विकिपीडिया mrwiki https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.39.0-wmf.22 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk लोकमान्य टिळक 0 820 2142168 2139114 2022-08-01T05:49:43Z Sandesh9822 66586 लोकमान्य दोनवेळा आले होते wikitext text/x-wiki {{बदल}} {{माहितीचौकट चळवळ चरित्र | नाव = बाळ गंगाधर टिळक | चित्र = Bal G. Tilak.jpg | चित्र रुंदी = | चित्र शीर्षक = [[इ.स. १९१०]] च्या सुमारास घेतलेले लोकमान्य टिळकांचे प्रकाशचित्र |उपाधी = [[लोकमान्य]] | जन्मदिनांक = [[जुलै २३]],[[इ.स. १८५६]] | जन्मस्थान = [[रत्‍नागिरी]](टिळक आळी), [[रत्‍नागिरी जिल्हा]], [[महाराष्ट्र]], [[ब्रिटिश भारत]] | मृत्युदिनांक = [[ऑगस्ट १]], [[इ.स. १९२०]] | मृत्युस्थान = [[पुणे]], [[महाराष्ट्र]], [[ब्रिटिश भारत]] | चळवळ = [[भारतीय स्वातंत्र्यलढा]] | संघटना = [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|अखिल भारतीय काँग्रेस]] | पत्रकारिता लेखन = [[केसरी (वृत्तपत्र)|केसरी]]<br />[[मराठा (वृत्तपत्र)|मराठा]] | पुरस्कार = | स्मारके = [[मुंबई]], [[दिल्ली]], [[पुणे]] | धर्म = [[हिंदू]] | प्रभाव = [[शिवाजी महाराज]], [[तात्या टोपे]], [[महाराणा प्रताप]] | प्रभावित = [[महात्मा गांधी]], [[चाफेकर बंधू]], [[स्वातंत्र्यवीर सावरकर]] | वडील नाव = गंगाधर रामचंद्र टिळक | आई नाव = पार्वतीबाई टिळक | पत्नी नाव = सत्यभामाबाई | अपत्ये = [[श्रीधर बळवंत टिळक]] | स्वाक्षरी चित्र = | तळटिपा = "स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच." }} '''बाळ गंगाधर टिळक''' ([[जुलै २३]],[[इ.स. १८५६]] - [[ऑगस्ट १]], [[इ.स. १९२०]]); केशव गंगाधर टिळक<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/information/story/bal-gangadhar-tilak-birth-anniversary-1831650-2021-07-23|title=Bal Gangadhar Tilak birth anniversary|last=DelhiJuly 23|first=India Today Web Desk New|last2=July 23|first2=2021UPDATED:|website=India Today|language=en|access-date=2022-01-04|last3=Ist|first3=2021 12:31}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/news/lifestyle/bal-gangadhar-tilak-birth-anniversary-inspiring-quotes-by-the-freedom-fighter-3995711.html|title=news18|url-status=live}}</ref> हे [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसेनानी]], शिक्षक, संपादक आणि लेखक होते. ते [[लाल-बाल-पाल]] मधील एक होते.<ref name="en.wikipedia.org">{{जर्नल स्रोत|date=2021-12-04|title=Bal Gangadhar Tilak|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Bal_Gangadhar_Tilak&oldid=1058636358|journal=Wikipedia|language=en}}</ref> टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना "भारतीय असंतोषाचे जनक" म्हटले. त्यांना "[[लोकमान्य]]" ही पदवी देखील बहाल करण्यात आली, ज्याचा अर्थ "लोकांनी [त्यांचा नेता म्हणून] स्वीकार केला".<ref name="en.wikipedia.org"/> [[महात्मा गांधी|महात्मा गांधींनी]] त्यांना "आधुनिक भारताचा निर्माता" म्हटले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.britannica.com/biography/Bal-Gangadhar-Tilak|title=Bal Gangadhar Tilak {{!}} Biography, Books, & Facts {{!}} Britannica|website=www.britannica.com|language=en|access-date=2022-01-04}}</ref> == बालपण == [[चित्र:टिळक कुटुंबीय.jpg|thumb|लोकमान्य टिळकांच्या पत्‍नी सत्यभामाबाई उर्फ तापीबाई आणि मुली व नातवंडे यांच्याबरोबर]] टिळकांचा जन्म [[जुलै २३|२३ जुलै]], [[इ.स. १८५६]] मध्ये [[रत्‍नागिरी]]मधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय [[ब्राह्मण]] कुटुंबात झाला. रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गाव होय.<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vishwakosh.marathi.gov.in/17553/|title=टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर|last=देशपांडे|पहिले नाव=सु. र.|दिनांक=|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=२२ जुलै २०१९}}</ref> == प्लेगविरोधी फवारणीस विरोध == [[इ.स. १८९७]] साली महाराष्ट्रात गाठीच्या [[प्लेग]]ची (Bubonic Plague) साथ आली. उंदीर नष्ट करण्यासाठी ब्रिटिश सरकारने पुण्यात फवारणी मोहीम सुरू केली तेव्हा पुणेकरांनी विरोध केला. हा विरोध मोडून काढण्यासाठी पुण्याचा ब्रिटिश रेसिडेंट [[वॉल्टर चार्ल्स रँड]] याने लष्कराची मदत घेतली. व त्यांचे जवान पुण्यात आरोग्य विभागाच्या मदतीला आले, घरात घुसून जबरदस्तीने फवारणी करवून घेऊ लागले. आणि साथीचा फैलाव झाल्याचे कारण सांगून लोकांचे सामान, कपडे-लत्ते सर्रास जाळून टाकू लागले, यामुळे पुण्यात एकच हाहाकार उडाला. रँडसाहेब मुद्दाम आमची घरे जाळीत आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. टिळकांनी केसरीमधून या भूमिकेला उचलून धरले. ''सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?'' हा टिळकांनी अग्रलेख याच संदर्भातील आहे. टिळक लिहितात :"रँडसाहेबांच्या फवारणीचा मोर्चा आता आमच्या घरात माजघरात पोहोचला आहे. रँडसाहेबांचे लाडके सोल्जर पायातल्या खेटरांसकट फवारणीचे धोटे घेऊन आमच्या घरात घुसतात. घरातले सामान रस्त्यावर फेकून देतात, जाळून टाकतात, हे कमी म्हणून की काय आमच्या देवघरात घुसून उंदरांबरोबर आमच्या विघ्नहर्त्या गणेशावरही फवारणी करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे."<ref name=":0" /> == टिळक-आगरकर मैत्री व वाद == डेक्कन कॉलेजमध्ये असतांना टिळकांची [[गोपाळ गणेश आगरकर]] यांच्याशी मैत्री झाली. आगरकरांकडे केसरीच्या संपादकपदाची धुरा टिळकांनी दिली होती. पण नंतर दोघांत बिनसले. टिळकांचे संस्थेतील एकंदर धोरणासंबंधी मतभेद झाले. आपल्या चाळीस पानी राजीनाम्यात टिळकांनी ‘निर्वाहापुरते वेतन’ या तत्त्वाऐवजी ‘सांपत्तिक स्थितीनुसार वेतन’ तसेच ‘[[राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद|राष्ट्रीय शिक्षण]] संस्थे’च्या उद्दिष्टाविरुद्ध ‘सरकारच्या मदतीवर चालणारी संस्था’ हे धोरण संस्थेच्या मूळ धोरणाला धक्के देणारे आहे, असे आग्रहाने सांगितले. या प्रश्नावर त्यांचा आगरकरांशी वाद झाला. याशिवाय दुसरा वाद "आधी कोण? राजकीय की सामाजिक?" या विषयावर झाला होता. जातिभेद नष्ट झाले पाहिजेत, असे ते निकराने मांडीत. परकीय सरकारने लोकमताची पर्वा न करता सुधारणेसाठी योग्य ते कायदे करावेत, असे आगरकरांचे मत होते. टिळकांचे म्हणणे असे होते की, आमच्या सुधारणा आम्हीच करू, परकीय सत्तेची ढवळाढवळ आमच्या सामाजिक वा धार्मिक बाबतीत होऊ नये. मात्र लोकमत अनुकूल असेल आणि धर्मवचनांच्या बाबतींत तडजोड होत असेल, तर असा कायदा करण्यास आमची काही हरकत नाही.<ref name="vishwakosh.marathi.gov.in">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vishwakosh.marathi.gov.in/17553/|title=टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर|दिनांक=2019-07-04|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2019-09-07}}</ref> ==न्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्युकेशन सोसायटी== [[विष्णूशास्त्री चिपळूणकर]] हे एका सरकारी शाळेत शिक्षक होते. निबंधमालाकार [[विष्णूशास्त्री चिपळूणकर]] यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरविले होते तेव्हा टिळक व आगरकर दोघेही त्यांना भेटले. १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पत्करला. विष्णूशास्त्री १८८२ मध्ये मरण पावले तथापि १८८४ मध्ये वेडरबर्न, वर्ड्‌स्वर्थ, मंडलिक, तेलंग, दांडेकर, य.मो. केळकर, भांडारकर वगैरे प्रभृतींच्या मदतीने टिळक–आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेतर्फे १८८५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. टिळक गणित व संस्कृत विषय शिकवीत.<ref name="vishwakosh.marathi.gov.in"/> == दुष्काळ == {{main|१८९७ची प्लेगची साथ|दामोदर चाफेकर}} [[चित्र:Tilak in study room.jpg|thumb|अभ्यासिकेत टिळक|अल्ट=]] [[इ.स. १८९६]] साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. आपल्या केसरी या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ब्रिटिश सरकार ’दुष्काळ विमा निधी’ अतंर्गत लोकांकडून पैसा गोळा करत असे. त्याचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. तसेच सरकारच्या 'Famine Relief Code' नुसार दुष्काळ पडला असतांना शेतकऱ्यांना कर भरण्याची आवश्यकता नव्हती. तरी काही भागात सक्तीने करवसुली करण्यात येत असे. याविरुद्ध लोकांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केसरीद्वारे केले. त्यांच्या स्वयंसेवकांनी महाराष्ट्रभर गावागावात फिरून लोकांना 'Famine Relief Code' बद्दल माहिती देणारी पत्रके वाटली. याबरोबरच धनिकांनी व दुकानदारांनी अन्न व पैसा दान करावे असे आवाहन केले व यातून अनेक ठिकाणी सार्वजनिक खानावळी चालवल्या गेल्या.{{संदर्भ}} == जहालवाद विरुद्ध मवाळवाद == तत्कालीन भारतीय नेतृत्वात भारतास स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांशी व्यवहार कसा असावा याबद्दल दोन स्पष्ट मतप्रवाह होते. ''इंग्रजांशी जुळवून घेउन भारतास स्वातंत्र्य देण्यास त्यांची मनधरणी करणे'' हा मतप्रवाह मवाळवाद समजला जातो तर ''इंग्रजांनी भारतास स्वातंत्र्य दिलेच पाहिजे व त्यासाठी त्यांच्याशी असलेले मतभेद उघड करून वेळ आल्यास कारवाया, आंदोलने करणे'' हा मतप्रवाह जहालवाद समजला जातो. टिळक जहालवादी होते.