड्डी जनता पक्षाचे एकमेव खासदार होते. २६ मार्च १९७७ रोजी ते एकमताने लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि १३ जुलै १९७७ रोजी ते सहावे राष्ट्रपती होण्यासाठी हे पद सोडले.
|-
| ७.
| झैल सिंघ (१९१६-१९८४)
| [[File:Giani Zail Singh 1995 stamp of India.jpg|134x134px]]
| १९८२
| ७२.७%
| २५ जुलै १९८२
| २५ जुलै १९८७
| ५ वर्ष
| गृह मंत्री
| [[मोहंमद हिदायतुल्लाह]] (१९८२-१९८४)
----
[[रामस्वामी वेंकटरामन]] (१९८४-१९७७)
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| वाय. व्ही. चंद्रचूड
| मार्च १९७२ मध्ये सिंग यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि १९८०मध्ये ते केंद्रीय गृहमंत्री झाले. १९८३ ते १९८६ पर्यंत ते अ-संरेखित चळवळीचे (एनएएम) सरचिटणीस होते.
|-
| ८.
| रामस्वामी वेंकरमण (१९१०-२००९)
|[[File:R Venkataraman.jpg|100px]]
| १९८७
| ७२.२%
| २५ जुलै १९८७
| २५ जुलै १९९२
| ५ वर्ष
| उपराष्ट्रपती
| शंकर दयाळ शर्मा
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| रघुनाथ स्वरूप पाठक
| १९४२ मध्ये व्यंकटारामन यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याबद्दल ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले. त्यांच्या सुटकेनंतर ते १९५० मध्ये काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून स्वतंत्र भारताच्या तात्पुरत्या संसदेसाठी निवडले गेले आणि शेवटी केंद्र सरकारमध्ये ते रुजू झाले, तिथे त्यांनी प्रथम वित्त व उद्योग मंत्री आणि नंतर संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिले.
|-
| ९.
| शंकर दयाळ शर्मा (१९१८-१९९९)
| [[File:Shankar Dayal Sharma 36.jpg|100px]]
| १९९२
| ६५.८%
| २५ जुलै १९९२
| २५ जुलै १९९७
| ५ वर्ष
| उपराष्ट्रपती
| कोचेरील रामन नारायणन
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| मधुकर हिरालाल कानिया
| शर्मा हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय संचार मंत्री होते. आंध्र प्रदेश, पंजाब आणि महाराष्ट्रचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
|-
| १०.
| कोचेरिल रामन नारायणन (१९२१- २००५)
| [[File:President Clinton with Indian president K. R. Narayanan (cropped).jpg|100px]]
| १९९७
| ९२.८%
| २५ जुलै १९९७
| २५ जुलै २००२
| ५
| उपराष्ट्रपती
| कृष्ण कांत
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| जे. एस. वर्मा
| नारायणन यांनी थायलंड, तुर्की, चीन आणि अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले. त्यांना विज्ञान आणि कायदा विषयात डॉक्टरेट मिळाली आणि अनेक विद्यापीठांत कुलगुरूही होते. ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते. ते पहिले दलित राष्ट्रपती होते.
|-
| ११.
| अवूल पाकिर जैनुलब्दिन अब्दुल कलाम (१९३१-२०१५)
| [[File:A. P. J. Abdul Kalam in 2008.jpg|100px]]
| २००२
| ८९.५%
| २५ जुलै २००२
| २५ जुलै २००७
| ५ वर्ष
| पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार
| [[कृष्ण कांत]] (२००२)
----
[[भैरव सिंघ शेखावत]] (२००२-२००७)
|style="background:lightblue;"| स्वतंत्र
| भूपिंदर नाथ किरपाल
|
कलाम हे शिक्षक आणि अभियंता होते ज्यांनी भारताच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमांच्या विकासात अग्रणी भूमिका बजावली. त्यांना भारतरत्नही मिळाला. ते "पीपल्स प्रेसिडेंट" म्हणून प्रसिद्ध होते.
|-
| १२.
| [[प्रतिभा पाटील]] (१९३४-)
| [[File:Pratibha Patil 2012-02-27.jpg|100px]]
| २००७
| ६५.८%
| २५ जुलै २००७
| २५ जुलै २०१२
| ५ वर्ष
| राजस्थानच्या राज्यपाल
| मोहमद हामिद अन्सारी
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| के. जी. बालकृष्णन
| पाटील भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या महिला होत्या. त्या राजस्थानच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या.
|-
| १३.
| [[प्रणब मुखर्जी]] (१९३५-)
| [[File:Secretary Tim Geithner and Finance Minister Pranab Mukherjee 2010 crop.jpg|100px]]
| २०१२
| ६९.३%
| २५ जुलै २०१२
| २५ जुलै २०१७
| ५ वर्ष
| अर्थ मंत्री
| मोहमद हामिद अन्सारी
|style="background:#D0F0C0;"| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
| एस.एच. कपाडिया
| मुखर्जी यांनी अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष अशी भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्रालयात विविध पदे भूषवली.
|-
| १४.
| [[रामनाथ कोविंद]] (१९४५-)
| [[File:Ram Nath Kovind official portrait.jpg|100px]]
| २०१७
| ६५.६%
| २५ जुलै २०१७
| २५ जुलै २०२२
| ५ वर्ष
| [[बिहारचे राज्यपाल]]
| वेंकैया नायडू
|style="background:orange;"| भारतीय जनता पक्ष
| जगदीश सिंघ खेहर
| कोविंद हे २०१५ ते २०१७ पर्यंत बिहारचे राज्यपाल आणि १९९९ ते २००६ पर्यंत खासदार होते. ते दुसरे दलित अध्यक्ष (के.आर. नारायणन नंतर) आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाचे पहिले राष्ट्रपती आहेत आणि ते तारुण्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य आहेत.
|-
| १५.
| [[द्रौपदी मुर्मू]] (१९५८-)
| [[File:Droupadi Murmu official portrait.jpg|100px]]
| [[भारतीय राष्ट्रपती निवडणूक, २०२२|२०२२]]
| ६४.०३%
| २५ जुलै २०२२
| पदस्थ
|
| झारखंडच्या राज्यपाल
| [[वेंकैया नायडू]]
|style="background:orange;"| भारतीय जनता पक्ष
| [[एन.व्ही. रमणा]]
| मुर्मू ह्या बिहारच्या राज्यपाल आणि ओडिसा विधानसभेच्या सदस्या तसेच ओडिसा सरकारमध्ये वाणिज्य मंत्री राहिलेल्या आहेत. त्या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्या शिक्षिका होत्या. त्यांच्यावर [[बाबासाहेब आंबेडकर]], [[महात्मा गांधी]] आणि [[जवाहरलाल नेहरू]] यांचा प्रभाव आहे.
|}
;इतर चिन्हे
<sup>{{Dagger|alt=कार्यकाळात निधन झालेले}}</sup>- कार्यकाळात निधन झालेले <br />
<sup>[[File:Invertedcross1.jpg|5px|alt=नेमलेली मुदत पूर्ण झाली नाही]]</sup>- नेमलेली मुदत पूर्ण झाली नाही<br/>
<sup>*</sup>- कार्यवाहक राष्ट्रपती
; कालरेषा
<timeline>
ImageSize = width:800 height:auto barincrement:20
PlotArea = top:10 bottom:50 right:130 left:20
AlignBars = late
DateFormat = dd/mm/yyyy
Period = from:01/01/1950 till:01/01/2018
TimeAxis = orientation:horizontal
ScaleMajor = unit:year increment:10 start:1950
Colors =
id:pres value:blue legend: Terpilih
id:act value:Green legend: Pelaksana_jabatan
Legend = columns:2 left:150 top:24 columnwidth:100
TextData =
pos:(20,27) textcolor:black fontsize:M
text:"Presiden:"
BarData =
barset:PM
PlotData=
width:5 align:left fontsize:S shift:(5,-4) anchor:till
barset:PM
from: 26/01/1950 till: 13/05/1962 color:pres text:"[[Rajendra Prasad]]" fontsize:10
from: 13/05/1962 till: 13/05/1967 color:pres text:"[[Sarvepalli Radhakrishnan]]" fontsize:10
from: 13/05/1967 till: 03/05/1969 color:pres text:"[[Zakir Hussain]]" fontsize:10
from: 03/05/1969 till: 20/07/1969 color:act text:"[[Varahagiri Venkata Giri]]" fontsize:10
from: 20/07/1969 till: 24/08/1969 color:act text:"[[Muhammad Hidayatullah]]" fontsize:10
from: 24/08/1969 till: 24/08/1974 color:pres text:"[[Varahagiri Venkata Giri]]" fontsize:10
from: 24/08/1974 till: 11/02/1977 color:pres text:"[[Fakhruddin Ali Ahmed]]" fontsize:10
from: 11/02/1977 till: 25/07/1977 color:act text:"[[Basappa Danappa Jatti]]" fontsize:10
from: 25/07/1977 till: 25/07/1982 color:pres text:"[[Neelam Sanjiva Reddy]]" fontsize:10
from: 25/07/1982 till: 25/07/1987 color:pres text:"[[Giani Zail Singh]]" fontsize:10
from: 25/07/1987 till: 25/07/1992 color:pres text:"[[Ramaswamy Venkataraman]]" fontsize:10
from: 25/07/1992 till: 25/07/1997 color:pres text:"[[Shankar Dayal Sharma]]" fontsize:10
from: 25/07/1997 till: 25/07/2002 color:pres text:"[[Kocheril Raman Narayanan]]" fontsize:10
from: 25/07/2002 till: 25/07/2007 color:pres text:"[[A. P. J. Abdul Kalam]]" fontsize:10
from: 25/07/2007 till: 25/07/2012 color:pres text:"[[Pratibha Patil]]" fontsize:10
from: 25/07/2012 till:25/07/2017 color:pres text:"[[Pranab Mukherjee]]" fontsize:10
from: 25/07/2017 till:01/01/2018 color:pres text:"[[Ram Nath Kovind]]" fontsize:10
</timeline>
from: 25/07/2007 till: 25/07/2012 color:pres text:"[[R]]" fontsize:10
from: 25/07/2022 till:01/01/2026 color:pres text:"[[Dropardi Murmu]]" fontsize:10
</timeline>
==हे सुद्धा पहा==
* [[भारताचे राष्ट्रपती]]
* [[भारताचे उपराष्ट्रपती]]
* [[भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी]]
* [[भारताच्या पंतप्रधानांची यादी]]
* [[भारताच्या उपपंतप्रधानांची यादी]]
* [[भारत राज्यांच्या प्रमुखांची यादी]]
* [[महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी]]
* [[महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी]]
==संदर्भ==
===सामान्य===
{{refbegin}}
* {{cite web|url = http://presidentofindia.nic.in/formerpresidents.html|title = Former Presidents|publisher=President’s Secretariat|accessdate = 29 November 2008}}
* {{cite web|url = http://www.eci.gov.in/miscellaneous_statistics/presidents_1952.asp|title = List of Presidents/Vice Presidents|publisher=Election Commission of India|accessdate = 29 November 2008}}
{{refend}}
eza5yqgkv5s2nt3z9n0ux3pf8i0f2o8
दत्ता भगत
0
258652
2141907
2133992
2022-07-31T08:22:50Z
2409:4042:4B0A:30AA:E4DD:4065:C390:EA58
/* सन्मान व पुरस्कार */
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = दत्तात्रय गणपतराव भगत
| चित्र = Dattabhagat.jpg
| चित्र_रुंदी = 250px
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1945|06|13|df=y}}
| जन्म_स्थान = वाघी, ता. जि. नांदेड
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| शिक्षण =
| कार्यक्षेत्र = लेखन, संशोधन, वक्ते, साहित्यिक, विचारवंत
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| धर्म =
| भाषा = मराठी
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव = [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]], [[जोतीराव गोविंदराव फुले|महात्मा फुले]]
| प्रभावित = [[प्रल्हाद लुलेकर]]
| पुरस्कार = महाराष्ट्र राज्य : लेखन पुरस्कार (पाच),'आदर्श शिक्षक पुरस्कार' महाराष्ट्र शासन १९९६,'दलित मित्र' पुरस्कार महाराष्ट्र शासन २०००
| वडील_नाव = गणपतराव भगत
| आई_नाव = जळूबाई मानेजी मोरे (माहेरचे नाव)
| पती_नाव =
| पत्नी_नाव = सुमन कचराबाई गंगाधरराव येरेकार (माहेरचे नाव)
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
'''प्रा. दत्ता गणपतराव भगत''' ([[१३ जून]] [[इ.स. १९४५]]) हे मराठी लेखक, ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक व व्याख्याते आहेत. त्यांनी सन १९७० मध्ये एम.ए. मराठी पीपल्स कॉलेज, नांदेड येथून सर्व प्रथम श्रेणीत प्राप्त केली असून अधिव्याख्याते मराठी विभाग प्रमुख म्हणून पद भुषवले आहे.
==कारकीर्द==
प्रा.दत्ता भगत यांना विविध स्तरावरील अध्यापनाचा एकूण अनुभव १९६३ ते २००५ (४३ वर्षे) आहे.<br>
'''माध्यमिक शिक्षक'''
*श्री. शारदाभवन हायस्कूल, नांदेड(इ.स. १९६२-१९६३)
*पीपल्स हायस्कूल, नांदेड(इ.स. १९६३-१९७०)
'''अधिव्याख्याता'''
*पदव्युत्तर विभाग, पीपल्स कॉलेज, नांदेड. -जून १९७० – जून १९९७
*प्राध्यापक, मराठी विभाग (सेवानिवृत्त), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद -डिसे. १९९७ – जून २००५
'''मराठी विभाग प्रमुख'''
*पीपल्स कॉलेज, नांदेड (१९८८ – १९९७ )
'''उपप्राचार्य'''
*पीपल्स कॉलेज, नांदेड (१९९१ – १९९५ )
'''प्राचार्य '''
*सन १९९४ ते १९९६ पीपल्स कॉलेज,नांदेड
'''संचालक, विद्यार्थी कल्याण'''
*स्वामी रामानंद्तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड (जुलै १९९७ – नोव्हें. १९९७ )
'''प्रपाठक, मराठी विभाग'''
*[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]], औरंगाबाद औरंगाबाद (डिसें. १९९७ – जुलै १९९८ )
'''प्राध्यापक, मराठी विभाग प्रमुख'''
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (जुलै १९९८ – जुलै २००५ )
'''एमेरिटस् प्रोफेसर '''
*नोव्हें. २००९
'''अध्यापनाचा विशेष अनुभव '''
*अमराठी भाषकांसाठी मराठी भाषेचे अध्यापन
*भाषा संचनालय महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित – १९६९ – १९७०
==प्रकाशित लेखन व साहित्य==
{| Align="Center" Border="1" Width="75%"
|+ ग्रंथ संपदा
|- Align="Center" Style="background: #D0D0D0"
! अ.क्र !! पुस्तकाचे नाव !! प्रकाशन वर्ष !! प्रकाशन तथा विशेष
|-
| १ || होळी (कथा) || १९७३ || प्रौढ साक्षर विभाग, महा. शासन
|-
| २ || बौद्ध पूजा पाठ विधी ||१९७३ || भारतीय बौद्ध महासभा, नांदेड
|-
|३ || कायापालट (कथा) || १९७४ || प्रौढ साक्षर विभाग, महा. शासन
|-
| ४ || आवर्त आणि इतर एकांकिका || १९७८ || शारदा प्रकाशन, नांदेड<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5697849327779561961|title=आवर्त-Aavart by Prof. Datta Bhagat - Nirmal Prakashan - BookGanga.com|website=www.bookganga.com|access-date=2020-07-26}}</ref><br>
|-
| ५ || चक्रव्यूह आणि इतर एकांकिका || १९८० || शारदा प्रकाशन, नांदेड
|-
| ६ || जहाज फुटलं आहे आणि इतर एकांकिका || १९८२ || निर्मल प्रकाशन, नांदेड
|-
| ७ || अश्मक (नाटक) || १९८५ || संबोधि प्रकाशन, मुंबई <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5049718847577755524|title=अश्मक-Ashmak by Prof. Datta Bhagat - Abhay Prakaashan - Nanded - BookGanga.com|website=www.bookganga.com|access-date=2020-07-26}}</ref>
|-
| ८ || खेळिया (नाटक) || १९८६ || कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे
|-
| ९ || वाटा पळवाटा (नाटक) || १९८६ || कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे
|-
| १० || दलित साहित्यः दिशा आणि दिशांतर || १९९२ || अभय प्रकाशन, नांदेड
|-
| ११ || दलित साहित्यः वाङमयीन प्रवाह || १९९३ || [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]], नाशिक
|-
| १२ || नरहर कुरुंदकरांच्या लेखनाची सूची || १९९४ || संगत प्रकाशन, नांदेड
|-
| १३ || निवडक एकांकिका || १९९६ || अभय प्रकाशन नांदेड <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5471878913975948397|title=निवडक एकांकिका-Nivdak Ekankika by Prof. Datta Bhagat - Abhay Prakaashan - Nanded - BookGanga.com|website=www.bookganga.com|access-date=2020-07-26}}</ref><br>
|-
| १४ || विजयी विश्व तिरंगा प्यारा (वैचारिक) ||२००१ || शांभवी प्रकाशन, औरंगाबाद
|-
| १५ || निळी वाटचाल (समीक्षा) || २००१ || प्रतिमा प्रकाशन, पुणे <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5704519339229822516|title=निळी वाटचाल-Nili Vatchal by Prof. Datta Bhagat - Pratima Prakashan - BookGanga.com|website=www.bookganga.com|access-date=2020-07-26}}</ref> <br>
|-
| १६ || नाटकः एक वांङ्मय प्रकार (समीक्षा || २००२ || यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक
|-
| १७ || राष्ट्रभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर || २००३ || मॅकमिलन प्रकाशन, पुणे
|-
| १८ || आधुनिक मराठी वांङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी ||२००५ || चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद
|-
| १९ || गोष्ट गोधराजाची (मुलांसाठी नाटिका) || २००५ || साकेत प्रकाशन औरंगाबाद
|-
| २० || मंडल आयोग, गैरसमज आणि आक्षेप || २००७ || चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद
|-
|२१ || शोध पायवाटांचा (ललित लेख) || २००८ || सुविद्या प्रकाशन, पुणे
|-
| २२ || पिंपळपानांची सळसळ (ललित लेख) ||२०१० || स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4808216777176083834|title=पिंपळपानांची सळसळ-Pimpalpananchi Salsal by Prof. Datta Bhagat - Swarup Prakashan - BookGanga.com|website=www.bookganga.com|access-date=2020-07-26}}</ref>
|-
| २३ || समकालीन साहित्य आणि साहित्यिक (समीक्षा) || २०१० || रजत प्रकाशन, औरंगाबाद<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5414952585958250298|title=समकालीन साहित्य आणि साहित्यिक-Samakalin Sahitya Ani Sahityik by Prof. Datta Bhagat - Rajat Prakashan - BookGanga.com|website=www.bookganga.com|access-date=2020-07-26}}</ref><br>
|-
| २४ || मराठी दलित एकांकिका || २०१२ || साहित्य अकादमी <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4899183065624898412&PreviewType=books|title=Marathi Dalit Ekankika|website=www.bookganga.com|access-date=2020-07-26}}</ref>
|-
| २५|| गोष्टी बिसापाच्या || २०१३ || स्पर्श प्रकाशन, पुणे
|-
| २६ || साहित्य समजून घेतांना || २०१४ || मीरा प्रकाशन, औरंगाबाद<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5072468665725391599|title=साहित्य समजून घेताना-Sahitya Samajun Ghetana by Prof. Datta Bhagat - Mira Books And Publication - BookGanga.com|website=www.bookganga.com|access-date=2020-07-26}}</ref><br>
|-
| २७ || विजय तेंडूलकर: व्यक्ती आणि कार्य ||२०१५ || साहित्य अकादमी <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5699604280001344976|title=विजय तेंडूलकर (मराठी)-Vijay Tendulkar (Marathi) by Prof. Datta Bhagat - Sahitya Akademi - BookGanga.com|website=www.bookganga.com|access-date=2020-07-26}}</ref>,<br>
|-
| २८ || पुस्तकी वांझ चर्चा (नाटक)||२०१९ || इसाप पब्लिकेशन, नांदेड
|-
| २९ || मराठी नाटक आणि रंगभूमीचा इतिहास (आरंभापासून १९९० पर्यंत) ||२०२० || महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, महा. राज्य
|}
===दत्ता भगत यांनी केलेले मराठी अनुवाद===
# सात शिखरे (काश्मिरी कथा) – अख्तर मोहियोद्दीन – साहित्य अकादमी
# कलंकी (नाटक) – डॉ. लक्ष्मीनारायण लाल
# म्युलॅटो (नाटक) – लँग्स्टन ह्युजेस
===दत्ता भगत यांच्या लेखनाचा वेध घेणारी पुस्तके ===
{| class="wikitable"
|'''क्र.<span lang="MR"></span>'''
|'''पुस्तकाचे नाव''' '''<span lang="MR">.</span>'''
|'''लेखकाचे नाव''' '''<span lang="MR">.</span>'''
|'''प्रकाशक'''
|'''वर्ष''' '''<span lang="MR"></span>'''
|-
|१<span lang="EN-IN"></span>
|दत्ता भगत यांचे नाट्य विश्व
|डॉ. रमेश जनबंधू
|महाबोधी सिद्धार्थ प्रकाशन, नागपूर
|१९९२
|-
|२<span lang="EN-IN"></span>
|दत्ता भगत यांची नाटके
|प्रा. शैलेश त्रिभुवन
|पॉपिलॉन पब्लिशिंग हाउस, पुणे
|२००१
|-
|३<span lang="EN-IN"></span>
|वाटा पळवाटा – कलन आणि आकलन
|संपा. मधुकर राहेगावकर
|कैलाश पब्लिकेशन, औरंगाबाद
|२००४
|-
|४<span lang="EN-IN"></span>
|जातक (गौरवग्रंथ)
|संपा. प्रल्हाद लुलेकर
|कैलाश पब्लिकेशन, औरंगाबाद
|२००५
|-
|५<span lang="EN-IN"></span>
|दलित नाटक आणि दत्ता भगत यांचे नाट्य विश्व
|प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ
|कैलाश पब्लिकेशन, औरंगाबाद
|२००९
|}
===संपादन / सहसंपादन ===
{| class="wikitable"
|'''क्र.<span lang="MR"></span>'''
|'''संपादन / सहसंपादन''' '''<span lang="MR"></span>'''
|'''प्रकाशक''' '''<span lang="MR"></span>'''
|'''वर्ष''' '''<span lang="MR"></span>'''
|-
|१<span lang="EN-IN"></span>
|स्वामी रामानंद तीर्थ (श्रद्धांजली) विशेषांक
|पीपल्स कॉलेज, नांदेड
|१९७३
|-
|२<span lang="EN-IN"></span>
|नरहर कुरुंदकर स्मृती विशेषांक (श्रद्धांजली विशेषांक)
|पीपल्स कॉलेज नांदेड
|१९८२
|-
|३<span lang="EN-IN"></span>
|नांदेड: एक शोध
|नांदेड जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड
|१९८६
|-
|४<span lang="EN-IN"></span>
|कुमार भारती (क्रमिक पुस्तक - इ. अकरावीसाठी)
|महा. राज्य उच्च शिक्षण मंडळ, पुणे
|१९९४ – १९९७
|-
|५<span lang="EN-IN"></span>
|परिवर्तन: संकल्पना, वेध आणि वास्तव (कुलगुरू डॉ. जे. एम. वाघमारे गौरवग्रंथ)
|कल्पना प्रकाशन, नांदेड
|१९९९९
|-
|६
|श्री. शिवप्रभू चरित्र (सभासद बखर)
|प्रतिमा प्रकाशन, पुणे
|२००१
|-
|७
|तृतीय रत्न – ज्योतिबा फुले (मराठी भाषेतील पहिले नाटक)
|शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर
|२००१
|}
===विशेष संपादन===
नरहर कुरुंदकर साहित्यः इंद्रायणी प्रकाशन, पुणे
# अभयारण्य
# अन्वय
# वारसा
# परिचय
# अभिवादन
# वाटचाल
# रंग-विमर्श
# व्यासांचे शिल्प
# त्रिवेणी
# रस-सूत्र
# नरहर कुरुंदकरांच्या प्रस्तावना
# थेंब अत्तराचे
===दत्ता भगत यांच्या लेखनाचे अनुवाद===
{| class="wikitable"
|'''क्र.''' '''<span lang="MR"> </span>'''
|'''मूळ लेखन''' '''<span lang="MR"> </span>'''
|'''अनुवादाची भाषा''' '''<span lang="MR"> </span>'''
|'''अनुवादित नाव''' '''<span lang="MR"> </span>'''
|'''अनुवादक''' '''<span lang="MR"> </span>'''
|-
|१<span lang="EN-IN"></span>
| rowspan="4" |वाटा पळवाटा
|इंग्रजी
|Routes and Escape Routes
|डॉ. माया पंडित
|-
|२<span lang="EN-IN"></span>
|तेलुगू
|<nowiki>----</nowiki>
|श्रीमती. राव
|-
|३<span lang="EN-IN"></span>
|कन्नड
|<nowiki>----</nowiki>
|श्रीमती. देऊळगावकर
|-
|४<span lang="EN-IN"></span>
|हिंदी
|रास्ते चोर रास्ते
|प्रा. त्र्यंबक महाजन
|-
|५<span lang="EN-IN"></span>
| rowspan="2" |आवर्त
|हिंदी
|आवर्त
आवर्त
|वसंत देव, मुंबई;
प्राचार्य जगताप, औरंगाबाद
|-
|६ <span lang="EN-IN"></span>
|इंग्रजी
|Whirlpool
|डॉ. एलनार झेलीएट, यु.एस.ए.
|-
|७
| rowspan="2" |अश्मक
|इंग्रजी
|Ashmak
|डॉ. डी. एम. शेंडे, नागपूर
|-
|९<span lang="EN-IN"></span>
|हिंदी
|अश्मक
|डॉ. सुर्यनारायण रणसुभे
|-
|१०
|जहाज फुटलं आहे
|उर्दू
|जहाज फुटा है
|जमील अहमद
|}
===आगामी पुस्तके===
# प्रश्नायण (ललित लेख) – निर्मल प्रकाशन, नांदेड
# भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय कार्याची कालिकसुची: १८९८ ते १ मे १९६०
# आधारवेल – (मातोश्री रमाई आणि बाबासाहेब यांच्या सहजीवानावरील नाटक) – निर्मल प्रकाशन, नांदेड
# भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान (डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
==सहभाग==
साहित्य अकादमी, मध्यप्रदेश मराठी साहित्य अकादमी, झारखंड आदिवासी रंगमंच आखाडा, विविध विद्यापीठीय मराठी अभ्यास मंडळे इ. संस्थांनी आयोजित केलेल्या परिसंवादात सहभाग याशिवाय पन्नास समीक्षा लेख आणि पन्नास पुस्तकांच्या प्रस्तावना इ.
==विद्यापीठ कारकीर्द==
# कुलपतींचे प्रतिनिधी, [[स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ]], नांदेड १९९६ ते २००१
# संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड ऑगस्ट १९९७ ते नोव्हें. १९९७
# अध्यक्ष, मराठी वांङ्मय अभ्यास मंडळ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड १९९५ ते डिसें. १९९७
# सदस्य, मराठी वांङ्मय अभ्यास मंडळ, मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
# विषय तज्ज्ञ, संपादक मंडळ महा. राज्य उ. माध्य. मंडळ कुमारभारती (१० वी) २००७
# सदस्य, अॅकॅडमिक कौन्सिल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.
# सदस्य, प्राध्यापक निवड समिती तज्ज्ञ अथवा कुलगुरूंचे प्रतिनिधी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड / डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
# सदस्य संलग्नीकरण समिती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ / डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
# सदस्य, राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार मंडळ, मराठवाडा विद्यापीठ / स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
# सदस्य, प्रौढ साक्षरता सल्लागार मंडळ, मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
# कस्टोडीयन नांदेड जिल्हा परीक्षा मुल्यांकन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद / स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
# सदस्य बहिःशाल शिक्षण मंडळ मराठवाडा विद्यापीठ / स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
# सदस्य ग्रंथालय सल्लागार मंडळ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड १९९६ ते २००१
# मुख्य संपादक 'ज्ञानतीर्थ' स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड १९९५ ते १९९७
# संयोजक मराठी विषयाच्या प्राध्यापकांचे उद्बोधन वर्ग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड १९९७. स्टाफ अकादमी कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद १९९९ – २००१
# मराठी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद द्वारा आयोजित चर्चासत्रांचे संयोजक – कवितेची कार्यशाळा २४, २५ जाने. २०००
# सदस्य. रा. से. यो. बुलेटीन, संपादक मंडळ मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद १९८०
==सन्मान व पुरस्कार ==
# महाराष्ट्र राज्य लेखन निर्मिती पुरस्कार विविध वाङ्मय प्रकारात ५ पुरस्कार (आवर्त आणि इतर एकांकिका, जहाज फुटलं आहे आणि इतर एकांकिका, निळी वाटचाल, वाटा-पळवाटा)
# नाट्यदर्पण पुरस्कार मुंबई १९७८
# कै. लोटू पाटील पुरस्कार म.सा.प. औरंगाबाद
# महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा, दिग्दर्शनासाठी विभागीय पातळीवर दुसरा पुरस्कार
# महाराष्ट्र राज्य कामगार नाट्य स्पर्धा विभागीय पातळीवर दुसरा पुरस्कार
# प्रतिक थिएटर, वाई, नाट्य लेखन पुरस्कार
# दलित साहित्याचे अभ्यासक यासाठी डॉ. भालचंद्र फडके ग्रंथकार पुरस्कार म.सा.प. पुणे २००२
# 'आदर्श शिक्षक पुरस्कार' नांदेड, नगरपरिषद, नांदेड
# 'आदर्श शिक्षक पुरस्कार' महाराष्ट्र शासन १९९६
# 'दलित मित्र' पुरस्कार महाराष्ट्र शासन २०००
# शालेय पातळीवर 'जहाज फुटलं आहे' या एकांकिकेचा आणि महाविद्यालीन पातळीवर 'अश्मक', 'खेळिया' आणि 'वाटा-पळवाटा' या पुस्तकांचा मराठवाडा विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठ (मुक्त विद्यापीठ) या सर्व विद्यापीठातील अभ्यासक्रमात समावेश
# 'दलित साहित्यः दिशा आणि दिशांतर', 'सभासद बखर'. 'तृतीय रत्न' 'आधुनिक मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी' इ. पुस्तकांचा विद्यापीठ पातळीवरील अभ्यासक्रमात समावेश
# 'वाटा-पळवाटा' या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद आशिया खंडातील निवडक नाटक या मालेत डॉ. एरीन बी. मी. संपादित 'Drama Contemporary India' या ग्रंथात समावेश. ग्रंथ अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स संस्थेतर्फे प्रसिद्ध
# 'आवर्त' या एकांकिकेचा इंग्रजी अनुवाद साहित्य अकादमी द्वारा प्रकाशित 'स्वातंत्र्योत्तर भारतीय साहित्य' या ग्रंथात समाविष्ट
# 'वाटा पळवाटा' या नाटकाचे दूरदर्शनवरील सर्व वाहिन्यांवरून प्रक्षेपण
# 'आवर्त' या दीर्घांकाचा जागतिक विदुषी एलीनार झेलीयट यांनी अनुवाद केला. व्हिएन्ना विद्यापीठात डेझर्टेशन सादर
# 'वाटा पळवाटा' या विषयावर लंडन स्थित स्मिथ नावाच्या विद्यार्थ्याचे श्री. सतीश आळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डेझर्टेशन सादर
# तिसऱ्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे अंबेजोगाई येथे अध्यक्षपद (१९८६)
# महाराष्ट्र शासनाच्या लेखन पुरस्कार समितीचे सदस्य १९८६-८७, १९९८-९९ आणि १९९९-२०००
# महाराष्ट्र शासनाच्या प्रयोगपूर्व परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य
# साहित्य अकादमी मराठी भाषा सल्लागार मंडळ सदस्य १९९७-२००२
# विभागीय सल्लागार समिती एल.आय.सी. मुंबई झोन, मुंबई १९८६-१९८९ सदस्य
# तज्ञ परीक्षक नवलेखक अनुदान योजना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ १९८६ ते १९८८
# थिएटर अकादमी पुणे आयोजित नाट्य लेखन कार्यशाळेसाठी निवड १९८५, १९८६,
# कुलापतीचे प्रतिनिधी या नात्याने स्वा. रा. ती. म. विद्यापीठ नांदेडसाठी पाच वर्ष नियुक्ती
# नागपूर, सोलापूर, चंद्रपूर इ ठिकाणी कार्यरत असणाऱ्या दलित रंगभूमीच्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी व संस्थांनी जाहीर सत्कार करून 'वाटा पळवाटा' सादर केले.
# विनायकराव चारठाणकर सेलू (जिल्हा परभणी) लेखन गौरव पुरस्कार २००२
# संविधान गौरव युवा प्रबोधन मंच, नांदेड. सन्मान पुरस्कार २६ जाने. २००२
# समता प्रतिष्ठान, नांदेड, समाज गौरव पुरस्कार 'समाजरत्न' १४ एप्रिल २००३
# महाराष्ट्र फौंडेशन मुंबई. विशेष पुरस्कार २००३ (दलित साहित्य लेखन)
# 'नांदेड भूषण' मातोश्री ठाकरे प्रतिष्ठान, नांदेड २००६
# मराठवाडा मित्र मंडळ, मुंबई लेखन गौरव पुरस्कार २००७
# डॉ. बाबासाहेब आंबेडकर महिला प्रबोधिनी / संबोधि अमरावती: सपत्निक सत्कार १७-०२-२००८
# लोकमत गौरव पुरस्कार औरंगाबाद २००८
# अध्यक्ष आंबेडकरी साहित्य संमेलन, नागपूर मार्च २०१६
# स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा 'जीवन साधना गौरव पुरस्कार २० सप्टे. २०१७
# दत्ता भगत यांच्या एकांकिका, नाटकांचे हौशी रंगभूमीवर नियमित प्रयोग
# पं. सत्यदेव दुबे यांच्या ग्रुपतर्फे डॉ. वसंत देव द्वारे हिंदी अनुवादित 'आवर्त'चे प्रयोग
# डॉ. श्रीराम लागू यांच्या 'वाचिक अभिनय' ह्या पुस्तकात भाषिक सामर्थ्याचा उल्लेख म्हणून दत्ता भगत यांच्या नाटकातील उताऱ्याचा समावेश
# 'इप्टा' रायपूर मध्यप्रदेश या संस्थेद्वारे प्रा. दत्ता भगत यांच्या 'जहाज फुटलं आहे' ह्या एकांकिकेचे नुक्कडवर २५० प्रयोग.
# कुरुंदकर जीवन गौरव पुरस्कार, जिल्हा परिषद नांदेड, २०१३
# [[भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार]] : द्वारा मारवाडी फाऊंडेशन, नागपूर, पाच लक्ष रुपये आणि पानचिन्ह २०१७.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/marathi/video/nagpur-dutta-bhagat-on-political-parties-putting-ban-on-padmavati-movie/396088|title=नागपूर {{!}} देशात कलाकारांची मुस्काटदाबी- दत्ता भगत|date=2017-11-26|website=24taas.com|access-date=2020-07-26}}</ref>
# पांपटवार जन्मशताब्दी साहित्य पुरस्कार, नांदेड, २०१९
# महाराष्ट्र शासनातर्फे 'नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार -२०२१
==भूषवलेली पद व माहिती==
* १९७४ पहिली कथा प्रकाशित
* १९८२-८७ अध्यक्ष, नरहर कुरुंदकर ग्रंथालय, नांदेड
* १९८६ अध्यक्ष, ३ रे अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन, अंबेजोगाई, १९८६
* १९९५-९७ प्राचार्य, पीपल्स कॉलेज, नांदेड
* १९९५-९७ मुख्य संपादक ज्ञानतीर्थ (स्वा. रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड)
* अध्यक्ष, मराठी वांङ्मय अभ्यास मंडळ (स्वा. रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड)
* १९९६ – २००१ कुलपतींचे प्रतिनिधी, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड
* १९९७ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे प्रपाठक म्हणून रुजू
* १९९७ – २००२ साहित्य अकादमी मराठी भाषा सल्लागार मंडळ सदस्य
* भालचंद्र फडके ग्रंथाकर गौरव पुरस्कार – महा. साहित्य परिषद, पुणे
* २००५ सेवानिवृत्त प्राध्यापक/ विभाग प्रमुख – मराठी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
* २००६ अध्यक्ष, ८६ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, नांदेड
* २००८ – २००९ सदस्य सचिव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषणे व लेखन प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन
* २००९ सदस्य – मराठी विश्वकोश समिती
* २०१० उपाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण
* २०१० ते आजतागायत अध्यक्ष, नरहर कुरुंदकर अभ्यास केंद्र, नांदेड
* २०१९ अध्यक्ष, बौद्ध साहित्य संमेलन, सोनपेठ, जिल्हा परभणी (८ डिसेंबर)
* १९९० पश्चात मराठी नाटक संरचना आणि चर्चा (१/७/२०२२).साहित्य अकादमी पुरस्कृत, श्रीरामपूर.