{{संदर्भ}} === [[लाल-बाल-पाल]] === [[चित्र:Lal Bal Pal.jpg|thumb|लाल बाल पाल|अल्ट=]] [[लाला लजपतराय]], बाळ गंगाधर टिळक आणि [[बिपिनचंद्र पाल]] यांची राजकीय मते एकमेकांशी जुळणारी होती. यामुळे या त्रिकुटाला ''लाल-बाल-पाल'' असे नामकरण मिळाले.{{संदर्भ}} == बंगालच्या फाळणीविरुद्धचा लढा == ८ जून १९१४ या दिवशी [[मंडाले]]च्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्‍न केले; परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात. ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच या लीगचे ध्येय होते. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.<ref name=":0" /> टिळकांच्या बाबतीमध्ये [[राम गणेश गडकरी]] असे म्हणाले होते की, बाळ गंगाधर टिळक हे मंडालेला गेल्यापासून या पुणे शहरात दुरून येणारा माणूस पाहून चटकन हातातली विडी विझवावी, या लायकीचे कोणी राहिलेले नाहीत. == पत्रकारिता == [[चित्र:Kesari Editorial.jpg|thumb|केसरीतील अग्रलेख|100x150px|अल्ट=]] [[चित्र:Maratha Editorial.jpg|मराठातील अग्रलेख|right|thumb|100x150px]]चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १८८१ मध्ये आर्यभूषण छापखाना काढला. टिळकांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने [[इ.स. १८८१]] साली [[केसरी (वृत्तपत्र)|केसरी]] व [[मराठा (वृत्तपत्र)|मराठा]] ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून. प्रारंभी आगरकर केसरीचे व टिळक मराठाचे संपादक होते. अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणाऱ्या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा केसरीचा मुख्य उद्देश होता. जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करणे व सामाजिक परिवर्तनांसाठी जनजागृती करणे या विचारांनी केसरी सुरू झाले. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परीक्षणे प्रकाशित होत असत. मराठा वृत्तपत्र हे मुख्यत: शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यांवरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली. [[इ.स. १८८२]]च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.{{संदर्भ}} सुरुवातीला आगरकरांकडे ' केसरी 'चे संपादकपद तर टिळकांकडे ' मराठा ' या इंग्रजी नियतकालिकाची संपादकीय जबाबदारी होती. तरीही टिळकांचे अग्रलेख या काळातही 'केसरी'त प्रसिद्ध होत होतेच. पुढे दोघांत तात्त्विक मतभेद झाले आणि टिळकांनी कर्जासह ' केसरी 'चे संपादकपद स्वतःकडे घेतले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत टिळकांचे अग्रलेख हाच ' केसरी 'चा आत्मा होता. १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले. ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ', ' उजाडले पण सूर्य कुठे आहे ,' ' टिळक सुटले पुढे काय ', ' प्रिन्सिपॉल , शिशुपाल की पशुपाल ', ' टोणग्याचे आचळ ', 'हे आमचे गुरूच नव्हेत ’, ' बादशहाब्राह्मण झाले ' हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.indiatimes.com//articleshow/3311746.cms|title=तिखट व धारदार शस्त्र!|date=31 जुलै, 2008|website=Maharashtra Times}}</ref> == साहित्य आणि संशोधन == टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके ’[[ओरायन (पुस्तक)|ओरायन]]’(Orion) आणि ’[[आर्क्टिक होम ऑफ वेदाज]]’ (Arctic home of vedas) ही त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक ’[[गीतारहस्य]]’ यात त्यांनी [[भगवद्‌गीता|भगवद्‌गीतेतील]] कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे. त्यांचे इतर लिखाण :- * आर्क्टिक होम ऑफ वेदाज * ओरायन * गीतारहस्य * [[टिळक पंचांग पद्धती]]. (ही आज कित्येक ठिकाणी विशेषतः [[कोकण]], [[पश्चिम महाराष्ट्र]] भागात वापरली जाते.) * टिळकांची पत्रे, एम. डी. विद्वांस यांनी संपादित. * [[वेदांचा काळ व वेदांग ज्योतिष (पुस्तक)|वेदांचा काळ व वेदांग ज्योतिष]] (Vedic Chronology and Vedang Jyotish) * Selected documents of Lokamanya Bal Gangadhar Tilak, 1880-1920, रविंद्र कुमार यांनी संपादित केले आहे. * The Hindu philosophy of life, ethics and religion (१८८७ मध्ये प्रकाशित). == सामाजिक सुधारणांबाबत टिळकांची भूमिका == टिळकांच्या काळात, महिला आणि [[जात|जातीच्या]] प्रश्नावर [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेसमध्ये]] दोन गट होते - सुधारणावादी आणि पुराणमतवादी. [[अस्पृश्यता|जातीय भेदभाव]] दूर करणे, [[बालविवाह|बालविवाहावर]] बंदी घालणे, [[विधवा]] विवाहाचे समर्थन करणे आणि [[महिला शिक्षण]] हे सुधारणावादी विचारधारेचे चार मुख्य आधार होते. [[महादेव गोविंद रानडे]], [[डब्ल्यू.सी. बॅनर्जी]], [[विष्णू हरी पंडित]] आणि नंतर [[गोपाळ गणेश आगरकर]] तसेच [[गोपाळ कृष्ण गोखले]] आदी या पक्षात होते. दुसरीकडे, [[विष्णूशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर|विष्णूशास्त्री चिपळूणकर]] आणि टिळक हे रूढीवादी विचारांचे नेतृत्व करीत होते.<ref name="hindi.theprint.in">https://hindi.theprint.in/opinion/why-was-dr-ambedkar-not-crazy-about-the-greatness-of-balgangadhar-tilak/156878/</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-53723076|title=टिळक महिलांना आणि ब्राह्मणेतरांना शिक्षण देण्याच्या विरोधात होते का? BBC News मराठी|language=mr}}</ref> === महिला शिक्षणाबद्दल टिळकांचे विचार === टिळकांनी पूर्ण क्षमतेने [[स्त्रीशिक्षण|स्त्री शिक्षणाला]] विरोध केला. [[परिमला व्ही. राव]] यांनी आपल्या शोधपेपरमध्ये मुख्यत्वे टिळकांच्या [[मराठा (मराठी वृत्तपत्र)|''मराठा'']] वर्तमानपत्राचा हवाला देत सांगितले की विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि टिळक यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या कट्टरपंथी गटाने १८८१ ते १९२० च्या दरम्यान कशाप्रकारे मुलींसाठी शाळा सुरू करण्याला आणि प्रत्येक समुदायाला शिक्षण देण्याच्या प्रयत्नांना विरोध केला. या गटाच्या विरोधामुळे महाराष्ट्रातील ११ पैकी ९ [[नगरपालिका|नगरपालिकांमध्ये]] प्रत्येकाला शिक्षण देण्याच्या प्रस्तावाला पराभवाला सामोरे जावे लागले. या गटाने राष्ट्रवादी शिक्षणाचा पुरस्कार केला, ज्यामध्ये [[धर्मग्रंथ|धर्मशास्त्रांचे]] अध्यापन व त्याच्या कौशल्यांचा अभ्यास करण्यावर भर देण्यात आला.<ref name="hindi.theprint.in"/> === विवाहाचे वय व टिळकांचे विचार === त्यावेळी मुलींचे लग्न अगदी लहान वयात होते, त्यामुळे त्यांना असह्य छळ व यातना सहन करावा लागला. [[पेशवे|पेशव्यांच्या]] राज्यात [[ब्राह्मण समाज|ब्राह्मण]] कुटुंबांयांसाठी हे अनिवार्य होते की आपल्या मुलीचे लग्न ९ वर्षांपेक्षा कमी वयात केले गेले पाहिजे. एका प्रसिद्ध प्रकरणात, मुलगी फूलमणीचे ११व्या वर्षीच लग्न केले होते, तिच्या ३५ वर्षीय पतीने तिच्याशी [[बलात्कार|जबरदस्तीने संभोग]] (लैंगिक अत्याचार) केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. ब्रिटिश भारतात अशा अनेक घटना घडल्या होत्या ज्यामध्ये अल्पवयीन मुलींशी लैंगिक संबंध ठेवल्याने त्या [[अपंग]] झाल्या. विवाह आणि संमतीने लैंगिक संबंध यासाठीचे वय वाढविण्याची मागणी [[भारतातील समाजसुधारक|भारतातील समाजसुधारकांकडून]] करण्यात येत होती. म्हणूनच ब्रिटिश सरकारने १८९१ साली एक कायदा "एज ऑफ कॉन्सेन्ट ॲक्ट १८९१" तयार केला आहे ज्यानुसार १२ वर्षापेक्षा कमी वयाच्या विवाहित किंवा अविवाहित मुलीशी लैंगिक संबंध ठेवणे बलात्काराच्या प्रकारात येईल. काँग्रेसचे सुधारवादी लोकांचे या विधेयकाला समर्थन होते, परंतु टिळकांनी या प्रकरणात ब्रिटीश सरकारच्या हस्तक्षेपाला विरोध केला. ते म्हणाले - '''हा सरकारचा कायदा योग्य आणि उपयुक्त असू शकेल, परंतु तरीही सरकारने आमच्या सामाजिक परंपरा आणि जीवनशैलीत हस्तक्षेप करावा अशी आमची इच्छा नाही''.'<ref name="hindi.theprint.in"/> === जातीचे निर्मूलन व गैर-ब्राम्हणांबद्दल टिळकांचे विचार === टिळकांनी [[भारतातील जातिव्यवस्था|जातीव्यवस्थेचे]] ''(द प्रॉस्पेक्ट्स ऑफ हिंदू कास्ट, मराठा, 10 जुलै 1881)'' समर्थन केले. टिळकांचा [[चातुर्वर्ण्य|वर्ण व्यवस्थेवर]] ठाम विश्वास होता. त्यांचा असा विश्वास होता की [[ब्राह्मण (वर्ण)|ब्राह्मण जात]] सर्वात शुद्ध आहे आणि जातीव्यवस्थेला टिकवून ठेवणे देश व समाजाच्या हिताचे आहे. त्यांचे म्हणणे होते की [[जातिव्यवस्थेचे निर्मूलन|जातींचे निर्मूलन]] होणे म्हणजे [[राष्ट्रीयत्व|राष्ट्रीयत्वाचा]] ऱ्हास होणे होय. त्यांच्या मते, [[जात]] हा हिंदू समाजाचा आधार आहे आणि जातीचा नाश म्हणजे हिंदू समाजाचा नाश.<ref name="hindi.theprint.in"/> जेव्हा [[जोतीराव गोविंदराव फुले|ज्योतिबा फुले]] यांनी <u>अनिवार्य शिक्षणाचे अभियान</u> सुरू केले तेव्हा टिळकांनी त्याला विरोध केला. टिळकांचा असे म्हणणे होते की, प्रत्येक बालकाला [[इतिहास]], [[भूगोल]], [[गणित]] शिकवण्यास काही अर्थ नाही, कारण त्यांचा उपयोग त्यांच्या आयुष्यात होत नाही. [[कुणबी]] जातीच्या मुलांना इतिहास, भूगोल किंवा गणिताचे शिक्षण दिल्यास त्यांचे नुकसान होईल कारण ते त्यांचे वांशिक कौशल्य विसरतील. ते पुढे म्हणाले की, कुणबी जातीच्या मुलांनी आपला पारंपरिक [[शेती]] व्यवसाय करावा आणि [[शिक्षण|शिक्षणापासून]] दूर रहावे. टिळक हे विचार मांडत असताना, त्याच वेळी ब्रिटिश सरकार शाळा उघडत होती, आणि त्यात सर्व जातींच्या मुलांना शिक्षण घेण्याचा अधिकार देत होती. टिळकांनी यास ब्रिटिश सरकारची गंभीर चूक म्हटली. सार्वजनिक शाळेत [[महार]] आणि [[मांग]] जातीच्या मुलांना प्रवेश देण्याबद्दल टिळकांनी ब्रिटीश सरकारला इशारा दिला की, महार-मांग मुले ब्राह्मण मुलांबरोबर बसल्याने हिंदू धर्म सुरक्षित राहणार नाही.