अध्यक्षीय बीज भाषण.( वाचन - दत्ता पाटील)
==आजीव सदस्य ==
* नांदेड एज्यूकेशन सोसा. नांदेड
* नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान, नांदेड
* मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद
* पद्मश्री गोविंदभाई प्रतिष्ठान, औरंगाबाद
* जीवन विकास ग्रंथालय, औरंगाबाद
* महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
* अ. भा. मराठी नाट्य परिषद, मुंबई
* म. फुले समता प्रतिष्ठान, पुणे
==बाह्यदुवे==
*[https://zeenews.india.com/marathi/video/nagpur-dutta-bhagat-on-political-parties-putting-ban-on-padmavati-movie/396088|डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार:द्वारा मारवाडी फाऊंडेशन]
*[https://www.youtube.com/watch?v=X1gVrUNqjKU म.गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंध]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{DEFAULTSORT:भगत, दत्ता}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:साहित्यिक]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]
[[वर्ग:नाटककार]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:इ.स. १९४५ मधील जन्म]]
s3js6xijgfmvvqvca4xo4607n3e66k3
कौंधरकळसूर रामाणेवाडी
0
259108
2141745
2072988
2022-07-30T20:52:03Z
Usernamekiran
29153
sandarbh
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''रामाणेवाडी तर्फे कौंधरकळसूर'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=गुहागर
| जिल्हा = [[रत्नागिरी जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''कौंधरकळसूर रामाणेवाडी''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] दक्षिण कोकणातील [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी जिल्ह्यातील]] [[गुहागर तालुका|गुहागर तालुक्यातील]] एक गाव आहे.<ref>https://www.lokmat.com/ratnagiri/suspended-sub-student-thawbara-after-abusing-student/</ref>
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे [[तांदूळ|भातशेती]], [[नागली]]शेती केली जाते.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
१.https://villageinfo.in/
२.https://www.census2011.co.in/
३.http://tourism.gov.in/
४.https://www.incredibleindia.org/
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
६.https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:गुहागर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
0y6ck8lk4r2kyr8h4749vddhw9zqhkn
2141746
2141745
2022-07-30T20:52:53Z
Usernamekiran
29153
Usernamekiran ने लेख [[रामाणेवाडी तर्फे कौंधरकळसूर]] वरुन [[कौंधरकळसूर रामाणेवाडी]] ला हलविला: achuk naav
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''रामाणेवाडी तर्फे कौंधरकळसूर'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=गुहागर
| जिल्हा = [[रत्नागिरी जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''कौंधरकळसूर रामाणेवाडी''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] दक्षिण कोकणातील [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी जिल्ह्यातील]] [[गुहागर तालुका|गुहागर तालुक्यातील]] एक गाव आहे.<ref>https://www.lokmat.com/ratnagiri/suspended-sub-student-thawbara-after-abusing-student/</ref>
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे [[तांदूळ|भातशेती]], [[नागली]]शेती केली जाते.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
१.https://villageinfo.in/
२.https://www.census2011.co.in/
३.http://tourism.gov.in/
४.https://www.incredibleindia.org/
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
६.https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:गुहागर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
0y6ck8lk4r2kyr8h4749vddhw9zqhkn
वरचा पाट, गुहागर
0
259129
2141686
2073077
2022-07-30T15:24:50Z
Khirid Harshad
138639
Khirid Harshad ने लेख [[वरचापाठ तर्फे गुहागर]] वरुन [[वरचा पाट तर्फे गुहागर]] ला हलविला
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''वरचापाठ तर्फे गुहागर'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=गुहागर
| जिल्हा = [[रत्नागिरी जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' वरचापाठ तर्फे गुहागर''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] दक्षिण कोकणातील [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी जिल्ह्यातील]] [[गुहागर तालुका|गुहागर तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे [[तांदूळ|भातशेती]], [[नागली]]शेती केली जाते.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
१.https://villageinfo.in/
२.https://www.census2011.co.in/
३.http://tourism.gov.in/
४.https://www.incredibleindia.org/
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
६.https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:गुहागर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
53ptcbl1c3h4uxmzb1hg881z1e4jco7
2141741
2141686
2022-07-30T20:41:38Z
Usernamekiran
29153
Usernamekiran ने लेख [[वरचा पाट तर्फे गुहागर]] वरुन [[वरचा पाट, गुहागर]] ला हलविला: achuk naav
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''वरचापाठ तर्फे गुहागर'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=गुहागर
| जिल्हा = [[रत्नागिरी जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' वरचापाठ तर्फे गुहागर''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] दक्षिण कोकणातील [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी जिल्ह्यातील]] [[गुहागर तालुका|गुहागर तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे [[तांदूळ|भातशेती]], [[नागली]]शेती केली जाते.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
१.https://villageinfo.in/
२.https://www.census2011.co.in/
३.http://tourism.gov.in/
४.https://www.incredibleindia.org/
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
६.https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:गुहागर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
53ptcbl1c3h4uxmzb1hg881z1e4jco7
2141743
2141741
2022-07-30T20:43:08Z
Usernamekiran
29153
sandarbh
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''वरचापाठ तर्फे गुहागर'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=गुहागर
| जिल्हा = [[रत्नागिरी जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' वरचापाठ तर्फे गुहागर''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] दक्षिण कोकणातील [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी जिल्ह्यातील]] [[गुहागर तालुका|गुहागर तालुक्यातील]] एक गाव आहे.<ref>https://www.lokmat.com/ratnagiri/stray-cargo-ship-guhagar-beach-a703/</ref><ref>https://www.maharashtratourism.gov.in/-/guhagar</ref>
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे [[तांदूळ|भातशेती]], [[नागली]]शेती केली जाते.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
१.https://villageinfo.in/
२.https://www.census2011.co.in/
३.http://tourism.gov.in/
४.https://www.incredibleindia.org/
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
६.https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:गुहागर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
awp1eczufd32um222nayimxk2r7nxk4
2141744
2141743
2022-07-30T20:44:59Z
Usernamekiran
29153
/* संदर्भ */संदर्भ
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''वरचापाठ तर्फे गुहागर'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=गुहागर
| जिल्हा = [[रत्नागिरी जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' वरचापाठ तर्फे गुहागर''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] दक्षिण कोकणातील [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी जिल्ह्यातील]] [[गुहागर तालुका|गुहागर तालुक्यातील]] एक गाव आहे.<ref>https://www.lokmat.com/ratnagiri/stray-cargo-ship-guhagar-beach-a703/</ref><ref>https://www.maharashtratourism.gov.in/-/guhagar</ref>
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे [[तांदूळ|भातशेती]], [[नागली]]शेती केली जाते.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:गुहागर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
bonr0cnyhahl6rhphj0cmytqyggcwbr
खऱ्याचा कोंड
0
259137
2141688
2071565
2022-07-30T15:25:23Z
Khirid Harshad
138639
Khirid Harshad ने लेख [[खर् याचा कोंड]] वरुन [[खऱ्याचा कोंड]] ला हलविला
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''खर् याचा कोंड'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=गुहागर
| जिल्हा = [[रत्नागिरी जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' खर् याचा कोंड''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] दक्षिण कोकणातील [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी जिल्ह्यातील]] [[गुहागर तालुका|गुहागर तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे [[तांदूळ|भातशेती]], [[नागली]]शेती केली जाते.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
१.https://villageinfo.in/
२.https://www.census2011.co.in/
३.http://tourism.gov.in/
४.https://www.incredibleindia.org/
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
६.https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:गुहागर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
7cjbu7lca6mz82u0yf71ttbn6gs3o8l
वानिवडे
0
260841
2141778
2141009
2022-07-31T01:17:47Z
संतोष गोरे
135680
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''वानिवडे'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=देवगड
| जिल्हा = [[सिंधुदुर्ग जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' वानिवडे''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] दक्षिण कोकणातील [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग जिल्ह्यातील]] [[देवगड तालुुका|देवगड तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे [[तांदूळ|भातशेती]] केली जाते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेले वानिवडे- पावणाई गाव. गावी जाण्यासाठी टेंबवली-वानिवडे,मोंड-वानिवडे व तळवडे-वानिवडे असा तरीचा (होडी) प्रवास करून गावात प्रवेश करता येतो. थोडा वळसा मारून गाडीने थेट गावात असा प्रवासही करता येतो. देवगड मोंड खाडी किनाऱ्याच्या विहंगम सृष्टी सौंदर्यात वसलेल्या वानिवडे गावाने जागतिक स्तरावर वैविध्यपूर्ण असा ठसा उमटविला आहे. किनाऱ्यावर माडबागायती आंबा,फ़णस व काजूची केलेली लागवड या मुळे गावाच्या सौंदर्यात अधिक भर पडली.
गावाची रचना ही सरळ खाडी किनाऱ्या लागत म्हणजे एका बाजूला खाडी तर दुसऱ्या बाजूला निसर्ग संपन्न डोंगर जमीन अशी आहे. गावातून जाणारा प्र.जि.मा.१२ हा सागरी रस्ता सर्व वाडीतून जात असून खाडी किनाऱ्याने जातो.
भारतीवाडी,मंगरवाडी,राणेवाडी व भटवाडी हे बापर्डे मोंड नदी किनाऱ्यावर तर बांदकर वाडी,करंजे वाडी , सरवणकर वाडी, धुरीवाडी, सावंतवाडी, घाडीवाडी, बौद्ध वाडी सुतारवाडी व लाडवाडी या वाड्या मोंड देवगड खाडी किनाऱ्यावर वसलेल्या आहेत त्यामुळे खाडीत मासेमारी ही केली जाते.
गावचे ग्रामदैवत श्री देवी पावणाई हे पुरातन, प्राचीन काली जागृत दैवत आहे. मूर्ती काळ्या दगडात कोरलेली आहे.तिच्या हातात ढाल,तलवार,गदा अशी शस्त्रे आहेत.घाडी मंडळी रोज या देवीची पुजा डोंगरावर देवीचे मंदिर असल्यामुळे संपूर्ण गावचा विचार करता ते एक मध्यवर्ती ठिकाण आहे. तसेच हे मंदिर सपाट कातळ जमिनीवर आहे.आजुबाजुला घनदाट जंगल आहे, त्यामुळे निसर्ग सानिध्याने नटलेलं आहे. मंदिराच्या समोरच सुमारे ५०० मीटर अंतरावर पुरातन काळातील कातळ शिल्पे कोरलेली आहेत. परिसराच्या आजुबाजुस लोकवस्ती नाही आहे गावापासुन जवळजवळ २ कि.मी अंतरावर दूर आहे.आजुबाजूला कुठेच पाण्याचा स्त्रोत नसताना मंदिराच्या शेजारी मात्र गुहेच्या आकाराची विहीर असून त्याला मात्र पुष्कळ थंडगार पाणी आहे व ते सहज हाताने काढण्यासारखे आहे. गावकऱ्यांनी व भाविक भक्तांनी जिर्णोद्धार करून एक सुंदर देखणे मंदिर उभारले आहे. वानिवडे गावची देवी पावणाई देवी हे प्रमुख ग्रामदैवत असुन आकारी ब्राम्हण,देवी भावई देवी भवानी दसरोत्सवात देवी पावणाईच्या उजव्या बाजूला विराजमान होते.त्यानंतरच दसरोत्सवाची घटस्थापनेने सुरुवात केली जाते.गावातील बारापाचाचे मानकरी व गावकरी मिळुन प्रबोधिनी एकादशी दिवशी हरीनाम सप्ताह,दसरा,होळी आणि अन्य उत्सव साजरे करतात. देवळाचा वर्धापनदिन वसंतपंचमीला उत्साहात साजरा केला जातो.या उत्सवात गोवा, कारवार आणि मुंबईतील लोक सहभागी होतात.यावेळी आजूबाजूच्या गावातील अनेक भाविक येतात.विजयदुर्ग किल्ल्यावरील सेनानी धुळप यांच्या पागेतील घोड्यांना गोचिड या पिसवांचा उपद्रव होत होता. वैद्यांकडून औषधउपचार ही केले मात्र त्याचा काही उपयोग होत नव्हता.घोडे मात्र दिवसेंदिवस या आजाराने खंगत चालले होते. वानिवडे गावच्या देवी पावणाई ची ख्याती धुळपांच्या कानी पडताच त्यांनी देवीस सांगणे केले, त्यावेळी देवीने जाऊन त्यांचे संकट निवारण केले. धुळप यांनी नवसाची परतफेड म्हणुन देवीला एक मशाल व पंचारती भेट दिली या दोन्ही वस्तु मंदिरात आहेत धुळप यांनी मंदिराला जमीन ही इनाम दिली. वानिवडे गावचे महसूली दोन गाव झाले असुन एका गावाला देवीचे नाव दिले आहे.त्यामुळे आता ती दोन गावांची ग्रामदेवता आहे. वानिवडे गाव आणि पावणाई गाव.
गावच्या मुख्य रस्त्याला जोडून मंदिरात जाणाऱ्या रस्त्याच्या उजवीकडे जाणारा रस्ता हा कातळ शिल्पकडे जातो. सड्यावर असलेली ही कातळ शिल्पे ही पांडवांनी काढली असे गावी बोलले जात होते पण आत्ता संशोधकांच्या मते इसवी सुमारे १० हजार वर्षांपूर्वीची प्राचीन ऐतिहासिक काळातील सांस्कृृतिक संदर्भ म्हणून कातळशिल्पांचे महत्त्व विशेष आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवलेली आहेत. अशा प्रकारच्या शिल्प किंवा चित्रांना राॅक आर्ट (Rock Art)किंवा पेट्रोग्लिफ्स(petroglyphs)या नावाने ओळखले जाते. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते; परंतु संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेषेकरून कोकणात पाहण्यास मिळतात.
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
१.https://villageinfo.in/
२.https://www.census2011.co.in/
३.http://tourism.gov.in/
४.https://www.incredibleindia.org/
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
६.https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:देवगड तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावे]]
tormlwbmdmcw5djz8eeioaz621onrn7
पिंपळकोंड
0
262585
2141692
1838649
2022-07-30T16:11:10Z
2401:4900:5601:717C:6F50:601:476C:7743
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''पिंपळकोंड'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=महाड
| जिल्हा = [[रायगड जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव = चंद्रकांत कृष्णा धनावडे
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड = ४०२३०१
| आरटीओ_कोड = एमएच/०६
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' पिंपळकोंड''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] मध्य कोकणातील [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यातील]] [[महाड तालुका|महाड तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
१.https://villageinfo.in/
२.https://www.census2011.co.in/
३.http://tourism.gov.in/
४.https://www.incredibleindia.org/
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
६.https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:महाड तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रायगड जिल्ह्यातील गावे]]
9uhv9tpch9yzth1vidwq3mse3t057vu
2141693
2141692
2022-07-30T16:25:53Z
2401:4900:5601:717C:6F50:601:476C:7743
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''पिंपळकोंड'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=महाड
| जिल्हा = [[रायगड जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव = चंद्रकांत कृष्णा धनावडे
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड = ४०२३०१
| आरटीओ_कोड = एमएच/०६
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' पिंपळकोंड''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] मध्य कोकणातील [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यातील]] [[महाड तालुका|महाड तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे== पिंपळकोंड हे महाड पासून १८ किमी अंतरावर आहे.महाड व मंडणगड तालुक्यांना जोडणारे महाड तालुक्यातील शेवटचे गाव आहे. महाड तालुक्यातील आंब्याच्या कोंड, करंजमाळ, कोंड मालुसरे, फौजदारकोंड तर मंडणगड तालुक्यातील कुडुक हनुमान वाडी, सडे ही जवळची गावे आहेत. मुख्य वाहतूक पिंपळकोंड गावापासून ६ किमी रेवतळे गावातून आहे.
==संदर्भ==
१.https://villageinfo.in/
२.https://www.census2011.co.in/
३.http://tourism.gov.in/
४.https://www.incredibleindia.org/
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
६.https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:महाड तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रायगड जिल्ह्यातील गावे]]
ryyevcxp7hk0zuvs5kc1ypllvumwafx
2141771
2141693
2022-07-31T00:54:40Z
संतोष गोरे
135680
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''पिंपळकोंड'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=महाड
| जिल्हा = [[रायगड जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव = चंद्रकांत कृष्णा धनावडे
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड = ४०२३०१
| आरटीओ_कोड = एमएच/०६
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' पिंपळकोंड''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] मध्य कोकणातील [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यातील]] [[महाड तालुका|महाड तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
पिंपळकोंड हे महाड पासून १८ किमी अंतरावर आहे.महाड व मंडणगड तालुक्यांना जोडणारे महाड तालुक्यातील शेवटचे गाव आहे. महाड तालुक्यातील आंब्याच्या कोंड, करंजमाळ, कोंड मालुसरे, फौजदारकोंड तर मंडणगड तालुक्यातील कुडुक हनुमान वाडी, सडे ही जवळची गावे आहेत. मुख्य वाहतूक पिंपळकोंड गावापासून ६ किमी रेवतळे गावातून आहे.
==संदर्भ==
१.https://villageinfo.in/
२.https://www.census2011.co.in/
३.http://tourism.gov.in/
४.https://www.incredibleindia.org/
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
६.https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:महाड तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रायगड जिल्ह्यातील गावे]]
2r9hodv5dgy0sscg65v9lkgu7crc9jc
भोगाव बुद्रुक
0
264809
2141675
1840290
2022-07-30T15:04:03Z
2405:204:D:D8FD:482A:9364:2FE3:64AF
आमलेवाडी
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''भोगाव बुद्रुक'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=पोलादपूर
| जिल्हा = [[रायगड जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' आमलेवाडी''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] मध्य कोकणातील [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यातील]] [[पोलादपूर तालुका|पोलादपूर तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#.https://villageinfo.in/
#.https://www.census2011.co.in/
#.http://tourism.gov.in/
#.https://www.incredibleindia.org/
#.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#.https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:पोलादपूर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रायगड जिल्ह्यातील गावे]]
p9zq5z1koh5rsfb9nrtggsxz9g576vt
2141678
2141675
2022-07-30T15:11:11Z
Khirid Harshad
138639
[[Special:Contributions/2405:204:D:D8FD:482A:9364:2FE3:64AF|2405:204:D:D8FD:482A:9364:2FE3:64AF]] ([[User talk:2405:204:D:D8FD:482A:9364:2FE3:64AF|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:सांगकाम्या|सांगकाम्या]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''भोगाव बुद्रुक'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=पोलादपूर
| जिल्हा = [[रायगड जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' भोगाव बुद्रुक''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] मध्य कोकणातील [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यातील]] [[पोलादपूर तालुका|पोलादपूर तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#.https://villageinfo.in/
#.https://www.census2011.co.in/
#.http://tourism.gov.in/
#.https://www.incredibleindia.org/
#.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#.https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:पोलादपूर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:रायगड जिल्ह्यातील गावे]]
5gvvc0rtyp22o0xkqezbk6p16qr7z0f
वर्ग:पोलादपूर तालुक्यातील गावे
14
264845
2141681
1997800
2022-07-30T15:16:48Z
2405:204:D:D8FD:482A:9364:2FE3:64AF
क्षेत्रपाल गावा मध्ये आमलेवाडी
wikitext
text/x-wiki
[[वर्ग:रायगड जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:तालुक्यानुसार महाराष्ट्रातील गावे]]
आमलेवाडी
3l2jum26arda4t3gbpzievidvo81gpa
2141682
2141681
2022-07-30T15:18:08Z
2405:204:D:D8FD:482A:9364:2FE3:64AF
wikitext
text/x-wiki
[[वर्ग:रायगड जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:तालुक्यानुसार महाराष्ट्रातील गावे]]
[[क्षेत्रपाळ (पोलादपूर)|आमलेवाडी]]
o7v2e14rjoztyp753cyf55kq3z2mzeg
2141683
2141682
2022-07-30T15:20:29Z
Khirid Harshad
138639
[[Special:Contributions/2405:204:D:D8FD:482A:9364:2FE3:64AF|2405:204:D:D8FD:482A:9364:2FE3:64AF]] ([[User talk:2405:204:D:D8FD:482A:9364:2FE3:64AF|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:Khirid Harshad|Khirid Harshad]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
wikitext
text/x-wiki
[[वर्ग:रायगड जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:तालुक्यानुसार महाराष्ट्रातील गावे]]
p2y8oedndl9m567qovfc6cgs25ay6vd
2141729
2141683
2022-07-30T19:13:44Z
2405:204:218:9A77:A1AC:E25F:A609:6170
wikitext
text/x-wiki
[[वर्ग:रायगड जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:तालुक्यानुसार महाराष्ट्रातील गावे]]
आमलेवाडी
3l2jum26arda4t3gbpzievidvo81gpa
2141766
2141729
2022-07-31T00:49:08Z
संतोष गोरे
135680
wikitext
text/x-wiki
[[वर्ग:रायगड जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:तालुक्यानुसार महाराष्ट्रातील गावे]]
98219yq6oz9z9xjf6eb6nqkk1ef3vll
ब्रह्मानंदम
0
273998
2141726
2087403
2022-07-30T19:06:54Z
अमर राऊत
140696
दुरुस्ती
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = ब्रह्मानंदम
| चित्र = Brahmanandam 2017.png
| चित्र_रुंदी = 220px
| चित्र_शीर्षक = ब्रह्मानंदम
| पूर्ण_नाव = केनेट्टगी ब्रह्मानंदम
| जन्म_दिनांक = {{जन्म_दिनांक आणि वय|1956|2|1}}
| जन्म_स्थान = सेत्तांपल्ली,[[गुंटूर]],[[आंध्रप्रदेश]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र =अभिनय
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| भाषा = [[तेलुगू]]आणि [[तमिळ]]
| कारकीर्द_काळ = २००९ ते आजपर्यंत
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार = [[पद्मश्री]] २००९
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव = लक्ष्मी अतापली
| अपत्ये = राजा गौतम आणि सिद्धार्थ
| ट्विटर=behamnandam
| संकेतस्थळ =
| धर्म =[[हिंदू]]
| तळटिपा =
}}
'''केनेट्टगी ब्रह्मानंदम''' तथा '''ब्रह्मानंदम''' हे एक [[भारतीय]] अभिनेते, विनोदी कलाकार आणि [[दिग्दर्शक]] आहेत. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९५६ रोजी [[आंध्र प्रदेश]]<nowiki/>मधील एका गावात झाला. त्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात [[तेलुगू]] सिनेमामधून केली. त्यांनी जगात सर्वाधिक चित्रपटात काम केले आहे. त्यांनी आत्तापर्यंत १००० हून जास्त चित्रपटामध्ये काम केल्यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांच्या नावावर विक्रम आहे.<ref name="guinnessworldrecords">{{cite web|url=http://www.guinnessworldrecords.com/records-3000/most-screen-credits-for-a-living-actor/|title=Most screen credits for a living actor more than 950|publisher=guinnessworldrecords.com|access-date=२७ फेब्रुवारी २०२१|archive-url=https://web.archive.org/web/20120117053522/http://www.guinnessworldrecords.com/records-3000/most-screen-credits-for-a-living-actor|archive-date=17 January 2012|url-status=live|df=dmy-all}}</ref> त्यांनी हा जागतिक विक्रम स्थापित केला आहे. त्यांच्या अभिनयामुळे त्यांना २००९ साली [[पद्मश्री पुरस्कार]]ने सन्मानित करण्यात आले..<ref name="hindu">{{cite news|url=http://www.hindu.com/2009/01/26/stories/2009012658391100.htm|title=The Hindu : Front Page : List of Padma awardees 2009|publisher=hindu.com|access-date=२७ फेब्रुवारी २०२१|location=Chennai, India|date=26 January 2009|archive-url=https://web.archive.org/web/20121105031545/http://www.hindu.com/2009/01/26/stories/2009012658391100.htm|archive-date=5 November 2012|url-status=live|df=dmy-all}}</ref>
=== जीवन ===
ब्रह्मानंदम यांचा जन्म १ फेब्रुवारी १९५६ रोजी सेत्तमपल्ली, [[गुंटूर]], आंध्रप्रदेश येथे झाला. त्यांनी १९८६ साली लक्ष्मी अटपाली यांच्या सोबत लग्न झाले. त्यांना २ मुले आहेत ते म्हणजे राजा गौतम आणि सिद्धार्थ. ते २०१७ साली त्यांच्या पुत्राला अपत्य झाले तेव्हा ते आजोबा बनले. जानेवारी २०१९ मध्ये त्यांच्या हृदयाची बायपास सर्जरी एशियन हार्ट इन्स्टिट्यूट [[मुंबई]] येथे योग्यरीत्या पूर्ण झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.amarujala.com/photo-gallery/entertainment/bollywood/south-comedian-brahmanandam-health-condition-rushed-to-hospital-for-heart-surgery|title=साउथ की हर दूसरी फिल्म में दिखने वाला ये कॉमेडियन अस्पताल में भर्ती, इस बीमारी से जूझ रहे|भाषा=हिंदी|अॅक्सेसदिनांक=२७ फेब्रुवारी २०२१}}</ref>
=== व्यवसाय ===
ते अभिनेत्याच्या व्यवसाया सोबतच ते [[तेलगू]] भाषेचे लेक्चर आहेत.त्यांनी आपले पदार्पण जन्ध्याला या १९८७ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून केले.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:तेलुगू चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:फिल्मफेअर पुरस्कार विजेते]]
[[वर्ग:इ.स. १९५६ मधील जन्म]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
aw0angcehgt021e0a7yqget3f26r8s3
2141727
2141726
2022-07-30T19:07:14Z
अमर राऊत
140696
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = ब्रह्मानंदम
| चित्र = Brahmanandam 2017.png
| चित्र_रुंदी = 220px
| चित्र_शीर्षक = ब्रह्मानंदम
| पूर्ण_नाव = केनेट्टगी ब्रह्मानंदम
| जन्म_दिनांक = {{जन्म_दिनांक आणि वय|1956|2|1}}
| जन्म_स्थान = सेत्तांपल्ली,[[गुंटूर]],[[आंध्रप्रदेश]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र =अभिनय
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| भाषा = [[तेलुगू]]आणि [[तमिळ]]
| कारकीर्द_काळ = २००९ ते आजपर्यंत
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार = [[पद्मश्री]] २००९
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव = लक्ष्मी अतापली
| अपत्ये = राजा गौतम आणि सिद्धार्थ
| ट्विटर=behamnandam
| संकेतस्थळ =
| धर्म =[[हिंदू]]
| तळटिपा =
}}
'''केनेट्टगी ब्रह्मानंदम''' तथा '''ब्रह्मानंदम''' हे एक [[भारतीय]] अभिनेते, विनोदी कलाकार आणि [[दिग्दर्शक]] आहेत. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९५६ रोजी [[आंध्र प्रदेश]]<nowiki/>मधील एका गावात झाला. त्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात [[तेलुगू]] सिनेमामधून केली. त्यांनी जगात सर्वाधिक चित्रपटात काम केले आहे. त्यांनी आत्तापर्यंत १००० हून जास्त चित्रपटामध्ये काम केल्यामुळे [[गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड]] मध्ये त्यांच्या नावावर विक्रम आहे.<ref name="guinnessworldrecords">{{cite web|url=http://www.guinnessworldrecords.com/records-3000/most-screen-credits-for-a-living-actor/|title=Most screen credits for a living actor more than 950|publisher=guinnessworldrecords.com|access-date=२७ फेब्रुवारी २०२१|archive-url=https://web.archive.org/web/20120117053522/http://www.guinnessworldrecords.com/records-3000/most-screen-credits-for-a-living-actor|archive-date=17 January 2012|url-status=live|df=dmy-all}}</ref> त्यांनी हा जागतिक विक्रम स्थापित केला आहे. त्यांच्या अभिनयामुळे त्यांना २००९ साली [[पद्मश्री पुरस्कार]]ने सन्मानित करण्यात आले..<ref name="hindu">{{cite news|url=http://www.hindu.com/2009/01/26/stories/2009012658391100.htm|title=The Hindu : Front Page : List of Padma awardees 2009|publisher=hindu.com|access-date=२७ फेब्रुवारी २०२१|location=Chennai, India|date=26 January 2009|archive-url=https://web.archive.org/web/20121105031545/http://www.hindu.com/2009/01/26/stories/2009012658391100.htm|archive-date=5 November 2012|url-status=live|df=dmy-all}}</ref>
=== जीवन ===
ब्रह्मानंदम यांचा जन्म १ फेब्रुवारी १९५६ रोजी सेत्तमपल्ली, [[गुंटूर]], आंध्रप्रदेश येथे झाला. त्यांनी १९८६ साली लक्ष्मी अटपाली यांच्या सोबत लग्न झाले. त्यांना २ मुले आहेत ते म्हणजे राजा गौतम आणि सिद्धार्थ. ते २०१७ साली त्यांच्या पुत्राला अपत्य झाले तेव्हा ते आजोबा बनले. जानेवारी २०१९ मध्ये त्यांच्या हृदयाची बायपास सर्जरी एशियन हार्ट इन्स्टिट्यूट [[मुंबई]] येथे योग्यरीत्या पूर्ण झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.amarujala.com/photo-gallery/entertainment/bollywood/south-comedian-brahmanandam-health-condition-rushed-to-hospital-for-heart-surgery|title=साउथ की हर दूसरी फिल्म में दिखने वाला ये कॉमेडियन अस्पताल में भर्ती, इस बीमारी से जूझ रहे|भाषा=हिंदी|अॅक्सेसदिनांक=२७ फेब्रुवारी २०२१}}</ref>
=== व्यवसाय ===
ते अभिनेत्याच्या व्यवसाया सोबतच ते [[तेलगू]] भाषेचे लेक्चर आहेत.त्यांनी आपले पदार्पण जन्ध्याला या १९८७ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून केले.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:तेलुगू चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:फिल्मफेअर पुरस्कार विजेते]]
[[वर्ग:इ.स. १९५६ मधील जन्म]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
7jqtwfbuossox4k92sqtbid5h267grl
मांजर्डे
0
279353
2141780
1948761
2022-07-31T01:48:54Z
124.253.254.15
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''मांजर्डे'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर= तासगांव
| जिल्हा = [[सांगली जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''मांजर्डे''' हे [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] [[तासगांव तालुका|तासगांव तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ डिग्री सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ डिग्री सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते.
==लोकजीवन==
यादव कालीन महादेव मंदिर
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
[[वर्ग:तासगांव तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:सांगली जिल्ह्यातील गावे]]
dfr1kyqacagdw250xfqq2dzm3oziw7h
2141781
2141780
2022-07-31T01:50:14Z
124.253.254.15
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''मांजर्डे'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर= तासगांव
| जिल्हा = [[सांगली जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''मांजर्डे''' हे [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] [[तासगांव तालुका|तासगांव तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ डिग्री सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ डिग्री सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते.
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
[[वर्ग:तासगांव तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:सांगली जिल्ह्यातील गावे]]
lmk2n6ljnkf23kjzm51tq5qn593yy6u
2141782
2141781
2022-07-31T01:55:09Z
124.253.254.15
/* जवळपासची गावे */
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''मांजर्डे'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर= तासगांव
| जिल्हा = [[सांगली जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''मांजर्डे''' हे [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] [[तासगांव तालुका|तासगांव तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ डिग्री सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ डिग्री सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते.
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
तासगांव,आरवडे,डोर्ली,बलगवडे,गौरगाव,मोराळे,पेड,हातनुर, इत्यादी
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
[[वर्ग:तासगांव तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:सांगली जिल्ह्यातील गावे]]
rriptxi0nel8i473s4zf33r443dl6fs
2141795
2141782
2022-07-31T02:05:27Z
Dinanath Pandurang KharadePatil
146957
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''मांजर्डे'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर= तासगांव
| जिल्हा = [[सांगली जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] मराठी
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''मांजर्डे''' हे [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] [[तासगांव तालुका|तासगांव तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ डिग्री सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ डिग्री सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते.
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
तासगांव,आरवडे,डोर्ली,बलगवडे,गौरगाव,मोराळे,पेड,हातनुर, इत्यादी
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
[[वर्ग:तासगांव तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:सांगली जिल्ह्यातील गावे]]
do3wu9s7dqjwaz4mszmv92navdqkybi
2141802
2141795
2022-07-31T02:08:12Z
Dinanath Pandurang KharadePatil
146957
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''मांजर्डे'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर= तासगांव
| जिल्हा = [[सांगली जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण = १५,०००
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड = ०२४६
| आरटीओ_कोड = एमएच/MH 10
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ = मराठी
| तळटिपा =}}
'''मांजर्डे''' हे [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] [[तासगांव तालुका|तासगांव तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ डिग्री सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ डिग्री सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते.
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
तासगांव,आरवडे,डोर्ली,बलगवडे,गौरगाव,मोराळे,पेड,हातनुर, इत्यादी
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
[[वर्ग:तासगांव तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:सांगली जिल्ह्यातील गावे]]
78tbtre29rj3duvxwzv355ogtpyx0ag
2141809
2141802
2022-07-31T02:18:34Z
Dinanath Pandurang KharadePatil
146957
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''मांजर्डे'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर= तासगांव
| जिल्हा = [[सांगली जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =सौ, संध्याराणी मंडले
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण = १५,०००
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड = ४१६३१२
| आरटीओ_कोड = एमएच/MH 10
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ = मराठी
| तळटिपा =}}
'''मांजर्डे''' हे [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] [[तासगांव तालुका|तासगांव तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ डिग्री सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ डिग्री सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते.
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
तासगांव,आरवडे,डोर्ली,बलगवडे,गौरगाव,मोराळे,पेड,हातनुर, इत्यादी
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
[[वर्ग:तासगांव तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:सांगली जिल्ह्यातील गावे]]
4tao2kq4qfhtkcmosrddl81wl8bghka
कसबे तडवळे (उस्मानाबाद)
0
285014
2141714
2004260
2022-07-30T18:01:02Z
2401:4900:1977:9925:DF5F:3650:3BD1:4CBA
गावातील काही माहिती राहिली होती ती पूर्ण केली. मी कसबे तडवळे गावचा नागरिक आहे गावाविषयी प्रेम असल्या कारणाने मला मजकुरामध्ये बदल करावासा वाटला.
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=तडवळा
| स्थानिक_नाव ='''क.तडवळे'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर= उस्मानाबाद
| जिल्हा = [[उस्मानाबाद जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=413405| एसटीडी_कोड =
| पिन कोड =413405
| आरटीओ_कोड = एमएच/25
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =मराठी
| तळटिपा =}}
'''कसबे तडवळे''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद जिल्ह्यातील]] [[उस्मानाबाद तालुका|उस्मानाबाद तालुक्यातील]] एक गाव आहे.
हे गाव पूर्वी सोलापूर जिल्ह्यात होते.हे पंचक्रोशीत आठवडा बाजारासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात सर्वाधिक शेत-शिवार असलेल्या गावांमध्ये कसबे तडवळे या गावाचा समावेश आहे. तडवळे गावात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केलीजाते. आणि कसबे तडवळे हे गाव शैक्षणिकदृष्ट्या उस्मानाबाद जिल्ह्यात महत्वाचे मानले जाते. तसेच गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमीदेखील आहे. येथे समर्थांचे शिष्य कल्याणस्वामी (डोमगाव) यांचे शिष्य जगन्नाथ स्वामी यांची समाधी व राममंदिर आहे. या राममंदिर ट्रस्टची अंदाजित अठराशे एकर जमीन आहे . त्याच बरोबर या गावात भैरीसाहेबाची समाधी असून, दर्गाह आहे. मुस्लीम व हिंदूबांधव याला जागृतदेवस्थान मानतात. येथील मानकरी असलेल्या पाच पाटलांना या दर्ग्यात उत्सवाच्या वेळी विशेष मान असतो. गावाजवळच रेल्वे स्टेशन आहे. हे स्टेशन कळंब रोड नावाने ओळखले जाते. कळंब जाणारे प्रवासी या मार्गावरून जात असत. त्यामुळे या स्टेशनला कळंब रोड म्हणून ओळखले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कसबे तडवळे येथील ज्या शाळेत दोन दिवस वास्तव्य केले होते. या गावात २२ व २३ फेब्रुवारी १९४१ रोजी एका परिषदेच्या निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दोन दिवस वास्तव्य होते. त्यामुळे दलित समाजबांधवाच्या दृष्टीने या कसबे तडवळे गावाच्या भूमीला विशेष महत्त्व आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/dr-ambedkar-memorial/articleshow/47063513.cms|title=डॉ. आंबेडकरांचे स्मारक उभारणार|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2022-01-12}}</ref> गावाजवळ गुळाचा व फटाक्यांचा कारखाना आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
[[वर्ग:उस्मानाबाद तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:उस्मानाबाद जिल्ह्यातील गावे]]
n0v8vkp7l65c5akhd1gz45gzdf3d4b7
2141715
2141714
2022-07-30T18:06:02Z
2401:4900:1977:9925:DF5F:3650:3BD1:4CBA
गावातील देवी देवतांची मंदिरे आहेत त्यांना नमूद करावेसे वाटले कारण प्रेक्षणीय स्थळे याची माहिती भरलेली नव्हती
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=तडवळा
| स्थानिक_नाव ='''क.तडवळे'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर= उस्मानाबाद
| जिल्हा = [[उस्मानाबाद जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=413405| एसटीडी_कोड =
| पिन कोड =413405
| आरटीओ_कोड = एमएच/25
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =मराठी
| तळटिपा =}}
'''कसबे तडवळे''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद जिल्ह्यातील]] [[उस्मानाबाद तालुका|उस्मानाबाद तालुक्यातील]] एक गाव आहे.