<ref name="hindi.theprint.in"/> === टिळकांबद्दल डॉ. आंबेडकरांचे विचार === [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा]] असा विश्वास होता की टिळकांमुळे काँग्रेसने समाज सुधारणेचे काम थांबवले. यामुळे भारतातील सामाजिक परिवर्तनाचा मार्ग बंद झाला आणि राजकीय सुधारणाही थांबल्या. ज्या काळात [[महादेव गोविंद रानडे]] आणि [[गोपाळ कृष्ण गोखले]] ते [[जोतीराव गोविंदराव फुले|ज्योतिबा फुले]] सामाजिक सुधारणेसाठी कार्यरत होते, त्या काळात टिळक पारंपरिक नेत्यांचे नेतृत्व करीत होते. आणि या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी टिळकांबद्दल सातत्याने टीकात्मक लेखन केलेले आहे.<ref name="hindi.theprint.in"/> टिळक त्यावेळी काँग्रेस पक्षात कार्यरत होते. काँग्रेसमध्येच एक संस्था होती - ''सोशल कॉन्फरन्स'' ज्याने समाज सुधारणेसाठी काम केले. १९९५ मध्ये जेव्हा काँग्रेसचे अधिवेशन चालू होते, तेव्हा काही लोक म्हणाले की जर काँग्रेसच्या अंतर्गत सोशल कॉन्फरन्सने समाज सुधारणेचे काम केले तर आम्ही काँग्रेसचा पंडाल जाळून टाकू. अशा लोकांचे वैचारिक नेतृत्व टिळक करीत होते. शेवटी निर्णय घेण्यात आला की काँग्रेसचा समाजसुधारणाच्या कोणत्याही कार्यक्रमाशी संबंध राहणार नाही, मग ते कितीही महत्त्वाचे असले तरीही. काँग्रेस केवळ एक राजकीय व्यासपीठ बनले, त्यांनी समाज सुधारणेचे कार्यक्रम थांबविले. याचे वर्णन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या "गांधींनी आणि काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केले?" पुस्तकात तपशीलवार केले आहे. "[[रानडे, गांधी आणि जीना|रानडे, गांधी आणि जिन्ना]]" या आपल्या दुसऱ्या पुस्तकात आंबेडकर लिहितात - "''विचारवंतांचा एक गट कट्टरपंथी आणि अराजकीय आहे आणि दुसरा गट पुरोगामी आणि राजकीय आहे.''" पहिल्या गटाचे नेतृत्व आधी चिपळूणकर आणि नंतर टिळक यांनी केले. या दोघांमुळे रानडे यांना विविध प्रकारचे त्रास झाले. यामुळे केवळ सामाजिक सुधारणांच्या कामांचेच नुकसान झाले नाही तर राजकीय सुधारणांनाही सर्वाधिक फटका बसल्याचे अनुभवावरून दिसून येते.'<ref name="hindi.theprint.in"/> टिळक आणि रानडे यांची तुलना करताना बाबासाहेब आंबेडकर हेही लिहितात की निःसंशयपणे टिळक तुरुंगात राहिले, परंतु रानडे यांची लढाई अधिक कठीण होती. ज्या व्यक्तीने राजकीय लढा दिला त्याला समाज डोक्यावर घेतो, तर समाज सुधारणेसाठी संघर्ष करणारी व्यक्ती बऱ्याचदा एकटी असते आणि तिला सर्व प्रकारच्या अपमानांना सामोरे जावे लागते.<ref name="hindi.theprint.in"/> टिळकांचे स्पष्ट मत होते की [[शेतकरी]] आणि कारागीर जातींनी [[राजकारण|राजकारणात]] प्रवेश करू नये. १९१८ मध्ये या जातींनी राजकीय प्रतिनिधित्त्व मागितले असता टिळकांनी सोलापुरातील एका सभेत असे म्हटले होते की '[[तेली]]-[[तामोशी|तामोली]]-[[कुणबी]] [[विधानसभा|विधानसभेत]] जाऊन काय करणार?' बाबासाहेबांच्या मते, टिळकांच्या मते या जातींतील लोकांचे कार्य कायद्यांचे अनुसरण करणे आहे आणि त्यांना कायदे करण्याचा अधिकार असू नये.<ref name="hindi.theprint.in"/> == सार्वजनिक उत्सवांची सुरुवात == राजकीय जनजागृतीसाठी इ.स. १८९३ साली टिळकांनी [[गणेशोत्सव]] सुरू केला आणि [[महात्मा फुले]]ंनी सुरू केलेल्या [[शिवजयंती|शिवाजी जयंतीला]] व्यापक स्वरुपात साजरी केले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=choFAAAAMAAJ&dq=Kesar%C4%AB,+1881-1981&focus=searchwithinvolume&q=%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80|title=Kesarī, 1881-1981: vaicārika, sandarbha, āṇi vāṭacāla|date=1981|publisher=Kesarī Mudraṇālaya|language=mr}}</ref> शिवजयंती आणि गणेशोत्सव या सार्वजनिक सणांद्वारे ब्रिटिशांविरुद्ध लोकांना उभे राहण्यासाठी जागृत करणे हे टिळकांचे उद्दिष्ट होते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-45027532|title=BBC News मराठी|language=mr}}</ref> ==कौटुंबिक जीवन == कौटुंबिक स्तरावर १९०२-०३ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथही प्लेगला बळी पडला. पत्‍नीचा देहान्त ...साली झाला. त्यांच्या राजकीय धकाधकीच्या जीवनात पत्‍नीच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांची जबाबदारी ...नी सांभाळली. पण त्यांची दोन्ही धाकटी मुले टिळकबंधू म्हणून ओळखली जात, आणि ती आगरकरांच्या विचारांशी जवळीक ठेवणारी होती.{{संदर्भ}} == टिळकांवर लिहिलेली पुस्तके<ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा=http://www.lokmanyatilak.org/index.php/vadmay/lokmnaynvaril-sahitya/granthasuchi|title=लोकमान्य टिळकांवरील पुस्तके|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=http://www.lokmanyatilak.org|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=२२ जुलै २०१९}}</ref>== * टिळक आणि आगरकर - तीन अंकी नाटक, लेखक [[विश्राम बेडेकर]] * [[टिळक]] भारत, लेखक शि.ल. करंदीकर * टिळकांची पत्रे, संपादक : एम. धोंडोपंत विद्वांस * मंडालेचा राजबंदी, लेखक [[अरविंद व्यं. गोखले]] * लोकमान्य टिळक चरित्र व आठवणी (भाग १ ते ६), लेखक प्रा.[[वामन शिवराम आपटे]] * लोकमान्य टिळक दर्शन, लेखक : भालचंद्र दत्तात्रेय खेर * लोकमान्य टिळक, लेखक : [[पु.ग. सहस्रबुद्धे]] * लोकमान्य टिळक यांचे चरित्र (३ खंड), लेखक [[न.चिं. केळकर]] * लोकमान्यांची सिंहगर्जना, लेखक गिरीश दाबके * लोकमान्य ते महात्मा लेखक सदानंद मोरे * लोकमान्य व लोकराजा लेख लेखक इंद्रजित नाझरे * लाल,बाल,पाल लेख लेखक इंद्रजित नाझरे *लोकमान्य टिळकांच्या जीवनावर "दुर्दम्य" नावाची चरित्रात्मक कादंबरी प्रा.गंगाधर गाडगीळ यांनी लिहिली आहे. ==चित्रपट== * "लोकमान्य : एक युगपुरुष" (दिग्दर्शक - ओम राऊत, टिळकांच्या भूमिकेत [[सुबोध भावे]]) - इ.स. २०१५. ===टिळकांवर न निघालेला चित्रपट=== चित्रपट निर्माते विनय धुमाळे यांनी टिळकांवर चित्रपट बनवण्यासाठी १९९८मध्ये केंद्र सरकारकडून अडीच कोटी रुपयांचे, तर राज्य सरकारकडून पन्नास लाख रुपयांचे अनुदान घेतले होते. मात्र तेव्हापासून आजपर्यंत हा चित्रपट बनलेला नाही. त्याबद्दल पुण्यातील विष्णू रामचंद्र कमळापूरकर यांनी माहिती अधिकाराचा वापर करून पाठपुरावा केला होता. अनुदान घेतल्यानंतर तब्बल सोळा वर्षे हा चित्रपट अपेक्षेनुसार बनविण्यात धुमाळे यांना अपयश आल्याचा निष्कर्ष राज्याच्या सांस्कृतिक विभागाने काढला असून, या अनुदानाची व्याजासकट वसुली करण्याची प्रक्रिया सुरू झाली. विनय धुमाळे यांनी शासकीय अर्थसाहाय्यातून निर्माण केलेला 'लोकमान्य' चित्रपट (डीव्हीडी स्वरूपातील) हा अतिशय सुमार दर्जाचा असून राष्ट्रपुरुषांवर चित्रपट बनविण्याचा उद्देश या चित्रपटातून सफल झालेला नाही, असे स्पष्ट मत राज्य सरकारच्या चित्रपट परीक्षण समितीने नोंदविले आहे. या समितीमध्ये संजीव कोलते, भक्ती मायाळू, प्रकाश जाधव, बाळासाहेब गोरे, विजय कोंडके, मधु कांबीकर, ललिता ताम्हाणे, महेश लिमये व सदस्य सचिव म्हणून मंगेश मोहिते यांचा समावेश होता. या चित्रपटाच्या सर्वच अंगांची समितीने चिरफाड केली आहे. हा चित्रपट नसून अडीच तासांचा माहितीपट असल्याचे समितीने नमूद केले असून सरकारचा या बाबतचा हेतू सफल झालेला नसल्याचेही त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. == पुतळे== महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांचे बरेच पुतळे आहेत, त्या पुतळ्यापैकी काहींना विशेष इतिहास आहे. टिळकांचे पुतळे असलेल्या काही शहरांची आणि तेथील लोकमान्य टिळकांच्या काही पुतळ्यांची यादी पुढे दिली आहे :- * [[खामगाव]] ([[बुलढाणा जिल्हा]] * [[तळोदा]] ([[नंदुरबार जिल्हा]]) * [[नवी दिल्ली]] (महाराष्ट्र सदन-प्रस्तावित) * [[नागपूर]] * निगडी (पुणे) * [[पुणे]] ([[महात्मा फुले मंडई|भाजी मंडई/रे मार्केट/फुले मार्केट]] ; टिळक स्मारक मंदिर, [[गायकवाड वाडा]]/केसरी वाडा) * [[बार्शी]] (भाजी मंडई) * [[बोरीवली]] ([[मुंबई]]) : हा पुतळा रस्त्यावरचे सिग्नल दिसण्याला अडथळा होतो, म्हणून हलवणार आहेत. * मुंबई (गिरगांव चौपाटी) : हा टिळकांचा पहिला पुतळा - टिळकांच्या हयातीतच शिल्पकार [[रघुनाथ कृष्ण फडके|रघुनाथराव फडके]] यांनी टिळकांना समोर बसवून बनवला. * [[रत्‍नागिरी]] (टिळकांच्या राहत्या घराच्या केलेल्या स्मारकात) * [इचलकरंजी] राजवाडा चौक टिळक रोड . * अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लोकमान्य टिळकांचा देखील पुतळा उभारण्यात येणार आहे ===पुण्याच्या भाजी मंडईतील पुतळा === [[पुणे|पुण्याच्या]] [[महात्मा फुले]] मंडईत पांढऱ्या शुभ्र मेघडंबरीत असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे २२ जुलै १९२४ रोजी अनावरण झाले. लोकमान्यांच्या निधनानंतर लगेचच म्हणजे १७ ऑगस्ट १९२० रोजीच्या पुणे नगरपालिकेच्या सभेत या पुतळ्याचा ठराव मांडण्यात आला व त्यासाठी पंधरा हजार रुपयांची तरतूदही करण्यात आली. त्यानंतर वर्षभराने झालेल्या सभेत शिल्पकार [[विनायकराव वाघ|विनायक व्यंकट वाघ]] यांना आगाऊ सहा हजार रुपये देण्यात यावेत, असे ठरले. नगरपालिकेच्या अकाउंटंटने मात्र या खर्चासाठी प्रांतिक सरकारची म्हणजे मुंबई सरकारची परवानगी घ्यावी असे सुचविले. ९ जून १९२२ रोजी नगरपालिकेचे लोकनियुक्त अध्यक्ष [[न.