हे गाव पूर्वी सोलापूर जिल्ह्यात होते.हे पंचक्रोशीत आठवडा बाजारासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात सर्वाधिक शेत-शिवार असलेल्या गावांमध्ये कसबे तडवळे या गावाचा समावेश आहे. तडवळे गावात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केलीजाते. आणि कसबे तडवळे हे गाव शैक्षणिकदृष्ट्या उस्मानाबाद जिल्ह्यात महत्वाचे मानले जाते. तसेच गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमीदेखील आहे. येथे समर्थांचे शिष्य कल्याणस्वामी (डोमगाव) यांचे शिष्य जगन्नाथ स्वामी यांची समाधी व राममंदिर आहे. या राममंदिर ट्रस्टची अंदाजित अठराशे एकर जमीन आहे . त्याच बरोबर या गावात भैरीसाहेबाची समाधी असून, दर्गाह आहे. मुस्लीम व हिंदूबांधव याला जागृतदेवस्थान मानतात. येथील मानकरी असलेल्या पाच पाटलांना या दर्ग्यात उत्सवाच्या वेळी विशेष मान असतो. गावाजवळच रेल्वे स्टेशन आहे. हे स्टेशन कळंब रोड नावाने ओळखले जाते. कळंब जाणारे प्रवासी या मार्गावरून जात असत. त्यामुळे या स्टेशनला कळंब रोड म्हणून ओळखले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कसबे तडवळे येथील ज्या शाळेत दोन दिवस वास्तव्य केले होते. या गावात २२ व २३ फेब्रुवारी १९४१ रोजी एका परिषदेच्या निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दोन दिवस वास्तव्य होते. त्यामुळे दलित समाजबांधवाच्या दृष्टीने या कसबे तडवळे गावाच्या भूमीला विशेष महत्त्व आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/dr-ambedkar-memorial/articleshow/47063513.cms|title=डॉ. आंबेडकरांचे स्मारक उभारणार|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2022-01-12}}</ref> गावाजवळ गुळाचा व फटाक्यांचा कारखाना आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे. ==
श्री राम मंदिर
दक्षिणमुखी हनुमान मंदिर बाजारपेठ.
खंडोबा मंदिर बाजार पेठ.
अंबाबाई मंदिर रेल्वेस्टेशन रोड
काळ भैरवनाथ मंदिर
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
[[वर्ग:उस्मानाबाद तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:उस्मानाबाद जिल्ह्यातील गावे]]
jt43yqstyfopar554aen8hqu07jho1g
2141716
2141715
2022-07-30T18:09:26Z
2401:4900:1977:9925:DF5F:3650:3BD1:4CBA
दोन शब्दात अंतर ठेवायचे राहिले होते.
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=तडवळा
| स्थानिक_नाव ='''क.तडवळे'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर= उस्मानाबाद
| जिल्हा = [[उस्मानाबाद जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=413405| एसटीडी_कोड =
| पिन कोड =413405
| आरटीओ_कोड = एमएच/25
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =मराठी
| तळटिपा =}}
'''कसबे तडवळे''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद जिल्ह्यातील]] [[उस्मानाबाद तालुका|उस्मानाबाद तालुक्यातील]] एक गाव आहे.
हे गाव पूर्वी सोलापूर जिल्ह्यात होते.हे पंचक्रोशीत आठवडा बाजारासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात सर्वाधिक शेत-शिवार असलेल्या गावांमध्ये कसबे तडवळे या गावाचा समावेश आहे. तडवळे गावात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आणि कसबे तडवळे हे गाव शैक्षणिकदृष्ट्या उस्मानाबाद जिल्ह्यात महत्वाचे मानले जाते. तसेच गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमीदेखील आहे. येथे समर्थांचे शिष्य कल्याणस्वामी (डोमगाव) यांचे शिष्य जगन्नाथ स्वामी यांची समाधी व राममंदिर आहे. या राममंदिर ट्रस्टची अंदाजित अठराशे एकर जमीन आहे . त्याच बरोबर या गावात भैरीसाहेबाची समाधी असून, दर्गाह आहे. मुस्लीम व हिंदूबांधव याला जागृतदेवस्थान मानतात. येथील मानकरी असलेल्या पाच पाटलांना या दर्ग्यात उत्सवाच्या वेळी विशेष मान असतो. गावाजवळच रेल्वे स्टेशन आहे. हे स्टेशन कळंब रोड नावाने ओळखले जाते. कळंब जाणारे प्रवासी या मार्गावरून जात असत. त्यामुळे या स्टेशनला कळंब रोड म्हणून ओळखले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कसबे तडवळे येथील ज्या शाळेत दोन दिवस वास्तव्य केले होते. या गावात २२ व २३ फेब्रुवारी १९४१ रोजी एका परिषदेच्या निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दोन दिवस वास्तव्य होते. त्यामुळे दलित समाजबांधवाच्या दृष्टीने या कसबे तडवळे गावाच्या भूमीला विशेष महत्त्व आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/dr-ambedkar-memorial/articleshow/47063513.cms|title=डॉ. आंबेडकरांचे स्मारक उभारणार|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2022-01-12}}</ref> गावाजवळ गुळाचा व फटाक्यांचा कारखाना आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे. ==
श्री राम मंदिर
दक्षिणमुखी हनुमान मंदिर बाजारपेठ.
खंडोबा मंदिर बाजार पेठ.
अंबाबाई मंदिर रेल्वेस्टेशन रोड
काळ भैरवनाथ मंदिर
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
[[वर्ग:उस्मानाबाद तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:उस्मानाबाद जिल्ह्यातील गावे]]
8x620pmpyipmzszexb9vagcb4zil1dk
तोरणा (बिलोली)
0
291516
2141906
2129447
2022-07-31T07:49:37Z
2409:4042:2315:8D20:9C3B:2027:DE47:937A
Hanuman mandir Torna
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''तोरणा'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर= बिलोली
| जिल्हा = [[नांदेड जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''तोरणा''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[नांदेड जिल्हा|नांदेड जिल्ह्यातील]] [[बिलोली|बिलोली तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
[[वर्ग:बिलोली तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:नांदेड जिल्ह्यातील गावे]]
dsg6mguxfqjcufv6fru3phssotqqnp7
इ.स. २०२२ मधील मराठी चित्रपटांची यादी
0
302013
2141718
2141482
2022-07-30T18:54:41Z
Omega45
127466
wikitext
text/x-wiki
२०२२ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या [[मराठी चित्रपटसृष्टी|मराठी चित्रपटां]]<nowiki/>ची ही यादी आहे.
== जानेवारी - एप्रिल ==
{| class="wikitable"
!
!
!चित्रपट
!दिग्दर्शक
!कलाकार
|-
! rowspan="4" style="text-align:center; background:#f7bf87; text color:#000;" |जानेवारी
| rowspan="3" style="text-align:center; background:#f7dfc7" |१४
|[[स्टोरी ऑफ लागिरं]]
|
|
|-
|काॅफी
|
|
|-
|[[नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा]]
|
|
|-
| style="text-align:center; background:#f7dfc7" |२६
|[[झोंबिवली]]
|
|
|-
! rowspan="12" style="text-align:center; background:#bf87f7; textcolor:#000;" |फेब्रुवारी
| rowspan="4" style="text-align:center; background:#dfc7f7" |०४
|[[पांघरूण (मराठी चित्रपट)|पांघरुण]]
|
|
|-
|[[लोच्या झाला रे (मराठी चित्रपट)|लोच्या झाला रे]]
|
|
|-
|[[फास (मराठी चित्रपट)|फास]]
|
|
|-
|[[लाॅ ऑफ लव्ह]]
|
|
|-
| rowspan="3" style="text-align:center; background:#dfc7f7" |११
|[[सोयरीक]]
|
|
|-
|[[जिंदगानी]]
|
|
|-
|[[का रं देवा]]
|
|
|-
| rowspan="2" style="text-align:center; background:#dfc7f7" |१८
|[[पावनखिंड]]
|
|
|-
|[[जिद्दारी]]
|
|
|-
| rowspan="3" style="text-align:center; background:#dfc7f7" |२५
|[[लकडाऊन बी पॉझिटिव्ह]]
|
|
|-
|[[पाँडिचेरी (मराठी चित्रपट)|पाँडीचेरी]]
|
|
|-
|[[चाबुक]]
|
|
|-
! rowspan="2" style="text-align:center; background:plum; textcolor:#000;" |मार्च
| rowspan="2" style="text-align:center;background:#f1daf1;" |०४
|[[143]]
|
|
|-
|[[झटका]]
|
|
|-
! rowspan="7" style="text-align:center; background:#93CCEA; textcolor:#000;" |एप्रिल
| rowspan="4" style="text-align:center;background:#B0E0E6;" |०१
|[[मी वसंतराव]]
|
|
|-
|[[रौद्र]]
|
|
|-
|[[एक नंबर सुपर]]
|
|
|-
|[[आश्रय]]
|
|
|-
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |०८
|विशू
|
|
|-
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |२२
|[[शेर शिवराज (चित्रपट)|शेर शिवराज]]
|
|
|-
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |२९
|[[चंद्रमुखी]]
|
|
|-
|}
== मे - ऑगस्ट ==
{| class="wikitable"
!
!
!चित्रपट
!दिग्दर्शक
!कलाकार
|-
! rowspan="15" style="text-align:center; background:#f7bf87; text color:#000;" |मे
| style="text-align:center; background:#f7dfc7" |०३
|[[भोंगा]]
|
|
|-
| rowspan="5" style="text-align:center; background:#f7dfc7" |०६
|[[गुल्हर]]
|
|
|-
|[[लगन]]
|
|
|-
|[[भारत माझा देश आहे]]
|
|
|-
|[[दिल दिमाग और बत्ती]]
|
|
|-
|[[तराफा]]
|
|
|-
| style="text-align:center; background:#f7dfc7" |११
|[[समरेणू]]
|
|
|-
| rowspan="3" style="text-align:center; background:#f7dfc7" |१३
|[[धर्मवीर (चित्रपट)|धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे]]
|
|
|-
|सुल्तान शंभु सुभेदार
|
|
|-
|आय अॅम सॉरी
|
|
|-
| rowspan="4" style="text-align:center; background:#f7dfc7" |२०
|[[अदृश्य]]
|
|
|-
|[[विजयी भव!]]
|
|
|-
|[[तिरसाट]]
|
|
|-
|[[जिव्हारी]]
|
|
|-
| style="text-align:center; background:#f7dfc7" |२७
|[[सरसेनापती हंबीरराव]]
|
|
|-
! rowspan="10" style="text-align:center; background:#bf87f7; textcolor:#000;" |जून
| rowspan="2" style="text-align:center; background:#dfc7f7" |०३
|[[झाॅलीवूड]]
|
|
|-
|[[इर्सल]]
|
|
|-
| rowspan="3" style="text-align:center; background:#dfc7f7" |१०
|फनरल
|
|
|-
|[[मजनू]]
|
|
|-
|[[अन्य]]
|
|
|-
| rowspan="4" style="text-align:center; background:#dfc7f7" |१७
|[[आठवा रंग प्रेमाचा]]
|
|
|-
|[[मीडियम स्पायसी]]
|
|
|-
|[[भिरकीट]]
|
|
|-
|[[येरे येरे पावसा]]
|
|
|-
| style="text-align:center; background:#dfc7f7" |२४
|[[वाय (चित्रपट)|वाय]]
|
|
|-
! rowspan="4" style="text-align:center; background:plum; textcolor:#000;" |जुलै
| rowspan="2" style="text-align:center;background:#f1daf1;" |०१
|तमाशा लाईव्ह
|
|
|-
|[[झोल झाल]]
|
|
|-
| style="text-align:center;background:#f1daf1;" |२२
|[[अनन्या]]
|
|
|-
| style="text-align:center;background:#f1daf1;" |२९
|[[टाइमपास ३]]
|
|
|-
! rowspan="6" style="text-align:center; background:#93CCEA; textcolor:#000;" |ऑगस्ट
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |०१
|हबड्डी
|
|
|-
| rowspan="2" style="text-align:center;background:#B0E0E6;" |०५
|[[दे धक्का २]]
|
|
|-
|[[एकदा काय झालं]]
|
|
|-
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |१२
|[[वेड]]
|
|
|-
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |१८
|[[दगडी चाळ २]]
|
|
|-
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |१९
|[[टकाटक २]]
|
|
|}
== सप्टेंबर - डिसेंबर ==
{| class="wikitable"
!
!
!चित्रपट
!दिग्दर्शक
!कलाकार
|-
! rowspan="2" style="text-align:center; background:#f7bf87; text color:#000;" |सप्टेंबर
| style="text-align:center; background:#f7dfc7" |०१
|
|
|
|-
|
|
|
|
|-
! rowspan="2" style="text-align:center; background:#bf87f7; textcolor:#000;" |ऑक्टोबर
| style="text-align:center; background:#dfc7f7" |०१
|
|
|
|-
|
|
|
|
|-
! rowspan="2" style="text-align:center; background:plum; textcolor:#000;" |नोव्हेंबर
| style="text-align:center;background:#f1daf1;" |०१
|
|
|
|-
|
|
|
|
|-
! rowspan="2" style="text-align:center; background:#93CCEA; textcolor:#000;" |डिसेंबर
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |०१
|
|
|
|-
|
|
|
|
|}
== हे देखील पहा ==
== संदर्भ ==
[[वर्ग:वर्षानुसार मराठी चित्रपटांच्या याद्या]]
[[वर्ग:इ.स. २०२२ मधील मराठी भाषेमधील चित्रपट|*]]
3clh4awo9cuqdvds59mb6pwvhekmvzl
2141731
2141718
2022-07-30T19:33:51Z
Omega45
127466
wikitext
text/x-wiki
२०२२ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या [[मराठी चित्रपटसृष्टी|मराठी चित्रपटां]]<nowiki/>ची ही यादी आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://spicyonion.com/marywood/list-of-marathi-movies-in-2022/|title=2022 Marathi Movies List {{!}} Movies Released in Marathi|website=Spicyonion.com|language=en|access-date=2022-07-30}}</ref>
== जानेवारी - एप्रिल ==
{| class="wikitable"
!
!
!चित्रपट
!दिग्दर्शक
!कलाकार
|-
! rowspan="4" style="text-align:center; background:#f7bf87; text color:#000;" |जानेवारी
| rowspan="3" style="text-align:center; background:#f7dfc7" |१४
|[[स्टोरी ऑफ लागिरं]]
|रोहित राव नरसिंगे
|संजय खापरे, चैताली चव्हाण, मिलिंद दास्ताने, मोहन जाधव, प्रेमा किरण
|-
|काॅफी
|नितीन कांबळे
|सिद्धार्थ चांदेकर, स्पृहा जोशी, कश्यप परुळेकर
|-
|[[नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा]]
|महेश मांजरेकर
|प्रेम धर्माधिकारी, वरद नागवेकर, छाया कदम
|-
| style="text-align:center; background:#f7dfc7" |२६
|[[झोंबिवली]]
|आदित्य सरपोतदार, तक्षीत प्रधान
|वैदेही परशुरामी, ललित प्रभाकर, जानकी पाठक, शरत सोनू, अमेय वाघ
|-
! rowspan="12" style="text-align:center; background:#bf87f7; textcolor:#000;" |फेब्रुवारी
| rowspan="4" style="text-align:center; background:#dfc7f7" |०४
|[[पांघरूण (मराठी चित्रपट)|पांघरुण]]
|महेश मांजरेकर
|रोहित फाळके, अमोल बावडेकर, प्रवीण तरडे, विद्याधर जोशी, गौरी इंगवले
|-
|[[लोच्या झाला रे (मराठी चित्रपट)|लोच्या झाला रे]]
|परितोष पेंटर
|सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर, प्रसाद खांडेकर, अंकुश चौधरी, वैदेही परशुरामी
|-
|[[फास (मराठी चित्रपट)|फास]]
|अविनाश कोलते
|उपेंद्र लिमये, कमलेश सावंत, सयाजी शिंदे
|-
|[[लाॅ ऑफ लव्ह]]
|सी एस निकम
|जे उदय, शाल्वी शहा, अनिल नगरकर, मोहन जोशी, यतीन कार्येकर
|-
| rowspan="3" style="text-align:center; background:#dfc7f7" |११
|[[सोयरीक]]
|मकरंद माने
|किशोर कदम, नितीश चव्हाण, शशांक शेंडे, छाया कदम, अक्षय आव्हाड
|-
|[[जिंदगानी]]
|विनायक साळवे
|शशांक शेंडे, वैष्णवी शिंदे, गणेश सोनवणे, सागर कोराडे, सविता हांडे
|-
|[[का रं देवा]]
|रंजित दशरथ जाधव
|मयूर लाड, मोनालिसा बागल, अनिता मोरे, अरुण नलावडे, अश्विनी बागल
|-
| rowspan="2" style="text-align:center; background:#dfc7f7" |१८
|[[पावनखिंड]]
|दिग्पाल लांजेकर
|समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, अजिंक्य ननावरे
|-
|[[जिद्दारी]]
|अमोल आबासाहेब शिंदे होळकर
|शुभम तरे, विदुला बाविस्कर, अविनाश सोळंके, राजश्री शरद परडे, रवींद्र ढगे
|-
| rowspan="3" style="text-align:center; background:#dfc7f7" |२५
|[[लकडाऊन बी पॉझिटिव्ह]]
|संतोष रामदास मांजरेकर
|शुभा खोटे, संजय मोने, स्नेहा रायकर, अंकुश चौधरी, प्राजक्ता माळी
|-
|[[पाँडिचेरी (मराठी चित्रपट)|पाँडीचेरी]]
|सचिन कुंडलकर
|सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी, वैभव तत्ववादी
|-
|[[चाबुक]]
|कल्पेश व्ही भांडारकर
|समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे, अद्वैत वैद्य, मिलिंद शिंदे, सुधीर गाडगीळ
|-
! rowspan="2" style="text-align:center; background:plum; textcolor:#000;" |मार्च
| rowspan="2" style="text-align:center;background:#f1daf1;" |०४
|[[143]]
|योगेश भोसले
|योगेश भोसले, शीतल अहिरराव, शशांक शेंडे, सुरेश विश्वकर्मा, वृषभ शहा
|-
|[[झटका]]
|अजिंक्य उपासनी
|गौरव उपासनी, पूर्णिमा डे, अधिश पायगुडे, अपूर्व रांजणकर, मिहिर ओक
|-
! rowspan="7" style="text-align:center; background:#93CCEA; textcolor:#000;" |एप्रिल
| rowspan="4" style="text-align:center;background:#B0E0E6;" |०१
|[[मी वसंतराव]]
|निपुण धर्माधिकारी
|अमेय वाघ, राहुल देशपांडे, अनिता दाते, आरुष नंद, कौमुदी वालोकर
|-
|[[रौद्र]]
|रवींद्र शिवाजी
|राहुल पाटील, उर्मिला जगताप, अनिता कोकणे, दीपक दामले, अमित पाडवणकर
|-
|[[एक नंबर सुपर]]
|मिलिंद झुंबर कवडे
|अक्षता पाडगावकर, आयली घिया, प्रणाली धावरे, प्रथमेश परब, आकाश कोहली
|-
|[[आश्रय]]
|रमेश ननावरे, संतोष कापसे, संतोष कापसे
|अमेय बर्वे, श्वेता पगार, दीपाली कुलकर्णी, हिमानी धायगुडे, हिरल फडे
|-
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |०८
|विशू
|मयूर मधुकर शिंदे
|गश्मीर महाजनी, मृण्मयी गोडबोले, ऐताशा संसारगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक
|-
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |२२
|[[शेर शिवराज (चित्रपट)|शेर शिवराज]]
|दिग्पाल लांजेकर
|दिग्पाल लांजेकर, ईशा केसकर, अजय पुरकर, दिप्ती केतकर, चिन्मय मांडलेकर
|-
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |२९
|[[चंद्रमुखी]]
|प्रसाद ओक
|आदिनाथ कोठारे, राजेंद्र शिसातकर, समीर चौघुले, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे
|-
|}
== मे - ऑगस्ट ==
{| class="wikitable"
!
!
!चित्रपट
!दिग्दर्शक
!कलाकार
|-
! rowspan="15" style="text-align:center; background:#f7bf87; text color:#000;" |मे
| style="text-align:center; background:#f7dfc7" |०३
|[[भोंगा]]
|शिवाजी लोटन पाटील
|दिप्ती धोत्रे, कपिल कांबळे गुडसूरकर, अमोल कागणे, दीपाली कुलकर्णी
|-
| rowspan="5" style="text-align:center; background:#f7dfc7" |०६
|[[गुल्हर]]
|रमेश साहेबराव चौधरी
|रवी काळे, भार्गवी चिरमुले, शिवानी बावकर, किशोर चौगुले, माधव अभ्यंकर
|-
|[[लगन]]
|अर्जुन गुजर
|स्मिता तांबे, अनिल नगरकर, श्वेता काळे, सुजित चौरे, अपेक्षा चलवडे
|-
|[[भारत माझा देश आहे]]
|पांडुरंग जाधव
|छाया कदम, शशांक शेंडे, देवांशी सावंत, हेमांगी कवी, मंगेश देसाई
|-
|[[दिल दिमाग और बत्ती]]
|हृषकेश गुप्ते
|सोनाली कुलकर्णी, आनंद इंगळे, दिलीप प्रभावळकर, किशोर कदम, मानसी मागीकर
|-
|[[तराफा]]
|सुबोध पवार
|पंकज खामकर, अश्विनी कासार, मिलिंद दास्ताने, श्रावणी सोळस्कर
|-
| style="text-align:center; background:#f7dfc7" |११
|[[समरेणू]]
|महेश डोंगरे
|महेश डोंगरे, रुचिता राहुल मांगडे, पाइ भारत लिमन
|-
| rowspan="3" style="text-align:center; background:#f7dfc7" |१३
|[[धर्मवीर (चित्रपट)|धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे]]
|प्रवीण तरडे
|प्रसाद ओक, मकरंद पाध्ये
|-
|सुल्तान शंभु सुभेदार
|राज माने
|यश गिरोळकर, देवेंद्र दोडके, दिगंबर नाईक, जयवंत भालेकर, ज्योती निसळ
|-
|आय अॅम सॉरी
|दीपक भागवत
|अनुराग विजय शर्मा, मयुरी कापडणे, नेहा जगन तिवारी, रियाज मुलानी, अस्मिता खटखते
|-
| rowspan="4" style="text-align:center; background:#f7dfc7" |२०
|[[अदृश्य]]
|कबीर लाल
|मंजरी फडणीस, पुष्कर जोग, अनंत जोग, अजय कुमार सिंग, अशोक पालवे
|-
|[[विजयी भव!]]
|अतुल सोनार, शैलेश पटेल
|पूजा जैस्वाल, विनायक केतकर, भारती पटेल, हीना वर्दे, जगदीश चौहान
|-
|[[तिरसाट]]
|मंगेश शेंडगे, प्रदिप बाळासाहेब
|राजदेव जमदाडे, यतीन कार्येकर, निरज सूर्यकांत, तेजस्विनी शिर्के, ओंकार यादव
|-
|[[जिव्हारी]]
|गणेश शंकर चव्हाण
|
|-
| style="text-align:center; background:#f7dfc7" |२७
|[[सरसेनापती हंबीरराव]]
|प्रवीण तरडे
|राकेश बापट, राकेश वशिष्ठ, श्रुती मराठे, मोहन जोशी, स्नेहल तरडे, प्रवीण तरडे, गश्मीर महाजनी
|-
! rowspan="10" style="text-align:center; background:#bf87f7; textcolor:#000;" |जून
| rowspan="2" style="text-align:center; background:#dfc7f7" |०३
|[[झाॅलीवूड]]
|त्रिशांत इंगळे
|अश्विनी लाडेकर, दिनकर गावंडे, अजित खोब्रागडे, अनिल उत्तलवार, आसावरी नायडू
|-
|[[इर्सल]]
|
|
|-
| rowspan="3" style="text-align:center; background:#dfc7f7" |१०
|फनरल
|
|
|-
|[[मजनू]]
|
|
|-
|[[अन्य]]
|
|
|-
| rowspan="4" style="text-align:center; background:#dfc7f7" |१७
|[[आठवा रंग प्रेमाचा]]
|
|
|-
|[[मीडियम स्पायसी]]
|
|
|-
|[[भिरकीट]]
|
|
|-
|[[येरे येरे पावसा]]
|
|
|-
| style="text-align:center; background:#dfc7f7" |२४
|[[वाय (चित्रपट)|वाय]]
|
|
|-
! rowspan="4" style="text-align:center; background:plum; textcolor:#000;" |जुलै
| rowspan="2" style="text-align:center;background:#f1daf1;" |०१
|तमाशा लाईव्ह
|
|
|-
|[[झोल झाल]]
|
|
|-
| style="text-align:center;background:#f1daf1;" |२२
|[[अनन्या]]
|
|
|-
| style="text-align:center;background:#f1daf1;" |२९
|[[टाइमपास ३]]
|
|
|-
! rowspan="6" style="text-align:center; background:#93CCEA; textcolor:#000;" |ऑगस्ट
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |०१
|हबड्डी
|
|
|-
| rowspan="2" style="text-align:center;background:#B0E0E6;" |०५
|[[दे धक्का २]]
|
|
|-
|[[एकदा काय झालं]]
|
|
|-
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |१२
|[[वेड]]
|
|
|-
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |१८
|[[दगडी चाळ २]]
|
|
|-
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |१९
|[[टकाटक २]]
|
|
|}
== सप्टेंबर - डिसेंबर ==
{| class="wikitable"
!
!
!चित्रपट
!दिग्दर्शक
!कलाकार
|-
! rowspan="2" style="text-align:center; background:#f7bf87; text color:#000;" |सप्टेंबर
| style="text-align:center; background:#f7dfc7" |०१
|
|
|
|-
|
|
|
|
|-
! rowspan="2" style="text-align:center; background:#bf87f7; textcolor:#000;" |ऑक्टोबर
| style="text-align:center; background:#dfc7f7" |०१
|
|
|
|-
|
|
|
|
|-
! rowspan="2" style="text-align:center; background:plum; textcolor:#000;" |नोव्हेंबर
| style="text-align:center;background:#f1daf1;" |०१
|
|
|
|-
|
|
|
|
|-
! rowspan="2" style="text-align:center; background:#93CCEA; textcolor:#000;" |डिसेंबर
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |०१
|
|
|
|-
|
|
|
|
|}
== हे देखील पहा ==
== संदर्भ ==
[[वर्ग:वर्षानुसार मराठी चित्रपटांच्या याद्या]]
[[वर्ग:इ.स. २०२२ मधील मराठी भाषेमधील चित्रपट|*]]
a7b082i1do60ruswtpyu50zxk6s9380
2141941
2141731
2022-07-31T11:47:24Z
Omega45
127466
wikitext
text/x-wiki
२०२२ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या [[मराठी चित्रपटसृष्टी|मराठी चित्रपटां]]<nowiki/>ची ही यादी आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://spicyonion.com/marywood/list-of-marathi-movies-in-2022/|title=2022 Marathi Movies List {{!}} Movies Released in Marathi|website=Spicyonion.com|language=en|access-date=2022-07-30}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/top-rated-movies/marathi/best-movies/2022/5567826|title=Best Marathi Movies of 2022 {{!}} Top Rated Marathi Films of 2022 {{!}} Top 30 Best Marathi Movies of 2022 {{!}} Etimes|website=timesofindia.indiatimes.com|access-date=2022-07-31}}</ref>
== जानेवारी - एप्रिल ==
{| class="wikitable"
!
!
!चित्रपट
!दिग्दर्शक
!कलाकार
|-
! rowspan="4" style="text-align:center; background:#f7bf87; text color:#000;" |जानेवारी
| rowspan="3" style="text-align:center; background:#f7dfc7" |१४
|[[स्टोरी ऑफ लागिरं]]
|रोहित राव नरसिंगे
|संजय खापरे, चैताली चव्हाण, मिलिंद दास्ताने, मोहन जाधव, प्रेमा किरण
|-
|काॅफी
|नितीन कांबळे
|सिद्धार्थ चांदेकर, स्पृहा जोशी, कश्यप परुळेकर
|-
|[[नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा]]
|[[महेश मांजरेकर]]
|प्रेम धर्माधिकारी, वरद नागवेकर, छाया कदम
|-
| style="text-align:center; background:#f7dfc7" |२६
|[[झोंबिवली]]
|[[आदित्य सरपोतदार]], तक्षीत प्रधान
|[[वैदेही परशुरामी]], [[ललित प्रभाकर]], जानकी पाठक, शरत सोनू, [[अमेय वाघ]]
|-
! rowspan="12" style="text-align:center; background:#bf87f7; textcolor:#000;" |फेब्रुवारी
| rowspan="4" style="text-align:center; background:#dfc7f7" |०४
|[[पांघरूण (मराठी चित्रपट)|पांघरुण]]
|[[महेश मांजरेकर]]
|रोहित फाळके, अमोल बावडेकर, प्रवीण तरडे, विद्याधर जोशी, गौरी इंगवले
|-
|[[लोच्या झाला रे (मराठी चित्रपट)|लोच्या झाला रे]]
|परितोष पेंटर
|[[सिद्धार्थ जाधव]], [[विजय पाटकर]], प्रसाद खांडेकर, [[अंकुश चौधरी]], [[वैदेही परशुरामी]]
|-
|[[फास (मराठी चित्रपट)|फास]]
|अविनाश कोलते
|[[उपेंद्र लिमये]], कमलेश सावंत, [[सयाजी शिंदे]]
|-
|[[लाॅ ऑफ लव्ह]]
|सी एस निकम
|जे उदय, शाल्वी शहा, अनिल नगरकर, मोहन जोशी, यतीन कार्येकर
|-
| rowspan="3" style="text-align:center; background:#dfc7f7" |११
|[[सोयरीक]]
|मकरंद माने
|किशोर कदम, नितीश चव्हाण, शशांक शेंडे, छाया कदम, अक्षय आव्हाड
|-
|[[जिंदगानी]]
|विनायक साळवे
|शशांक शेंडे, वैष्णवी शिंदे, गणेश सोनवणे, सागर कोराडे, सविता हांडे
|-
|[[का रं देवा]]
|रंजित दशरथ जाधव
|मयूर लाड, मोनालिसा बागल, अनिता मोरे, अरुण नलावडे, अश्विनी बागल
|-
| rowspan="2" style="text-align:center; background:#dfc7f7" |१८
|[[पावनखिंड]]
|[[दिग्पाल लांजेकर]]
|[[समीर धर्माधिकारी]], [[मृणाल कुलकर्णी]], [[चिन्मय मांडलेकर]], [[अजय पूरकर]], अजिंक्य ननावरे
|-
|[[जिद्दारी]]
|अमोल आबासाहेब शिंदे होळकर
|शुभम तरे, विदुला बाविस्कर, अविनाश सोळंके, राजश्री शरद परडे, रवींद्र ढगे
|-
| rowspan="3" style="text-align:center; background:#dfc7f7" |२५
|[[लकडाऊन बी पॉझिटिव्ह]]
|संतोष रामदास मांजरेकर
|शुभा खोटे, संजय मोने, स्नेहा रायकर, अंकुश चौधरी, प्राजक्ता माळी
|-
|[[पाँडिचेरी (मराठी चित्रपट)|पाँडीचेरी]]
|सचिन कुंडलकर
|सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी, वैभव तत्ववादी
|-
|[[चाबुक]]
|कल्पेश व्ही भांडारकर
|समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे, अद्वैत वैद्य, मिलिंद शिंदे, सुधीर गाडगीळ
|-
! rowspan="2" style="text-align:center; background:plum; textcolor:#000;" |मार्च
| rowspan="2" style="text-align:center;background:#f1daf1;" |०४
|[[143]]
|योगेश भोसले
|योगेश भोसले, शीतल अहिरराव, शशांक शेंडे, सुरेश विश्वकर्मा, वृषभ शहा
|-
|[[झटका]]
|अजिंक्य उपासनी
|गौरव उपासनी, पूर्णिमा डे, अधिश पायगुडे, अपूर्व रांजणकर, मिहिर ओक
|-
! rowspan="7" style="text-align:center; background:#93CCEA; textcolor:#000;" |एप्रिल
| rowspan="4" style="text-align:center;background:#B0E0E6;" |०१
|[[मी वसंतराव]]
|[[निपुण धर्माधिकारी]]
|[[अमेय वाघ]], [[राहुल देशपांडे]], [[अनिता दाते-केळकर|अनिता दाते]], आरुष नंद, कौमुदी वालोकर
|-
|[[रौद्र]]
|रवींद्र शिवाजी
|राहुल पाटील, उर्मिला जगताप, अनिता कोकणे, दीपक दामले, अमित पाडवणकर
|-
|[[एक नंबर सुपर]]
|मिलिंद झुंबर कवडे
|[[अक्षता पाडगांवकर|अक्षता पाडगावकर]], आयली घिया, प्रणाली धावरे, [[प्रथमेश परब]], आकाश कोहली
|-
|[[आश्रय]]
|रमेश ननावरे, संतोष कापसे, संतोष कापसे
|अमेय बर्वे, श्वेता पगार, दीपाली कुलकर्णी, हिमानी धायगुडे, हिरल फडे
|-
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |०८
|विशू
|मयूर मधुकर शिंदे
|गश्मीर महाजनी, मृण्मयी गोडबोले, ऐताशा संसारगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक
|-
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |२२
|[[शेर शिवराज (चित्रपट)|शेर शिवराज]]
|[[दिग्पाल लांजेकर]]
|[[दिग्पाल लांजेकर]], [[ईशा केसकर]], [[अजय पूरकर|अजय पुरकर]], दिप्ती केतकर, [[चिन्मय मांडलेकर]]
|-
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |२९
|[[चंद्रमुखी]]
|[[प्रसाद ओक]]
|[[आदिनाथ कोठारे|आदिनाथ कोठारे,]] राजेंद्र शिसातकर, [[समीर चौघुले]], [[अमृता खानविलकर]], [[मृण्मयी देशपांडे]], [[मोहन आगाशे]]
|-
|}
== मे - ऑगस्ट ==
{| class="wikitable"
!
!