चिं. केळकर]] अध्यक्षस्थानी असलेल्या पालिकेच्या सभेत अकाउंटंटचा आक्षेप चर्चेला आला असता, ‘या खर्चासाठी अन्य कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही,’ असे मत व्यक्त झाले. १९२२-२३ मध्ये सरकारी हिशेब तपासनिसाने पुतळा आणि शिल्पकाराचा खर्च करण्यास मनाई केली. जिल्हाधिकाऱ्यांनीतर ६ हजार रुपये वसूल करण्यासाठी भारतमंत्री (Secretary of State for India) यांच्या वतीने जिल्हा कोर्टात दावा दाखल केला. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात अशा प्रकारचा दावा झालेला हा पहिलाच पुतळा असावा. टिळक हयात असताना सरकार त्यांच्यावर खटले भरतच होते, आता पुतळ्यावर खटला सुरू झाला. सरकार आणि कोर्ट या दोघांचेही दडपण पुणे नगरपालिकेच्या अध्यक्षांवर आले. शिल्पकार वाघांना या कशाचीच गंधवार्ता नव्हती. कोर्टाने पुतळा उभारण्याच्या खर्चाला बंदी घातली होती. अखेर केसरी मराठा ट्रस्टने खर्चाची बाजू उचलण्याची तयारी दाखवली. न्यायालयात विरुद्ध निकाल गेल्यास हे पैसे ट्रस्ट परत मागणार नाही, असे सांगितल्याने २२ जुलै १९२४ रोजी पंडित मोतीलाल नेहरू यांच्या हस्ते पुतळा बसविण्यात आला. मात्र न्यायालयाने सरकारविरुद्ध निर्णय दिला आणि पुणे नगरपालिकेची भूमिकाच योग्य ठरली. == बाह्य दुवे == {{कॉमन्स वर्ग|Bal Gangadhar Tilak|{{लेखनाव}}}} {{विकिक्वोट}} * * [http://maharashtratimes.indiatimes.com/articlelist/msid-3311635.cms महाराष्ट्र टाइम्समधील टिळकांवरील लेखसदर, ग्लोबल टिळक] * [http://www.loksatta.com/daily/20080903/vishesh.htm टिळकांचा अग्रलेख - गणपतीचा उत्सव, केसरी सप्टेंबर १८, १८९४] * [http://www.loksatta.com/daily/20050730/chchou.htm साध्वी सत्यभामाबाई टिळक ] ==संदर्भ== {{संदर्भयादी}} {{भारतीय स्वातंत्र्यलढा}} {{मराठी साहित्यिक}} {{पुणे}} {{DEFAULTSORT:टिळक, बाळ गंगाधर}} [[वर्ग:इ.स. १८५६ मधील जन्म]] [[वर्ग:बाळ गंगाधर टिळक| ]] [[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]] [[वर्ग:भारतीय राजकारणी]] [[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]] [[वर्ग:मराठी संपादक]] [[वर्ग:मराठी लेखक]] [[वर्ग:मराठी गणितज्ञ]] [[वर्ग:मराठी इतिहास संशोधक]] [[वर्ग:मराठी साहित्यिक]] [[वर्ग:मराठी विचारवंत]] [[वर्ग:इ.स. १९२० मधील मृत्यू]] [[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] lzibs30wdo2pxc4asd4atbhi2stbmjb वल्लभभाई पटेल 0 880 2142124 2100516 2022-08-01T05:01:57Z Sandesh9822 66586 wikitext text/x-wiki <table border="1" cellpadding="2" cellspacing="0" align="right" width="300px"> <tr> <td colspan=2 align=center>संक्षिप्त सूची</td></tr> <tr> <td colspan=2 align=center>[[चित्र:sardarpatel.jpg|thumb|सरदार वल्लभभाई पटेल]]</td> </tr> <tr> <td>पूर्ण नाव</td> <td>वल्लभभाई पटेल</td> </tr> <tr> <td>जीवनकाळ</td> <td>[[ऑक्टोबर ३१]], [[इ.स. १८७५|१८७५]]<br />(करमसद, [[खेडा जिल्हा]], [[गुजरात]])<br />ते<br />[[डिसेंबर १५]], [[इ.स. १९५०|१९५०]]</td> </tr> <tr> <td>आई-वडील</td> <td>लाडबा व झवेरभाई</td> </tr> <tr> <td>पत्‍नी</td> <td>झवेरबा</td> </tr> <tr> <td>शिक्षण</td> <td>[[बॅरिस्टर]]</td> </tr> <tr> <td>धर्म </td> <td>[[हिंदू]]</td> </tr> <tr> <td>कार्यषेत्र</td> <td>राजकारण</td> </tr> <tr> <td>गौरव</td> <td>'भारताचे लोहपुरुष', 'सरदार'</td> </tr> </table> '''वल्लभभाई पटेल''' (जन्म : नडियाद, ३१ ओक्टोबर १८७५; - १५ डिसेंबर १९५०) हे भारतातील एक राजकीय व सामाजिक नेते होते. वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी ‘[[सरदार]]’ ही उपाधी दिली. वल्लभभाई पटेल पेशाने [[वकील]] होते. वकिली करीत असताना ते [[महात्मा गांधी]]च्या प्रभावाखाली आले. [[गुजरात]]च्या [[खेडा]],[[आणंद]] जिल्ह्यातील [[बोरसद]] आणि [[सुरत]] जिल्ह्यातील [[बारडोली]] तालुक्यातील खेडुतांना संघटित करून त्यांनी [[इंग्रजी]] अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७ च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. [[भारत छोडो आंदोलन|भारत छोडो आंदोलनात]] ते आघाडीवर होते. वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले [[गृहमंत्री]] व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी [[पाकिस्तान|पाकिस्तानातून]] आलेल्या आणि [[पंजाब]] व [[दिल्ली]] येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. [[फाळणी]]नंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरीताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे '''लोहपुरुष''' म्हणून ओळखले जातात. सरदार पटेल हे मुक्त [[व्यापार]] व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते भारताची एकता आणि अखंडता यांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे. राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. == जन्म व कौटुंबिक जीवन == [[File:Mahatma Gandhi with Sardar Vallabhbhai Patel.jpg|thumb|गांधी यांच्यासमवेत पटेल]] '''वल्लभभाई झवेरभाई पटेल''' यांचा जन्म लेवा पटेल समाजामध्ये, त्यांच्या मामांच्या नडियाद (गुजरात) येथील घरी झाला. त्यांची अचूक जन्मतारीख ज्ञात नाही, पण त्यांनी मॅट्रिक परीक्षेच्या वेळी स्वतःची जन्म तारीख ३१ ऑक्टोबर अशी लिहिली होती.<ref>{{स्रोत पुस्तक | last = गांधी | first = राजमोहन | authorlink = राजमोहन गांधी | year = १९९० | title= पटेल: एक जीवन (Patel: A Life) | publisher = नवजीवन | location = भारत | pages = ३ }}</ref> पिता झवेरभाई व माता लाडबा यांचे ते चौथे पुत्र होत. झवेरभाई [[खेडा जिल्हा|खेडा जिल्ह्याच्या]] करमसद गावचे रहिवासी होते. सोमाभाई, नरसिंहभाई व विठ्ठलभाई (विठ्ठलभाई - पुढे राजकारणीही झाले) ही त्यांची मोठी भावंडे होती. त्यांना एक काशीभाई नावाचा धाकटा भाऊ व दहीबा नावाची धाकटी बहीण होती. बालपणी '''वल्लभभाई''' वडिलांना शेतीत मदत करत असत.<ref>{{स्रोत पुस्तक | last = गांधी | first = राजमोहन | title= पटेल: एक जीवन (Patel: A Life) | pages = ७ }}</ref> ते१८ वर्षाचे झाले असता त्यांचे लग्न जवळच्या गावातील १२/१३ वर्षाच्या झवेरबा यांच्यासोबत झाले. '''वल्लभभाई''' मॅट्रिकची परीक्षा तुलनेने उशिरा, म्हणजे वयाच्या २२व्या वर्षी उत्तीर्ण झाले.<ref>{{स्रोत पुस्तक | last = गांधी | first = राजमोहन | title = पटेल: एक जीवन (Patel: A Life) | pages = १३ }}</ref> इतरांकडे पुस्तके मागून, कुटुंबापासून दूर राहून दोन वर्षात '''वल्लभभाई पटेल''' वकिलीची परीक्षा पास झाले. त्यानंतर [[गोध्रा]] येथे झवेरबांसोबत त्यांनी गृहस्थ जीवनाची सुरुवात केली. तिथल्या बार कौन्सिलमध्येही नाव नोंदवले. झवेरबांपासून त्यांना दोन अपत्ये झाली - १९०४मध्ये मणीबेन आणि १९०६मध्ये डाह्याभाई. [[गुजरात]]मध्ये त्या वेळी ब्युबॉनिक [[प्लेग]]ची साथ पसरली होती. या काळात त्यांनी स्वतःच्या कुटुंबास सुरक्षित स्थानी हलवले.<ref>{{स्रोत पुस्तक | last = गांधी | first = राजमोहन | title= पटेल: एक जीवन (Patel: A Life) | pages = १६ }}</ref> '''वल्लभभाई''' गोधरा, बोरसद व [[आणंद]] भागात वकिली करत असताना करमसदच्या घराची जबाबदारीही सांभाळत होते. ==अन्य== जुनी सांगवी (पुणे) येथे असलेले सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान हे पटेलांच्या स्मरणार्थ, एकदिवसीय [[वल्लभभाई पटेल साहित्य संमेलन]] भरवते. हीच संस्था गावोगावी राष्ट्रीय [[एकात्मता साहित्य संमेलन]] भरवते. २२ फेब्रुवारी २०१६ रोजी आठवे एकात्मता संमेलन होणार आहे. ==पटेलांसंबंधी पुस्तके== * पोलादी राष्ट्रपुरुष (अरुण करमरकर) : या पुस्तकाला पुणे मराठी ग्रंथालयातर्फे ‘चेतना पुरस्कार’ प्रदान झाला. (मे २०१७). * महामानव सरदार पटेल (अनुवादित, अनुवादक - सुषमा शाळिग्राम; मूळ गुजराथी, लेखक - दिनकर जोषी) * लोहपुरुष ([[सुहास फडके]]) * लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल (मूळ इंग्रजी - लेखक बी. कृष्ण; मराठी अनुवादक - विलास गिते.) * सरदार पटेल (मूळ इंग्रजी लेखक - आर.एन,पी. सिंग; मराठी अनुवाद - जयश्री टेंगसे) ==पुरस्कार== * वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान सरदार पटेल यांच्या नावाने समाजभूषण पुरस्कार देते. * २०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘[[द ग्रेटेस्ट इंडियन]]’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये पटेल तिसऱ्या क्रमांकावर होते.<ref>https://www.outlookindia.com/magazine/story/a-measure-of-the-man/281949</ref> == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{भारतरत्न}} {{भारतीय स्वातंत्र्यलढा}} {{DEFAULTSORT:पटेल, वल्लभभाई}} [[वर्ग:भारतीय राजकारणी]] [[वर्ग:भारतीय गृहमंत्री]] [[वर्ग:भारतरत्‍न पुरस्कारविजेते]] [[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]] [[वर्ग:इ.स. १८७५ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९५० मधील मृत्यू]] [[वर्ग:द ग्रेटेस्ट इंडियन]] [[वर्ग:भारतीय उपपंतप्रधान]] [[वर्ग:वल्लभभाई पटेल| ]] [[वर्ग:भारतीय संविधान सभेचे सदस्य]] [[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]] 4r5y4umfts18x2qn5nh7b9l7166dgbt जब्बार पटेल 0 1183 2142276 2074799 2022-08-01T11:41:03Z Makarand Dambhare 146990 माहिती मध्ये भर घातली आहें wikitext text/x-wiki {{माहितीचौकट अभिनेता | पार्श्वभूमी_रंग = | नाव = जब्बार पटेल | चित्र = Jabbar Patel.jpg | चित्र_रुंदी = | चित्र_शीर्षक = जब्बार पटेल | पूर्ण_नाव = जब्बार रझाक पटेल | जन्म_दिनांक = [[२३ जून]], [[इ.