!चित्रपट
!दिग्दर्शक
!कलाकार
|-
! rowspan="15" style="text-align:center; background:#f7bf87; text color:#000;" |मे
| style="text-align:center; background:#f7dfc7" |०३
|[[भोंगा]]
|शिवाजी लोटन पाटील
|दिप्ती धोत्रे, कपिल कांबळे गुडसूरकर, अमोल कागणे, दीपाली कुलकर्णी
|-
| rowspan="5" style="text-align:center; background:#f7dfc7" |०६
|[[गुल्हर]]
|रमेश साहेबराव चौधरी
|रवी काळे, भार्गवी चिरमुले, शिवानी बावकर, किशोर चौगुले, माधव अभ्यंकर
|-
|[[लगन]]
|अर्जुन गुजर
|स्मिता तांबे, अनिल नगरकर, श्वेता काळे, सुजित चौरे, अपेक्षा चलवडे
|-
|[[भारत माझा देश आहे]]
|पांडुरंग जाधव
|छाया कदम, शशांक शेंडे, देवांशी सावंत, हेमांगी कवी, मंगेश देसाई
|-
|[[दिल दिमाग और बत्ती]]
|हृषकेश गुप्ते
|सोनाली कुलकर्णी, आनंद इंगळे, दिलीप प्रभावळकर, किशोर कदम, मानसी मागीकर
|-
|[[तराफा]]
|सुबोध पवार
|पंकज खामकर, अश्विनी कासार, मिलिंद दास्ताने, श्रावणी सोळस्कर
|-
| style="text-align:center; background:#f7dfc7" |११
|[[समरेणू]]
|महेश डोंगरे
|महेश डोंगरे, रुचिता राहुल मांगडे, पाइ भारत लिमन
|-
| rowspan="3" style="text-align:center; background:#f7dfc7" |१३
|[[धर्मवीर (चित्रपट)|धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे]]
|[[प्रवीण तरडे]]
|[[प्रसाद ओक]], मकरंद पाध्ये
|-
|सुल्तान शंभु सुभेदार
|राज माने
|यश गिरोळकर, देवेंद्र दोडके, दिगंबर नाईक, जयवंत भालेकर, ज्योती निसळ
|-
|आय अॅम सॉरी
|दीपक भागवत
|अनुराग विजय शर्मा, मयुरी कापडणे, नेहा जगन तिवारी, रियाज मुलानी, अस्मिता खटखते
|-
| rowspan="4" style="text-align:center; background:#f7dfc7" |२०
|[[अदृश्य]]
|कबीर लाल
|मंजरी फडणीस, पुष्कर जोग, अनंत जोग, अजय कुमार सिंग, अशोक पालवे
|-
|[[विजयी भव!]]
|अतुल सोनार, शैलेश पटेल
|पूजा जैस्वाल, विनायक केतकर, भारती पटेल, हीना वर्दे, जगदीश चौहान
|-
|[[तिरसाट]]
|मंगेश शेंडगे, प्रदिप बाळासाहेब
|राजदेव जमदाडे, यतीन कार्येकर, निरज सूर्यकांत, तेजस्विनी शिर्के, ओंकार यादव
|-
|[[जिव्हारी]]
|गणेश शंकर चव्हाण
|
|-
| style="text-align:center; background:#f7dfc7" |२७
|[[सरसेनापती हंबीरराव]]
|[[प्रवीण तरडे]]
|[[राकेश बापट]], राकेश वशिष्ठ, [[श्रुती मराठे]], [[मोहन जोशी]], स्नेहल तरडे, [[प्रवीण तरडे]], [[गश्मीर महाजनी]]
|-
! rowspan="10" style="text-align:center; background:#bf87f7; textcolor:#000;" |जून
| rowspan="2" style="text-align:center; background:#dfc7f7" |०३
|[[झाॅलीवूड]]
|त्रिशांत इंगळे
|अश्विनी लाडेकर, दिनकर गावंडे, अजित खोब्रागडे, अनिल उत्तलवार, आसावरी नायडू
|-
|[[इर्सल]]
|अनिकेत बोंद्रे, विश्वास सुतार
|शशांक शेंडे, माधुरी पवार, अनिल नगरकर, मोहन आगाशे, रामचंद्र धुमाळ
|-
| rowspan="3" style="text-align:center; background:#dfc7f7" |१०
|फनरल
|विवेक राजेंद्र दुबे
|आरोह वेलणकर, तन्वी बर्वे, पार्थ घाटगे, [[संभाजी भगत]], हर्षद शिंदे
|-
|[[मजनू]]
|शिवाजी दोलताडे
|नितीश चव्हाण, स्वेतलाना अहिरे, अदिती सारंगधर, अरबाज शेख, भक्ती चव्हाण
|-
|[[अन्य]]
|
|
|-
| rowspan="4" style="text-align:center; background:#dfc7f7" |१७
|[[आठवा रंग प्रेमाचा]]
|खुशबू सिन्हा
|[[मकरंद देशपांडे]], विशाल आनंद, [[रिंकू राजगुरू]], आदिती पाटील, अंशुमन राम त्रिपाठी
|-
|[[मीडियम स्पायसी]]
|मोहित टाकळकर
|ललित प्रभाकर, पर्णा पेठे, अरुंदती नाग, नीना कुलकर्णी, नेहा जोशी
|-
|[[भिरकीट]]
|अनुप जगदाळे
|गिरीश कुलकर्णी, अक्षदा पटेल, हृषीकेश जोशी, मोनालिसा बागल, आर्या घाग
|-
|[[येरे येरे पावसा]]
|शफाक खान
|विनायक पोतदार, आर्या आढाव, छाया कदम, चिन्मयी साळवी, मिलिंद शिंदे
|-
| style="text-align:center; background:#dfc7f7" |२४
|[[वाय (चित्रपट)|वाय]]
|अजित सूर्यकांत वाडीकर
|[[मुक्ता बर्वे]], [[नंदू माधव]], ओंकार गोवर्धन, [[प्राजक्ता माळी]], संदीप पाठक
|-
! rowspan="4" style="text-align:center; background:plum; textcolor:#000;" |जुलै
| rowspan="2" style="text-align:center;background:#f1daf1;" |०१
|तमाशा लाईव्ह
|[[संजय जाधव]]
|[[सोनाली मनोहर कुलकर्णी|सोनाली कुलकर्णी]], हेमांगी कवी, [[पुष्कर जोग]], [[सिद्धार्थ जाधव]], योगेश सोमण
|-
|[[झोल झाल]]
|मानस कुमार दास
|कुशल बद्रिके, ईशा अग्रवाल, अजिंक्य देव, अमोल कागणे, भरत गणेशपुरे
|-
| style="text-align:center;background:#f1daf1;" |२२
|[[अनन्या]]
|प्रताप फड
|[[ऋता दुर्गुळे|हृता दुर्गुळे]], [[सुव्रत जोशी]], [[अमेय वाघ]], चेतन चिटणीस, योगेश सोमण
|-
| style="text-align:center;background:#f1daf1;" |२९
|[[टाइमपास ३]]
|[[रवी जाधव]]
|[[प्रथमेश परब]], [[ऋता दुर्गुळे|हृता दुर्गुळे]], [[भालचंद्र कदम|भाऊ कदम]], [[संजय नार्वेकर]]
|-
! rowspan="6" style="text-align:center; background:#93CCEA; textcolor:#000;" |ऑगस्ट
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |०१
|हबड्डी
|नचिकेत सामंत
|करण दवे, मयूर खांडगे
|-
| rowspan="2" style="text-align:center;background:#B0E0E6;" |०५
|[[दे धक्का २]]
|[[महेश मांजरेकर]], सुदेश मांजरेकर
|[[सिद्धार्थ जाधव]], [[शिवाजी साटम]], [[मकरंद अनासपुरे]], मेधा मांजरेकर, [[सक्षम कुलकर्णी]], गौरी इंगवले
|-
|[[एकदा काय झालं]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.tv9marathi.com/entertainment/marathi-cinema/sumit-raghawan-urmila-kothare-saleel-kulkarni-ekda-kay-zal-movie-trailer-released-au138-766542.html|title=‘एकदा काय झालं...’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, गोष्टी सांगणाऱ्या माणसाची गोष्ट 5 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार|last=Marathi|first=TV9|date=2022-07-25|website=TV9 Marathi|language=mr|access-date=2022-07-31}}</ref>
|[[सलील कुलकर्णी]]
|[[सुमीत राघवन]], [[ऊर्मिला कोठारे|उर्मिला कोठारे]], अर्जुन पुर्णपात्रे, [[मोहन आगाशे]], [[सुहास जोशी]], [[मुक्ता बर्वे]], [[पुष्कर श्रोत्री]]
|-
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |१९
|[[दगडी चाळ २]]
|चंद्रकांत कणसे
|[[मकरंद देशपांडे]]
|-
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |१९
|[[टकाटक २]]
|मिलिंद झुंबर कवडे
|प्रथमेश परब
|-
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |२२
|[[वेड]]
|[[रितेश देशमुख]]
|रितेश देशमुख, जिया शंकर, जेनेलिया डिसूझा, सलमान खान
|}
== सप्टेंबर - डिसेंबर ==
{| class="wikitable"
!
!
!चित्रपट
!दिग्दर्शक
!कलाकार
|-
! rowspan="2" style="text-align:center; background:#f7bf87; text color:#000;" |सप्टेंबर
| style="text-align:center; background:#f7dfc7" |०१
|
|
|
|-
|
|
|
|
|-
! rowspan="2" style="text-align:center; background:#bf87f7; textcolor:#000;" |ऑक्टोबर
| style="text-align:center; background:#dfc7f7" |०१
|
|
|
|-
|
|
|
|
|-
! rowspan="2" style="text-align:center; background:plum; textcolor:#000;" |नोव्हेंबर
| style="text-align:center;background:#f1daf1;" |०१
|
|
|
|-
|
|
|
|
|-
! rowspan="2" style="text-align:center; background:#93CCEA; textcolor:#000;" |डिसेंबर
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |०१
|
|
|
|-
|
|
|
|
|}
== हे देखील पहा ==
== संदर्भ ==
[[वर्ग:वर्षानुसार मराठी चित्रपटांच्या याद्या]]
[[वर्ग:इ.स. २०२२ मधील मराठी भाषेमधील चित्रपट|*]]
kae4jx38sd3cffwsltlbw1brh7is8fn
2141942
2141941
2022-07-31T11:51:19Z
Omega45
127466
wikitext
text/x-wiki
२०२२ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या [[मराठी चित्रपटसृष्टी|मराठी चित्रपटां]]<nowiki/>ची ही यादी आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://spicyonion.com/marywood/list-of-marathi-movies-in-2022/|title=2022 Marathi Movies List {{!}} Movies Released in Marathi|website=Spicyonion.com|language=en|access-date=2022-07-30}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/top-rated-movies/marathi/best-movies/2022/5567826|title=Best Marathi Movies of 2022 {{!}} Top Rated Marathi Films of 2022 {{!}} Top 30 Best Marathi Movies of 2022 {{!}} Etimes|website=timesofindia.indiatimes.com|access-date=2022-07-31}}</ref>
== जानेवारी - एप्रिल ==
{| class="wikitable"
!
!
!चित्रपट
!दिग्दर्शक
!कलाकार
|-
! rowspan="4" style="text-align:center; background:#f7bf87; text color:#000;" |जानेवारी
| rowspan="3" style="text-align:center; background:#f7dfc7" |१४
|[[स्टोरी ऑफ लागिरं]]
|रोहित राव नरसिंगे
|संजय खापरे, चैताली चव्हाण, मिलिंद दास्ताने, मोहन जाधव, प्रेमा किरण
|-
|काॅफी
|नितीन कांबळे
|सिद्धार्थ चांदेकर, स्पृहा जोशी, कश्यप परुळेकर
|-
|[[नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा]]
|[[महेश मांजरेकर]]
|प्रेम धर्माधिकारी, वरद नागवेकर, छाया कदम
|-
| style="text-align:center; background:#f7dfc7" |२६
|[[झोंबिवली]]
|[[आदित्य सरपोतदार]], तक्षीत प्रधान
|[[वैदेही परशुरामी]], [[ललित प्रभाकर]], जानकी पाठक, शरत सोनू, [[अमेय वाघ]]
|-
! rowspan="12" style="text-align:center; background:#bf87f7; textcolor:#000;" |फेब्रुवारी
| rowspan="4" style="text-align:center; background:#dfc7f7" |०४
|[[पांघरूण (मराठी चित्रपट)|पांघरुण]]
|[[महेश मांजरेकर]]
|रोहित फाळके, अमोल बावडेकर, प्रवीण तरडे, विद्याधर जोशी, गौरी इंगवले
|-
|[[लोच्या झाला रे (मराठी चित्रपट)|लोच्या झाला रे]]
|परितोष पेंटर
|[[सिद्धार्थ जाधव]], [[विजय पाटकर]], प्रसाद खांडेकर, [[अंकुश चौधरी]], [[वैदेही परशुरामी]]
|-
|[[फास (मराठी चित्रपट)|फास]]
|अविनाश कोलते
|[[उपेंद्र लिमये]], कमलेश सावंत, [[सयाजी शिंदे]]
|-
|[[लाॅ ऑफ लव्ह]]
|सी एस निकम
|जे उदय, शाल्वी शहा, अनिल नगरकर, मोहन जोशी, यतीन कार्येकर
|-
| rowspan="3" style="text-align:center; background:#dfc7f7" |११
|[[सोयरीक]]
|मकरंद माने
|किशोर कदम, नितीश चव्हाण, शशांक शेंडे, छाया कदम, अक्षय आव्हाड
|-
|[[जिंदगानी]]
|विनायक साळवे
|शशांक शेंडे, वैष्णवी शिंदे, गणेश सोनवणे, सागर कोराडे, सविता हांडे
|-
|[[का रं देवा]]
|रंजित दशरथ जाधव
|मयूर लाड, मोनालिसा बागल, अनिता मोरे, अरुण नलावडे, अश्विनी बागल
|-
| rowspan="2" style="text-align:center; background:#dfc7f7" |१८
|[[पावनखिंड]]
|[[दिग्पाल लांजेकर]]
|[[समीर धर्माधिकारी]], [[मृणाल कुलकर्णी]], [[चिन्मय मांडलेकर]], [[अजय पूरकर]], अजिंक्य ननावरे
|-
|[[जिद्दारी]]
|अमोल आबासाहेब शिंदे होळकर
|शुभम तरे, विदुला बाविस्कर, अविनाश सोळंके, राजश्री शरद परडे, रवींद्र ढगे
|-
| rowspan="3" style="text-align:center; background:#dfc7f7" |२५
|[[लकडाऊन बी पॉझिटिव्ह]]
|संतोष रामदास मांजरेकर
|शुभा खोटे, संजय मोने, स्नेहा रायकर, अंकुश चौधरी, प्राजक्ता माळी
|-
|[[पाँडिचेरी (मराठी चित्रपट)|पाँडीचेरी]]
|सचिन कुंडलकर
|सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी, वैभव तत्ववादी
|-
|[[चाबुक]]
|कल्पेश व्ही भांडारकर
|समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे, अद्वैत वैद्य, मिलिंद शिंदे, सुधीर गाडगीळ
|-
! rowspan="2" style="text-align:center; background:plum; textcolor:#000;" |मार्च
| rowspan="2" style="text-align:center;background:#f1daf1;" |०४
|[[143]]
|योगेश भोसले
|योगेश भोसले, शीतल अहिरराव, शशांक शेंडे, सुरेश विश्वकर्मा, वृषभ शहा
|-
|[[झटका]]
|अजिंक्य उपासनी
|गौरव उपासनी, पूर्णिमा डे, अधिश पायगुडे, अपूर्व रांजणकर, मिहिर ओक
|-
! rowspan="7" style="text-align:center; background:#93CCEA; textcolor:#000;" |एप्रिल
| rowspan="4" style="text-align:center;background:#B0E0E6;" |०१
|[[मी वसंतराव]]
|[[निपुण धर्माधिकारी]]
|[[अमेय वाघ]], [[राहुल देशपांडे]], [[अनिता दाते-केळकर|अनिता दाते]], आरुष नंद, कौमुदी वालोकर
|-
|[[रौद्र]]
|रवींद्र शिवाजी
|राहुल पाटील, उर्मिला जगताप, अनिता कोकणे, दीपक दामले, अमित पाडवणकर
|-
|[[एक नंबर सुपर]]
|मिलिंद झुंबर कवडे
|[[अक्षता पाडगांवकर|अक्षता पाडगावकर]], आयली घिया, प्रणाली धावरे, [[प्रथमेश परब]], आकाश कोहली
|-
|[[आश्रय]]
|रमेश ननावरे, संतोष कापसे, संतोष कापसे
|अमेय बर्वे, श्वेता पगार, दीपाली कुलकर्णी, हिमानी धायगुडे, हिरल फडे
|-
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |०८
|विशू
|मयूर मधुकर शिंदे
|गश्मीर महाजनी, मृण्मयी गोडबोले, ऐताशा संसारगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक
|-
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |२२
|[[शेर शिवराज (चित्रपट)|शेर शिवराज]]
|[[दिग्पाल लांजेकर]]
|[[दिग्पाल लांजेकर]], [[ईशा केसकर]], [[अजय पूरकर|अजय पुरकर]], दिप्ती केतकर, [[चिन्मय मांडलेकर]]
|-
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |२९
|[[चंद्रमुखी]]
|[[प्रसाद ओक]]
|[[आदिनाथ कोठारे|आदिनाथ कोठारे,]] राजेंद्र शिसातकर, [[समीर चौघुले]], [[अमृता खानविलकर]], [[मृण्मयी देशपांडे]], [[मोहन आगाशे]]
|-
|}
== मे - ऑगस्ट ==
{| class="wikitable"
!
!
!चित्रपट
!दिग्दर्शक
!कलाकार
|-
! rowspan="15" style="text-align:center; background:#f7bf87; text color:#000;" |मे
| style="text-align:center; background:#f7dfc7" |०३
|[[भोंगा]]
|शिवाजी लोटन पाटील
|दिप्ती धोत्रे, कपिल कांबळे गुडसूरकर, अमोल कागणे, दीपाली कुलकर्णी
|-
| rowspan="5" style="text-align:center; background:#f7dfc7" |०६
|[[गुल्हर]]
|रमेश साहेबराव चौधरी
|रवी काळे, भार्गवी चिरमुले, शिवानी बावकर, किशोर चौगुले, माधव अभ्यंकर
|-
|[[लगन]]
|अर्जुन गुजर
|स्मिता तांबे, अनिल नगरकर, श्वेता काळे, सुजित चौरे, अपेक्षा चलवडे
|-
|[[भारत माझा देश आहे]]
|पांडुरंग जाधव
|छाया कदम, शशांक शेंडे, देवांशी सावंत, हेमांगी कवी, मंगेश देसाई
|-
|[[दिल दिमाग और बत्ती]]
|हृषकेश गुप्ते
|सोनाली कुलकर्णी, आनंद इंगळे, दिलीप प्रभावळकर, किशोर कदम, मानसी मागीकर
|-
|[[तराफा]]
|सुबोध पवार
|पंकज खामकर, अश्विनी कासार, मिलिंद दास्ताने, श्रावणी सोळस्कर
|-
| style="text-align:center; background:#f7dfc7" |११
|[[समरेणू]]
|महेश डोंगरे
|महेश डोंगरे, रुचिता राहुल मांगडे, पाइ भारत लिमन
|-
| rowspan="3" style="text-align:center; background:#f7dfc7" |१३
|[[धर्मवीर (चित्रपट)|धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे]]
|[[प्रवीण तरडे]]
|[[प्रसाद ओक]], मकरंद पाध्ये
|-
|सुल्तान शंभु सुभेदार
|राज माने
|यश गिरोळकर, देवेंद्र दोडके, दिगंबर नाईक, जयवंत भालेकर, ज्योती निसळ
|-
|आय अॅम सॉरी
|दीपक भागवत
|अनुराग विजय शर्मा, मयुरी कापडणे, नेहा जगन तिवारी, रियाज मुलानी, अस्मिता खटखते
|-
| rowspan="4" style="text-align:center; background:#f7dfc7" |२०
|[[अदृश्य]]
|कबीर लाल
|मंजरी फडणीस, पुष्कर जोग, अनंत जोग, अजय कुमार सिंग, अशोक पालवे
|-
|[[विजयी भव!]]
|अतुल सोनार, शैलेश पटेल
|पूजा जैस्वाल, विनायक केतकर, भारती पटेल, हीना वर्दे, जगदीश चौहान
|-
|[[तिरसाट]]
|मंगेश शेंडगे, प्रदिप बाळासाहेब
|राजदेव जमदाडे, यतीन कार्येकर, निरज सूर्यकांत, तेजस्विनी शिर्के, ओंकार यादव
|-
|[[जिव्हारी]]
|गणेश शंकर चव्हाण
|
|-
| style="text-align:center; background:#f7dfc7" |२७
|[[सरसेनापती हंबीरराव]]
|[[प्रवीण तरडे]]
|[[राकेश बापट]], राकेश वशिष्ठ, [[श्रुती मराठे]], [[मोहन जोशी]], स्नेहल तरडे, [[प्रवीण तरडे]], [[गश्मीर महाजनी]]
|-
! rowspan="10" style="text-align:center; background:#bf87f7; textcolor:#000;" |जून
| rowspan="2" style="text-align:center; background:#dfc7f7" |०३
|[[झाॅलीवूड]]
|त्रिशांत इंगळे
|अश्विनी लाडेकर, दिनकर गावंडे, अजित खोब्रागडे, अनिल उत्तलवार, आसावरी नायडू
|-
|[[इर्सल]]
|अनिकेत बोंद्रे, विश्वास सुतार
|शशांक शेंडे, माधुरी पवार, अनिल नगरकर, मोहन आगाशे, रामचंद्र धुमाळ
|-
| rowspan="3" style="text-align:center; background:#dfc7f7" |१०
|फनरल
|विवेक राजेंद्र दुबे
|आरोह वेलणकर, तन्वी बर्वे, पार्थ घाटगे, [[संभाजी भगत]], हर्षद शिंदे
|-
|[[मजनू]]
|शिवाजी दोलताडे
|नितीश चव्हाण, स्वेतलाना अहिरे, अदिती सारंगधर, अरबाज शेख, भक्ती चव्हाण
|-
|[[अन्य]]
|
|
|-
| rowspan="4" style="text-align:center; background:#dfc7f7" |१७
|[[आठवा रंग प्रेमाचा]]
|खुशबू सिन्हा
|[[मकरंद देशपांडे]], विशाल आनंद, [[रिंकू राजगुरू]], आदिती पाटील, अंशुमन राम त्रिपाठी
|-
|[[मीडियम स्पायसी]]
|मोहित टाकळकर
|ललित प्रभाकर, पर्णा पेठे, अरुंदती नाग, नीना कुलकर्णी, नेहा जोशी
|-
|[[भिरकीट]]
|अनुप जगदाळे
|गिरीश कुलकर्णी, अक्षदा पटेल, हृषीकेश जोशी, मोनालिसा बागल, आर्या घाग
|-
|[[येरे येरे पावसा]]
|शफाक खान
|विनायक पोतदार, आर्या आढाव, छाया कदम, चिन्मयी साळवी, मिलिंद शिंदे
|-
| style="text-align:center; background:#dfc7f7" |२४
|[[वाय (चित्रपट)|वाय]]
|अजित सूर्यकांत वाडीकर
|[[मुक्ता बर्वे]], [[नंदू माधव]], ओंकार गोवर्धन, [[प्राजक्ता माळी]], संदीप पाठक
|-
! rowspan="4" style="text-align:center; background:plum; textcolor:#000;" |जुलै
| rowspan="2" style="text-align:center;background:#f1daf1;" |०१
|तमाशा लाईव्ह
|[[संजय जाधव]]
|[[सोनाली मनोहर कुलकर्णी|सोनाली कुलकर्णी]], हेमांगी कवी, [[पुष्कर जोग]], [[सिद्धार्थ जाधव]], योगेश सोमण
|-
|[[झोल झाल]]
|मानस कुमार दास
|कुशल बद्रिके, ईशा अग्रवाल, अजिंक्य देव, अमोल कागणे, भरत गणेशपुरे
|-
| style="text-align:center;background:#f1daf1;" |२२
|[[अनन्या]]
|प्रताप फड
|[[ऋता दुर्गुळे|हृता दुर्गुळे]], [[सुव्रत जोशी]], [[अमेय वाघ]], चेतन चिटणीस, योगेश सोमण
|-
| style="text-align:center;background:#f1daf1;" |२९
|[[टाइमपास ३]]
|[[रवी जाधव]]
|[[प्रथमेश परब]], [[ऋता दुर्गुळे|हृता दुर्गुळे]], [[भालचंद्र कदम|भाऊ कदम]], [[संजय नार्वेकर]]
|-
! rowspan="6" style="text-align:center; background:#93CCEA; textcolor:#000;" |ऑगस्ट
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |०१
|हबड्डी
|नचिकेत सामंत
|करण दवे, मयूर खांडगे
|-
| rowspan="2" style="text-align:center;background:#B0E0E6;" |०५
|[[दे धक्का २]]
|[[महेश मांजरेकर]], सुदेश मांजरेकर
|[[सिद्धार्थ जाधव]], [[शिवाजी साटम]], [[मकरंद अनासपुरे]], मेधा मांजरेकर, [[सक्षम कुलकर्णी]], गौरी इंगवले
|-
|[[एकदा काय झालं]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.tv9marathi.com/entertainment/marathi-cinema/sumit-raghawan-urmila-kothare-saleel-kulkarni-ekda-kay-zal-movie-trailer-released-au138-766542.html|title=‘एकदा काय झालं...’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, गोष्टी सांगणाऱ्या माणसाची गोष्ट 5 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार|last=Marathi|first=TV9|date=2022-07-25|website=TV9 Marathi|language=mr|access-date=2022-07-31}}</ref>
|[[सलील कुलकर्णी]]
|[[सुमीत राघवन]], [[ऊर्मिला कोठारे|उर्मिला कोठारे]], अर्जुन पुर्णपात्रे, [[मोहन आगाशे]], [[सुहास जोशी]], [[मुक्ता बर्वे]], [[पुष्कर श्रोत्री]]
|-
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |१९
|[[दगडी चाळ २]]
|चंद्रकांत कणसे
|[[मकरंद देशपांडे]]
|-
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |१९
|[[टकाटक २]]
|मिलिंद झुंबर कवडे
|प्रथमेश परब
|-
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |२२
|[[वेड]]
|[[रितेश देशमुख]]
|रितेश देशमुख, जिया शंकर, जेनेलिया डिसूझा, सलमान खान
|}
== सप्टेंबर - डिसेंबर ==
{| class="wikitable"
!
!
!चित्रपट
!दिग्दर्शक
!कलाकार
|-
! rowspan="2" style="text-align:center; background:#f7bf87; text color:#000;" |सप्टेंबर
| style="text-align:center; background:#f7dfc7" |०१
|
|
|
|-
|
|
|
|
|-
! rowspan="2" style="text-align:center; background:#bf87f7; textcolor:#000;" |ऑक्टोबर
| style="text-align:center; background:#dfc7f7" |०१
|
|
|
|-
|
|
|
|
|-
! rowspan="2" style="text-align:center; background:plum; textcolor:#000;" |नोव्हेंबर
| style="text-align:center;background:#f1daf1;" |०१
|
|
|
|-
|
|
|
|
|-
! rowspan="2" style="text-align:center; background:#93CCEA; textcolor:#000;" |डिसेंबर
| style="text-align:center;background:#B0E0E6;" |०१
|
|
|
|-
|
|
|
|
|}
== हे देखील पहा ==
* [[मराठी चलचित्रपट]]
* [[इ.स. २०२१ मधील मराठी चित्रपटांची यादी]]
== संदर्भ ==
[[वर्ग:वर्षानुसार मराठी चित्रपटांच्या याद्या]]
[[वर्ग:इ.स. २०२२ मधील मराठी भाषेमधील चित्रपट|*]]
qmx3vv9jbbgldliyryz8khuz7kxn0vs
सान मटेओ काउंटी (कॅलिफोर्निया)
0
303235
2141735
2101166
2022-07-30T20:03:27Z
अभय नातू
206
शुद्धलेखन
wikitext
text/x-wiki
'''सॅन मटेओ काउंटी''' ( {{IPAc-en|ˌ|s|æ|n|_|m|ə|ˈ|t|eɪ|.|oʊ}}) ही अमेरिकेच्या [[कॅलिफोर्निया|कॅलिफोर्निया राज्यातील]] एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,६४,४४२ होती. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://data.census.gov/cedsci/profile?g=0500000US06081|title=San Mateo County, California|website=[[United States Census Bureau]]|access-date=January 30, 2022}}</ref> या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र [[रेडवूड सिटी (कॅलिफोर्निया)|रेडवूड सिटी]] येथे आहे. <ref name="GR6">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.naco.org/Counties/Pages/FindACounty.aspx|title=Find a County|publisher=National Association of Counties|access-date=June 7, 2011}}</ref> [[डेली सिटी (कॅलिफोर्निया)|डेली सिटी]] आणि [[सान मटेओ (कॅलिफोर्निया)|सान मटेओनंतर]] ही येथील इतर दोन मोठी शहरे आहेत. सान मटेओ काउंटीचा समावेश [[बे एरिया|सान फ्रान्सिस्को-ओकलँड-बर्कले]] मध्ये होतो. ही काउंटी [[सिलिकॉन व्हॅली|सिलिकॉन व्हॅलीमध्ये]] आहे. [[सान फ्रान्सिस्को खाडी|सान फ्रान्सिस्को]] खाडी या काउंटीला लागून आहे. सान फ्रान्सिस्को द्वीपकल्पाचा मोठा भाग या काउंटीत आहे. [[सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ|सान फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ]] या काउंटीच्या ईशान्य भागात आहे. या काउंटीमध्ये अनेक मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांची मुख्यालये आहेत.
[[चित्र:Portola_Redwoods_State_Park_in_March_2020.jpg|डावे|इवलेसे| सांताक्रुझ टेकड्या सान मटेओ काउंटीच्या पश्चिमेस आहे.]]
=== विमानतळ ===
[[सान फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ]] सान मटेओ काउंटीमध्ये असला तरीही त्याची मालकी [[सान फ्रान्सिस्को]] शहर आणि काउंटीकडे आहे.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी|30em}}
[[वर्ग:Articles with hAudio microformats]]
[[वर्ग:सान मटेओ काउंटी (कॅलिफोर्निया)]]
[[वर्ग:कॅलिफोर्नियामधील काउंटी]]
8l48qc92x9463tfbsfjorf836aqtl5o
समलंब चौकोन
0
304407
2141737
2109738
2022-07-30T20:07:32Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
wikitext
text/x-wiki
ज्या चौकोनाच्या संमुख बाजूंची एकच जोडी समांतर असते, त्या चौकोनाला समलंब चौकोन म्हणतात
[[वर्ग:भूमिती]]
o1t9t66zlfl8xsn7xyosd352v818yw4
प्रवाह पिक्चर
0
304665
2141921
2137245
2022-07-31T08:52:16Z
43.242.226.43
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट दूरचित्रवाहिनी
|नाव = प्रवाह पिक्चर
|चित्र =
|चित्रसाईज =
|चित्र_माहिती =
|चित्र२ =
|सुरुवात = १५ मे २०२२
|शेवटचे_प्रसारण =
|चित्र_प्रकार =
|प्रेक्षक_संख्या =
|प्रेक्षक_संख्या_सध्या =
|प्रेक्षक_संख्या_माहिती =
|नेटवर्क = [[डिझ्नी स्टार]]
|मालक =
|ब्रीदवाक्य = चला पिक्चरला जाऊया
|देश = [[भारत]]
|प्रसारण क्षेत्र =
|मुख्यालय =
|जुने नाव =
|बदललेले नाव =
|भगिनी वाहिनी = [[स्टार प्रवाह]]
|प्रसारण वेळ =
|संकेतस्थळ =
}}
'''प्रवाह पिक्चर''' ही एक मराठी चित्रपट वाहिनी आहे.<ref>{{Cite web|title=मराठी ब्लॉकबस्टर चित्रपटांची नवी वाहिनी ‘प्रवाह पिक्चर’, आठवड्याला पाहायला मिळणार नव्या सिनेमाचा प्रीमियर|url=https://lokmat.news18.com/amp/entertainment/disney-star-launches-new-marathi-movie-channel-pravah-picture-sp-686837.html|website=[[न्यूज १८ लोकमत]]}}</ref>
== वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर ==
* [[पावनखिंड (चित्रपट)|पावनखिंड]] - १९ जून (३.६ टीव्हीआर)
* [[झिम्मा (चित्रपट)|झिम्मा]] - २६ जून (३.० टीव्हीआर)
* कारखानीसांची वारी - ३ जुलै
* स्टेपनी - १० जुलै
* बळी - १७ जुलै
* मन फकीरा - २४ जुलै
* कधी आंबट कधी गोड - ३१ जुलै
* हॅशटॅग प्रेम - ७ ऑगस्ट
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिन्या]]
oppbbk0s14188wn10wy4vjdxip80ay9
2141923
2141921
2022-07-31T08:56:53Z
43.242.226.43
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट दूरचित्रवाहिनी
|नाव = प्रवाह पिक्चर
|चित्र =
|चित्रसाईज =
|चित्र_माहिती =
|चित्र२ =
|सुरुवात = १५ मे २०२२
|शेवटचे_प्रसारण =
|चित्र_प्रकार =
|प्रेक्षक_संख्या =
|प्रेक्षक_संख्या_सध्या =
|प्रेक्षक_संख्या_माहिती =
|नेटवर्क = [[डिझ्नी स्टार]]
|मालक =
|ब्रीदवाक्य = चला पिक्चरला जाऊया
|देश = [[भारत]]
|प्रसारण क्षेत्र =
|मुख्यालय =
|जुने नाव =
|बदललेले नाव =
|भगिनी वाहिनी = [[स्टार प्रवाह]]
|प्रसारण वेळ =
|संकेतस्थळ =
}}
'''प्रवाह पिक्चर''' ही एक मराठी चित्रपट वाहिनी आहे.<ref>{{Cite web|title=मराठी ब्लॉकबस्टर चित्रपटांची नवी वाहिनी ‘प्रवाह पिक्चर’, आठवड्याला पाहायला मिळणार नव्या सिनेमाचा प्रीमियर|url=https://lokmat.news18.com/amp/entertainment/disney-star-launches-new-marathi-movie-channel-pravah-picture-sp-686837.html|website=[[न्यूज १८ लोकमत]]}}</ref>
== वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर ==
* [[पावनखिंड (चित्रपट)|पावनखिंड]] - १९ जून (३.६ टीव्हीआर)
* [[झिम्मा (चित्रपट)|झिम्मा]] - २६ जून (३.० टीव्हीआर)
* कारखानीसांची वारी - ३ जुलै
* स्टेपनी - १० जुलै
* बळी - १७ जुलै
* मन फकीरा - २४ जुलै
* कधी आंबट कधी गोड - ३१ जुलै
* हॅशटॅग प्रेम - ७ ऑगस्ट
* वेलकम होम - १४ ऑगस्ट
* [[विक्की वेलिंगकर (चित्रपट)|विक्की वेलिंगकर]] - २१ ऑगस्ट
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिन्या]]
pp8rmy0j9j71ox54u9075s0dy337nko
द्रौपदी मुर्मू
0
306969
2141817
2140330
2022-07-31T03:55:24Z
Sandesh9822
66586
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट पदाधिकारी
| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय =
| नाव = द्रौपदी मुर्मू
| सन्मानवाचक प्रत्यय =
| चित्र = Governor of Jharkhand Draupadi Murmu in December 2016.jpg
| चित्र आकारमान =220px
| लघुचित्र =
| चित्र शीर्षक = डिसेंबर २०१६ मध्ये द्रौपदी मुर्मू
| क्रम =
| पद = [[भारताचे राष्ट्रपती|भारताच्या १५ व्या राष्ट्रपती]]
| कार्यकाळ_आरंभ = २५ जुलै २०२२
| कार्यकाळ_समाप्ती =
| उपराष्ट्रपती = [[व्यंकय्या नायडू]]
| उपपंतप्रधान =
| डेप्युटी =
| लेफ्टनंट =
| सम्राट =
| राष्ट्रपती =
| पंतप्रधान = [[नरेंद्र मोदी]]
| राज्यपाल =
| गव्हर्नर-जनरल =
| मागील = [[रामनाथ कोविंद]]
| पुढील =
| मतदारसंघ =
| बहुमत =
| क्रम1 =
| पद1 = [[झारखंडचे राज्यपाल|झारखंडच्या राज्यपाल]]
| कार्यकाळ_आरंभ1 = १८ मे २०१५
| कार्यकाळ_समाप्ती1 = १२ जुलै २०२१
| उपराष्ट्रपती1 =
| उपपंतप्रधान1 =
| डेप्युटी1 =
| लेफ्टनंट1 =
| सम्राट1 =
| राष्ट्रपती1 =
| पंतप्रधान1 =
| राज्यपाल1 =
| गव्हर्नर-जनरल1 =
| मागील1 = सय्यद अहमद
| पुढील1 = रमेश बायस
| मतदारसंघ1 =
| बहुमत1 =
| क्रम2 =
| पद2 = राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार), ओडिशा शासन
| कार्यकाळ_आरंभ2 = ६ ऑगस्ट २००२
| कार्यकाळ_समाप्ती2 = १६ मे २००४
| उपराष्ट्रपती2 =
| उपपंतप्रधान2 =
| डेप्युटी2 =
| लेफ्टनंट2 =
| सम्राट2 =
| राष्ट्रपती2 =
| पंतप्रधान2 =
| राज्यपाल2 =
| गव्हर्नर-जनरल2 =
| मागील2 =
| पुढील2 =
| मतदारसंघ2 =
| बहुमत2 =
| क्रम3 =
| पद3 =
| कार्यकाळ_आरंभ3 = ६ मार्च २०००
| कार्यकाळ_समाप्ती3 = ६ ऑगस्ट २००२
| उपराष्ट्रपती3 =
| उपपंतप्रधान3 =
| डेप्युटी3 =
| लेफ्टनंट3 =
| सम्राट3 =
| राष्ट्रपती3 =
| पंतप्रधान3 =
| राज्यपाल3 =
| गव्हर्नर-जनरल3 =
| मागील3 =
| पुढील3 =
| मतदारसंघ3 =
| बहुमत3 =
| क्रम4 =
| पद4 = आमदार, [[ओडिशा विधानसभा]]
| कार्यकाळ_आरंभ4 = ५ मार्च २०००
| कार्यकाळ_समाप्ती4 = २१ मे २००९
| उपराष्ट्रपती4 =
| उपपंतप्रधान4 =
| डेप्युटी4 =
| लेफ्टनंट4 =
| सम्राट4 =
| राष्ट्रपती4 =
| पंतप्रधान4 =
| राज्यपाल4 =
| गव्हर्नर-जनरल4 =
| मागील4 =
| पुढील4 =
| मतदारसंघ4 = रायरंगपूर
| बहुमत4 =
| जन्मदिनांक = {{Birth date and age|df=y|1958|06|20}}
| जन्मस्थान = बैदापोसी, [[मयूरभंज जिल्हा]], [[ओडिशा]]
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| पक्ष = [[भारतीय जनता पक्ष]]
| शिक्षण = [[कला शाखेतील पदवी]]
| इतरपक्ष =
| आई =
| वडील =
| पती = शामचरण मुर्मू
| पत्नी =
| नाते =
| अपत्ये = ३
| निवास =
| शाळा_महाविद्यालय = [[रमादेवी महिला विद्यापीठ]], [[भुवनेश्वर]]
| व्यवसाय =
| धंदा =
| कार्यरत =
| धर्म =
| पुरस्कार =
| सही =
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''द्रौपदी मुर्मू''' (जन्म: [[२० जून]], [[इ.स. १९५८|१९५८]]) या एक भारतीय राजकारणी आणि [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाच्या]] सदस्या आहेत. २५ जुलै २०२२ रोजी त्यांनी भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/india-news/droupadi-murmu-oath-taking-ceremony-today/articleshow/93098295.cms|title=स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2022-07-25}}</ref>
२०२२ च्या भारतीय राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्या भाजपप्रणित [[राष्ट्रीय लोकशाही आघाडी]]च्या अधिकृत उमेदवार होत्या. [[भारताचे राष्ट्रपती|भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी]] निवड होणाऱ्या [[अनुसूचित जमाती|अनुसूचित जमातीच्या]] ([[आदिवासी]]) त्या दुसऱ्या व्यक्ती <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/india-news/draupadi-murmu-former-jharkhand-governor-is-bjps-choice-for-president-3088291|title=Draupadi Murmu, Former Jharkhand Governor, Is BJP's Choice For President|website=NDTV.com|access-date=2022-06-21}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.moneycontrol.com/news/politics/bjp-led-nda-names-draupadi-murmu-as-candidate-for-presidential-polls-8719581.html|title=BJP-led NDA names Draupadi Murmu, former governor of Jharkhand as candidate for presidential polls|website=Moneycontrol|language=en|access-date=2022-06-21}}</ref> तर पहिल्या आदिवासी व्यक्ती आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या त्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती असून आत्तापर्यंतच्या सर्वांत कमी वयाच्या राष्ट्रपती आहेत.