स. १९४२|इ.स. १९४२]] | जन्म_स्थान = [[पंढरपूर]], [[महाराष्ट्र]], [[भारत]] | मृत्यू_दिनांक = | मृत्यू_स्थान = | इतर_नावे = | कार्यक्षेत्र = दिग्दर्शन | राष्ट्रीयत्व =[[भारतीय]] | भाषा = [[मराठी भाषा|मराठी]], [[हिंदी भाषा|हिंदी]] | कारकीर्द_काळ = [[इ.स. १९७३]] पासून पुढे | प्रमुख_नाटके = | प्रमुख_चित्रपट = | प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = | पुरस्कार = गंगाधर गाडगीळ पुरस्कार | वडील_नाव = | आई_नाव = | पती_नाव = | पत्नी_नाव = मणी | अपत्ये = मुली - जस्मिन, जोनाकी | संकेतस्थळ = | तळटिपा = }} '''जब्बार रझाक पटेल''' (जन्म : [[पंढरपूर]], [[महाराष्ट्र]] ([[भारत]]), [[२३ जून]], [[इ.स. १९४२|इ.स. १९४२]]) हे [[मराठी चित्रपटसृष्टी|मराठी चित्रपटसृष्टीतील]] व [[हिंदी चित्रपटसृष्टी|हिंदी चित्रपटसृष्टीतील]] एक नाट्य व चित्रपट दिग्दर्शक आहेत. ==बालपण== जब्बार पटेल यांना वयाच्या दहाव्या वर्षी शाळेत असताना त्यांना नाटकांत काम करण्याची आणि नाट्यदिग्दर्शनाचीही संधी मिळाली. सोलापुरातले श्रीराम पुजारी हे त्या काळचे नाट्यकलेच्या क्षेत्रातील मोठे प्रस्थ होते. त्यांच्या घरी राहून जब्बार पटेल यांना साहित्य, संगीत व नाट्य या तीन क्षेत्रांतील लोकांना जवळून पाहता आले. त्या लोकांना चहा देण्यापासून ते आंघोळीचे पाणी देण्यापर्यंतची कामे जब्बार करत. परिणामी कलेच्या क्षेत्रातील अनेक बारकावे त्यांच्या कानावर तुलनेने फारच लवकर पडले. त्यामुळे त्यांनी शाळेत असताना बसविलेले ’चाफेकर, हाडाचा झुंजार आहेस तू’ हे मूक नाट्य किंवा कॉलेजमध्ये असताना ’तुझे आहे तुजपाशी’मध्ये केलेली श्यामची भूमिका लोकांना फार आवडली पुण्याच्या [[बी.जे. मेडिकल कॉलेज|बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून]] वैद्यकीय शिक्षण घेताना जब्बार पटेल यांच्या आयुष्यात [[विजय तेंडुलकर]] आले. त्यांची काही नाटके त्यांनी वाचली. ही आणि इतर नाटके बसवताना आगळेवेगळे प्रयोग केले. उदा० [[विजय तेंडुलकर|तेंडुलकरांची]] ’बळी’ ही एकांकिका किंवा ’श्रीमंत’ हे नाटक. असेच काही प्रयोग त्यांनी नाट्यलेखनातही केले. अनेक एकांकिका व नाटके बसवली. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांनी बऱ्याच [[नाट्यस्पर्धा|नाट्य स्पर्धांमध्ये]] बक्षिसे मिळवली. [[विजय तेंडुलकर|तेंडुलकरांनी]] जब्बार पटेलांना त्यांचे ’अशी पाखरे येती’ हे अत्यंत तरल नाटक राज्य नाट्यस्पर्धेसाठी दिले. ते नाटक खूप गाजले. त्यानंतर त्यांना ’घाशीराम कोतवाल’ हे सुप्रसिद्ध नाटक दिग्दर्शित करण्याची संधी मिळाले.. हे नाटक खूप गाजले. जब्बार पटेल यांच्या मेडिकल कॉलेजातील सहाध्यायींमध्ये [[अनिल अवचट]], [[कुमार सप्तर्षी]] यांच्यासारखी पुढे साहित्यिक-पत्रकार झालेली मित्र मंडळीही होती. वैद्यकीय शिक्षण संपल्यावर त्यांनी आणि त्यांच्या पत्‍नीने प्रॅक्टिससाठी [[पुणे|पुण्याजवळचे]] [[दौंड]] हे गाव निवडले. जबार पटेल हे बालरोगतज्ज्ञ आणि त्यांची पत्‍नी स्त्री-रोगतज्ज्ञ. वडील [[रेल्वे]]त होते, म्हणून निदान [[रेल्वे]]तील माणसे त्यांच्या दवाखान्यात येतील अशी अपेक्षा होती. हळूहळू प्रक्टिसमध्ये जम बसू लागला. पण तरीही दिवसभर प्रॅक्टिस करून संध्याकाळी ’घाशीराम’च्या तालमींसाठी [[पुणे|पुण्यात]] यायचे. असे साडेतीन महिने चालू होते. ==[[चित्रपट]] क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात== एके दिवशी जब्बार पटेल यांना भेटायला [[चित्रकला|चित्रकलेचे शिक्षक]] आणि वात्रटिकाकार [[कवी]] [[रामदास फुटाणे]] आले. त्यांनी समोर ’सामना’ चित्रपटाची [[पटकथा]] ठेवली, आणि म्हणाले,”आपण यावर चित्रपट काढायचा आहे!" तेंडुलकरांची संमती होतीच. आणि जब्बार पटेल हे ’सामना’ या त्यांच्या पहिल्या [[चित्रपट|चित्रपटाचे]] [[दिग्दर्शक]] झाले. (इ.स. १९७४) ==कारकीर्द== डॉ. जब्बार पटेलांनी अनेक नाटके व चित्रपट दिग्दर्शित केले. राजकीय सारीपाटावरचे शह-काटशह मांडणारे ' सामना, सिंहासन, गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवर आधारीत 'जैत रे जैत, मुक्ता, पु ल. देशपांडेनी लिहिलेला ' एक होता विदूषक' असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. अनेक पैलू असणाऱ्या आंबेडकरांचे जीवन तीन तासाच्या चित्रपटात रेखाटणे ही अवघड बाब असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चित्रपट केला. या चित्रपटाने त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले. जवळपास सर्व प्रमुख भारतीय भाषांत हा चित्रपट रूपांतरित झाला आहे. २०११ मध्ये ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ यांच्या चित्रपटनिर्मितीबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला सविस्तर उत्तरे देतांना त्यांनी स्पष्ट केले की, "पुणे येथील फिल्म डिव्हिजनमध्ये माहितीपट बनविताना या चित्रपटाची प्रेरणा मिळाली. मात्र त्याचवेळी बाबासाहेबांच्या जीवनाची व्यापकता सखोलपणे मांडणे माहितीपटात अशक्य असल्याचे जाणवले. त्यामुळे चित्रपट काढण्याचे ठरविले व ही कल्पना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी उचलून धरली. या चित्रपटनिर्मितीच्या निमित्ताने ११ व्यक्तींच्या गटासह चैत्यभूमी(दादर)सह विविध ठिकाणी जाऊन करण्यात आलेले संशोधन व अमेरिकेतील ज्या कोलंबिया विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले तिथपर्यंतचा प्रवास अचंबित करणारा आहे. या चित्रपट निर्मितीच्यावेळी अनेक संघर्षाला तोंड द्यावे लागले. जोपर्यंत चित्रपट विषयाचे व दिग्दर्शकाचे नाते जुळून येत नाही तोपर्यंत यशस्वी चित्रपटनिर्मिती शक्य नाही." डॉ, जब्बार पटेलांनी [[थिएटर ॲंकेडमी]] या प्रायोगिक नाटकांसाठीच्या [[महाराष्ट्रातील नाट्यसंस्था|नाट्यसंस्थेची]] स्‍थापना केली आहे. इसवी सन एकोणीसशे सत्तरच्या दशकात विजय तेंडुलकर यांच्या 'घाशीराम कोतवाल' या नाटकाचे जब्बार पटेलांनी दिग्दर्शन करून ते परत रंगमंचावर आणले होते. या नाटकाने आता विक्रमी प्रयोगांची नोंद केली आहे. जब्बार पटेलांनी अनेक लघुपटही तयार केले आहेत. सध्या(२०१२)ते महात्मा फुलें यांच्यावर चित्रपट काढण्यात गर्क आहेत. नाशिकच्या प्रसिद्ध कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत. ==जब्बार पटेल यांची भूमिका असलेली नाटके== * तुझे आहे तुजपाशी * माणूस नावाचे बेट * वेड्याचे घर उन्हात * तीन पैश्याचा तमाशा ==जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट== * उंबरठा * एक होता विदूषक * जैत रे जैत * डॉ बाबासाहेब आंबेडकर * पथिक * मुक्ता * मुसाफिर * सामना * सिहासन ===जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेले लघुपट=== * इंडियन थिएटर * कुसुमाग्रज * मी एस.एम. * लक्ष्मणराव जोशी * कुमार गन्धर्व (हंस अकेला) ==वैयक्तिक जीवन== डॉ. जब्बार पटेल यांची पत्‍नी डॉक्टर आहे. त्यांना दोन मुली आहेत. ==पुरस्कार== * २०१४ सालचे अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीतर्फे दिले गेलेले (४९वे) [[विष्णूदास भावे]] गौरव पदक. * पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार. * दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार * [http://www.mahasanskruti.org/film-puraskar.php चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार] ==बाह्य दुवे== ==संदर्भ== [http://jalgaonlive.com/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%80-%E2%80%98%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F/ पत्रकारांशी ‘गप्पागोष्टी’त शंभर मिनिटे रमले डॉ.जब्बार पटेल!] {{विस्तार}} [[वर्ग:दिग्दर्शक|पटेल,जब्बार]] [[वर्ग:संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते]] [[वर्ग:इ.स. १९४२ मधील जन्म]] [[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]] [[वर्ग:चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कारविजेते]] 3lw0abx9eacyrxv38esk96w661puzbl लता मंगेशकर 0 1372 2142096 2100368 2022-08-01T04:55:38Z Sandesh9822 66586 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट गायक | नाव = लता मंगेशकर | चित्र = Lata Mangeshkar - still 29065 crop.jpg | चित्रशीर्षक = लता मंगेशकर | उपाख्य = | टोपणनावे = लतादीदी | जन्म_दिनांक = [[सप्टेंबर २८]], [[इ.स. १९२९]] | जन्म_स्थान = [[इंदूर]], [[मध्यप्रदेश|मध्य प्रदेश]], [[ब्रिटिश भारत]] | मृत्यू_दिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|2022|02|06|1929|09|28}} | मृत्यू_स्थान = मुंबई, महाराष्ट्र | मृत्यू_कारण = | धर्म = [[हिंदू]] | वांशिकत्व = | नागरिकत्व = भारतीय | मूळ_गाव = [[मंगेशी]], [[गोवा]] | देश = भारत | भाषा = [[मराठी]] | आई = शुद्धमती मंगेशकर ([[माई मंगेशकर]]) | वडील = [[दीनानाथ मंगेशकर|मास्टर दीनानाथ मंगेशकर]] | जोडीदार = | अपत्ये = | नातेवाईक = [[आशा भोसले]] <br /> [[उषा मंगेशकर]] <br /> [[हृदयनाथ मंगेशकर]] <br /> [[मीना खडीकर]] | शिक्षण = | प्रशिक्षण संस्था = | गुरू = [[दीनानाथ मंगेशकर]] | संगीत प्रकार = कंठसंगीत गायन | घराणे = | कार्य = [[पार्श्वगायन]], [[सुगम संगीत]] | पेशा = [[पार्श्वगायन]] | कार्य संस्था = | विशेष कार्य = | कार्यकाळ = इ.