त्यांनी यापूर्वी २०१५ ते २०२१ या कालावधीत [[झारखंडचे राज्यपाल|झारखंडच्या नवव्या राज्यपाल]] म्हणून काम पाहिले होते. त्या मूळ [[ओडिशा]] राज्यातील असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या [[झारखंड|झारखंडच्या]] त्या पहिल्या राज्यपाल आहेत.
== वैयक्तिक आयुष्य ==
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी [[ओडिशा]]तील [[मयूरभंज जिल्हा|मयूरभंज जिल्ह्यातील]] बडीपोसी गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू आहे. द्रौपदी मुर्मू ह्या ओडिसातील [[संथाळ जमात|संथाळ]] नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indiadarpanlive.com/president-election-bjp-nda-candidate-draupadi-murmu-selection-reason/|title=भाजपने राष्ट्रपती पदासाठी मूर्मू यांची निवड का केली? एका दगडात मारले अनेक पक्षी|date=2022-06-21|website=India Darpan Live|language=en-US|access-date=2022-06-22}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-61886438|title=द्रौपदी मुर्मू कोण आहेत, ज्यांना भाजपने राष्ट्रपतिपदाची उमेदवारी दिलीय|language=mr}}</ref> त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही [[पंचायती राज|पंचायती राज प्रणाली]] अंतर्गत [[सरपंच|गावप्रमुख]] होते.<ref>{{स्रोत बातमी|title=Governor reaches out|date=4 April 2018|work=Hindustan|location=Ranchi}}</ref> इ.स. १९७९ मध्ये भुवनेश्वरच्या [[रमादेवी महिला विद्यापीठ|रमादेवी महिला विद्यापीठातून]] द्रौपदी मुर्मू यांनी [[कला शाखेतील पदवी]] प्राप्त केली.
द्रौपदी मुर्मू यांनी श्याम चरण मुर्मू यांच्याशी लग्न केले. या जोडप्याला दोन मुलगे आणि एक मुलगी असून पैकी दोन्ही मुलगे मरण पावले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/india/who-is-draupdi-murmu-next-president-narendra-modi-pranab-mukherjee-4701597/|title=Who is Draupadi Murmu?|date=2017-06-13|website=The Indian Express|language=en|access-date=2022-06-22}}</ref>
== कारकीर्द ==
त्यांनी ओडिशा सरकारसाठी लिपिक म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे त्या पाटबंधारे आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक झाल्या. नंतरच्या काळात त्यांनी शिक्षिका म्हणूनही काम केले.<ref name=bbc2>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.bbc.com/marathi/india-61890820 |title=द्रौपदी मुर्मू : सरकारी कारकून ते राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारपर्यंतचा प्रवास - BBC News मराठी |लेखक= |दिनांक= |प्रकाशक= | संकेतस्थळ=बी.बी.सी. मराठी |अॅक्सेसदिनांक=२३ जून २०२२ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
त्यांनी श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, रायरंगपूर येथे मानद शिक्षिका म्हणून काम केले.<ref name="bbc2" />
=== स्थानिक राजकारण ===
मुर्मू १९९७ मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पार्टी]] अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणूनही काम केले आहे.<ref name="bbc2" />
ओडिशातील [[भारतीय जनता पक्ष]] आणि [[बिजू जनता दल]] युती सरकारच्या काळात, त्या ६ मार्च २००० ते ६ ऑगस्ट २००२ पर्यंत वाणिज्य आणि परिवहन राज्यमंत्री तर ६ ऑगस्ट २००२ ते १६ मे २००४ पर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या.<ref name="myref4">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.newindianexpress.com/states/odisha/Draupadi-Murmu-Jharkhand-Guv/2015/05/13/article2811852.ece|title=Draupadi Murmu Jharkhand Guv|website=New Indian Express|access-date=2015-05-13}}</ref> २०००-२००४ आणि २००४-२००९ मध्ये रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील [[आमदार]] होत्या.<ref name="myref2">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://ibnlive.in.com/news/narendra-modi-government-appoints-four-governors/545256-37.html|title=Narendra Modi government appoints four Governors|website=[[IBN Live]]|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20150515043617/http://ibnlive.in.com/news/narendra-modi-government-appoints-four-governors/545256-37.html|archive-date=2015-05-15|access-date=2015-05-12}}</ref> त्यांना २००७ मध्ये ओडिशा विधानसभेने 'सर्वोत्कृष्ट आमदार' म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित केले.
=== राज्यपालपद ===
त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या.<ref name="IBNlive 2015">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://m.ibnlive.com/news/india/draupadi-murmu-sworn-in-as-first-woman-governor-of-jharkhand-993328.html|title=Draupadi Murmu sworn in as first woman Governor of Jharkhand-I News – IBNLive Mobile|date=18 May 2015|website=[[IBN Live]]|access-date=18 May 2015}}</ref><ref name="myref1">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://timesofindia.indiatimes.com/india/Modi-government-names-new-governors-for-Jharkhand-five-NE-states/articleshow/47253194.cms?|title=Modi government names new governors for Jharkhand, five NE states|website=[[The Times of India]]|access-date=2015-05-12}}</ref> भारतातील राजकारणात राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशातील त्या पहिल्या महिला आणि पहिल्या आदिवासी नेत्या आहेत.
== २०२२ ची राष्ट्रपती पदाची निवडणूक ==
{{मुख्य|भारतीय राष्ट्रपती निवडणूक, २०२२}}
२१ जुलै २०२२ मध्ये भारताच्या नवीन राष्ट्रपती म्हणून मुर्मू निवडून आल्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/india/draupadi-murmu-to-be-ndas-candidate-for-presidential-polls/articleshow/92368505.cms|title=Draupadi Murmu to be NDA's candidate for presidential polls {{!}} India News - Times of India |website=The Times of India|language=en|access-date=2022-06-21}}</ref>
== हे देखील पहा ==
* [[झारखंडचे राज्यपाल]]
* [[भारताचे राष्ट्रपती]]
* [[संथाळी भाषा]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
{{क्रम
|यादी=[[:वर्ग:भारताचे राष्ट्रपती|भारतीय राष्ट्रपती]]
|पासून=[[जुलै २५]], [[इ.स. २०२२]]
|पर्यंत= -
|मागील=[[रामनाथ कोविंद]]
|पुढील=
}}
{{भारतीय राष्ट्रपती}}
{{कॉमन्स वर्ग|Draupadi Murmu|द्रौपदी मुर्मू}}
{{DEFAULTSORT:मुर्मू, द्रौपदी}}
[[वर्ग:झारखंडचे राज्यपाल]]
[[वर्ग:हयात व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १९५८ मधील जन्म]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय महिला राजकारणी]]
[[वर्ग:ओडिशा राज्याच्या संवैधानिक व्यक्ती]]
[[वर्ग:ओडिशामधील व्यक्ती]]
[[वर्ग:आदिवासी महिला]]
[[वर्ग:ओडिसा विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:भारताचे राष्ट्रपती]]
ruyu49kyxm8yhibvkumyit2y3l5a0eu
2141819
2141817
2022-07-31T03:59:08Z
Sandesh9822
66586
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट पदाधिकारी
| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय =
| नाव = द्रौपदी मुर्मू
| सन्मानवाचक प्रत्यय =
| चित्र = Governor of Jharkhand Draupadi Murmu in December 2016.jpg
| चित्र आकारमान =220px
| लघुचित्र =
| चित्र शीर्षक = डिसेंबर २०१६ मध्ये द्रौपदी मुर्मू
| क्रम =
| पद = [[भारताचे राष्ट्रपती|भारताच्या १५ व्या राष्ट्रपती]]
| कार्यकाळ_आरंभ = २५ जुलै २०२२
| कार्यकाळ_समाप्ती =
| उपराष्ट्रपती = [[व्यंकय्या नायडू]]
| उपपंतप्रधान =
| डेप्युटी =
| लेफ्टनंट =
| सम्राट =
| राष्ट्रपती =
| पंतप्रधान = [[नरेंद्र मोदी]]
| राज्यपाल =
| गव्हर्नर-जनरल =
| मागील = [[रामनाथ कोविंद]]
| पुढील =
| मतदारसंघ =
| बहुमत =
| क्रम1 =
| पद1 = [[झारखंडचे राज्यपाल|झारखंडच्या राज्यपाल]]
| कार्यकाळ_आरंभ1 = १८ मे २०१५
| कार्यकाळ_समाप्ती1 = १२ जुलै २०२१
| उपराष्ट्रपती1 =
| उपपंतप्रधान1 =
| डेप्युटी1 =
| लेफ्टनंट1 =
| सम्राट1 =
| राष्ट्रपती1 =
| पंतप्रधान1 =
| राज्यपाल1 =
| गव्हर्नर-जनरल1 =
| मागील1 = सय्यद अहमद
| पुढील1 = रमेश बायस
| मतदारसंघ1 =
| बहुमत1 =
| क्रम2 =
| पद2 = राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार), ओडिशा शासन
| कार्यकाळ_आरंभ2 = ६ ऑगस्ट २००२
| कार्यकाळ_समाप्ती2 = १६ मे २००४
| उपराष्ट्रपती2 =
| उपपंतप्रधान2 =
| डेप्युटी2 =
| लेफ्टनंट2 =
| सम्राट2 =
| राष्ट्रपती2 =
| पंतप्रधान2 =
| राज्यपाल2 =
| गव्हर्नर-जनरल2 =
| मागील2 =
| पुढील2 =
| मतदारसंघ2 =
| बहुमत2 =
| क्रम3 =
| पद3 =
| कार्यकाळ_आरंभ3 = ६ मार्च २०००
| कार्यकाळ_समाप्ती3 = ६ ऑगस्ट २००२
| उपराष्ट्रपती3 =
| उपपंतप्रधान3 =
| डेप्युटी3 =
| लेफ्टनंट3 =
| सम्राट3 =
| राष्ट्रपती3 =
| पंतप्रधान3 =
| राज्यपाल3 =
| गव्हर्नर-जनरल3 =
| मागील3 =
| पुढील3 =
| मतदारसंघ3 =
| बहुमत3 =
| क्रम4 =
| पद4 = आमदार, [[ओडिशा विधानसभा]]
| कार्यकाळ_आरंभ4 = ५ मार्च २०००
| कार्यकाळ_समाप्ती4 = २१ मे २००९
| उपराष्ट्रपती4 =
| उपपंतप्रधान4 =
| डेप्युटी4 =
| लेफ्टनंट4 =
| सम्राट4 =
| राष्ट्रपती4 =
| पंतप्रधान4 =
| राज्यपाल4 =
| गव्हर्नर-जनरल4 =
| मागील4 =
| पुढील4 =
| मतदारसंघ4 = रायरंगपूर
| बहुमत4 =
| जन्मदिनांक = {{Birth date and age|df=y|1958|06|20}}
| जन्मस्थान = बैदापोसी, [[मयूरभंज जिल्हा]], [[ओडिशा]]
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| पक्ष = [[भारतीय जनता पक्ष]]
| शिक्षण = [[कला शाखेतील पदवी]]
| इतरपक्ष =
| आई =
| वडील =
| पती = शामचरण मुर्मू
| पत्नी =
| नाते =
| अपत्ये = ३
| निवास =
| शाळा_महाविद्यालय = [[रमादेवी महिला विद्यापीठ]], [[भुवनेश्वर]]
| व्यवसाय =
| धंदा =
| कार्यरत =
| धर्म =
| पुरस्कार =
| सही =
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''द्रौपदी मुर्मू''' (जन्म: [[२० जून]], [[इ.स. १९५८|१९५८]]) या एक भारतीय राजकारणी आणि [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाच्या]] सदस्या आहेत. २५ जुलै २०२२ रोजी त्यांनी भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/india-news/droupadi-murmu-oath-taking-ceremony-today/articleshow/93098295.cms|title=स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2022-07-25}}</ref>
२०२२ च्या भारतीय राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्या भाजपप्रणित [[राष्ट्रीय लोकशाही आघाडी]]च्या अधिकृत उमेदवार होत्या. [[भारताचे राष्ट्रपती|भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी]] निवड होणाऱ्या [[अनुसूचित जमाती|अनुसूचित जमातीच्या]] ([[आदिवासी]]) त्या दुसऱ्या व्यक्ती <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/india-news/draupadi-murmu-former-jharkhand-governor-is-bjps-choice-for-president-3088291|title=Draupadi Murmu, Former Jharkhand Governor, Is BJP's Choice For President|website=NDTV.com|access-date=2022-06-21}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.moneycontrol.com/news/politics/bjp-led-nda-names-draupadi-murmu-as-candidate-for-presidential-polls-8719581.html|title=BJP-led NDA names Draupadi Murmu, former governor of Jharkhand as candidate for presidential polls|website=Moneycontrol|language=en|access-date=2022-06-21}}</ref> तर पहिल्या आदिवासी व्यक्ती आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या त्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती असून आत्तापर्यंतच्या सर्वांत कमी वयाच्या राष्ट्रपती आहेत.
त्यांनी यापूर्वी २०१५ ते २०२१ या कालावधीत [[झारखंडचे राज्यपाल|झारखंडच्या नवव्या राज्यपाल]] म्हणून काम पाहिले होते. त्या मूळ [[ओडिशा]] राज्यातील असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या [[झारखंड|झारखंडच्या]] त्या पहिल्या राज्यपाल आहेत.
== वैयक्तिक आयुष्य ==
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी [[ओडिशा]]तील [[मयूरभंज जिल्हा|मयूरभंज जिल्ह्यातील]] बडीपोसी गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू आहे. द्रौपदी मुर्मू ह्या ओडिसातील [[संथाळ जमात|संथाळ]] नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indiadarpanlive.com/president-election-bjp-nda-candidate-draupadi-murmu-selection-reason/|title=भाजपने राष्ट्रपती पदासाठी मूर्मू यांची निवड का केली? एका दगडात मारले अनेक पक्षी|date=2022-06-21|website=India Darpan Live|language=en-US|access-date=2022-06-22}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-61886438|title=द्रौपदी मुर्मू कोण आहेत, ज्यांना भाजपने राष्ट्रपतिपदाची उमेदवारी दिलीय|language=mr}}</ref> त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही [[पंचायती राज|पंचायती राज प्रणाली]] अंतर्गत [[सरपंच|गावप्रमुख]] होते.<ref>{{स्रोत बातमी|title=Governor reaches out|date=4 April 2018|work=Hindustan|location=Ranchi}}</ref> इ.स. १९७९ मध्ये भुवनेश्वरच्या [[रमादेवी महिला विद्यापीठ|रमादेवी महिला विद्यापीठातून]] द्रौपदी मुर्मू यांनी [[कला शाखेतील पदवी]] प्राप्त केली.
द्रौपदी मुर्मू यांनी श्याम चरण मुर्मू यांच्याशी लग्न केले. या जोडप्याला दोन मुलगे आणि एक मुलगी असून पैकी दोन्ही मुलगे मरण पावले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/india/who-is-draupdi-murmu-next-president-narendra-modi-pranab-mukherjee-4701597/|title=Who is Draupadi Murmu?|date=2017-06-13|website=The Indian Express|language=en|access-date=2022-06-22}}</ref>
== कारकीर्द ==
त्यांनी ओडिशा सरकारसाठी लिपिक म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे त्या पाटबंधारे आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक झाल्या. नंतरच्या काळात त्यांनी शिक्षिका म्हणूनही काम केले.<ref name=bbc2>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.bbc.com/marathi/india-61890820 |title=द्रौपदी मुर्मू : सरकारी कारकून ते राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारपर्यंतचा प्रवास - BBC News मराठी |लेखक= |दिनांक= |प्रकाशक= | संकेतस्थळ=बी.बी.सी. मराठी |अॅक्सेसदिनांक=२३ जून २०२२ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
त्यांनी श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, रायरंगपूर येथे मानद शिक्षिका म्हणून काम केले.<ref name="bbc2" />
=== स्थानिक राजकारण ===
मुर्मू १९९७ मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पार्टी]] अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणूनही काम केले आहे.<ref name="bbc2" />
ओडिशातील [[भारतीय जनता पक्ष]] आणि [[बिजू जनता दल]] युती सरकारच्या काळात, त्या ६ मार्च २००० ते ६ ऑगस्ट २००२ पर्यंत वाणिज्य आणि परिवहन राज्यमंत्री तर ६ ऑगस्ट २००२ ते १६ मे २००४ पर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या.<ref name="myref4">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.newindianexpress.com/states/odisha/Draupadi-Murmu-Jharkhand-Guv/2015/05/13/article2811852.ece|title=Draupadi Murmu Jharkhand Guv|website=New Indian Express|access-date=2015-05-13}}</ref> २०००-२००४ आणि २००४-२००९ मध्ये रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील [[आमदार]] होत्या.<ref name="myref2">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://ibnlive.in.com/news/narendra-modi-government-appoints-four-governors/545256-37.html|title=Narendra Modi government appoints four Governors|website=[[IBN Live]]|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20150515043617/http://ibnlive.in.com/news/narendra-modi-government-appoints-four-governors/545256-37.html|archive-date=2015-05-15|access-date=2015-05-12}}</ref> त्यांना २००७ मध्ये ओडिशा विधानसभेने 'सर्वोत्कृष्ट आमदार' म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित केले.
=== राज्यपालपद ===
त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या.<ref name="IBNlive 2015">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://m.ibnlive.com/news/india/draupadi-murmu-sworn-in-as-first-woman-governor-of-jharkhand-993328.html|title=Draupadi Murmu sworn in as first woman Governor of Jharkhand-I News – IBNLive Mobile|date=18 May 2015|website=[[IBN Live]]|access-date=18 May 2015}}</ref><ref name="myref1">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://timesofindia.indiatimes.com/india/Modi-government-names-new-governors-for-Jharkhand-five-NE-states/articleshow/47253194.cms?|title=Modi government names new governors for Jharkhand, five NE states|website=[[The Times of India]]|access-date=2015-05-12}}</ref> भारतातील राजकारणात राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशातील त्या पहिल्या महिला आणि पहिल्या आदिवासी नेत्या आहेत.
== २०२२ ची राष्ट्रपती पदाची निवडणूक ==
{{मुख्य|भारतीय राष्ट्रपती निवडणूक, २०२२}}
२१ जुलै २०२२ रोजी भारताच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मुर्मू निवडून आल्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/india/draupadi-murmu-to-be-ndas-candidate-for-presidential-polls/articleshow/92368505.cms|title=Draupadi Murmu to be NDA's candidate for presidential polls {{!}} India News - Times of India |website=The Times of India|language=en|access-date=2022-06-21}}</ref> २५ जुलै २०२२ रोजी, द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून पदाची सूत्रे स्वीकारली.
== हे देखील पहा ==
* [[झारखंडचे राज्यपाल]]
* [[भारताचे राष्ट्रपती]]
* [[संथाळी भाषा]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
{{क्रम
|यादी=[[:वर्ग:भारताचे राष्ट्रपती|भारतीय राष्ट्रपती]]
|पासून=[[जुलै २५]], [[इ.स. २०२२]]
|पर्यंत= -
|मागील=[[रामनाथ कोविंद]]
|पुढील=
}}
{{भारतीय राष्ट्रपती}}
{{कॉमन्स वर्ग|Draupadi Murmu|द्रौपदी मुर्मू}}
{{DEFAULTSORT:मुर्मू, द्रौपदी}}
[[वर्ग:झारखंडचे राज्यपाल]]
[[वर्ग:हयात व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १९५८ मधील जन्म]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय महिला राजकारणी]]
[[वर्ग:ओडिशा राज्याच्या संवैधानिक व्यक्ती]]
[[वर्ग:ओडिशामधील व्यक्ती]]
[[वर्ग:आदिवासी महिला]]
[[वर्ग:ओडिसा विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:भारताचे राष्ट्रपती]]
3zpyr7u1f6n8vw9daylmz78ifnqeai1
डिग्रस (बीड)
0
307517
2141685
2135823
2022-07-30T15:22:43Z
V.P.knocker
145906
wikitext
text/x-wiki
'''डिग्रस''' (English: [https://en.m.wikipedia.org/wiki/Digras_(Beed) Digras]) ही भारताच्या [[महाराष्ट्र]] राज्यातील [[बीड जिल्हा|बीड]] जिल्ह्यातील परळी तहसीलमधील [[ग्रामपंचायत]] आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.swapp.co.in/site/newvillage.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw==&districtid=vftdeSrFLT2BGHIiybWkgw==&subdistrictid=PVvssWB49MM9wweu7CZ93Q==&areaid=wP45w7WdTM3s7ydMVpGe/A==|title=दिग्रस परळी बीड महाराष्ट्र ( Digras Parli Beed Maharashtra )|last=Limited|first=Nigade Software Technologies (opc) Private|website=www.swapp.co.in|access-date=2022-07-07}}</ref> [[कालिका|कालिंका]] देवीला समर्पित असलेले डिग्रस मराठीत देवीचे डिग्रस म्हणून प्रसिद्ध आहे. कालिंका देवी मंदिर हे गावामध्ये स्थित असल्याने गाव जवळपासच्या भागात खूप प्रसिद्ध आहे. [[कलिंका देवी मंदिर|कालिंका देवी मंदिर]] त्याच्या महान इतिहासासाठी ओळखले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://templesofindia.org/temple-view/kalinka-devi-temple-beed-maharashtra-436sdo|title=Kalinka Devi Temple|website=templesofindia.org|language=en|access-date=2022-07-07}}</ref> कालिंका देवी यात्रेदरम्यान, देवी कालिंका देवी आणि त्यांच्या चार भगिनी देवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी लोक लांबून येतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://prahaar.in/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%af/|title=कालिका माता मी जय..!! {{!}}|last=archana|language=en-US|access-date=2022-07-07}}</ref> तसेच डिग्रसला [[कासार]] समाजाचे माहेरघर म्हणून संबोधले जाते.
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र|इतर_नाव=देवीचे डिग्रस|जवळचे_शहर=माजलगाव|लिंग_गुणोत्तर=२.२|लोकसंख्या_क्रमांक=|लोकसंख्या_वर्ष=२०१८|अधिकृत_भाषा=मराठी|पिन_कोड=४३११२८|एसटीडी_कोड=|स्थानिक_नाव=डिग्रस|प्रकार=गाव|राज्य_नाव={{flagicon image|..Maharashtra Flag(INDIA).png}} [[महाराष्ट्र]]|टोपणनाव=देवीचे डिग्रस|आकाशदेखावा={{multiple image
| border = infobox
| total_width = 265
| image_style =
| perrow = 2/1/2/१
| image1= Kalinka devi temple.jpg
| image6 = Godavari river Digras1.jpg
| image3 = Godavari river digras.jpg
| image4 = Digras road img.jpg
| image5 = Digras (Beed) img1.jpg
| image2 = Godavari river img2.jpg
}}|आकाशदेखावा_शीर्षक=''वरपासून खालपर्यंत'':कालिंका देवी मंदिर, गोदावरी नदीचे दृश्य, डिग्रस खतगव्हाण रस्ता, डिग्रस रस्ता,[[गोदावरी नदी]] कालिंका हॉलवरून|प्रांत={{flag|भारत}}|विभाग=[[औरंगाबाद विभाग]]|जिल्हा=[[बीड जिल्हा|बीड]]|क्षेत्रफळ_एकूण=१.४२|लोकसंख्या_एकूण=१२०३|अंतर_१=४५०कि.मी|स्थान_१=[[मुंबई]]|अंतर_२=३२२कि.मी|स्थान_२=[[पुणे]]|अंतर_३=१७६|स्थान_३=[[औरंगाबाद]]|दिशा_१=([[पूर्व|पूर्वेला]])|दिशा_२=([[पूर्व|पूर्वेला]])|दिशा_३=([[दक्षिण|दक्षिणेला]])|नेता_पद_२=[[सरपंच]]|नेता_नाव_२=सुभाष नाटकर}}
== बद्दल ==
डिग्रस हे गाव कालिंका देवी मंदिरासाठी ओळखले जाते. देवी कालिंका ही भारतातील [[महाराष्ट्र]] राज्यात प्रामुख्याने '[[कासार]]' समाजाची देवता आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://templesofindia.org/temple-view/kalinka-devi-temple-beed-maharashtra-436sdo|title=Kalinka Devi Temple|website=templesofindia.org|language=en|access-date=2022-07-07}}</ref>
[[चित्र:Kalinka Devi Digras img1.jpg|इवलेसे|कलिंका देवी ]]
डिग्रसमध्ये अनेक कुटुंबे (घरे) आहेत परंतु 'नाटकर' (पूर्वीचे [[मोरे]] ≈ 1980) हे त्यांच्या मोठ्या लोकसंख्येमुळे डिग्रसमधील प्रसिद्ध कुटुंबे आहेत.
== स्थान ==
डिग्रस हे गाव गोदावरी नदीच्या काठी भारताच्या पश्चिम भागात [[बीड जिल्हा|बीड]] जिल्ह्याच्या [[ईशान्य दिशा|ईशान्य]] दिशेला [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्याला]] लागून आहे. डिग्रसमधून [[गोदावरी नदी]] वाहते.
== आर्थव्यवस्ता ==
[[शेती]] हा गावातील प्रमुख व्यवसाय आहे. सुमारे 92% लोकसंख्या थेट शेतीवर अवलंबून आहे, 50% लोकांकडे जमीन आहे, 30% ऊसतोड कामगार आहेत आणि 20% मजूर, कृषी मदत आणि इतर अनेक नोकऱ्यांमध्ये गुंतलेले आहेत.
== पर्यटन ==
डिग्रसमध्ये कालिंका देवी, [[हनुमान]] मंदिर, श्री [[स्वामी समर्थ]] केंद्र, जानकाई माता, [[विठ्ठल]] [[रुक्मिणी]] मंदिर, [[खंडोबा]], काकनाई आणि आणखी बरीच मंदिरे आहेत.<gallery>
चित्र:Kalinka devi Mandir img 002.jpg|alt=|[[कलिंका देवी मंदिर]]
चित्र:Hanuman mandir Digras img.jpg|alt=|हनुमान मंदिर
चित्र:Jankai mandir img1.jpg|alt=|जाणकाई माता मंदिर
चित्र:Khandoba mandir img2.jpg|alt=|खंडोबा मंदिर
चित्र:Vitthal Rukmini mandir.jpg|alt=|विठ्ठल रुख्मिणी मंदिर
चित्र:Swami img.jpg|alt=|श्री क्षेत्र स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास आणि सेवा केंद्र
</gallery>[[गोदावरी नदी]] देखील छान दृश्य तयार करण्यात मदत करते. कालिंका देवी ही [[कासार]] समाजाची देवता असल्याने अनेक भाविक दरवर्षी कालिंका देवीच्या मंदिराला भेट देतात, विशेषतः [[कासार]] समुदायातून.
== उत्सव ==
•कालिंका देवी यात्रा
•[[विजयादशमी]](दसरा)
•[[दिवाळी]]
•[[गणेश चतुर्थी]]
•[[शिव जयंती|शिवजयंती]]
कालिंका देवीची यात्रा हा डिग्रसमधील सर्वात मोठा उत्सव आहे. कालिंका देवी यात्रेदरम्यान, अनेक भाविक [[मुंबई]], [[पुणे]], [[नाशिक]], [[औरंगाबाद]], [[नांदेड]] आणि इतर काही शहरांसह महाराष्ट्राच्या विविध भागातून येतात.
== शिक्षण ==
डिग्रसमध्ये एकच शाळा असून तिचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डिग्रस आहे.
[[चित्र:Digras school.jpg|इवलेसे|जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुले [[क्रिकेट]] खेळताना ]]
== प्रशासन ==
आजच्या तारखेला डिग्रस गाव [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]] (NCP) आणि [[भारतीय जनता पक्ष]] (भाजप) या दोन मोठ्या राजकीय पक्षांमध्ये विभागले आहे.
सध्याला श्री सुभाष नाटकर (NCP) हे गावाचे सरपंच आहेत.
== लोकसंख्याशास्त्र ==
डिग्रस गाव हे बीड जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने लहान गावांपैकी एक आहे. सध्या गावात १२०३ लोक राहतात. डिग्रसची बहुसंख्य लोकसंख्या [[हिंदू]] धर्माचे पालन करते (७१%) आणि काही इतर [[दलित]] (२८.%) आणि १% इतर आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiagrowing.com/Maharashtra/Beed/Parli|title=Parli Population (2021/2022), Taluka Village List in Beed, Maharashtra|website=www.indiagrowing.com|access-date=2022-07-07}}</ref>
{{Pie chart|thumb=right|value1=71|value2=28|value3=1|color1=Orange|color2=Blue|color3=Gray|caption=डिग्रसमधील धर्म|label1=[[हिंदू]]|label2=[[दलित]]|label3=इतर}}
'''भाषा'''
[[मराठी भाषा|मराठी]] ही डिग्रसची १00% लोकसंख्या बोलणारी अधिकृत भाषा आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiagrowing.com/Maharashtra/Beed/Parli|title=Parli Population (2021/2022), Taluka Village List in Beed, Maharashtra|website=www.indiagrowing.com|access-date=2022-07-07}}</ref>
== वाहतूक ==
जवळचे [[विमानतळ]] - [[लातूर विमानतळ]](१००कि.मी)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/-/articleshow/15524093.cms|title=लातूर विमानतळावर १० तासांत ८० उड्डाणे|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2022-07-07}}</ref>
जवळचे [[रेल्वे स्थानक|रेल्वेस्थानक]]- परळ वैजनाथ रेल्वे स्थानक(४५कि.मी)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indiarailinfo.com/station/news/news-parli-vaijnath-prli/2275|title=Parli Vaijnath Railway Station News - Railway Enquiry|website=indiarailinfo.com|access-date=2022-07-07}}</ref>
जवळचे [[महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ|राज्य परिवहन]] स्थानक- माजलगाव बस स्थानक(२७कि.मी)
[[चित्र:ST-bus.jpg|इवलेसे|गावामध्ये राज्य परिवहन महामंडळाची सेवा उपलब्ध आहे.(३वेळा माजलगाव ते डिग्रस- दररोज)]]
== संदर्भ ==
[[वर्ग:परळी वैजनाथ तालुक्यातील गावे]]
<references />
[[वर्ग:बीड जिल्ह्यातील गावे]]
igzb2sreyja7y8u6f1u8h9ft9ror0qq
गोधनी
0
308971
2141748
2141030
2022-07-30T20:59:51Z
Usernamekiran
29153
Usernamekiran ने लेख [[गोधानी]] वरुन [[गोधनी]] ला हलविला: achuk naav
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''गोधानी'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=हिंगणा
| जिल्हा = [[नागपूर जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''गोधानी''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्यातील]] [[हिंगणा|हिंगणा तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate
[[वर्ग:हिंगणा तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:नागपूर जिल्ह्यातील गावे]]
syccd2l9ldl2k26l0qzcpr0apyh2wf9
स्टँड-अप कॉमेडी
0
309018
2141722
2141452
2022-07-30T19:02:17Z
अमर राऊत
140696
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Kapil_sharma.jpg|इवलेसे|[[कपिल शर्मा]] हा भारतातील लोकप्रिय विनोदी कलाकार आहे. हा त्याच्या "[[द कपिल शर्मा शो]]"साठी ओळखला जातो.]]
'''स्टँड-अप कॉमेडी''' हे उपस्थित प्रेक्षकांसाठी असलेले [[विनोद|विनोदी]] सादरीकरण असते ज्यामध्ये कलाकार हा मंचावरून थेट प्रेक्षकांना संबोधित करतो. अशा सादरकर्त्याला ''[[विनोदकार]]'', ''[[विनोदी कलाकर]]'' किंवा ''[[हास्य अभिनेता]]'' ओळखले जाते. ([[इंग्रजी]]: ''[[कॉमेडियन]]'', ''[[कॉमिक]]'' किंवा ''[[स्टँड-अप]]'' )
स्टँड-अप कॉमेडीमध्ये वन-लाइनर, कथा, निरीक्षणे किंवा स्टिकचा समावेश असतो ज्यामध्ये प्रॉप्स, संगीत, [[जादू]]<nowiki/>च्या युक्त्या किंवा वेंट्रीलोक्विझमचा समावेश असू शकतो. हे कार्यक्रम कॉमेडी क्लब, कॉमेडी फेस्टिव्हल, बार, नाइटक्लब, कॉलेज किंवा थिएटर यांसह जवळपास कुठेही सादर केले जाऊ शकतात.
== इतिहास ==
पाश्चात्य कला प्रकार म्हणून स्टँड-अपची मुळे १९व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या परंपरांमध्ये आहेत, जसे की वाउडेविले, बर्लेस्क आणि ब्रिटिश संगीत हॉल. "स्टँड-अप" शब्दाचा पहिला दस्तऐवजीकरण वापर १९११ मध्ये द स्टेजमध्ये झाला होता, ज्यात नेली पेरिअर नावाच्या एका महिलेने 'स्टँड अप कॉमिक डिटीज एक आकर्षक आणि मोहक पद्धतीने' वितरित केल्याचा तपशील दिला होता, जरी याचा वापर कॉमेडीच्या कामगिरीचे वर्णन करण्यासाठी केला गेला होता. स्टँड-अप कॉमेडीपेक्षा गाणी खऱ्या आधुनिक स्वरूपात. द यॉर्कशायर इव्हनिंग पोस्टच्या १० नोव्हेंबर १९१७ च्या आवृत्तीत, "स्टेज गॉसिप" स्तंभामध्ये फिनले डन नावाच्या विनोदकाराच्या कारकिर्दीचे वर्णन केले गेले. लेखात असे म्हटले आहे की १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात डन हा "ज्याला 'स्टँड-अप कॉमेडियन' म्हणतो" होता, जरी हा शब्द पूर्वलक्षीपणे वापरला गेला असावा.
== जागतिक विक्रम ==
* फिलिस डिलरने प्रति मिनिट सर्वाधिक हसण्याचा [[गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड]] केला. यात तो १२ वेळा प्रति मिनिट हसला.
* टेलर गुडविनच्या नावावर एका तासात सर्वाधिक ५५० विनोदांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
* ली इव्हान्सने त्याच्या २०११ च्या दौऱ्यासाठी £७ दशलक्ष किमतीची तिकिटे एका दिवसात विकून इतिहासातील [[ब्रिटिश]] कॉमेडी टूरच्या पहिल्या दिवसाच्या सर्वात मोठ्या विक्रीचा विक्रम केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.chortle.co.uk/news/2010/10/17/11948/lee_evans_breaks_box_office_records|title=Lee Evans breaks box office records : News 2010 : Chortle : The UK Comedy Guide|last=Bennett|first=Steve|website=www.chortle.co.uk|language=en|access-date=2022-07-28}}</ref>
== संदर्भ ==
ikjtan78ayr6sa1rbmh3yyd36qo92cf
रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्क
0
309024
2141924
2141178
2022-07-31T09:05:23Z
अमर राऊत
140696
माहितीचौकट जोडली
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्क लिमिटेड''' (RBNL) ही भारतातील रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समुहाची उपकंपनी आहे. रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्क भारतात [[९२.७ बिग एफ.एम.|बिग एफएम]] रेडिओ स्टेशन्स आणि [[बिग मॅजिक]] टेलिव्हिजन स्टेशन्स चालवते.
म्युझिक ब्रॉडकास्टने जून 2019 मध्ये रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्कच्या अधिग्रहणासाठी करार केला, RBNL च्या इक्विटी शेअर भांडवलाच्या 24% आणि RBNL मधील प्रवर्तकांचा संपूर्ण इक्विटी हिस्सा ताब्यात घेतला.<ref>{{स्रोत बातमी|last=Market|first=Capital|url=https://www.business-standard.com/article/news-cm/music-broadcast-signs-definitive-agreement-to-acquire-reliance-broadcast-network-119061200945_1.html|title=Music Broadcast signs definitive agreement to acquire Reliance Broadcast Network|date=2019-06-12}}</ref> नेटवर्कने जून 2011 मध्ये BIG टेलिव्हिजन पुरस्काराची निर्मिती केली. एका ज्युरीने हिंदी रिअॅलिटी आणि फिक्शन प्रोग्राममधील लोकांना पुरस्कारांसाठी निवडले, त्यानंतर प्रेक्षक सदस्यांनी त्यांना सर्वात जास्त आवडलेल्या कलाकारांसाठी मतदान केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20210831075415/https://zeenews.india.com/entertainment/idiotbox/zeenat-smriti-to-shortlist-big-television-awards-nominees_89162.html|title=Zeenat, Smriti to shortlist BIG Television Awards` nominees {{!}} Television News {{!}} Zee News|date=2021-08-31|website=web.archive.org|access-date=2022-07-29}}</ref>
== संदर्भ ==
79ap8ffau1cxviiup1v31r9u31p2nhk
वॉर्नर ब्रोझ
0
309026
2141777
2141271
2022-07-31T01:14:58Z
अमर राऊत
140696
माहितीचौकट जोडली
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Warner_Bros._(2019)_logo.svg|इवलेसे|२०१९ पासून वापरला जाणारा कंपनीचा लोगो]]
[[चित्र:Warner_studios_office_building_burbank.jpg|इवलेसे|बर्बंक, कॅलिफोर्निया येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समधील कंपनीचे मुख्यालय]]{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''वॉर्नर ब्रदर्स एंटरटेनमेंट इंक'''. (सामान्यतः '''वॉर्नर ब्रदर्स''' किंवा '''WB''' म्हणून संक्षेपात ओळखले जाते) ही एक अमेरिकन चित्रपट आणि मनोरंजन कंपनी आहे, जिचे मुख्यालय बर्बंक, [[कॅलिफोर्निया]] येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये आहे. [[वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी]]<nowiki/>ची ही उपकंपनी आहे. हॅरी, अल्बर्ट, सॅम आणि जॅक वॉर्नर या चार भावांनी १९२३ मध्ये स्थापन केलेल्या या कंपनीने अॅनिमेशन, टेलिव्हिजन आणि व्हिडिओ गेम्समध्ये विविधता आणण्यापूर्वी अमेरिकन चित्रपट उद्योगात एक नेता म्हणून स्वतःची स्थापना केली आणि ही "बिग फाइव्ह" या प्रमुख अमेरिकन कंपन्यांपैकी एक आहे. तसेच ही कंपनी [[मोशन पिक्चर असोसिएशन]] (एमपीए) ची सदस्य देखील आहे.
कंपनी वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप या फिल्म स्टुडिओ विभागासाठी ओळखली जाते, ज्यामध्ये वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स, न्यू लाइन सिनेमा, वॉर्नर अॅनिमेशन ग्रुप, कॅसल रॉक एंटरटेनमेंट आणि डीसी फिल्म्स यांचा समावेश आहे. त्याच्या इतर मालमत्तेमध्ये वॉर्नर ब्रदर्स टेलिव्हिजन स्टुडिओज ही टेलिव्हिजन निर्मिती कंपनी आहे; व्हिडिओ गेम विकास आणि प्रकाशन शाखा वॉर्नर ब्रदर्स इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट; आणि ब्रॉडकास्ट टेलिव्हिजन नेटवर्क द CW मध्ये 50% स्वारस्य आहे, जे पॅरामाउंट ग्लोबल सह-मालकीचे आहे. वॉर्नर ब्रदर्स प्रकाशन, व्यापार, संगीत, थिएटर आणि थीम पार्कमध्ये विशेष असलेले विविध विभाग देखील चालवते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20200226174824/https://www.warnerbros.com/experiences|title=WarnerBros.com {{!}} Experiences|date=2020-02-26|website=web.archive.org|access-date=2022-07-29}}</ref> लूनी ट्यून्स मालिकेचा भाग म्हणून टेक्स एव्हरी, बेन हार्डवे, चक जोन्स, बॉब गिव्हन्स आणि रॉबर्ट मॅककिम्सन यांनी तयार केलेले बग्स बनी हे कार्टून पात्र आहे, हे कंपनीचे अधिकृत शुभंकर आहे.
== संदर्भ ==
q6wq9orsb685hm7esbkcw597uvzjhl4
2141779
2141777
2022-07-31T01:19:34Z
अमर राऊत
140696
दुरुस्ती
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Warner_Bros._(2019)_logo.svg|इवलेसे|२०१९ पासून वापरला जाणारा कंपनीचा लोगो]]
[[चित्र:Warner_studios_office_building_burbank.jpg|इवलेसे|बर्बंक, कॅलिफोर्निया येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समधील कंपनीचे मुख्यालय]]{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''वॉर्नर ब्रदर्स एंटरटेनमेंट इंक''' ही एक अमेरिकन चित्रपट आणि मनोरंजन कंपनी आहे, जी सामान्यतः '''वॉर्नर ब्रदर्स, वॉर्नर ब्रोझ''' किंवा '''WB''' म्हणून संक्षेपात ओळखली जाते. ही [[वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी]]<nowiki/>ची उपकंपनी असून तिचे मुख्यालय बर्बंक, [[कॅलिफोर्निया]] येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये आहे.
हॅरी, अल्बर्ट, सॅम आणि जॅक वॉर्नर या चार भावांनी १९२३ मध्ये स्थापन केलेल्या या कंपनीने अॅनिमेशन, टेलिव्हिजन आणि व्हिडिओ गेम्समध्ये विविधता आणण्यापूर्वी अमेरिकन चित्रपट उद्योगात एक नेता म्हणून स्वतःची स्थापना केली आणि ही "बिग फाइव्ह" या प्रमुख अमेरिकन कंपन्यांपैकी एक आहे. तसेच ही कंपनी [[मोशन पिक्चर असोसिएशन]] (एमपीए) ची सदस्य देखील आहे.
कंपनी वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप या फिल्म स्टुडिओ विभागासाठी ओळखली जाते, ज्यामध्ये वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स, न्यू लाइन सिनेमा, वॉर्नर अॅनिमेशन ग्रुप, कॅसल रॉक एंटरटेनमेंट आणि डीसी फिल्म्स यांचा समावेश आहे. त्याच्या इतर मालमत्तेमध्ये वॉर्नर ब्रदर्स टेलिव्हिजन स्टुडिओज ही टेलिव्हिजन निर्मिती कंपनी आहे; व्हिडिओ गेम विकास आणि प्रकाशन शाखा वॉर्नर ब्रदर्स इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट; आणि ब्रॉडकास्ट टेलिव्हिजन नेटवर्क द CW मध्ये 50% स्वारस्य आहे, जे पॅरामाउंट ग्लोबल सह-मालकीचे आहे. वॉर्नर ब्रदर्स प्रकाशन, व्यापार, संगीत, थिएटर आणि थीम पार्कमध्ये विशेष असलेले विविध विभाग देखील चालवते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20200226174824/https://www.warnerbros.com/experiences|title=WarnerBros.com {{!}} Experiences|date=2020-02-26|website=web.archive.org|access-date=2022-07-29}}</ref> लूनी ट्यून्स मालिकेचा भाग म्हणून टेक्स एव्हरी, बेन हार्डवे, चक जोन्स, बॉब गिव्हन्स आणि रॉबर्ट मॅककिम्सन यांनी तयार केलेले बग्स बनी हे कार्टून पात्र आहे, हे कंपनीचे अधिकृत शुभंकर आहे.
== संदर्भ ==
icqknpucyi95efek3w5z2stvx4itqmq
2141811
2141779
2022-07-31T02:39:29Z
अमर राऊत
140696
दुरुस्ती
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Warner_Bros._(2019)_logo.svg|इवलेसे|२०१९ पासून वापरला जाणारा कंपनीचा लोगो]]
[[चित्र:Warner_studios_office_building_burbank.jpg|इवलेसे|बर्बंक, कॅलिफोर्निया येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समधील कंपनीचे मुख्यालय]]{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''वॉर्नर ब्रदर्स एंटरटेनमेंट इंक''' ही एक अमेरिकन चित्रपट आणि मनोरंजन कंपनी आहे, जी सामान्यतः '''वॉर्नर ब्रदर्स, वॉर्नर ब्रोझ''' किंवा '''WB''' म्हणून संक्षेपात ओळखली जाते. ही [[वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी]]<nowiki/>ची उपकंपनी असून तिचे मुख्यालय बर्बंक, [[कॅलिफोर्निया]] येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये आहे.
हॅरी, अल्बर्ट, सॅम आणि जॅक वॉर्नर या चार भावांनी १९२३ मध्ये स्थापन केलेल्या या कंपनीने अॅनिमेशन, टेलिव्हिजन आणि व्हिडिओ गेम्समध्ये विविधता आणण्यापूर्वी अमेरिकन चित्रपट उद्योगात एक प्रमुख कंपनी म्हणून स्वतःची स्थापना केली. ही "बिग फाइव्ह" या प्रमुख अमेरिकन कंपन्यांपैकी एक आहे. तसेच ही कंपनी [[मोशन पिक्चर असोसिएशन]] (एमपीए) ची सदस्य देखील आहे.
ही कंपनी [[वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप]] या फिल्म स्टुडिओ विभागासाठी ओळखली जाते, ज्यामध्ये [[वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स]], न्यू लाइन सिनेमा, वॉर्नर अॅनिमेशन ग्रुप, कॅसल रॉक एंटरटेनमेंट आणि डीसी फिल्म्स या उपकंपन्यांचा समावेश आहे. कंपनीच्या इतर मालमत्तेमध्ये वॉर्नर ब्रदर्स टेलिव्हिजन स्टुडिओज ही टेलिव्हिजन निर्मिती कंपनी; व्हिडिओ गेमची शाखा वॉर्नर ब्रदर्स इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट यांचा समावेश आहे; तसेच ब्रॉडकास्ट टेलिव्हिजन नेटवर्क असलेल्या ''द CW'' मध्ये 50% भागीदारी आहे, ज्याची पॅरामाउंट ग्लोबलकडे सह-मालकी आहे.
वॉर्नर ब्रदर्स प्रकाशन, व्यापार, संगीत, थिएटर आणि थीम पार्कमध्ये विविध विभाग देखील चालवते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20200226174824/https://www.warnerbros.com/experiences|title=WarnerBros.com {{!}} Experiences|date=2020-02-26|website=web.archive.org|access-date=2022-07-29}}</ref> लूनी ट्यून्स मालिकेचा भाग म्हणून टेक्स एव्हरी, बेन हार्डवे, चक जोन्स, बॉब गिव्हन्स आणि रॉबर्ट मॅककिम्सन यांनी तयार केलेले बग्स बनी हे कार्टून पात्र या कंपनीचे अधिकृत शुभंकर आहे.
== संदर्भ ==
h8xheeffdecmseozszw6ean6y7sbstu
सदस्य चर्चा:Amit Kinekar
3
309174
2141669
2022-07-30T12:04:29Z
साहाय्य चमू
25365
नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Amit Kinekar}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) १७:३४, ३० जुलै २०२२ (IST)
0d9q7pejef413xjb7ygmwxh94r3lkbw
वरचापाठ तर्फे गुहागर
0
309175
2141687
2022-07-30T15:24:50Z
Khirid Harshad
138639
Khirid Harshad ने लेख [[वरचापाठ तर्फे गुहागर]] वरुन [[वरचा पाट तर्फे गुहागर]] ला हलविला
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[वरचा पाट तर्फे गुहागर]]
trg358847w4tjtep07r6ikjpcnrr8uv
खर् याचा कोंड
0
309176
2141689
2022-07-30T15:25:23Z
Khirid Harshad
138639
Khirid Harshad ने लेख [[खर् याचा कोंड]] वरुन [[खऱ्याचा कोंड]] ला हलविला
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[खऱ्याचा कोंड]]
e59h9ys87blgpmgh6s7b4z347fvsm2h
सदस्य चर्चा:Sanchit Prakash Nikam
3
309177
2141690
2022-07-30T15:36:33Z
साहाय्य चमू
25365
नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Sanchit Prakash Nikam}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) २१:०६, ३० जुलै २०२२ (IST)
hf5ixkqokyaeik3jet9e13cmfqii9nv
जिजामाता उद्यान, मुंबई
0
309178
2141698
2022-07-30T16:51:09Z
Khirid Harshad
138639
Khirid Harshad ने लेख [[जिजामाता उद्यान, मुंबई]] वरुन [[वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, मुंबई]] ला हलविला
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, मुंबई]]
ozn975qptj76tsxf0y70zrsf0udvxpn
श्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१४
0
309179
2141710
2022-07-30T17:39:28Z
Ganesh591
62733
नवीन पान: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघाने 13 मे ते 24 जून 2014 या कालावधीत ट्वेंटी20 आंतरराष्ट्रीय (T20I), पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) आणि इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध दोन कसोटी सामने खेळण्यासा...
wikitext
text/x-wiki
श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघाने 13 मे ते 24 जून 2014 या कालावधीत ट्वेंटी20 आंतरराष्ट्रीय (T20I), पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) आणि इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध दोन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:श्रीलंका क्रिकेट संघाचे दक्षिण इंग्लंड दौरे]]
[[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]]
l8x54i9asekg7x95ka4kh1hg5mb6gzv
2141711
2141710
2022-07-30T17:39:45Z
Ganesh591
62733
wikitext
text/x-wiki
श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघाने 13 मे ते 24 जून 2014 या कालावधीत ट्वेंटी20 आंतरराष्ट्रीय (T20I), पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) आणि इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध दोन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:श्रीलंका क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे]]
[[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]]
l6tczn4cv0m9qj0swmx9u7pvm57xw23
2141713
2141711
2022-07-30T17:51:20Z
Ganesh591
62733
wikitext
text/x-wiki
{{Infobox cricket tour
| series_name = श्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१४
| team1_image = Flag of Sri Lanka.svg
| team1_name = श्रीलंका
| team2_image = Flag of England.svg
| team2_name = इंग्लंड
| from_date = १३ मे
| to_date = २४ जून २०१४
| team1_captain = [[लसिथ मलिंगा]] <small>(टी२०आ)</small><br />[[अँजेलो मॅथ्यूज]] <small>(कसोटी आणि वनडे)</small>
| team2_captain = इऑन मॉर्गन <small>(टी२०आ)</small><br />अॅलिस्टर कूक <small>(कसोटी आणि वनडे)</small>
| no_of_twenty20s = 1
| team1_twenty20s_won = 1
| team2_twenty20s_won = 0
| team1_twenty20s_most_runs = [[थिसारा परेरा]] (४९)
| team2_twenty20s_most_runs = [[अॅलेक्स हेल्स]] (६६)
| team1_twenty20s_most_wickets = [[लसिथ मलिंगा]] (३)
| team2_twenty20s_most_wickets = हॅरी गर्ने (२)
| player_of_twenty20_series = [[थिसारा परेरा]] (श्रीलंका)
| no_of_ODIs = 5
| team1_ODIs_won = 3
| team2_ODIs_won = 2
| team1_ODIs_most_runs = [[तिलकरत्ने दिलशान]] (२२२)
| team2_ODIs_most_runs = [[जोस बटलर]] (१७२)
| team1_ODIs_most_wickets = [[सचित्र सेनानायके]] (९)
| team2_ODIs_most_wickets = [[ख्रिस जॉर्डन]] (१२)
| player_of_ODI_series = [[लसिथ मलिंगा]] (श्रीलंका)
| no_of_tests = 2
| team1_tests_won = 1
| team2_tests_won = 0
| team1_tests_most_runs = [[कुमार संगकारा]] (३४२)
| team2_tests_most_runs = [[जो रूट]] (२५९)
| team1_tests_most_wickets = [[शमिंदा एरंगा]] (११)
| team2_tests_most_wickets = [[जेम्स अँडरसन]] (१२)
| player_of_test_series = [[जेम्स अँडरसन]] (इंग्लंड)<br />[[अँजेलो मॅथ्यूज]] (श्रीलंका)
}}
श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघाने १३ मे ते २४ जून २०१४ या कालावधीत ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ), पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध दोन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. त्यांनी इंग्लिश काऊंटी संघांविरुद्ध तीन एकदिवसीय आणि एक चार दिवसीय दौरा सामने खेळले, तसेच संपूर्ण दौऱ्यापूर्वी आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांच्या वनडे मालिकाही खेळल्या. श्रीलंकेने कसोटी मालिका १-० ने जिंकली (पहिल्यांदाच त्यांनी इंग्लंडमध्ये एकापेक्षा जास्त सामन्यांसह कसोटी मालिका जिंकली होती), एकदिवसीय मालिका ३-२ आणि एकमात्र टी२०आ जिंकली.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:श्रीलंका क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे]]
[[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]]
rklm2ry3yg93u241r48yrw4igaimz73
विनोदी कलाकार
0
309180
2141719
2022-07-30T19:00:16Z
अमर राऊत
140696
नवीन पान: '''विनोदकार ('''[[इंग्रजी|इंग्रजी:]] '''कॉमेडियन''' किंवा '''कॉमिक''') ही अशी व्यक्ती असते जी प्रेक्षकांना हसवून त्यांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करते. यासाठी ते विनोदी किंवा गमतीशीर परिस्थ...
wikitext
text/x-wiki
'''विनोदकार ('''[[इंग्रजी|इंग्रजी:]] '''कॉमेडियन''' किंवा '''कॉमिक''') ही अशी व्यक्ती असते जी प्रेक्षकांना हसवून त्यांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करते. यासाठी ते विनोदी किंवा गमतीशीर परिस्थितींद्वारे किंवा मूर्खपणाचे वागणे (स्लॅपस्टिक प्रमाणे) किंवा प्रॉप कॉमेडी यांचा आधार घेतात. जो विनोदकार प्रेक्षकांना थेट संबोधित करतो त्याला [[स्टँड-अप कॉमेडी|स्टँड-अप कॉमेडियन]] म्हणतात.
एड विन यांना दिलेली एक लोकप्रिय म्हण दोन संज्ञांमध्ये फरक करण्याचा प्रयत्न करते:<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20080316092036/http://www.bartleby.com/63/93/8993.html|title=8993. Ed Wynn. Simpson’s Contemporary Quotations. 1988|date=2008-03-16|website=web.archive.org|access-date=2022-07-30}}</ref>
"एक कॉमिक मजेदार गोष्टी सांगतो; विनोदकार विनोदी गोष्टी सांगतो."
विनोदाचे किती श्रेय शाब्दिक आशयाला दिले जाऊ शकते आणि अभिनय आणि व्यक्तिरेखेला किती दिले जाऊ शकते यामधील फरक हे दर्शवते.[उद्धरण आवश्यक] 1980 पासून, कॉमेडीची एक नवीन लाट, ज्याला पर्यायी कॉमेडी म्हणतात, त्याच्या अधिक ऑफबीट आणि प्रायोगिक शैलीने लोकप्रियता वाढली आहे. यामध्ये सामान्यतः अधिक अनुभवात्मक किंवा निरीक्षणात्मक अहवाल (उदा., अॅलेक्सी सायले, डॅनियल तोश, माल्कम हार्डी) यांचा समावेश होतो. जोपर्यंत सामग्रीचा संबंध आहे, टॉमी टियरनन, डेस बिशप, केव्हिन हार्ट आणि डॉन फ्रेंच यांसारखे विनोदी कलाकार त्यांच्या पार्श्वभूमीवर स्वत:ची मजा करण्यासाठी चित्र काढतात, तर जॉन स्टीवर्ट आणि बेन एल्टन यांसारख्या इतरांची राजकीय आणि सांस्कृतिक भूमिका अतिशय मजबूत आहे.[ संदर्भ हवा] मॉन्ट्रियलमधील जस्ट फॉर लाफ्स फेस्टिव्हल, एडिनबर्ग फ्रिंज आणि ऑस्ट्रेलियातील मेलबर्न कॉमेडी फेस्टिव्हल यांसारख्या प्रसिद्ध कॉमेडी हबला फेरफटका मारताना अनेक कॉमिक्स एक पंथ साधतात. अनेकदा कॉमिकची कारकीर्द लक्षणीयरीत्या प्रगती करते जेव्हा ते एडिनबर्ग कॉमेडी अवॉर्ड (पूर्वीचे पेरियर कॉमेडी अवॉर्ड) सारखे उल्लेखनीय विनोदी पुरस्कार जिंकतात. कॉमिक्स कधीकधी मनोरंजनाच्या इतर क्षेत्रांमध्ये प्रवेश करतात, जसे की चित्रपट आणि टेलिव्हिजन, जिथे ते अधिक व्यापकपणे ओळखले जातात (उदा. एडी इझार्ड, ली इव्हान्स). कॉमिकचे स्टँड-अप यश नेहमीच चित्रपटाच्या गंभीर किंवा बॉक्स ऑफिस यशाशी संबंधित नसते.
== संदर्भ ==
6co12xzp855zv3ncumtel9zbnwntrgz
2141822
2141719
2022-07-31T04:09:23Z
Khirid Harshad
138639
Khirid Harshad ने लेख [[विनोदकार]] वरुन [[विनोदी कलाकार]] ला हलविला
wikitext
text/x-wiki
'''विनोदकार ('''[[इंग्रजी|इंग्रजी:]] '''कॉमेडियन''' किंवा '''कॉमिक''') ही अशी व्यक्ती असते जी प्रेक्षकांना हसवून त्यांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करते. यासाठी ते विनोदी किंवा गमतीशीर परिस्थितींद्वारे किंवा मूर्खपणाचे वागणे (स्लॅपस्टिक प्रमाणे) किंवा प्रॉप कॉमेडी यांचा आधार घेतात. जो विनोदकार प्रेक्षकांना थेट संबोधित करतो त्याला [[स्टँड-अप कॉमेडी|स्टँड-अप कॉमेडियन]] म्हणतात.
एड विन यांना दिलेली एक लोकप्रिय म्हण दोन संज्ञांमध्ये फरक करण्याचा प्रयत्न करते:<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20080316092036/http://www.bartleby.com/63/93/8993.html|title=8993. Ed Wynn. Simpson’s Contemporary Quotations. 1988|date=2008-03-16|website=web.archive.org|access-date=2022-07-30}}</ref>
"एक कॉमिक मजेदार गोष्टी सांगतो; विनोदकार विनोदी गोष्टी सांगतो."
विनोदाचे किती श्रेय शाब्दिक आशयाला दिले जाऊ शकते आणि अभिनय आणि व्यक्तिरेखेला किती दिले जाऊ शकते यामधील फरक हे दर्शवते.[उद्धरण आवश्यक] 1980 पासून, कॉमेडीची एक नवीन लाट, ज्याला पर्यायी कॉमेडी म्हणतात, त्याच्या अधिक ऑफबीट आणि प्रायोगिक शैलीने लोकप्रियता वाढली आहे. यामध्ये सामान्यतः अधिक अनुभवात्मक किंवा निरीक्षणात्मक अहवाल (उदा., अॅलेक्सी सायले, डॅनियल तोश, माल्कम हार्डी) यांचा समावेश होतो. जोपर्यंत सामग्रीचा संबंध आहे, टॉमी टियरनन, डेस बिशप, केव्हिन हार्ट आणि डॉन फ्रेंच यांसारखे विनोदी कलाकार त्यांच्या पार्श्वभूमीवर स्वत:ची मजा करण्यासाठी चित्र काढतात, तर जॉन स्टीवर्ट आणि बेन एल्टन यांसारख्या इतरांची राजकीय आणि सांस्कृतिक भूमिका अतिशय मजबूत आहे.[ संदर्भ हवा] मॉन्ट्रियलमधील जस्ट फॉर लाफ्स फेस्टिव्हल, एडिनबर्ग फ्रिंज आणि ऑस्ट्रेलियातील मेलबर्न कॉमेडी फेस्टिव्हल यांसारख्या प्रसिद्ध कॉमेडी हबला फेरफटका मारताना अनेक कॉमिक्स एक पंथ साधतात. अनेकदा कॉमिकची कारकीर्द लक्षणीयरीत्या प्रगती करते जेव्हा ते एडिनबर्ग कॉमेडी अवॉर्ड (पूर्वीचे पेरियर कॉमेडी अवॉर्ड) सारखे उल्लेखनीय विनोदी पुरस्कार जिंकतात. कॉमिक्स कधीकधी मनोरंजनाच्या इतर क्षेत्रांमध्ये प्रवेश करतात, जसे की चित्रपट आणि टेलिव्हिजन, जिथे ते अधिक व्यापकपणे ओळखले जातात (उदा. एडी इझार्ड, ली इव्हान्स). कॉमिकचे स्टँड-अप यश नेहमीच चित्रपटाच्या गंभीर किंवा बॉक्स ऑफिस यशाशी संबंधित नसते.
== संदर्भ ==
6co12xzp855zv3ncumtel9zbnwntrgz
2141928
2141822
2022-07-31T09:15:21Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — इंग्रजी colon चा मराठी विसर्ग ([[सदस्य:KiranBOT II/typos#इंग्रजी colon चा मराठी विसर्ग|अधिक माहिती]])
wikitext
text/x-wiki
'''विनोदकार ('''[[इंग्रजी|इंग्रजी:]] '''कॉमेडियन''' किंवा '''कॉमिक''') ही अशी व्यक्ती असते जी प्रेक्षकांना हसवून त्यांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करते. यासाठी ते विनोदी किंवा गमतीशीर परिस्थितींद्वारे किंवा मूर्खपणाचे वागणे (स्लॅपस्टिक प्रमाणे) किंवा प्रॉप कॉमेडी यांचा आधार घेतात. जो विनोदकार प्रेक्षकांना थेट संबोधित करतो त्याला [[स्टँड-अप कॉमेडी|स्टँड-अप कॉमेडियन]] म्हणतात.
एड विन यांना दिलेली एक लोकप्रिय म्हण दोन संज्ञांमध्ये फरक करण्याचा प्रयत्न करते:<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20080316092036/http://www.bartleby.com/63/93/8993.html|title=8993. Ed Wynn. Simpson’s Contemporary Quotations. 1988|date=2008-03-16|website=web.archive.org|access-date=2022-07-30}}</ref>
"एक कॉमिक मजेदार गोष्टी सांगतो; विनोदकार विनोदी गोष्टी सांगतो."
विनोदाचे किती श्रेय शाब्दिक आशयाला दिले जाऊ शकते आणि अभिनय आणि व्यक्तिरेखेला किती दिले जाऊ शकते यामधील फरक हे दर्शवते.[उद्धरण आवश्यक] 1980 पासून, कॉमेडीची एक नवीन लाट, ज्याला पर्यायी कॉमेडी म्हणतात, त्याच्या अधिक ऑफबीट आणि प्रायोगिक शैलीने लोकप्रियता वाढली आहे. यामध्ये सामान्यतः अधिक अनुभवात्मक किंवा निरीक्षणात्मक अहवाल (उदा., अॅलेक्सी सायले, डॅनियल तोश, माल्कम हार्डी) यांचा समावेश होतो. जोपर्यंत सामग्रीचा संबंध आहे, टॉमी टियरनन, डेस बिशप, केव्हिन हार्ट आणि डॉन फ्रेंच यांसारखे विनोदी कलाकार त्यांच्या पार्श्वभूमीवर स्वतःची मजा करण्यासाठी चित्र काढतात, तर जॉन स्टीवर्ट आणि बेन एल्टन यांसारख्या इतरांची राजकीय आणि सांस्कृतिक भूमिका अतिशय मजबूत आहे.[ संदर्भ हवा] मॉन्ट्रियलमधील जस्ट फॉर लाफ्स फेस्टिव्हल, एडिनबर्ग फ्रिंज आणि ऑस्ट्रेलियातील मेलबर्न कॉमेडी फेस्टिव्हल यांसारख्या प्रसिद्ध कॉमेडी हबला फेरफटका मारताना अनेक कॉमिक्स एक पंथ साधतात. अनेकदा कॉमिकची कारकीर्द लक्षणीयरीत्या प्रगती करते जेव्हा ते एडिनबर्ग कॉमेडी अवॉर्ड (पूर्वीचे पेरियर कॉमेडी अवॉर्ड) सारखे उल्लेखनीय विनोदी पुरस्कार जिंकतात. कॉमिक्स कधीकधी मनोरंजनाच्या इतर क्षेत्रांमध्ये प्रवेश करतात, जसे की चित्रपट आणि टेलिव्हिजन, जिथे ते अधिक व्यापकपणे ओळखले जातात (उदा. एडी इझार्ड, ली इव्हान्स). कॉमिकचे स्टँड-अप यश नेहमीच चित्रपटाच्या गंभीर किंवा बॉक्स ऑफिस यशाशी संबंधित नसते.