स. १९४२ पासून | विशेष उपाधी = गानकोकिळा | गौरव = | पुरस्कार = [[भारतरत्‍न|भारतरत्न]](२००१) | संकीर्ण = | तळटिप = | स्वाक्षरी = LataMangeshkar.jpg | संकेतस्थळ = }} '''लता मंगेशकर''' (हेमा मंगेशकर म्हणून जन्म; २८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://vishwakosh.marathi.gov.in/28279/|title=मंगेशकर, लता|date=2019-07-04|website=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|language=mr-IN|access-date=2022-02-06}}</ref> भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर गणले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20041103120451/http://www.hindu.com/lf/2004/09/21/stories/2004092114010200.htm|title=The Hindu : Life Bangalore : Music show to celebrate birthday of melody queen|date=2004-11-03|website=web.archive.org|access-date=2022-02-06}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/lata-mangeshkar/articleshow/30899862.cms|title=Lata Mangeshkar - Times of India|last=Dec 10|last2=2002|website=The Times of India|language=en|access-date=2022-02-06|last3=Ist|first3=23:57}}</ref> भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा (Nightingale of India) आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.abplive.com/entertainment/singer-lata-mangeshkar-death-news-latest-update-in-mumbai-breach-candy-hospital-1031021|title=गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास|last=team|first=abp majha web|website=ABP Marathi|language=mr|access-date=2022-02-06}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.tv9marathi.com/maharashtra/veteran-bollywood-singer-lata-mangeshkar-passed-away-latest-news-in-marathi-breach-candy-hospital-mumbai-631762.html|title=Lata Mangeshkar Nidhan {{!}} दीदी गेल्या, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, देशावर शोककळा|date=2022-02-06|website=TV9 Marathi|language=mr|access-date=2022-02-06}}</ref><ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/inspiring-lives/lata-mangeshkar-the-queen-of-melody/story-TBN6Pq9c9wktF7ptW0gBmN.html|title=Lata Mangeshkar: The Queen of Melody|date=2019-10-14|website=Hindustan Times|language=en|access-date=2022-02-06}}</ref> लतादीदींनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली होती. त्या प्रामुख्याने हिंदी आणि मराठीत गात होत्या.<ref name=":0" /> त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. १९८७ मध्ये त्यांना भारत सरकारने [[दादासाहेब फाळके पुरस्कार]] प्रदान केला. देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल २००१ मध्ये [[भारतरत्न]] हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/lata-mangeshkar-death-at-the-age-of-92/articleshow/89364904.cms|title=दैवी स्वरांचे स्वर्गारोहण! गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन, भारताने 'रत्न' गमावले!|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2022-02-06}}</ref> हा सन्मान मिळविणाऱ्या [[एम.एस. सुब्बुलक्ष्मी]] नंतर त्या दुसऱ्या गायिका आहेत. २००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना [[फ्रान्स|फ्रान्सचा]] सर्वोच्च नागरी पुरस्कार, "''द लीजन ऑफ ऑनर"''ने सन्मानित केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/news/movies/happy-birthday-lata-mangeshkar-5-songs-by-the-eternal-songstress-one-must-listen-to-2326051.html|title=Happy Birthday Lata Mangeshkar: 5 Timeless Classics By the Singing Legend|date=2019-09-28|website=News18|language=en|access-date=2022-02-06}}</ref> त्यांना तीन [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]], १५ बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, चार [[फिल्मफेअर पुरस्कार|फिल्मफेअर]] सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले. १९७४ मध्ये, [[लंडन|लंडनच्या]] रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या. [[चित्र:Lata_Mangeshkar_family.jpg|इवलेसे|लता मंगेशकर यांचे कुटुंब (१९३० च्या दशकातील छायाचित्र)]] त्यांना चार भावंडे होती: [[मीना खडीकर]], [[आशा भोसले]], [[उषा मंगेशकर]] आणि [[हृदयनाथ मंगेशकर]] – ज्यात त्या सगळ्यात मोठ्या होत्या. लता मंगेशकर यांना [[कोविड-१९]]ची लागण झाल्यामुळे त्यांचे अनेक अवयव निकामी झाले.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/news/world-asia-india-60094193|title=Lata Mangeshkar: India singing legend dies at 92|date=2022-02-06|language=en-GB}}</ref> २८ दिवस उपचार घेतल्यानंतर [[मुंबई|मुंबईतील]] ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांचे निधन झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/lata-mangeshkar-passes-away-live-updates-in-marathi-legendary-singer-dies-at-92/articleshow/89378333.cms|title=Lata Mangeshkar live Updates: लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येणार|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2022-02-06}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.tv9marathi.com/entertainment/lata-mangeshkar-passed-away-health-condition-news-live-update-in-marathi-bollywood-singer-was-admitted-to-breach-candy-hospital-mumbai-631734.html|title=Lata Mangeshkar Passed Away : युग संपले, भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन, 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर|date=2022-02-06|website=TV9 Marathi|language=mr|access-date=2022-02-06}}</ref> == बालपण == [[चित्र:LataMangeshkar14.jpg|इवलेसे|लहानपणीचे छायाचित्र (१९३० चे दशक)]] [[चित्र:Lata-Meena.jpg|इवलेसे|गुरुकुल नाटकादरम्यान बहीण मीना मंगेशकर-खडीकर (सुदामा म्हणून) सोबत लता मंगेशकर (भगवान कृष्ण म्हणून), तारीख: १९३९]] लता मंगेशकरांचा जन्म [[मध्यप्रदेश|मध्य प्रदेश]] (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी)च्या [[इंदूर]] शहरात झाला.<ref>{{जर्नल स्रोत|last=Arondekar|first=A.|date=2014-12-01|title=In the Absence of Reliable Ghosts: Sexuality, Historiography, South Asia|दुवा=https://read.dukeupress.edu/differences/article-abstract/25/3/98/8080/In-the-Absence-of-Reliable-Ghosts-Sexuality|journal=differences|language=इंग्रजी|volume=25|issue=3|pages=98–122|doi=10.1215/10407391-2847964|issn=1040-7391}}</ref> त्यांचे पाळण्यातले नाव हृदया. त्यांचे वडील पंडित [[दीनानाथ मंगेशकर]] हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.abplive.com/news/maharashtra/lata-mangeshkar-passes-away-lata-mangeshkar-special-relation-with-thalner-village-in-dhule-district-1031103|title=मंगेशकर कुटुंब आणि इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारं थाळनेर गाव, लता मंगेशकर यांचं खास नातं|last=माझा|first=धनंजय दिक्षित, एबीपी|date=2022-02-06|website=marathi.abplive.com|language=mr|access-date=2022-02-07}}</ref> लता ही आपल्या [[आई]]-[[वडिल]]ांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे आहेत. [[चित्र:Lata_Mangeshkar_black-and-white.jpg|इवलेसे|तरूणपणीच्या लता मंगेशकर]] लताला पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली. संगीत क्षेत्रातील अलौकिक स्वरांनी त्यांनी जगाला मोहिनी घातली. त्यांच्या आवाजाने अनेक गाणी अजरामर झाली. त्यांचे बालपण सांगलीत गेले. नाटककार, गायक, संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी लतादीदींचा जन्म झाला. मंगेशकर कुटुंबिय मूळचे गोव्याचे. त्यांचे मूळ आडनाव नवाथे. सांगली येथे [[दीनानाथ मंगेशकर]] यांना मास्टर ही पदवी प्राप्त झाली. लतादिदी सांगलीतील सध्याच्या मारुती चौकातील दांडेकर मॉलच्या जवळील ११ नंबरच्या सरकारी शाळेत आपल्या लहान भावंडांसह शाळेत शिकायला जात असत. एक दिवस लहानगी आशा रडू लागली. तेव्हा एका शिक्षकांनी छोट्या लताला खूप रागावले. तेव्हापासून लतादिदींचे शाळेत जाणे बंद झाले. तेव्हा एक शिक्षक घरी येऊन त्यांना शिकवत असे. नंतर काही काळाने मंगेशकर कुटुंबाने सांगली शहर सोडले. लता मंगेशकर यांची हरिपूर रस्त्यावरील बागेतील गणपतीवर फार श्रद्धा होती. त्यामुळे त्या कोल्हापूरला जात असताना नेहमी या गणपतीचे दर्शन घ्यायच्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=https://www.esakal.com/paschim-maharashtra/what-sangli-connection-gansamradni-lata-mangeshkar-why-i-had-leave-school-351898 | विदा संकेतस्थळ दुवा=http://web.archive.org/web/20201022042455/https://www.esakal.com/paschim-maharashtra/what-sangli-connection-gansamradni-lata-mangeshkar-why-i-had-leave-school-351898 |title =गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे सांगली कनेक्‍शन काय? का सोडावी लागली होती शाळा ! | विदा दिनांक = ६ फेब्रुवारी २०२२}}</ref> =='' चित्रपटसृष्टीत कारकीर्द ''== [[चित्र:Lata_Mangeshkar,_Asha_Bhosle_and_Noor_Jehan.png|इवलेसे|लता मंगेशकर, आशा भोसले आणि नूरजहाँ]] इ.स. १९४२ मध्ये लता अवघ्या १३ वर्षांची होती, तेव्हा वडील हृदयविकाराने निवर्तले. तेव्हा मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक - [[विनायक दामोदर कर्नाटकी|मास्टर विनायक]] ह्यांनी लताच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लताबाईंना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://ahmednagarlive24.com/lata-mangeshkar-biography-in-marathi/|title=Lata Mangeshkar biography in marathi : लता मंगेशकर यांचा जीवन परिचय|last=लाईव्ह 24|first=अहमदनगर|website=Ahmednagar Live24|access-date=2022-02-07}}</ref> लताने ''नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी'' हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या ''किती हंसाल'' (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. मास्टर विनायकांनी लताबाईंना नवयुगच्या ''पहिली मंगळागौर'' (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. ह्या चित्रपटात त्यांनी ''नटली चैत्राची नवलाई'' हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले. इ.स. १९४५ मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी-कार्यालयाचे स्थानांतर मुंबईस झाले, तेव्हा लताबाई मुंबईला आल्या. त्या उस्ताद [[अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले)]] ह्यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. त्यांनी वसंत जोगळेकरांच्या ''आपकी सेवामें'' (इ.स. १९४६) ह्या हिंदी चित्रपटासाठी ''पा लागूं कर जोरी'' हे गाणे गायले ([[दत्तात्रेय शंकर डावजेकर|दत्ता डावजेकर]] हे त्या गाण्याचे संगीतकार होते). लता आणि आशा (बहीण) यांनी मास्टर विनायकांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात (''बडी माँ'' - इ.स. १९४५) नूरजहाँ सोबत छोट्या भूमिका केल्या. त्या चित्रपटात लताने ''माता तेरे चरणोंमें'' हे भजन गायले. मास्टर विनायकांच्या दुसऱ्या हिंदी चित्रपटाच्या (''सुभद्रा'' - इ.स. १९४६) ध्वनिमुद्रणाच्या वेळेस लताबाईंची ओळख संगीतकार [[वसंत देसाई]] यांच्याशी झाली.{{संदर्भ हवा}} इ.स. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाजारवाले यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी [[अमानत खाँ (देवासवाले)]] यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद [[बडे गुलाम अली खान]] साहेबांचे शिष्य पंडित ''तुलसीदास शर्मांकडून''ही लताबाईंना तालीम मिळाली.{{संदर्भ हवा}} इ.स. १९४८ मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार [[गुलाम हैदर|गुलाम हैदरांनी]] लताबाईंनार्गदर्शन केले. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये [[नूरजहाँ]], [[शमशाद बेगम]] आणि [[जोहराबाई (अंबालेवाली)]], ह्यांसारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या.{{संदर्भ हवा}} ग़ुलाम हैदरांनी लताजींची ओळख तेव्हा ''शहीद'' (इ.स. १९४८) ह्या हिंदी चित्रपटावर काम करीत असलेले निर्माते शशिधर मुखर्जींशी केली, पण मुखर्जींनी लताचा आवाज "अतिशय बारीक" म्हणून नाकारला. तेव्हा हैदरांचे थोड्या रागात उत्तर होते - येणाऱ्या काळात निर्माते आणि दिग्दर्शक लताचे पाय धरतील आणि आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील. हैदरांनी लतादीदींना ''मजबूर'' (इ.स. १९४८) ह्या चित्रपटात ''दिल मेरा तोडा'' हे गाणे म्हणण्याची मोठी संधी दिली.{{संदर्भ हवा}} सुरुवातीला लता आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या नूरजहाँचे अनुकरण करीत असे, पण नंतर लताने स्वतःच्या गाण्याची एक आगळी शैली बनवली. त्या काळात हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लिम कवी असत, त्यामुळे गाण्यांच्या भावकाव्यात भरपूर उर्दू शब्द असत. एकदा सुप्रसिद्ध [[अभिनेता]] [[दिलीपकुमार]] यांनी लताच्या हिंदी/हिंदुस्तानी गाण्यातील "[[मराठी]]" उच्चारांसाठी तुच्छतादर्शक शेरा मारला, तेव्हा लताने शफ़ी नावाच्या मौलवींकडून उर्दू उच्चारांचे धडे घेतले.{{संदर्भ हवा}} लोकप्रिय चित्रपट ''महल''(इ.स. १९४९)चे ''आयेगा आनेवाला'' हे गाणे लताच्या कारकिर्दीला एक महत्त्वाचे वळण देणारे ठरले. (गाण्याचे [[संगीतकार]] [[खेमचंद प्रकाश]] होते, तर चित्रपटात गाणे [[अभिनेत्री]] [[मधुबाला]]ने म्हटले होते.){{संदर्भ हवा}} =='' १९५० च्या दशकात उत्कर्ष ''== १९५० च्या दशकात लताने ज्या संगीत दिग्दर्शकांनी स्वरबद्ध केलेली गाणी गायिली, अशा नामांकित संगीतकरांची नावे - [[अनिल विश्वास]], [[शंकर-जयकिशन]], [[नौशाद]], [[सचिनदेव बर्मन]], [[सी. रामचंद्र]], [[हेमंत कुमार]], [[सलिल चौधरी]], [[खय्याम]], [[रवी]], [[सज्जाद हुसेन]], [[रोशन]], [[मदन मोहन]], [[कल्याणजी आनंदजी]], मास्टर कृष्णराव, [[वसंत देसाई]], [[सुधीर फडके]], [[हंसराज बहल]] आणि [[उषा खन्ना]]. (सुप्रसिद्ध संगीतकार [[ओ.पी.-fhhjf6pjj123456878899999999999999990ouyt4 नय्यर|ओ.पी. नय्यर]] हे असे एकमेव अपवाद होते ज्यांनी आपल्या रचनांसाठी लताऐवजी [[आशा भोसले]] यांना प्राधान्य दिले.){{संदर्भ हवा}} संगीतकार नौशाद यांच्या दिग्दर्शनाखाली ''बैजू बावरा'' (इ.स. १९५२), ''मुग़ल-ए-आज़म'' (इ.स. १९६०) आणि ''कोहिनूर'' (इ.स. १९६०) ह्या चित्रपटांसाठी लताने शास्त्रोक्त संगीतावर आधारित काही गाणी गायिली. लताने नौशादांसाठी गायिलेले पहिले गाणे हे जी.एम.दुर्राणींसोबतचे द्वंद्वगीत ''छोरेकी जात बडी बेवफ़ा'' आहे. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी [[शंकर-जयकिशन]] यांनी तर आपल्या जवळजवळ सर्व चित्रपटांच्या(विशेषतः [[राज कपूर]]निर्मित) गाण्यांच्या गायिका म्हणून लताचीच निवड केली. अशा चित्रपटांमध्ये ''आग'', ''आह'', (इ.स. १९५३), ''श्री ४२०'' (इ.स. १९५५) आणि ''चोरी चोरी'' (इ.स. १९५६) यांचा समावेश आहे. इ.स. १९५७ पर्यंत [[सचिन देव बर्मन]] आपल्या बहुतेक चित्रपटगीतांच्या प्रमुख गायिका म्हणून लताची निवड करीत, उदा. ''सज़ा'' (इ.स. १९५१), ''हाउस नं. ४४'', (इ.स. १९५५) आणि ''देवदास'' (इ.स. १९५५). पण इ.स. १९५७ ते इ.स. १९६२ च्या काळात बर्मनदादांनी लतादीदी ऐवजी गीता दत्त आणि आशा भोसले ह्या गायिकांना घेऊन आपली सर्व गाणी बसवली.{{संदर्भ हवा}} इ.स. १९५० च्या दशकात लताबरोबर अतिशय लोकप्रिय गाणी बनवणाऱ्यांपैकी एक सलिल चौधरी होते. लतादीदीला "सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका" म्हणून सर्वप्रथम फ़िल्मफ़ेअर पारितोषिक सलिल चौधरींनी स्वरबद्ध केलेल्या ''आजा रे परदेसी'' ह्या ''मधुमती'' (इ.स. १९५८) मधील गीतासाठी मिळाले.{{संदर्भ हवा}} =='' इ.स. १९६० चे दशक ''== १९६० च्या दशकात लता मंगेशकर निर्विवादपणे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथम श्रेणीच्या पार्श्वगायिका ठरल्या. ह्या काळात लताने जवळजवळ सर्व संगीतकारांबरोबर गाणी ध्वनिमुद्रित केली. त्यांपैकी असंख्य गाणी अजरामर झाली. १९६० मध्ये ''प्यार किया तो डरना क्या'' हे ''मुग़ल-ए-आज़म'' (इ.स. १९६०)चे नौशादने संगीतबद्ध केलेले आणि मधुबालावर चित्रित गाणे तुफान लोकप्रिय झाले. हवाई-धरतीचे ''अजीब दास्ताँ है ये'' हे [[शंकर-जयकिशन]] दिग्दर्शित आणि ''दिल अपना प्रीत पराई'' (इ.स. १९६०) मध्ये [[मीना कुमारी]] वर चित्रित गाणेही अतिशय प्रसिद्ध झाले.{{संदर्भ हवा}} इ.स. १९६१ मध्ये लताने [[सचिनदेव बर्मन|सचिनदेव बर्मन यांचे]] साहाय्यक जयदेव यांसाठी ''अल्ला तेरो नाम'' हे भजन गाण्याचे पाऊल उचलून [[सचिन देव बर्मन|बर्मनदादांसोबत]] पुन्हा वाटचाल सुरू केली. इ.स. १९६२ मध्ये लताने ''बीस साल बाद'' चित्रपटातील ''कहीं दीप जले कहीं दिल'' ह्या [[हेमंत कुमार]] यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या गाण्यासाठी दुसरा [[फिल्मफेअर पुरस्कार]] पटकावला.{{संदर्भ हवा}} २७ जून, इ.स. १९६३ ला, भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लताबाईंनी [[कवी प्रदीप]] यांनी लिहिलेले आणि [[सी. रामचंद्र]] यांनी संगीतबद्ध केलेले ''[[ऐ मेरे वतन के लोगों]]'' हे देशभक्तिपर गीत [[भारत|भारता]]चे [[पंतप्रधान]] [[पंडित जवाहरलाल नेहरू]] यांच्या उपस्थितीत गायले. तेव्हा लताच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहणारे ते गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यात अश्रू उभे झाले.{{संदर्भ हवा}} इ.स. १९६३ मध्ये [[सचिन देव बर्मन]] यांच्यासाठी पुन्हा गाणे सुरू केल्यानंतर लताने ''गाईड'' (इ.स. १९६५) मधील ''आज फिर जीनेकी तमन्ना है'', ''पिया तोसे नैना लागे रे'', ''गाता रहे मेरा दिल'' हे ([[किशोर कुमार]] सोबतचे द्वंद्वगीत) तसेच ''ज्युवेल थीफ़'' (इ.स. १९६७) मधील ''होटोंपे ऐसी बात'' यांसारखी [[सचिन देव बर्मन|बर्मनदादांची]] अनेक लोकप्रिय गाणी म्हटली.{{संदर्भ हवा}} इ.स. १९६० च्या दशकात लतादीदीने मदनमोहन ह्या आपल्या आवडत्या संगीतकाराची अनेक गाणी म्हटली. अशा गाण्यांमध्ये ''अनपढ'' (इ.स. १९६२)चे ''आपकी नज़रोंने समझा'', ''वो कौन थी'' (इ.स. १९६४)ची ''लग जा गले, नैना बरसे'' तसेच ''मेरा साया'' (इ.स. १९६६)चे ''तू जहां जहां चलेगा'' ह्या सुरेल गाण्यांचा विशेष उल्लेख होतो.{{संदर्भ हवा}} १९६० च्याच दशकात [[लक्ष्मीकांत प्यारेलाल]] ह्या नवोदित संगीतकार-जोडीची जवळ-जवळ सर्व गाणी लतानेच म्हटली. लता मंगेशकरच्या गाण्यांमुळेच ही जोडी हिंदी चित्रपटसंगीतक्षेत्रात अजरामर झाली. ''पारसमणी'' (इ.स. १९६३) ह्या [[लक्ष्मीकांत प्यारेलाल]] जोडीच्या पहिल्या-वहिल्या चित्रपटातली लताची गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. लतादीदीने मराठी सिनेमांसाठी अनेकानेक गाणी गायिली. त्यांनी ज्या नामांकित संगीतकारांबरोबर काम केले, त्यांमध्ये हृदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभू, श्रीनिवास खळे आणि सुधीर फडकेंचा विशेष उल्लेख करायला हवा. लतादीदीने स्वतः 'आनंदघन' ह्या टोपणनावाने मराठी गाणी स्वरबद्ध करून गायिलेली आहेत. १९६० आणि १९७० च्या दशकांमध्ये लताने संगीतकार [[सलिल चौधरी]] आणि [[हेमंत कुमार मुखोपाध्याय|हेमंतकुमारांची]] [[बंगाली]] भाषेतली गाणीही म्हटली आहेत.