== संदर्भ ==
dqpwjhazz2nt4i0nmp5w8a5abj9vwna
विनोदी कलाकर
0
309181
2141720
2022-07-30T19:01:08Z
अमर राऊत
140696
[[विनोदकार]] कडे पुनर्निर्देशित
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[विनोदकार]]
__अनुक्रमणिकाहवीच__
5hvrd0jhgjiufz9rw84dswx5a6kwru9
हास्य अभिनेता
0
309182
2141721
2022-07-30T19:01:29Z
अमर राऊत
140696
[[विनोदकार]] कडे पुनर्निर्देशित
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[विनोदकार]]
__अनुक्रमणिकाहवीच__
5hvrd0jhgjiufz9rw84dswx5a6kwru9
स्टँड-अप
0
309183
2141723
2022-07-30T19:03:09Z
अमर राऊत
140696
[[विनोदकार]] कडे पुनर्निर्देशित
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[विनोदकार]]
__अनुक्रमणिकाहवीच__
5hvrd0jhgjiufz9rw84dswx5a6kwru9
कॉमिक
0
309184
2141724
2022-07-30T19:03:42Z
अमर राऊत
140696
[[विनोदकार]] कडे पुनर्निर्देशित
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[विनोदकार]]
__अनुक्रमणिकाहवीच__
__विभागअसंपादनक्षम__
s1rcdxemmqjc7un9tqpi841zjtbhbfr
कॉमेडियन
0
309185
2141725
2022-07-30T19:04:08Z
अमर राऊत
140696
[[विनोदकार]] कडे पुनर्निर्देशित
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[विनोदकार]]
__अनुक्रमणिकाहवीच__
5hvrd0jhgjiufz9rw84dswx5a6kwru9
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
0
309186
2141728
2022-07-30T19:07:48Z
अमर राऊत
140696
[[गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स]] कडे पुनर्निर्देशित
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स]]
__अनुक्रमणिकाहवीच__
6qn9vaa1tzrc3hr7w8m4wv8yizsvxn4
सदस्य चर्चा:7517768550S
3
309187
2141732
2022-07-30T19:54:05Z
साहाय्य चमू
25365
नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=7517768550S}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) ०१:२४, ३१ जुलै २०२२ (IST)
i1h4fi6h5j43fpwm2n40v440bt4m28q
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१०
0
309188
2141733
2022-07-30T19:59:14Z
अभय नातू
206
नामभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१०-११]]
r3fhts32jaw1xp3ar5ajy2tmfz36hmr
इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीझ दौरा, २०१३-१४
0
309189
2141734
2022-07-30T20:00:45Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१३-१४]]
pn5zda0mq2cjroweg4bxgflzdkex0ct
वरचा पाट तर्फे गुहागर
0
309190
2141742
2022-07-30T20:41:38Z
Usernamekiran
29153
Usernamekiran ने लेख [[वरचा पाट तर्फे गुहागर]] वरुन [[वरचा पाट, गुहागर]] ला हलविला: achuk naav
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[वरचा पाट, गुहागर]]
cl3xzrq2y3ajizgjq7e9t16hasnj4m0
रामाणेवाडी तर्फे कौंधरकळसूर
0
309191
2141747
2022-07-30T20:52:53Z
Usernamekiran
29153
Usernamekiran ने लेख [[रामाणेवाडी तर्फे कौंधरकळसूर]] वरुन [[कौंधरकळसूर रामाणेवाडी]] ला हलविला: achuk naav
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[कौंधरकळसूर रामाणेवाडी]]
hbsxf57gihwdmxge484r2l7du2fjqzg
गोधानी
0
309192
2141749
2022-07-30T20:59:51Z
Usernamekiran
29153
Usernamekiran ने लेख [[गोधानी]] वरुन [[गोधनी]] ला हलविला: achuk naav
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[गोधनी]]
lrccmnt1bfv40y25at9ag5ch6ddsnlm
ख्रिस ब्राऊन
0
309193
2141750
2022-07-31T00:38:24Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[क्रिस ब्राउन]]
mgvvlkv7su448nch2k1tuz3rs314npg
वेन नाईट्स
0
309194
2141751
2022-07-31T00:38:41Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[वेन नाइट्स]]
3hb9qj3b89ijq36eqigx7ali9m1u8v9
ग्लेन फिलिप
0
309195
2141752
2022-07-31T00:39:24Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[ग्लेन फिलिप्स]]
tal5ce7prq7petxwb8kslv93k6f7fnd
टॉम कुर्रन
0
309196
2141754
2022-07-31T00:41:20Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[टॉम कुरन]]
cqt9up5dzdr6s798x5pk0v59yngh6qv
आंद्रे मॅककॅर्थी
0
309197
2141758
2022-07-31T00:42:52Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[आंद्रे मॅककार्थी]]
inapsx7b35hejp7voq6j265i194srxz
नायजेल दुगीड
0
309198
2141759
2022-07-31T00:43:24Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[नायजेल दुगुईड]]
gwmypf0ko9n3sz9e9k3am1utpajhbcw
तैजूल इस्लाम
0
309199
2141760
2022-07-31T00:44:26Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[तैजुल इस्लाम]]
d16hlcn6jqwg9xbw2yq9prsq0mrx04r
शुवागता होम
0
309200
2141762
2022-07-31T00:45:49Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[शुभाषिश रॉय]]
glrym48ho3jj1knx4t8k86b2la1ny43
अल-अमिन होसेन
0
309201
2141763
2022-07-31T00:46:26Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[अल अमीन हुसेन]]
p99ko51zd3yrds6stzjfkw5ae3d5yic
एबादत होसेन
0
309202
2141764
2022-07-31T00:47:18Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[एबादोत होसेन]]
39396pk93p5e2agqs9kf4hogombfp6x
मॅट रेन्शॉ
0
309203
2141765
2022-07-31T00:48:37Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[मॅट रेनशॉ]]
0jnv63n817374ttff67w48jt8rcwoc9
इसुरू उडाना
0
309204
2141767
2022-07-31T00:51:30Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[इसुरू उदाना]]
1ru0di2rbqnixdueje2i6z4gnvofwtn
चामिका करुणारत्ने
0
309205
2141769
2022-07-31T00:52:48Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[चमिका करुणारत्ने]]
qzez9wpkohcbnjbskeezcf1brq26m92
ग्लेन फिलीप
0
309206
2141772
2022-07-31T00:56:05Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[ग्लेन फिलिप्स]]
tal5ce7prq7petxwb8kslv93k6f7fnd
झे रिचर्डसन
0
309207
2141773
2022-07-31T00:57:17Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[झाय रिचर्डसन]]
75qfj15mxuychrk6xmeal7ijtpv83i2
मिचेल स्वेप्सन
0
309208
2141774
2022-07-31T00:57:58Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[मिचेल स्वेपसन]]
146bh0e0lmwx1d5tubn2yfnsuvgholg
दौलत झाद्रान
0
309209
2141783
2022-07-31T01:55:35Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[दॉलत झाद्रान]]
kfgkepivahtvzk00yk4aubejzqazf4c
चेट्टीतोडी शमसुद्दीन
0
309210
2141784
2022-07-31T01:56:38Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[चेट्टीतोडी शमशुद्दीन]]
tmakhfhtx59bct191ctb5bijysj74oi
वॉर्नर ब्रदर्स एंटरटेनमेंट इंक
0
309211
2141785
2022-07-31T01:58:09Z
अभय नातू
206
नामभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[वॉर्नर ब्रोझ]]
mfgux4v7msvuppolb13f5e0a0l65p9a
सदस्य चर्चा:Dinanath Pandurang KharadePatil
3
309212
2141786
2022-07-31T02:00:32Z
साहाय्य चमू
25365
नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Dinanath Pandurang KharadePatil}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) ०७:३०, ३१ जुलै २०२२ (IST)
1d14mm4xsottu0mvaq295n3upjw0kz7
ब्जॉर्न फॉर्ट्युइन
0
309213
2141787
2022-07-31T02:00:34Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[ब्यॉर्न फॉर्टुइन]]
2u3nqmul83i1xnlattuzaryc8452xnw
बोन्गनी जेले
0
309214
2141788
2022-07-31T02:01:11Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[बोंगानी जेले]]
shybmur66nbswgafeaqzwlyrmxy0cx5
मायकल गॉफ
0
309215
2141789
2022-07-31T02:01:35Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[मायकेल गॉफ]]
8ye8kuaur5zl76knaasf0f5bkcyc5ne
लॅंग्टन रुसेरे
0
309216
2141790
2022-07-31T02:02:03Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[लँग्टन रुसेरे]]
811rrykugvjfs3rndd5zs62d72wmks3
बॉंगनी जेले
0
309217
2141791
2022-07-31T02:02:49Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[बोंगानी जेले]]
shybmur66nbswgafeaqzwlyrmxy0cx5
अफ्ताब आलम
0
309218
2141792
2022-07-31T02:04:22Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[आफताब आलम (अफगाणी क्रिकेट खेळाडू)]]
jyx9o7am3rgac5kfh4ecrj3n9g4edz3
करिम जनात
0
309219
2141793
2022-07-31T02:04:37Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[करीम जनत]]
q112350wvnr0yvgar1pipwp0o3ktgp3
गुलबदीन नायब
0
309220
2141794
2022-07-31T02:05:19Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[गुल्बदीन नाइब]]
oodjsh3r1bhiawej0ncgoo240mwt0eb
नजिबुल्लाह झाद्रान
0
309221
2141796
2022-07-31T02:05:41Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[नजीबुल्लाह झदरान]]
ldnzd4jxovuvq8mg9bj3l4em3yna71p
फारिद अहमद
0
309222
2141797
2022-07-31T02:05:57Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[फरीद अहमद]]
m06fkyupfj4gmuv1zhh88k0u19imwi5
मोहम्मद शाहझाद
0
309223
2141798
2022-07-31T02:06:26Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[मोहम्मद शहजाद]]
tm7j6ap8ske7azvceq9zoazaf4hph6a
रहमत शाह षुर्मताई
0
309224
2141799
2022-07-31T02:07:00Z
अभय नातू
206
नामभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[रहमत शाह]]
tearbdp8ba130hheiql6gvtmudt10ju
करिम जनत
0
309225
2141803
2022-07-31T02:08:45Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[करीम जनत]]
q112350wvnr0yvgar1pipwp0o3ktgp3
वूरसेस्टर
0
309226
2141804
2022-07-31T02:13:46Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[वूस्टरशायर]]
atfh2fx6lwe95h928ctuhtxhuvf9v9s
काउंटी क्रिकेट मैदान, होव्ह
0
309227
2141805
2022-07-31T02:14:15Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[काउंटी क्रिकेट मैदान, होव]]
oll5e7b0w1j6f3qe1sn617jqlwacrkb
काउंटी क्रिकेट मैदान, नॉरदॅम्पटनशायर
0
309228
2141806
2022-07-31T02:14:54Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[काउंटी क्रिकेट मैदान, नॉर्थम्पटन]]
6gisj3q3357wc91jdqpr9f7aglirps2
नॉरदॅम्पटनशायर
0
309229
2141807
2022-07-31T02:15:25Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[नॉरदॅम्प्टनशायर]]
7ajyg231usv8thallbwtoz6lhclegqv
गुलबदिन नायब
0
309230
2141808
2022-07-31T02:16:10Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[गुल्बदीन नाइब]]
oodjsh3r1bhiawej0ncgoo240mwt0eb
सदस्य चर्चा:Manojnagare
3
309231
2141813
2022-07-31T02:57:21Z
साहाय्य चमू
25365
नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Manojnagare}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) ०८:२७, ३१ जुलै २०२२ (IST)
myrlva99ivl0kq1bmqgor1dlmppmlx1
विनोदकार
0
309232
2141823
2022-07-31T04:09:23Z
Khirid Harshad
138639
Khirid Harshad ने लेख [[विनोदकार]] वरुन [[विनोदी कलाकार]] ला हलविला
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[विनोदी कलाकार]]
o4ozz5pc2afnk2k2qjudjptgg7iiilh
रिचर्ड न्गारवा
0
309233
2141830
2022-07-31T04:31:14Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[रिचर्ड नगारावा]]
2xoddtn0eumn7lg2lwyei68ccgdqbl0
पलेकेले
0
309234
2141834
2022-07-31T04:33:56Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[पल्लेकेले]]
rauxl36nxetq5lqv2bsokrv5mon2vu2
सिमि सिंग
0
309235
2141835
2022-07-31T04:36:20Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[सिमी सिंग]]
hcixau2cdpywk8xrb4gfabgw39nmgps
स्टोरमाँट (क्रिकेट मैदान)
0
309236
2141836
2022-07-31T04:36:46Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[स्टोरमोंट]]
2y61vkw9hmhdjpnghn6314ajaxl2t13
ॲंड्र्यू टे
0
309237
2141837
2022-07-31T04:37:50Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[अँड्रु टाय]]
lqumo5z5nn7zln9ludbu5m464no5b7m
लाहिरू गमागे
0
309238
2141838
2022-07-31T04:38:45Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[लाहिरु गमागे]]
ewqjrki35970gxdt07uaot7ubohqfq1
इमाम-उल-हक
0
309239
2141839
2022-07-31T04:40:18Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[इमाम उल हक]]
gxdrzbn4l94jn4dmu3qhdvaqbpkkr16
फहिम अश्रफ
0
309240
2141840
2022-07-31T04:40:53Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[फहीम अशरफ]]
1rr7in8j3rfbf67gse3j4ao4wf6a3a6
सदस्य चर्चा:Bharat Laxman Kute
3
309241
2141841
2022-07-31T04:41:03Z
साहाय्य चमू
25365
नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Bharat Laxman Kute}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) १०:११, ३१ जुलै २०२२ (IST)
ihlj53ryp6xvlvgls0bb2xqgwx50hls
सादीरा समरविक्रम
0
309242
2141842
2022-07-31T04:41:19Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[सदिरा समाराविक्रमा]]
j6pxsngas5pjfuxg8v8a8jcn3d0u7jf
फहीम अश्रफ
0
309243
2141843
2022-07-31T04:42:03Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[फहीम अशरफ]]
1rr7in8j3rfbf67gse3j4ao4wf6a3a6
संदीप वॉरीयर
0
309244
2141845
2022-07-31T04:43:16Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[संदीप वारियर]]
bhimmaqx701rc47mns8ixit27k7jb90
संजू सेमसन
0
309245
2141847
2022-07-31T04:43:48Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[संजू सॅमसन]]
awszg7i39yfaxjuqzpd7ii03kbhxlwh
जॉयल विल्सन
0
309246
2141848
2022-07-31T04:44:18Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[जोएल विल्सन]]
2e8jg9ntx71jwrgdo9b4zk10mra0ed3
सुनिल आंब्रीस
0
309247
2141849
2022-07-31T04:45:10Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[सुनील आंब्रिस]]
sd3kan122ca97l33xdsdldh87k7fd9b
रेमन रिफर
0
309248
2141850
2022-07-31T04:45:38Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[रेमन रीफर]]
6d20vp83m38pzz4k7ufgu1mnrmubkrx
शेल्डन कॉटरेल
0
309249
2141852
2022-07-31T04:46:30Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[शेल्डन कॉट्रेल]]
ec4cuyczgsbza6kc04oulgoox6vl5bx
ग्लेन फिलीप्स
0
309250
2141853
2022-07-31T04:47:19Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[ग्लेन फिलिप्स]]
tal5ce7prq7petxwb8kslv93k6f7fnd
अँशले नर्स
0
309251
2141854
2022-07-31T04:47:55Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[अॅशली नर्स]]
1zmv72er3pkzns31aox3o1fb7j6gyxo
क्रिस ब्राऊन
0
309252
2141855
2022-07-31T04:48:19Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[क्रिस ब्राउन]]
mgvvlkv7su448nch2k1tuz3rs314npg
ब्लेसिंग मुझारबानी
0
309253
2141857
2022-07-31T04:49:42Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[ब्लेसिंग मुझाराबानी]]
e8yh9kahrzk1xhuetvuc7wpqj03y1gg
हेनरीच क्लासीन
0
309254
2141858
2022-07-31T04:50:36Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[हाइनरिक क्लासेन]]
kf7tpmkiqkzxab2prquus5ic3mm8zl3
हेरिक्स क्लासीन
0
309255
2141859
2022-07-31T04:50:56Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[हाइनरिक क्लासेन]]
kf7tpmkiqkzxab2prquus5ic3mm8zl3
क्रेग ओवरटन
0
309256
2141861
2022-07-31T04:51:58Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[क्रेग ओव्हरटन]]
bp87x7nkax5q0z8qxpw5rz8134lca10
रुचिरा पलियागुरूगे
0
309257
2141863
2022-07-31T04:53:12Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[रुचिरा पल्लियागुरूगे]]
8cegrurg8rz3dm64bf7g4i65ad51q5n
रूचिरा पलियागुरूगे
0
309258
2141864
2022-07-31T04:53:33Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[रुचिरा पल्लियागुरूगे]]
8cegrurg8rz3dm64bf7g4i65ad51q5n
वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित महत्त्वाची स्थाने
14
309259
2141865
2022-07-31T04:54:19Z
Khirid Harshad
138639
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित महत्वाची स्थाने]] कडे पुनर्निर्देशित
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[:वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित महत्वाची स्थाने]]
ovlcgpqw8wxj3ux4tjdbnmj9cuj2dt7
हेन्रीक क्लासेन
0
309260
2141866
2022-07-31T04:54:22Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[हाइनरिक क्लासेन]]
kf7tpmkiqkzxab2prquus5ic3mm8zl3
पीटर हॅंडस्कोब
0
309261
2141867
2022-07-31T04:55:14Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
पीटर हँड्सकोंब
4agtff8j3a08jrx97uvuaw9n7rcepus
2141868
2141867
2022-07-31T04:55:28Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[पीटर हँड्सकोंब]]
dtlwx3683lsxvj7x53gw4y8ttoydkxr
स्टीवन क्रुक
0
309262
2141869
2022-07-31T04:57:25Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[स्टीवन कूक]]
1dpksdrimh2ba9zhasvnn8dogt7l43c
नॉरदॅम्पटन काउंटी क्रिकेट मैदान
0
309263
2141870
2022-07-31T04:58:18Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[काउंटी क्रिकेट मैदान, नॉर्थम्पटन]]
6gisj3q3357wc91jdqpr9f7aglirps2
नॉरदॅम्पटन
0
309264
2141871
2022-07-31T04:59:04Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[नॉरदॅम्प्टनशायर]]
7ajyg231usv8thallbwtoz6lhclegqv
नायजेल दुगुड
0
309265
2141872
2022-07-31T05:00:00Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[नायजेल दुगुईड]]
gwmypf0ko9n3sz9e9k3am1utpajhbcw
महेला उडावट्टा
0
309266
2141873
2022-07-31T05:00:32Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[माहेला उदावट्टे]]
karcc72uspzcmi8pdozbu2xw3nidvze
ॲंड्रु टाय
0
309267
2141874
2022-07-31T05:01:44Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[अँड्रु टाय]]
lqumo5z5nn7zln9ludbu5m464no5b7m
नवदीप स्यानी
0
309268
2141877
2022-07-31T05:02:52Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[नवदीप सैनी]]
o7xmo0f4wf5ig9lcycyuzcwytfmrzqm
मार्क हॉवथोर्न
0
309269
2141878
2022-07-31T05:03:44Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[मार्क हॉथॉर्न]]
6v851kmh2li4v45vvy3yxj1ohl8c70k
मायकेल गाॅफ
0
309270
2141879
2022-07-31T05:04:31Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[मायकेल गॉफ]]
8ye8kuaur5zl76knaasf0f5bkcyc5ne
टिम रॉबिंन्सन
0
309271
2141880
2022-07-31T05:05:04Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[टिम रॉबिन्सन]]
sxl7fyyhoujmj0rgstuptunfq5eficc
टिम रॉबिंनसन
0
309272
2141881
2022-07-31T05:05:22Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
टिम रॉबिन्सन
2z6q40zp81gqnjtye1a3huca951emg5
रूचिरा पल्लियागुरूगे
0
309273
2141882
2022-07-31T05:05:48Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[रुचिरा पल्लियागुरूगे]]
8cegrurg8rz3dm64bf7g4i65ad51q5n
ब्रॅंडन मावुटा
0
309274
2141883
2022-07-31T05:08:57Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[ब्रँडन मावुटा]]
pcpungie5q19shhpvjl1kqxmy3lsz1w
बेन मॅक्डेरमॉट
0
309275
2141884
2022-07-31T05:10:52Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[बेन मॅकडरमॉट]]
sb5ibd0oziox27syr3i8jj6dq1954c6
ॲंड्र्यु टाय
0
309276
2141885
2022-07-31T05:13:07Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[अँड्रु टाय]]
lqumo5z5nn7zln9ludbu5m464no5b7m
फाबीयान ॲलेन
0
309277
2141886
2022-07-31T05:16:11Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[फाबियान अॅलन]]
91g4ccn0brhpluqcu6xidn6cyqs4nr7
फ्रिडम चषक
0
309278
2141888
2022-07-31T05:20:00Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[फ्रीडम चषक (क्रिकेट)]]
g71348ovf8r612e8no7el7xq2vdre4r
ॲंटॉन डेव्हसिच
0
309279
2141889
2022-07-31T05:21:49Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[अँटॉन डेव्हसिच]]
erf5nv11bhgazt16q81ixcxp36gdp40
ॲंड्रू मॅकब्राइन
0
309280
2141890
2022-07-31T05:24:04Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[अँड्रू मॅकब्राइन]]
dblv70k8gouhji5a006a0ovjzsuhqbu
२०२२ राष्ट्रकुल खेळात भारत
0
309281
2141896
2022-07-31T06:50:16Z
Aditya tamhankar
80177
नवीन पान: {{माहितीचौकट राष्ट्रकुल खेळात भारत |games=२०२२ |competitors= २१० |sports= १६ |officials= |flagbearer= सुरुवात:[[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि [[पी.व्ही. सिंधू]]<br />सांगता: |gold= 1 |silver= 2 |bronze= 1 |rank= }} २८ जुलै ते ८ ऑगस्...
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राष्ट्रकुल खेळात भारत
|games=२०२२
|competitors= २१०
|sports= १६
|officials=
|flagbearer= सुरुवात:[[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि [[पी.व्ही. सिंधू]]<br />सांगता:
|gold= 1
|silver= 2
|bronze= 1
|rank=
}}
२८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ दरम्यान [[इंग्लंड]]च्या [[बर्मिंगहॅम]] शहरात होणाऱ्या [[२०२२ राष्ट्रकुल खेळ]] स्पर्धेत भारत सध्या खेळत आहे. जुलै २०२२ मध्ये राष्ट्रकुल खेळासाठी भारताकडून १०६ पुरुष आणि १०४ महिला अश्या एकूण २१० सदस्य संघाची घोषणा करण्यात आली. भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या महिला क्रिकेट प्रकारासाठी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ पाठवला.
हॉकी संघाचा सदस्य [[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि बॅडमिंटनपटू [[पी.व्ही. सिंधू]] हे दोघे उद्घाटन समारंभामध्ये भारताचे ध्वजधारक होते.
sexrqqm01eil74x2bfwwjj1ko4ua0gs
2141897
2141896
2022-07-31T06:55:09Z
Aditya tamhankar
80177
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राष्ट्रकुल खेळात भारत
|games=२०२२
|competitors= २१०
|sports= १६
|officials=
|flagbearer= सुरुवात:[[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि [[पी.व्ही. सिंधू]]<br />सांगता:
|gold= 1
|silver= 2
|bronze= 1
|rank=
}}
२८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ दरम्यान [[इंग्लंड]]च्या [[बर्मिंगहॅम]] शहरात होणाऱ्या [[२०२२ राष्ट्रकुल खेळ]] स्पर्धेत भारत सध्या खेळत आहे. जुलै २०२२ मध्ये राष्ट्रकुल खेळासाठी भारताकडून १०६ पुरुष आणि १०४ महिला अश्या एकूण २१० सदस्य संघाची घोषणा करण्यात आली. भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या महिला क्रिकेट प्रकारासाठी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ पाठवला.
हॉकी संघाचा सदस्य [[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि बॅडमिंटनपटू [[पी.व्ही. सिंधू]] हे दोघे उद्घाटन समारंभामध्ये भारताचे ध्वजधारक होते.
== पदक विजेते ==
=== सुवर्ण पदक ===
{| class="wikitable sortable"
|-
!पदक
! width=350px| नाव
!खेळ
!स्पर्धा
!दिनांक
|-
| {{Gold medal}} || [[मीराबाई चानू|सैखोम मिराबाई चानू]] || [[भारोत्तोलन]] || [[२०१२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - महिला ४९ किलो|महिला ४९ किलो]] || जुलै ३०
|}
38g9afizhpqm6cl8x8tgdslexugejeq
2141898
2141897
2022-07-31T06:58:28Z
Aditya tamhankar
80177
/* सुवर्ण पदक */
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राष्ट्रकुल खेळात भारत
|games=२०२२
|competitors= २१०
|sports= १६
|officials=
|flagbearer= सुरुवात:[[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि [[पी.व्ही. सिंधू]]<br />सांगता:
|gold= 1
|silver= 2
|bronze= 1
|rank=
}}
२८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ दरम्यान [[इंग्लंड]]च्या [[बर्मिंगहॅम]] शहरात होणाऱ्या [[२०२२ राष्ट्रकुल खेळ]] स्पर्धेत भारत सध्या खेळत आहे. जुलै २०२२ मध्ये राष्ट्रकुल खेळासाठी भारताकडून १०६ पुरुष आणि १०४ महिला अश्या एकूण २१० सदस्य संघाची घोषणा करण्यात आली. भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या महिला क्रिकेट प्रकारासाठी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ पाठवला.
हॉकी संघाचा सदस्य [[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि बॅडमिंटनपटू [[पी.व्ही. सिंधू]] हे दोघे उद्घाटन समारंभामध्ये भारताचे ध्वजधारक होते.
== पदक विजेते ==
=== सुवर्ण पदक ===
{| class="wikitable sortable"
|-
!पदक
! width=350px| नाव
!खेळ
!स्पर्धा
!दिनांक
|-
| {{Gold medal}} || [[मीराबाई चानू|सैखोम मिराबाई चानू]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - महिला ४९ किलो|महिला ४९ किलो]] || जुलै ३०
|}
=== रजत पदक ===
{| class="wikitable sortable"
|-
!पदक
! width=350px| नाव
!खेळ
!स्पर्धा
!दिनांक
|-
| {{Silver medal}} || [[संकेत सरगर|संकेत महादेव सरगर]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ५५ किलो|पुरूष ५५ किलो]] || जुलै ३०
|-
| {{Silver medal}} || [[बिंद्याराणी देवी|बिंद्याराणी देवी सोरोखाईबम]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - महिला ५५ किलो|महिला ५५ किलो]] || जुलै ३०
|}
=== कांस्य पदक ===
{| class="wikitable sortable"
|-
!पदक
! width=350px| नाव
!खेळ
!स्पर्धा
!दिनांक
|-
| {{Bronze medal}} || [[गुरुराज पूजारी]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ६१ किलो|पुरूष ६१ किलो]] || जुलै ३०
|}
5q82jvtrwnck8zyooqjylx8eutfv83s
2141899
2141898
2022-07-31T07:03:17Z
Aditya tamhankar
80177
/* कांस्य पदक */
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राष्ट्रकुल खेळात भारत
|games=२०२२
|competitors= २१०
|sports= १६
|officials=
|flagbearer= सुरुवात:[[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि [[पी.व्ही. सिंधू]]<br />सांगता:
|gold= 1
|silver= 2
|bronze= 1
|rank=
}}
२८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ दरम्यान [[इंग्लंड]]च्या [[बर्मिंगहॅम]] शहरात होणाऱ्या [[२०२२ राष्ट्रकुल खेळ]] स्पर्धेत भारत सध्या खेळत आहे. जुलै २०२२ मध्ये राष्ट्रकुल खेळासाठी भारताकडून १०६ पुरुष आणि १०४ महिला अश्या एकूण २१० सदस्य संघाची घोषणा करण्यात आली. भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या महिला क्रिकेट प्रकारासाठी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ पाठवला.
हॉकी संघाचा सदस्य [[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि बॅडमिंटनपटू [[पी.व्ही. सिंधू]] हे दोघे उद्घाटन समारंभामध्ये भारताचे ध्वजधारक होते.
== पदक विजेते ==
=== सुवर्ण पदक ===
{| class="wikitable sortable"
|-
!पदक
! width=350px| नाव
!खेळ
!स्पर्धा
!दिनांक
|-
| {{Gold medal}} || [[मीराबाई चानू|सैखोम मिराबाई चानू]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - महिला ४९ किलो|महिला ४९ किलो]] || जुलै ३०
|}
=== रजत पदक ===
{| class="wikitable sortable"
|-
!पदक
! width=350px| नाव
!खेळ
!स्पर्धा
!दिनांक
|-
| {{Silver medal}} || [[संकेत सरगर|संकेत महादेव सरगर]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ५५ किलो|पुरूष ५५ किलो]] || जुलै ३०
|-
| {{Silver medal}} || [[बिंद्याराणी देवी|बिंद्याराणी देवी सोरोखाईबम]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - महिला ५५ किलो|महिला ५५ किलो]] || जुलै ३०
|}
=== कांस्य पदक ===
{| class="wikitable sortable"
|-
!पदक
! width=350px| नाव
!खेळ
!स्पर्धा
!दिनांक
|-
| {{Bronze medal}} || [[गुरुराज पूजारी]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ६१ किलो|पुरूष ६१ किलो]] || जुलै ३०
|}
== ॲथलेटिक्स ==
{{मुख्य पान|२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स}}
;पुरुष
;मैदान आणि रस्ते स्पर्धा
{|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center"
|-
!rowspan=2|खेळाडू
!rowspan=2|स्पर्धा
!colspan=2|गट फेरी (हीट)
!colspan=2|उपांत्यफेरी
!colspan=2|अंतिम फेरी
|-style="font-size:100%"
!निकाल
!स्थान
!निकाल
!स्थान
!निकाल
!स्थान
|-
|align=left rowspan=2|[[अविनाश साबळे]]
|align=left rowspan=1|[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स – पुरूष ५००० मीटर|५००० मीटर]]
|colspan=4 {{n/a}}
|६ ऑग
|
|}
gdx6ssvoc98nymul6g1ss2ffpqox8hw
2141900
2141899
2022-07-31T07:03:34Z
Aditya tamhankar
80177
/* ॲथलेटिक्स */
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राष्ट्रकुल खेळात भारत
|games=२०२२
|competitors= २१०
|sports= १६
|officials=
|flagbearer= सुरुवात:[[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि [[पी.व्ही. सिंधू]]<br />सांगता:
|gold= 1
|silver= 2
|bronze= 1
|rank=
}}
२८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ दरम्यान [[इंग्लंड]]च्या [[बर्मिंगहॅम]] शहरात होणाऱ्या [[२०२२ राष्ट्रकुल खेळ]] स्पर्धेत भारत सध्या खेळत आहे. जुलै २०२२ मध्ये राष्ट्रकुल खेळासाठी भारताकडून १०६ पुरुष आणि १०४ महिला अश्या एकूण २१० सदस्य संघाची घोषणा करण्यात आली. भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या महिला क्रिकेट प्रकारासाठी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ पाठवला.
हॉकी संघाचा सदस्य [[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि बॅडमिंटनपटू [[पी.व्ही. सिंधू]] हे दोघे उद्घाटन समारंभामध्ये भारताचे ध्वजधारक होते.
== पदक विजेते ==
=== सुवर्ण पदक ===
{| class="wikitable sortable"
|-
!पदक
! width=350px| नाव
!खेळ
!स्पर्धा
!दिनांक
|-
| {{Gold medal}} || [[मीराबाई चानू|सैखोम मिराबाई चानू]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - महिला ४९ किलो|महिला ४९ किलो]] || जुलै ३०
|}
=== रजत पदक ===
{| class="wikitable sortable"
|-
!पदक
! width=350px| नाव
!खेळ
!स्पर्धा
!दिनांक
|-
| {{Silver medal}} || [[संकेत सरगर|संकेत महादेव सरगर]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ५५ किलो|पुरूष ५५ किलो]] || जुलै ३०
|-
| {{Silver medal}} || [[बिंद्याराणी देवी|बिंद्याराणी देवी सोरोखाईबम]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - महिला ५५ किलो|महिला ५५ किलो]] || जुलै ३०
|}
=== कांस्य पदक ===
{| class="wikitable sortable"
|-
!पदक
! width=350px| नाव
!खेळ
!स्पर्धा
!दिनांक
|-
| {{Bronze medal}} || [[गुरुराज पूजारी]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ६१ किलो|पुरूष ६१ किलो]] || जुलै ३०
|}
== ॲथलेटिक्स ==
{{मुख्यलेख|२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स}}
;पुरुष
;मैदान आणि रस्ते स्पर्धा
{|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center"
|-
!rowspan=2|खेळाडू
!rowspan=2|स्पर्धा
!colspan=2|गट फेरी (हीट)
!colspan=2|उपांत्यफेरी
!colspan=2|अंतिम फेरी
|-style="font-size:100%"
!निकाल
!स्थान
!निकाल
!स्थान
!निकाल
!स्थान
|-
|align=left rowspan=2|[[अविनाश साबळे]]
|align=left rowspan=1|[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स – पुरूष ५००० मीटर|५००० मीटर]]
|colspan=4 {{n/a}}
|६ ऑग
|
|}
e4qrmlkhtvlp01wia4qlw80uq6f0yq3
2141901
2141900
2022-07-31T07:06:03Z
Aditya tamhankar
80177
/* ॲथलेटिक्स */
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राष्ट्रकुल खेळात भारत
|games=२०२२
|competitors= २१०
|sports= १६
|officials=
|flagbearer= सुरुवात:[[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि [[पी.व्ही. सिंधू]]<br />सांगता:
|gold= 1
|silver= 2
|bronze= 1
|rank=
}}
२८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ दरम्यान [[इंग्लंड]]च्या [[बर्मिंगहॅम]] शहरात होणाऱ्या [[२०२२ राष्ट्रकुल खेळ]] स्पर्धेत भारत सध्या खेळत आहे. जुलै २०२२ मध्ये राष्ट्रकुल खेळासाठी भारताकडून १०६ पुरुष आणि १०४ महिला अश्या एकूण २१० सदस्य संघाची घोषणा करण्यात आली. भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या महिला क्रिकेट प्रकारासाठी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ पाठवला.
हॉकी संघाचा सदस्य [[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि बॅडमिंटनपटू [[पी.व्ही. सिंधू]] हे दोघे उद्घाटन समारंभामध्ये भारताचे ध्वजधारक होते.
== पदक विजेते ==
=== सुवर्ण पदक ===
{| class="wikitable sortable"
|-
!पदक
! width=350px| नाव
!खेळ
!स्पर्धा
!दिनांक
|-
| {{Gold medal}} || [[मीराबाई चानू|सैखोम मिराबाई चानू]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - महिला ४९ किलो|महिला ४९ किलो]] || जुलै ३०
|}
=== रजत पदक ===
{| class="wikitable sortable"
|-
!पदक
! width=350px| नाव
!खेळ
!स्पर्धा
!दिनांक
|-
| {{Silver medal}} || [[संकेत सरगर|संकेत महादेव सरगर]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ५५ किलो|पुरूष ५५ किलो]] || जुलै ३०
|-
| {{Silver medal}} || [[बिंद्याराणी देवी|बिंद्याराणी देवी सोरोखाईबम]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - महिला ५५ किलो|महिला ५५ किलो]] || जुलै ३०
|}
=== कांस्य पदक ===
{| class="wikitable sortable"
|-
!पदक
! width=350px| नाव
!खेळ
!स्पर्धा
!दिनांक
|-
| {{Bronze medal}} || [[गुरुराज पूजारी]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ६१ किलो|पुरूष ६१ किलो]] || जुलै ३०
|}
== ॲथलेटिक्स ==
{{मुख्यलेख|२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स}}
;पुरुष
;मैदान आणि रस्ते स्पर्धा
{|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center"
|-
!rowspan=2|खेळाडू
!rowspan=2|स्पर्धा
!colspan=2|गट फेरी (हीट)
!colspan=2|उपांत्यफेरी
!colspan=2|अंतिम फेरी
|-style="font-size:100%"
!निकाल
!स्थान
!निकाल
!स्थान
!निकाल
!स्थान
|-
|align=left rowspan=2|[[अविनाश साबळे]]
|align=left rowspan=1|[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स – पुरूष ५००० मीटर|५००० मीटर]]
|colspan=4 {{n/a}}
|६ ऑग
|
|-
|align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स – पुरूष ३००० मीटर स्टीपलचेस|३००० मीटर स्टीपलचेस]]
|colspan=4 {{n/a}}
|६ ऑग
|
|-
|}
2huqb1yn4dnej9ib9jvhfhqodmnoc9e
2141902
2141901
2022-07-31T07:08:58Z
Aditya tamhankar
80177
/* ॲथलेटिक्स */
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राष्ट्रकुल खेळात भारत
|games=२०२२
|competitors= २१०
|sports= १६
|officials=
|flagbearer= सुरुवात:[[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि [[पी.व्ही. सिंधू]]<br />सांगता:
|gold= 1
|silver= 2
|bronze= 1
|rank=
}}
२८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ दरम्यान [[इंग्लंड]]च्या [[बर्मिंगहॅम]] शहरात होणाऱ्या [[२०२२ राष्ट्रकुल खेळ]] स्पर्धेत भारत सध्या खेळत आहे. जुलै २०२२ मध्ये राष्ट्रकुल खेळासाठी भारताकडून १०६ पुरुष आणि १०४ महिला अश्या एकूण २१० सदस्य संघाची घोषणा करण्यात आली. भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या महिला क्रिकेट प्रकारासाठी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ पाठवला.
हॉकी संघाचा सदस्य [[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि बॅडमिंटनपटू [[पी.व्ही. सिंधू]] हे दोघे उद्घाटन समारंभामध्ये भारताचे ध्वजधारक होते.
== पदक विजेते ==
=== सुवर्ण पदक ===
{| class="wikitable sortable"
|-
!पदक
! width=350px| नाव
!खेळ
!स्पर्धा
!दिनांक
|-
| {{Gold medal}} || [[मीराबाई चानू|सैखोम मिराबाई चानू]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - महिला ४९ किलो|महिला ४९ किलो]] || जुलै ३०
|}
=== रजत पदक ===
{| class="wikitable sortable"
|-
!पदक
! width=350px| नाव
!खेळ
!स्पर्धा
!दिनांक
|-
| {{Silver medal}} || [[संकेत सरगर|संकेत महादेव सरगर]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ५५ किलो|पुरूष ५५ किलो]] || जुलै ३०
|-
| {{Silver medal}} || [[बिंद्याराणी देवी|बिंद्याराणी देवी सोरोखाईबम]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - महिला ५५ किलो|महिला ५५ किलो]] || जुलै ३०
|}
=== कांस्य पदक ===
{| class="wikitable sortable"
|-
!पदक
! width=350px| नाव
!खेळ
!स्पर्धा
!दिनांक
|-
| {{Bronze medal}} || [[गुरुराज पूजारी]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ६१ किलो|पुरूष ६१ किलो]] || जुलै ३०
|}
== ॲथलेटिक्स ==
{{मुख्यलेख|२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स}}
;पुरुष
;मैदान आणि रस्ते स्पर्धा
{|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center"
|-
!rowspan=2|खेळाडू
!rowspan=2|स्पर्धा
!colspan=2|गट फेरी (हीट)
!colspan=2|उपांत्यफेरी
!colspan=2|अंतिम फेरी
|-style="font-size:100%"
!निकाल
!स्थान
!निकाल
!स्थान
!निकाल
!स्थान
|-
|align=left rowspan=2|[[अविनाश साबळे]]
|align=left rowspan=1|[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स – पुरूष ५००० मीटर|५००० मीटर]]
|colspan=4 {{n/a}}
|६ ऑग
|
|-
|align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स – पुरूष ३००० मीटर स्टीपलचेस|३००० मीटर स्टीपलचेस]]
|colspan=4 {{n/a}}
|६ ऑग
|
|-
|align=left|[[नोहे निर्मल टॉम]]<br>[[अमोज जेकब]]<br>[[नागनाथन पंडी]]<br>[[मुहम्मद अनस]]<br>[[मुहम्मद वरियाथोडी]]
|align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स – पुरूष ४ × ४०० मीटर रिले|४ × ४०० मीटर रिले]]
| ५ ऑग
|
|colspan=2 {{n/a}}
| ७ ऑग
|
|-
|}
6pyf1hpxfsaxkec6tus3tzsn6jbahn5
2141903
2141902
2022-07-31T07:12:23Z
Aditya tamhankar
80177
/* ॲथलेटिक्स */
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राष्ट्रकुल खेळात भारत
|games=२०२२
|competitors= २१०
|sports= १६
|officials=
|flagbearer= सुरुवात:[[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि [[पी.व्ही. सिंधू]]<br />सांगता:
|gold= 1
|silver= 2
|bronze= 1
|rank=
}}
२८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ दरम्यान [[इंग्लंड]]च्या [[बर्मिंगहॅम]] शहरात होणाऱ्या [[२०२२ राष्ट्रकुल खेळ]] स्पर्धेत भारत सध्या खेळत आहे. जुलै २०२२ मध्ये राष्ट्रकुल खेळासाठी भारताकडून १०६ पुरुष आणि १०४ महिला अश्या एकूण २१० सदस्य संघाची घोषणा करण्यात आली. भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या महिला क्रिकेट प्रकारासाठी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ पाठवला.
हॉकी संघाचा सदस्य [[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि बॅडमिंटनपटू [[पी.व्ही. सिंधू]] हे दोघे उद्घाटन समारंभामध्ये भारताचे ध्वजधारक होते.
== पदक विजेते ==
=== सुवर्ण पदक ===
{| class="wikitable sortable"
|-
!पदक
! width=350px| नाव
!खेळ
!स्पर्धा
!दिनांक
|-
| {{Gold medal}} || [[मीराबाई चानू|सैखोम मिराबाई चानू]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - महिला ४९ किलो|महिला ४९ किलो]] || जुलै ३०
|}
=== रजत पदक ===
{| class="wikitable sortable"
|-
!पदक
! width=350px| नाव
!खेळ
!स्पर्धा
!दिनांक
|-
| {{Silver medal}} || [[संकेत सरगर|संकेत महादेव सरगर]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ५५ किलो|पुरूष ५५ किलो]] || जुलै ३०
|-
| {{Silver medal}} || [[बिंद्याराणी देवी|बिंद्याराणी देवी सोरोखाईबम]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - महिला ५५ किलो|महिला ५५ किलो]] || जुलै ३०
|}
=== कांस्य पदक ===
{| class="wikitable sortable"
|-
!पदक
! width=350px| नाव
!खेळ
!स्पर्धा
!दिनांक
|-
| {{Bronze medal}} || [[गुरुराज पूजारी]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ६१ किलो|पुरूष ६१ किलो]] || जुलै ३०
|}
== ॲथलेटिक्स ==
{{मुख्यलेख|२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स}}
;पुरुष
;मैदान आणि रस्ते स्पर्धा
{|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center"
|-
!rowspan=2|खेळाडू
!rowspan=2|स्पर्धा
!colspan=2|गट फेरी (हीट)
!colspan=2|उपांत्यफेरी
!colspan=2|अंतिम फेरी
|-style="font-size:100%"
!निकाल
!स्थान
!निकाल
!स्थान
!निकाल
!स्थान
|-
|align=left rowspan=2|[[अविनाश साबळे]]
|align=left rowspan=1|[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स – पुरूष ५००० मीटर|५००० मीटर]]
|colspan=4 {{n/a}}
|६ ऑग
|
|-
|align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स – पुरूष ३००० मीटर स्टीपलचेस|३००० मीटर स्टीपलचेस]]
|colspan=4 {{n/a}}
|६ ऑग
|
|-
|align=left|[[नोहे निर्मल टॉम]]<br>[[अमोज जेकब]]<br>[[नागनाथन पंडी]]<br>[[मुहम्मद अनस]]<br>[[मुहम्मद वरियाथोडी]]
|align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स – पुरूष ४ × ४०० मीटर रिले|४ × ४०० मीटर रिले]]
| ५ ऑग
|
|colspan=2 {{n/a}}
| ७ ऑग
|
|-
|align=left|[[नितेंद्रसिंग रावत]]
|align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स – पुरूष मॅरेथॉन|मॅरेथॉन]]
|colspan=4 {{n/a}}
|२:१९:२२
| १२
|-
|align=left|[[संदीप कुमार (खेळाडू)|संदीप कुमार]]
| rowspan="2" align="left" |[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स – पुरूष १०,००० मीटर चालण्याची शर्यत|१०,००० मीटर चालणे]]
|rowspan=2 colspan=4 {{n/a}}
|७ ऑग
|
|-
|align=left|[[अमित खत्री]]
|७ ऑग
|
|}
27npj278b808fikerm91xhpql0vmmfy
2141908
2141903
2022-07-31T08:27:14Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राष्ट्रकुल खेळात भारत
|games=२०२२
|competitors= २१०
|sports= १६
|officials=
|flagbearer= सुरुवात:[[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि [[पी.व्ही. सिंधू]]<br />सांगता:
|gold= 1
|silver= 2
|bronze= 1
|rank=
}}
२८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ दरम्यान [[इंग्लंड]]च्या [[बर्मिंगहॅम]] शहरात होणाऱ्या [[२०२२ राष्ट्रकुल खेळ]] स्पर्धेत भारत सध्या खेळत आहे. जुलै २०२२ मध्ये राष्ट्रकुल खेळासाठी भारताकडून १०६ पुरुष आणि १०४ महिला अश्या एकूण २१० सदस्य संघाची घोषणा करण्यात आली. भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या महिला क्रिकेट प्रकारासाठी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ पाठवला.
हॉकी संघाचा सदस्य [[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि बॅडमिंटनपटू [[पी.व्ही. सिंधू]] हे दोघे उद्घाटन समारंभामध्ये भारताचे ध्वजधारक होते.
== पदक विजेते ==
=== सुवर्ण पदक ===
{| class="wikitable sortable"
|-
!पदक
! width=350px| नाव
!खेळ
!स्पर्धा
!दिनांक
|-
| {{Gold medal}} || [[मीराबाई चानू|सैखोम मिराबाई चानू]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - महिला ४९ किलो|महिला ४९ किलो]] || जुलै ३०
|}
=== रजत पदक ===
{| class="wikitable sortable"
|-
!पदक
! width=350px| नाव
!खेळ
!स्पर्धा
!दिनांक
|-
| {{Silver medal}} || [[संकेत सरगर|संकेत महादेव सरगर]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ५५ किलो|पुरूष ५५ किलो]] || जुलै ३०
|-
| {{Silver medal}} || [[बिंद्याराणी देवी|बिंद्याराणी देवी सोरोखाईबम]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - महिला ५५ किलो|महिला ५५ किलो]] || जुलै ३०
|}
=== कांस्य पदक ===
{| class="wikitable sortable"
|-
!पदक
! width=350px| नाव
!खेळ
!स्पर्धा
!दिनांक
|-
| {{Bronze medal}} || [[गुरुराज पूजारी]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ६१ किलो|पुरूष ६१ किलो]] || जुलै ३०
|}
== ॲथलेटिक्स ==
{{मुख्यलेख|२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स}}
;पुरुष
;मैदान आणि रस्ते स्पर्धा
{|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center"
|-
!rowspan=2|खेळाडू
!rowspan=2|स्पर्धा
!colspan=2|गट फेरी (हीट)
!colspan=2|उपांत्यफेरी
!colspan=2|अंतिम फेरी
|-style="font-size:100%"
!निकाल
!स्थान
!निकाल
!स्थान
!निकाल
!स्थान
|-
|align=left rowspan=2|[[अविनाश साबळे]]
|align=left rowspan=1|[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स – पुरूष ५००० मीटर|५००० मीटर]]
|colspan=4 {{n/a}}
|६ ऑग
|
|-
|align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स – पुरूष ३००० मीटर स्टीपलचेस|३००० मीटर स्टीपलचेस]]
|colspan=4 {{n/a}}
|६ ऑग
|
|-
|align=left|[[नोहे निर्मल टॉम]]<br>[[अमोज जेकब]]<br>[[नागनाथन पंडी]]<br>[[मुहम्मद अनस]]<br>[[मुहम्मद वरियाथोडी]]
|align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स – पुरूष ४ × ४०० मीटर रिले|४ × ४०० मीटर रिले]]
| ५ ऑग
|
|colspan=2 {{n/a}}
| ७ ऑग
|
|-
|align=left|[[नितेंद्रसिंग रावत]]
|align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स – पुरूष मॅरेथॉन|मॅरेथॉन]]
|colspan=4 {{n/a}}
|२:१९:२२
| १२
|-
|align=left|[[संदीप कुमार (खेळाडू)|संदीप कुमार]]
| rowspan="2" align="left" |[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स – पुरूष १०,००० मीटर चालण्याची शर्यत|१०,००० मीटर चालणे]]
|rowspan=2 colspan=4 {{n/a}}
|७ ऑग
|
|-
|align=left|[[अमित खत्री]]
|७ ऑग
|
|}
[[वर्ग:२०२२ राष्ट्रकुल खेळात सहभागी देश|भारत]]
0hbjsueu7qqszfz1mokfrhsxz37osu5
कोडित खुर्द
0
309283
2141918
2022-07-31T08:47:56Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[कोडीत खुर्द]]
k919o42pnusqesnc74kvitsi9yn3jgs
वरळी ,(मुंबई)
0
309284
2141919
2022-07-31T08:48:55Z
अभय नातू
206
लेखनभेद
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[वरळी]]
mieo4qrp8kjmcnq4au42njto72dmtxx
वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी
0
309285
2141925
2022-07-31T09:07:41Z
अमर राऊत
140696
[[वॉर्नर ब्रोझ डिस्कव्हरी]] कडे पुनर्निर्देशित
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[वॉर्नर ब्रोझ डिस्कव्हरी]]
__अनुक्रमणिकाहवीच__
8p92yh5dac95p1yitotn325sft3b57n
वॉर्नर ब्रोझ डिस्कव्हरी
0
309286
2141926
2022-07-31T09:13:08Z
अमर राऊत
140696
नवीन पान: '''वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी इंक''' (WBD) हा एक अमेरिकन बहुराष्ट्रीय मास मीडिया आणि मनोरंजन समूह आहे. AT&T द्वारे WarnerMedia च्या स्पिनऑफ नंतर 8 एप्रिल 2022 रोजी डिस्कव्हरी इंकमध्ये विलीन होऊन त्य...
wikitext
text/x-wiki
'''वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी इंक''' (WBD) हा एक अमेरिकन बहुराष्ट्रीय मास मीडिया आणि मनोरंजन समूह आहे. AT&T द्वारे WarnerMedia च्या स्पिनऑफ नंतर 8 एप्रिल 2022 रोजी डिस्कव्हरी इंकमध्ये विलीन होऊन त्याची स्थापना झाली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bloomberg.com/news/articles/2021-05-16/at-t-is-said-in-talks-to-combine-content-assets-with-discovery-kor6r2uj|title=AT&T Is Preparing to Merge Media Assets With Discovery|date=2021-05-16|language=en}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bloomberg.com/news/articles/2021-05-17/at-t-to-merge-media-assets-with-discovery-in-43-billion-deal|title=AT&T’s WarnerMedia, Discovery to Merge in Blockbuster Deal|date=2021-05-17|language=en}}</ref>
कंपनीचे गुणधर्म नऊ व्यावसायिक युनिट्समध्ये विभागले गेले आहेत, ज्यात फ्लॅगशिप वॉर्नर ब्रदर्स फिल्म आणि टेलिव्हिजन स्टुडिओ, होम बॉक्स ऑफिस, इंक. (ज्यामध्ये एचबीओ, सिनेमॅक्स आणि मॅग्नोलिया नेटवर्क समाविष्ट आहे), CNN, यू.एस. नेटवर्क्स (ज्यामध्ये रेखीय टेलिव्हिजन गुणधर्मांचा समावेश आहे. अॅनिमल प्लॅनेट, TLC, कार्टून नेटवर्क, अॅडल्ट स्विम, डिस्कव्हरी चॅनल, केबल टेलिव्हिजन चॅनेल डिस्कव्हरी फॅमिली (हॅस्ब्रो उपकंपनी हॅस्ब्रो एंटरटेनमेंट सह-मालकीचे), टर्नर क्लासिक मूव्हीज, फूड नेटवर्क, HGTV, OWN, TBS, TNT, प्रवास चॅनल, इन्व्हेस्टिगेशन डिस्कव्हरी आणि ट्रूटीव्ही), आणि ब्रॉडकास्ट नेटवर्क द सीडब्ल्यू (पॅरामाउंट डिव्हिजन सीबीएस एंटरटेनमेंट ग्रुपच्या सह-मालकीचे), स्पोर्ट्स (ज्यात टर्नर स्पोर्ट्स, टीएनटी स्पोर्ट्स आणि मोटर ट्रेंडचा समावेश आहे), ग्लोबल स्ट्रीमिंग आणि इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट (जे डिस्कव्हरी+ आणि एचबीओ मॅक्स स्ट्रीमिंग सेवा आणि व्हिडिओ गेम प्रकाशक वॉर्नर ब्रदर्स इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट) आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्क यांचा समावेश आहे. डीसी एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ते कॉमिक बुक प्रकाशक डीसी कॉमिक्सचे मालक देखील आहेत.
== संदर्भ ==
qm3x3pxiw8nnhx7jgy5h44honvmmguq
2141927
2141926
2022-07-31T09:14:47Z
अमर राऊत
140696
चित्र जोडले
wikitext
text/x-wiki
[[चित्र:230_South_Park_Ave_Building.png|इवलेसे|न्यूयॉर्क येथील कंपनीचे मुख्यालय]]
'''वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी इंक''' (WBD) हा एक अमेरिकन बहुराष्ट्रीय मास मीडिया आणि मनोरंजन समूह आहे. AT&T द्वारे WarnerMedia च्या स्पिनऑफ नंतर 8 एप्रिल 2022 रोजी डिस्कव्हरी इंकमध्ये विलीन होऊन त्याची स्थापना झाली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bloomberg.com/news/articles/2021-05-16/at-t-is-said-in-talks-to-combine-content-assets-with-discovery-kor6r2uj|title=AT&T Is Preparing to Merge Media Assets With Discovery|date=2021-05-16|language=en}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bloomberg.com/news/articles/2021-05-17/at-t-to-merge-media-assets-with-discovery-in-43-billion-deal|title=AT&T’s WarnerMedia, Discovery to Merge in Blockbuster Deal|date=2021-05-17|language=en}}</ref>
कंपनीचे गुणधर्म नऊ व्यावसायिक युनिट्समध्ये विभागले गेले आहेत, ज्यात फ्लॅगशिप वॉर्नर ब्रदर्स फिल्म आणि टेलिव्हिजन स्टुडिओ, होम बॉक्स ऑफिस, इंक. (ज्यामध्ये एचबीओ, सिनेमॅक्स आणि मॅग्नोलिया नेटवर्क समाविष्ट आहे), CNN, यू.एस. नेटवर्क्स (ज्यामध्ये रेखीय टेलिव्हिजन गुणधर्मांचा समावेश आहे. अॅनिमल प्लॅनेट, TLC, कार्टून नेटवर्क, अॅडल्ट स्विम, डिस्कव्हरी चॅनल, केबल टेलिव्हिजन चॅनेल डिस्कव्हरी फॅमिली (हॅस्ब्रो उपकंपनी हॅस्ब्रो एंटरटेनमेंट सह-मालकीचे), टर्नर क्लासिक मूव्हीज, फूड नेटवर्क, HGTV, OWN, TBS, TNT, प्रवास चॅनल, इन्व्हेस्टिगेशन डिस्कव्हरी आणि ट्रूटीव्ही), आणि ब्रॉडकास्ट नेटवर्क द सीडब्ल्यू (पॅरामाउंट डिव्हिजन सीबीएस एंटरटेनमेंट ग्रुपच्या सह-मालकीचे), स्पोर्ट्स (ज्यात टर्नर स्पोर्ट्स, टीएनटी स्पोर्ट्स आणि मोटर ट्रेंडचा समावेश आहे), ग्लोबल स्ट्रीमिंग आणि इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट (जे डिस्कव्हरी+ आणि एचबीओ मॅक्स स्ट्रीमिंग सेवा आणि व्हिडिओ गेम प्रकाशक वॉर्नर ब्रदर्स इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट) आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्क यांचा समावेश आहे. डीसी एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ते कॉमिक बुक प्रकाशक डीसी कॉमिक्सचे मालक देखील आहेत.
== संदर्भ ==
jpx0s14veliq50j3pddvh0pawyvwn19
2141929
2141927
2022-07-31T09:15:39Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — शहराचे अचूक नाव ([[सदस्य:KiranBOT II/typos#शहराचे अचूक नाव|अधिक माहिती]])
wikitext
text/x-wiki
[[चित्र:230_South_Park_Ave_Building.png|इवलेसे|न्यू यॉर्क येथील कंपनीचे मुख्यालय]]
'''वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी इंक''' (WBD) हा एक अमेरिकन बहुराष्ट्रीय मास मीडिया आणि मनोरंजन समूह आहे. AT&T द्वारे WarnerMedia च्या स्पिनऑफ नंतर 8 एप्रिल 2022 रोजी डिस्कव्हरी इंकमध्ये विलीन होऊन त्याची स्थापना झाली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bloomberg.com/news/articles/2021-05-16/at-t-is-said-in-talks-to-combine-content-assets-with-discovery-kor6r2uj|title=AT&T Is Preparing to Merge Media Assets With Discovery|date=2021-05-16|language=en}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bloomberg.com/news/articles/2021-05-17/at-t-to-merge-media-assets-with-discovery-in-43-billion-deal|title=AT&T’s WarnerMedia, Discovery to Merge in Blockbuster Deal|date=2021-05-17|language=en}}</ref>
कंपनीचे गुणधर्म नऊ व्यावसायिक युनिट्समध्ये विभागले गेले आहेत, ज्यात फ्लॅगशिप वॉर्नर ब्रदर्स फिल्म आणि टेलिव्हिजन स्टुडिओ, होम बॉक्स ऑफिस, इंक. (ज्यामध्ये एचबीओ, सिनेमॅक्स आणि मॅग्नोलिया नेटवर्क समाविष्ट आहे), CNN, यू.एस. नेटवर्क्स (ज्यामध्ये रेखीय टेलिव्हिजन गुणधर्मांचा समावेश आहे. अॅनिमल प्लॅनेट, TLC, कार्टून नेटवर्क, अॅडल्ट स्विम, डिस्कव्हरी चॅनल, केबल टेलिव्हिजन चॅनेल डिस्कव्हरी फॅमिली (हॅस्ब्रो उपकंपनी हॅस्ब्रो एंटरटेनमेंट सह-मालकीचे), टर्नर क्लासिक मूव्हीज, फूड नेटवर्क, HGTV, OWN, TBS, TNT, प्रवास चॅनल, इन्व्हेस्टिगेशन डिस्कव्हरी आणि ट्रूटीव्ही), आणि ब्रॉडकास्ट नेटवर्क द सीडब्ल्यू (पॅरामाउंट डिव्हिजन सीबीएस एंटरटेनमेंट ग्रुपच्या सह-मालकीचे), स्पोर्ट्स (ज्यात टर्नर स्पोर्ट्स, टीएनटी स्पोर्ट्स आणि मोटर ट्रेंडचा समावेश आहे), ग्लोबल स्ट्रीमिंग आणि इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट (जे डिस्कव्हरी+ आणि एचबीओ मॅक्स स्ट्रीमिंग सेवा आणि व्हिडिओ गेम प्रकाशक वॉर्नर ब्रदर्स इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट) आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्क यांचा समावेश आहे. डीसी एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ते कॉमिक बुक प्रकाशक डीसी कॉमिक्सचे मालक देखील आहेत.
== संदर्भ ==
lf5r7pg01evyfk4pgifabehpm30pac5
2141930
2141929
2022-07-31T09:16:39Z
अमर राऊत
140696
चित्र जोडले
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Warner_Bros._Discovery.svg|इवलेसे|लोगो]]
[[चित्र:230_South_Park_Ave_Building.png|इवलेसे|न्यू यॉर्क येथील कंपनीचे मुख्यालय]]
'''वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी इंक''' (WBD) हा एक अमेरिकन बहुराष्ट्रीय मास मीडिया आणि मनोरंजन समूह आहे. AT&T द्वारे WarnerMedia च्या स्पिनऑफ नंतर 8 एप्रिल 2022 रोजी डिस्कव्हरी इंकमध्ये विलीन होऊन त्याची स्थापना झाली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bloomberg.com/news/articles/2021-05-16/at-t-is-said-in-talks-to-combine-content-assets-with-discovery-kor6r2uj|title=AT&T Is Preparing to Merge Media Assets With Discovery|date=2021-05-16|language=en}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bloomberg.com/news/articles/2021-05-17/at-t-to-merge-media-assets-with-discovery-in-43-billion-deal|title=AT&T’s WarnerMedia, Discovery to Merge in Blockbuster Deal|date=2021-05-17|language=en}}</ref>
कंपनीचे गुणधर्म नऊ व्यावसायिक युनिट्समध्ये विभागले गेले आहेत, ज्यात फ्लॅगशिप वॉर्नर ब्रदर्स फिल्म आणि टेलिव्हिजन स्टुडिओ, होम बॉक्स ऑफिस, इंक. (ज्यामध्ये एचबीओ, सिनेमॅक्स आणि मॅग्नोलिया नेटवर्क समाविष्ट आहे), CNN, यू.एस. नेटवर्क्स (ज्यामध्ये रेखीय टेलिव्हिजन गुणधर्मांचा समावेश आहे. अॅनिमल प्लॅनेट, TLC, कार्टून नेटवर्क, अॅडल्ट स्विम, डिस्कव्हरी चॅनल, केबल टेलिव्हिजन चॅनेल डिस्कव्हरी फॅमिली (हॅस्ब्रो उपकंपनी हॅस्ब्रो एंटरटेनमेंट सह-मालकीचे), टर्नर क्लासिक मूव्हीज, फूड नेटवर्क, HGTV, OWN, TBS, TNT, प्रवास चॅनल, इन्व्हेस्टिगेशन डिस्कव्हरी आणि ट्रूटीव्ही), आणि ब्रॉडकास्ट नेटवर्क द सीडब्ल्यू (पॅरामाउंट डिव्हिजन सीबीएस एंटरटेनमेंट ग्रुपच्या सह-मालकीचे), स्पोर्ट्स (ज्यात टर्नर स्पोर्ट्स, टीएनटी स्पोर्ट्स आणि मोटर ट्रेंडचा समावेश आहे), ग्लोबल स्ट्रीमिंग आणि इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट (जे डिस्कव्हरी+ आणि एचबीओ मॅक्स स्ट्रीमिंग सेवा आणि व्हिडिओ गेम प्रकाशक वॉर्नर ब्रदर्स इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट) आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्क यांचा समावेश आहे. डीसी एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ते कॉमिक बुक प्रकाशक डीसी कॉमिक्सचे मालक देखील आहेत.
== संदर्भ ==
iig6gt4514r6dqqoq536u56173j69ce
2141931
2141930
2022-07-31T09:18:47Z
अमर राऊत
140696
दुरुस्ती
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Warner_Bros._Discovery.svg|इवलेसे|लोगो]]
[[चित्र:230_South_Park_Ave_Building.png|इवलेसे|न्यू यॉर्क येथील कंपनीचे मुख्यालय]]
'''वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी इंक''' (WBD) हा एक अमेरिकन बहुराष्ट्रीय मास मीडिया आणि मनोरंजन समूह आहे. [[एटी&टी]] (AT&T) द्वारे वॉर्नर मिडियाच्या स्पिनऑफ नंतर ८ एप्रिल २०२२ रोजी डिस्कव्हरी इंकमध्ये विलीन होऊन त्याची स्थापना झाली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bloomberg.com/news/articles/2021-05-16/at-t-is-said-in-talks-to-combine-content-assets-with-discovery-kor6r2uj|title=AT&T Is Preparing to Merge Media Assets With Discovery|date=2021-05-16|language=en}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bloomberg.com/news/articles/2021-05-17/at-t-to-merge-media-assets-with-discovery-in-43-billion-deal|title=AT&T’s WarnerMedia, Discovery to Merge in Blockbuster Deal|date=2021-05-17|language=en}}</ref>
कंपनीचे गुणधर्म नऊ व्यावसायिक युनिट्समध्ये विभागले गेले आहेत, ज्यात फ्लॅगशिप वॉर्नर ब्रदर्स फिल्म आणि टेलिव्हिजन स्टुडिओ, होम बॉक्स ऑफिस, इंक. (ज्यामध्ये एचबीओ, सिनेमॅक्स आणि मॅग्नोलिया नेटवर्क समाविष्ट आहे), [[सीएनएन]], यू.एस. नेटवर्क्स (ज्यामध्ये रेखीय टेलिव्हिजन गुणधर्मांचा समावेश आहे. अॅनिमल प्लॅनेट, TLC, कार्टून नेटवर्क, अॅडल्ट स्विम, डिस्कव्हरी चॅनल, केबल टेलिव्हिजन चॅनेल डिस्कव्हरी फॅमिली (हॅस्ब्रो उपकंपनी हॅस्ब्रो एंटरटेनमेंट सह-मालकीचे), टर्नर क्लासिक मूव्हीज, फूड नेटवर्क, HGTV, OWN, TBS, TNT, प्रवास चॅनल, इन्व्हेस्टिगेशन डिस्कव्हरी आणि ट्रूटीव्ही), आणि ब्रॉडकास्ट नेटवर्क द सीडब्ल्यू (पॅरामाउंट डिव्हिजन सीबीएस एंटरटेनमेंट ग्रुपच्या सह-मालकीचे), स्पोर्ट्स (ज्यात टर्नर स्पोर्ट्स, टीएनटी स्पोर्ट्स आणि मोटर ट्रेंडचा समावेश आहे), ग्लोबल स्ट्रीमिंग आणि इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट (जे डिस्कव्हरी+ आणि एचबीओ मॅक्स स्ट्रीमिंग सेवा आणि व्हिडिओ गेम प्रकाशक वॉर्नर ब्रदर्स इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट) आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्क यांचा समावेश आहे. डीसी एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ते कॉमिक बुक प्रकाशक डीसी कॉमिक्सचे मालक देखील आहेत.
== संदर्भ ==
t9v5pn1vibb1kuwfzya3tqo2ycwhp1g
2141932
2141931
2022-07-31T10:06:49Z
Khirid Harshad
138639
[[Special:Contributions/अमर राऊत|अमर राऊत]] ([[User talk:अमर राऊत|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:KiranBOT II|KiranBOT II]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
wikitext
text/x-wiki
[[चित्र:230_South_Park_Ave_Building.png|इवलेसे|न्यू यॉर्क येथील कंपनीचे मुख्यालय]]
'''वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी इंक''' (WBD) हा एक अमेरिकन बहुराष्ट्रीय मास मीडिया आणि मनोरंजन समूह आहे. AT&T द्वारे WarnerMedia च्या स्पिनऑफ नंतर 8 एप्रिल 2022 रोजी डिस्कव्हरी इंकमध्ये विलीन होऊन त्याची स्थापना झाली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bloomberg.com/news/articles/2021-05-16/at-t-is-said-in-talks-to-combine-content-assets-with-discovery-kor6r2uj|title=AT&T Is Preparing to Merge Media Assets With Discovery|date=2021-05-16|language=en}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bloomberg.com/news/articles/2021-05-17/at-t-to-merge-media-assets-with-discovery-in-43-billion-deal|title=AT&T’s WarnerMedia, Discovery to Merge in Blockbuster Deal|date=2021-05-17|language=en}}</ref>
कंपनीचे गुणधर्म नऊ व्यावसायिक युनिट्समध्ये विभागले गेले आहेत, ज्यात फ्लॅगशिप वॉर्नर ब्रदर्स फिल्म आणि टेलिव्हिजन स्टुडिओ, होम बॉक्स ऑफिस, इंक. (ज्यामध्ये एचबीओ, सिनेमॅक्स आणि मॅग्नोलिया नेटवर्क समाविष्ट आहे), CNN, यू.एस. नेटवर्क्स (ज्यामध्ये रेखीय टेलिव्हिजन गुणधर्मांचा समावेश आहे. अॅनिमल प्लॅनेट, TLC, कार्टून नेटवर्क, अॅडल्ट स्विम, डिस्कव्हरी चॅनल, केबल टेलिव्हिजन चॅनेल डिस्कव्हरी फॅमिली (हॅस्ब्रो उपकंपनी हॅस्ब्रो एंटरटेनमेंट सह-मालकीचे), टर्नर क्लासिक मूव्हीज, फूड नेटवर्क, HGTV, OWN, TBS, TNT, प्रवास चॅनल, इन्व्हेस्टिगेशन डिस्कव्हरी आणि ट्रूटीव्ही), आणि ब्रॉडकास्ट नेटवर्क द सीडब्ल्यू (पॅरामाउंट डिव्हिजन सीबीएस एंटरटेनमेंट ग्रुपच्या सह-मालकीचे), स्पोर्ट्स (ज्यात टर्नर स्पोर्ट्स, टीएनटी स्पोर्ट्स आणि मोटर ट्रेंडचा समावेश आहे), ग्लोबल स्ट्रीमिंग आणि इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट (जे डिस्कव्हरी+ आणि एचबीओ मॅक्स स्ट्रीमिंग सेवा आणि व्हिडिओ गेम प्रकाशक वॉर्नर ब्रदर्स इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट) आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्क यांचा समावेश आहे. डीसी एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ते कॉमिक बुक प्रकाशक डीसी कॉमिक्सचे मालक देखील आहेत.
== संदर्भ ==
lf5r7pg01evyfk4pgifabehpm30pac5
2141933
2141932
2022-07-31T10:07:12Z
Khirid Harshad
138639
[[Special:Contributions/Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[User talk:Khirid Harshad|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:अमर राऊत|अमर राऊत]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Warner_Bros._Discovery.svg|इवलेसे|लोगो]]
[[चित्र:230_South_Park_Ave_Building.png|इवलेसे|न्यू यॉर्क येथील कंपनीचे मुख्यालय]]
'''वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी इंक''' (WBD) हा एक अमेरिकन बहुराष्ट्रीय मास मीडिया आणि मनोरंजन समूह आहे. [[एटी&टी]] (AT&T) द्वारे वॉर्नर मिडियाच्या स्पिनऑफ नंतर ८ एप्रिल २०२२ रोजी डिस्कव्हरी इंकमध्ये विलीन होऊन त्याची स्थापना झाली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bloomberg.com/news/articles/2021-05-16/at-t-is-said-in-talks-to-combine-content-assets-with-discovery-kor6r2uj|title=AT&T Is Preparing to Merge Media Assets With Discovery|date=2021-05-16|language=en}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bloomberg.com/news/articles/2021-05-17/at-t-to-merge-media-assets-with-discovery-in-43-billion-deal|title=AT&T’s WarnerMedia, Discovery to Merge in Blockbuster Deal|date=2021-05-17|language=en}}</ref>
कंपनीचे गुणधर्म नऊ व्यावसायिक युनिट्समध्ये विभागले गेले आहेत, ज्यात फ्लॅगशिप वॉर्नर ब्रदर्स फिल्म आणि टेलिव्हिजन स्टुडिओ, होम बॉक्स ऑफिस, इंक. (ज्यामध्ये एचबीओ, सिनेमॅक्स आणि मॅग्नोलिया नेटवर्क समाविष्ट आहे), [[सीएनएन]], यू.एस. नेटवर्क्स (ज्यामध्ये रेखीय टेलिव्हिजन गुणधर्मांचा समावेश आहे. अॅनिमल प्लॅनेट, TLC, कार्टून नेटवर्क, अॅडल्ट स्विम, डिस्कव्हरी चॅनल, केबल टेलिव्हिजन चॅनेल डिस्कव्हरी फॅमिली (हॅस्ब्रो उपकंपनी हॅस्ब्रो एंटरटेनमेंट सह-मालकीचे), टर्नर क्लासिक मूव्हीज, फूड नेटवर्क, HGTV, OWN, TBS, TNT, प्रवास चॅनल, इन्व्हेस्टिगेशन डिस्कव्हरी आणि ट्रूटीव्ही), आणि ब्रॉडकास्ट नेटवर्क द सीडब्ल्यू (पॅरामाउंट डिव्हिजन सीबीएस एंटरटेनमेंट ग्रुपच्या सह-मालकीचे), स्पोर्ट्स (ज्यात टर्नर स्पोर्ट्स, टीएनटी स्पोर्ट्स आणि मोटर ट्रेंडचा समावेश आहे), ग्लोबल स्ट्रीमिंग आणि इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट (जे डिस्कव्हरी+ आणि एचबीओ मॅक्स स्ट्रीमिंग सेवा आणि व्हिडिओ गेम प्रकाशक वॉर्नर ब्रदर्स इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट) आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्क यांचा समावेश आहे. डीसी एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ते कॉमिक बुक प्रकाशक डीसी कॉमिक्सचे मालक देखील आहेत.
== संदर्भ ==
t9v5pn1vibb1kuwfzya3tqo2ycwhp1g
2141934
2141933
2022-07-31T10:23:01Z
अमर राऊत
140696
भर घातली
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Warner_Bros._Discovery.svg|इवलेसे|लोगो]]
[[चित्र:230_South_Park_Ave_Building.png|इवलेसे|न्यू यॉर्क येथील कंपनीचे मुख्यालय]]
'''वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी इंक''' (WBD) हा एक अमेरिकन बहुराष्ट्रीय मास मीडिया आणि मनोरंजन समूह आहे, ज्याचे मुख्यालय अमेरिकेतील न्यू यॉर्क येथे आहे. [[एटी&टी]] (AT&T) द्वारे वॉर्नर मिडियाच्या स्पिनऑफ नंतर ८ एप्रिल २०२२ रोजी डिस्कव्हरी इंकमध्ये विलीन होऊन त्याची स्थापना झाली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bloomberg.com/news/articles/2021-05-16/at-t-is-said-in-talks-to-combine-content-assets-with-discovery-kor6r2uj|title=AT&T Is Preparing to Merge Media Assets With Discovery|date=2021-05-16|language=en}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bloomberg.com/news/articles/2021-05-17/at-t-to-merge-media-assets-with-discovery-in-43-billion-deal|title=AT&T’s WarnerMedia, Discovery to Merge in Blockbuster Deal|date=2021-05-17|language=en}}</ref>
कंपनीचे गुणधर्म नऊ व्यावसायिक युनिट्समध्ये विभागले गेले आहेत, ज्यात फ्लॅगशिप वॉर्नर ब्रदर्स फिल्म आणि टेलिव्हिजन स्टुडिओ, होम बॉक्स ऑफिस, इंक. (ज्यामध्ये एचबीओ, सिनेमॅक्स आणि मॅग्नोलिया नेटवर्क समाविष्ट आहे), [[सीएनएन]], यू.एस. नेटवर्क्स (ज्यामध्ये रेखीय टेलिव्हिजन गुणधर्मांचा समावेश आहे. अॅनिमल प्लॅनेट, TLC, कार्टून नेटवर्क, अॅडल्ट स्विम, डिस्कव्हरी चॅनल, केबल टेलिव्हिजन चॅनेल डिस्कव्हरी फॅमिली (हॅस्ब्रो उपकंपनी हॅस्ब्रो एंटरटेनमेंट सह-मालकीचे), टर्नर क्लासिक मूव्हीज, फूड नेटवर्क, HGTV, OWN, TBS, TNT, प्रवास चॅनल, इन्व्हेस्टिगेशन डिस्कव्हरी आणि ट्रूटीव्ही), आणि ब्रॉडकास्ट नेटवर्क द सीडब्ल्यू (पॅरामाउंट डिव्हिजन सीबीएस एंटरटेनमेंट ग्रुपच्या सह-मालकीचे), स्पोर्ट्स (ज्यात टर्नर स्पोर्ट्स, टीएनटी स्पोर्ट्स आणि मोटर ट्रेंडचा समावेश आहे), ग्लोबल स्ट्रीमिंग आणि इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट (जे डिस्कव्हरी+ आणि एचबीओ मॅक्स स्ट्रीमिंग सेवा आणि व्हिडिओ गेम प्रकाशक वॉर्नर ब्रदर्स इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट) आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्क यांचा समावेश आहे. डीसी एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ते कॉमिक बुक प्रकाशक डीसी कॉमिक्सचे मालक देखील आहेत.
== संदर्भ ==
osxxzwucx3o8x7ji2ppj4b1xke8zwpu
2141935
2141934
2022-07-31T10:39:41Z
अमर राऊत
140696
दुवे जोडले
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Warner_Bros._Discovery.svg|इवलेसे|लोगो]]
[[चित्र:230_South_Park_Ave_Building.png|इवलेसे|[[न्यू यॉर्क]] येथील कंपनीचे मुख्यालय]]
'''वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी इंक''' (WBD) हा एक अमेरिकन बहुराष्ट्रीय मास मीडिया आणि मनोरंजन समूह आहे, ज्याचे मुख्यालय [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिके]]<nowiki/>तील [[न्यू यॉर्क]] येथे आहे. [[एटी&टी]] (AT&T) द्वारे वॉर्नर मिडियाच्या स्पिनऑफ नंतर ८ एप्रिल २०२२ रोजी डिस्कव्हरी इंकमध्ये विलीन होऊन त्याची स्थापना झाली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bloomberg.com/news/articles/2021-05-16/at-t-is-said-in-talks-to-combine-content-assets-with-discovery-kor6r2uj|title=AT&T Is Preparing to Merge Media Assets With Discovery|date=2021-05-16|language=en}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bloomberg.com/news/articles/2021-05-17/at-t-to-merge-media-assets-with-discovery-in-43-billion-deal|title=AT&T’s WarnerMedia, Discovery to Merge in Blockbuster Deal|date=2021-05-17|language=en}}</ref>
कंपनीचे गुणधर्म नऊ व्यावसायिक युनिट्समध्ये विभागले गेले आहेत, ज्यात फ्लॅगशिप वॉर्नर ब्रदर्स फिल्म आणि टेलिव्हिजन स्टुडिओ, होम बॉक्स ऑफिस, इंक. (ज्यामध्ये एचबीओ, सिनेमॅक्स आणि मॅग्नोलिया नेटवर्क समाविष्ट आहे), [[सीएनएन]], यू.एस. नेटवर्क्स (ज्यामध्ये रेखीय टेलिव्हिजन गुणधर्मांचा समावेश आहे. अॅनिमल प्लॅनेट, TLC, कार्टून नेटवर्क, अॅडल्ट स्विम, डिस्कव्हरी चॅनल, केबल टेलिव्हिजन चॅनेल डिस्कव्हरी फॅमिली (हॅस्ब्रो उपकंपनी हॅस्ब्रो एंटरटेनमेंट सह-मालकीचे), टर्नर क्लासिक मूव्हीज, फूड नेटवर्क, HGTV, OWN, TBS, TNT, प्रवास चॅनल, इन्व्हेस्टिगेशन डिस्कव्हरी आणि ट्रूटीव्ही), आणि ब्रॉडकास्ट नेटवर्क द सीडब्ल्यू (पॅरामाउंट डिव्हिजन सीबीएस एंटरटेनमेंट ग्रुपच्या सह-मालकीचे), स्पोर्ट्स (ज्यात टर्नर स्पोर्ट्स, टीएनटी स्पोर्ट्स आणि मोटर ट्रेंडचा समावेश आहे), ग्लोबल स्ट्रीमिंग आणि इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट (जे डिस्कव्हरी+ आणि एचबीओ मॅक्स स्ट्रीमिंग सेवा आणि व्हिडिओ गेम प्रकाशक वॉर्नर ब्रदर्स इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट) आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्क यांचा समावेश आहे. डीसी एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ते कॉमिक बुक प्रकाशक डीसी कॉमिक्सचे मालक देखील आहेत.
== संदर्भ ==
6xdp0u3jshkzq3nz0l9l8nl0k301nnz