{{संदर्भ हवा}} लता मंगेशकरने ([[मुकेश]], [[मन्ना डे]], [[महेंद्र कपूर]], [[मोहम्मद रफी]] आणि [[किशोर कुमार]] यांसारख्या त्या काळातील सर्व प्रसिद्ध गायकांबरोबर युगलगीते गायिली आहेत.{{संदर्भ हवा}} अभिजात संगीतातलेउस्ताद अमीरखाँ आणि उस्ताद बडे गुलामअली हे त्यांचे आवडते गायक आहेत.{{संदर्भ हवा}} 1970चे दशक 1972 मध्ये मीना कुमारीचा शेवटचा चित्रपट 'पाकीजा' रिलीज झाला होता. त्यात लता मंगेशकर यांनी गायलेली आणि गुलाम मोहम्मद यांनी संगीतबद्ध केलेली "चलते चलते" आणि "इंही लोगों ने" या लोकप्रिय गाण्यांचा समावेश होता. तिने एसडी बर्मनच्या शेवटच्या चित्रपटांसाठी अनेक लोकप्रिय गाणी रेकॉर्ड केली, ज्यात प्रेम पुजारी (1970) मधील "रंगीला रे", शर्मिली (1971) मधील "खिलते हैं गुल यहाँ" आणि अभिमान (1973) मधील "पिया बिना" आणि मदन मोहनच्या शेवटच्या चित्रपटांसाठी दस्तक (1970), हीर रांझा (1970), दिल की रहें (1973), हिंदुस्तान की कसम (1973), हंस्ते जख्म (1973), मौसम (1975) आणि लैला मजनू (1976) सह चित्रपट. 1970च्या दशकात लता मंगेशकर यांची अनेक उल्लेखनीय गाणी लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केली होती. 1970च्या दशकात लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेली तिची अनेक गाणी गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिली होती. तिने राहुल देव बर्मनसोबत अमर प्रेम (1972), कारवां (1971), कटी पतंग (1971), आणि आंधी (1975) या चित्रपटांमध्ये अनेक हिट गाणी रेकॉर्ड केली. हे दोघे गीतकार मजरूह सुलतानपुरी, आनंद बक्षी आणि गुलजार यांच्यासोबतच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहेत. 1973 मध्ये, आर.डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि गुलजार यांनी लिहिलेल्या परिचय चित्रपटातील "बीतीना बिताई" या गाण्यासाठी लता दिदीना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. 1974 मध्ये, तिने सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेले आणि वायलार रामवर्मा यांनी लिहिलेले नेल्लू चित्रपटासाठी तिचे एकमेव मल्याळम गाणे "कदली चेंकडाली" गायले. 1975 मध्ये, कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेल्या कोरा कागज चित्रपटातील "रुथे रुथे पिया" या गाण्यासाठी त्यांना पुन्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 1970 पासून, लता मंगेशकर यांनी भारत आणि परदेशात अनेक मैफिली आयोजित केल्या आहेत ज्यात अनेक धर्मादाय मैफिलींचा समावेश आहे. परदेशात त्यांची पहिली मैफल 1974 मध्ये रॉयल अल्बर्ट हॉल, लंडन येथे झाली आणि ती करणारी ती पहिली भारतीय होती. लतादिदीने हृदयनाथ मंगेशकरान सोबत संगीतबद्ध केलेला मीराबाईच्या भजनांचा "चला वही देस" हा अल्बमही रिलीज केला. अल्बममधील काही भजनांमध्ये "सांवरे रंग रांची" आणि "उड जा रे कागा" यांचा समावेश आहे. 1970च्या दशकाच्या सुरुवातीस, त्यांनी इतर गैर-फिल्मी अल्बम रिलीज केले, जसे की त्यांचा गालिब गझलांचा संग्रह, मराठी लोकगीतांचा अल्बम (कोळी-गीते), गणेश आरतींचा अल्बम (सर्व त्यांचा भाऊ हृदयनाथ यांनी रचलेले) आणि एक अल्बम श्रीनिवास खळे यांनी रचलेले संत तुकारामांचे "अभंग". 1978 मध्ये राज कपूर-दिग्दर्शित सत्यम शिवम सुंदरम, लता मंगेशकर यांनी वर्षातील चार्ट-टॉपर्समध्ये "सत्यम शिवम सुंदरम" हे मुख्य थीम गाणे गायले. चित्रपटाची कथा लता मंगेशकर यांच्यापासून प्रेरित आहे, हे कपूर यांची मुलगी रितू नंदा यांनी त्यांच्या ताज्या पुस्तकात उघड केले आहे. पुस्तकात कपूर यांचे म्हणणे उद्धृत केले आहे की, "मी एका सामान्य चेहऱ्याच्या पण सोनेरी आवाजाच्या स्त्रीला बळी पडलेल्या पुरुषाची कथा पाहिली आणि मला लता मंगेशकर यांना भूमिकेत टाकायचे होते. 1970च्या उत्तरार्धात आणि 1980च्या दशकाच्या सुरुवातीस, त्यांनी यापूर्वी काम केलेल्या संगीतकारांच्या मुलांसोबत काम केले. यापैकी काही संगीतकारांमध्ये सचिन देव बर्मन यांचा मुलगा राहुल देव बर्मन, रोशनचा मुलगा राजेश रोशन, सरदार मलिकचा मुलगा अनु मलिक आणि चित्रगुप्ताचा मुलगा आनंद-मिलिंद यांचा समावेश होता. त्यांनी आसामी भाषेतही अनेक गाणी गायली आणि आसामी संगीतकार भूपेन हजारिका यांच्याशी खूप चांगले संबंध निर्माण केले. त्यांच्या दिग्दर्शनाखाली लतादिदीनी अनेक गाणी गायली; रुदाली (1993) मधील "दिल हम हूम करे" या गाण्याने त्या वर्षी सर्वाधिक विक्रमी विक्री केली. 1980चे दशक 1980 पासून, लता मंगेशकर यांनी सिलसिला (1981), फासले (1985), विजय (1988), आणि चांदनी (1989) आणि उस्तादी उस्ताद से (1981) मध्ये राम लक्ष्मण (1981), बेजुबान (1981) मधील शिव-हरी या संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले. 1982), वो जो हसीना (1983), ये केसा फर्ज (1985), और मैने प्यार किया (1989). तिने कर्ज (1980), एक दुजे के लिए (1981), सिलसिला (1981), प्रेम रोग (1982), हीरो (1983), प्यार झुकता नहीं (1985), राम तेरी गंगा मैली (1985) यांसारख्या इतर चित्रपटांमध्ये गाणी गायली. नगीना (1986), आणि राम लखन (1989). संजोग (1985) मधील तिचे "झु झू यशोदा" हे गाणे चार्टबस्टर ठरले. 1980च्या दशकाच्या उत्तरार्धात, मंगेशकर यांनी अनुक्रमे आनंद (1987) आणि सत्य (1988) या चित्रपटांसाठी संगीतकार इलैयाराजा यांच्या "आरारो आरारो" आणि "वलाई ओसाई" या गाण्यांच्या दोन पाठांतराने तामिळ चित्रपटांमध्ये पुनरागमन केले. 1980च्या दशकात, लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडीने लतादीदींना त्यांचे सर्वात मोठे हिट गाणे गायले होते- आशा (1980) मधील "शीशा हो या दिल हो", कर्ज (1980) मधील "तू कितने बरस का", दोस्ताना (1980) मधील "कितना आसन है" 1980), आस पास (1980) मधील "हम को भी गम", नसीब (1980) मधील "मेरे नसीब में", क्रांती (1981) मधील "जिंदगी कीना टूटे", एक दुजे के लिए (1981) मधील "सोलह बरस की" 1981), प्रेम रोग (1982) मधील "ये गलियां ये चौबारा", अर्पण (1983) मधील "लिखनेवाले ने लिख डाले", अवतार (1983) मधील "दिन माहीने साल", "प्यार करनावाले" आणि "निंदिया से जगी" मधील हिरो (1983), संजोग (1985) मधील "झु जू जु यशोदा", मेरी जंग (1985) मधील "जिंदगी हर कदम", यादों की कसम (1985) मधील "बैठ मेरे पास", राम अवतारमधील "उंगली में अंघोटी" (1988) आणि राम लखन (1989) मधील "ओ रामजी तेरे लखन ने". या वर्षांत लतादीदींसाठी राहुल देव बर्मनच्या काही रचनांमध्ये अलीबाबा और ४० चोर (१९८०), फिर वही रात (१९८१) मधील "बिंदिया तरसे", सितारा (१९८१) मधील "थोडी सी जमीन" यांचा समावेश आहे. , रॉकी (1981) मधील "क्या यही प्यार है", लव्ह स्टोरी मधील "देखो मैं देखा" (1981), कुदरत (1981) मधील "तुने ओ रंगीले", शक्ती (1982) मधील "जाने कैसे कब", "जब हम" झटपट लोकप्रिय झालेला बेताब (1983) मधील जवान होंगे, आगर तुमना होते (1983) मधील "हमें और जीने", मासूम (1983) मधील "तुझसे नाराज़ नहीं", "कहींना जा" आणि "जीवन के दिन" बडे दिल वाला (1983), सनी (1984) मधील "जाने क्या बात", अर्जुन (1985) मधील "भूरी भूरी आँखों", सागर (1985) मधील "सागर किनारे", "दिन प्यार के आएंगे" मधील सावेरे वाली गाडी. (1986). लिबास (1988) मधील "क्या भला है क्या", "खामोश सा अफसाना" आणि "सीली हवा छू". राजेश रोशनच्या लूटमार आणि मन पासंदमध्ये देव आनंद यांच्या सहकार्यामुळे अनुक्रमे "पास हो तुम मगर करीब" आणि "सुमनसुधा रजनी चंदा" सारखी गाणी झाली. स्वयंवर (1980) मधील "मुझे छू राही हैं", जॉनी आय लव्ह यू (1982) मधील "कभी कभी बेजुबान", कामचोर (1982) मधील "तुझ संग प्रीत", "अंग्रेजी में खेते है" यांसारखी लताने रफीसोबत द्वंद्वगीते केली होती. खुद-दार (1982), निशान (1983) मधील "आंखियो ही आंखियो में", आख़िर क्यों मधील "दुष्मनना करे"? (1985) आणि दिल तुझको दिया (1987) मधील "वादाना तोड", नंतर 2004च्या इटरनल सनशाइन ऑफ द स्पॉटलेस माइंड या चित्रपटाच्या साउंडट्रॅकमध्ये प्रदर्शित केले गेले.[ बप्पी लाहिरी यांनी लतादीदींसाठी काही गाणी रचली, जसे की सबूत (1980) मधील "दूरियाँ सब मिता दो", पतिता (1980) मधील "बैठे बैठे आज आयी", करार (1980) मधील "जाने क्यूं मुझे", "थोडा रेशम लगता है" "ज्योती (1981), प्यास (1982) मधील "दर्द की रागिनी" आणि हिम्मतवाला (1983) मधील "नैनो में सपना" (किशोर कुमार सोबत युगलगीत). मोहम्मद जहूर खय्याम यांनी 80च्या दशकात लता मंगेशकर यांच्यासोबत काम करणे सुरू ठेवले आणि थोडिसी बेवफाई (1980) मधील "हजार रहें मुड" (किशोर कुमार यांच्यासोबत युगल), चंबल की कसम (1980) मधील "सिम्ती हुई", "ना जाने" यासारखी गाणी रचली. दर्द (1981) मधील क्या हुआ", दिल-ए-नादान (1982) मधील "चांदनी रात में", बाजार (1982) मधला "दिखाई दिए", दिल-ए-नादान (1982) मधील "चांद के पास", " लोरी (1984) मधील भर लेने तुम्हे" आणि "आजा निंदिया आजा" आणि एक नया रिश्ता (1988) मधील "किरण किरण में शोखियां". 80च्या दशकात, लतादीदींनी रवींद्र जैनसाठी राम तेरी गंगा मैली (1985) मधील "सुन साहिबा सुन", शमा (1981) मधील "चांद अपना सफर", सौतेनमधील "शायद मेरी शादी" आणि "जिंदगी प्यार का" सारखी हिट गाणी गायली. (1983),उषा खन्ना साठी सौतेन की बेटी (1989) मधील "हम भूल गये रे". हृदयनाथ मंगेशकर यांनी चक्र (1981) मधील "काले काले घेरे से", "ये आँखें देख कर", आणि धनवान (1981) मधील "कुछ लोग मोहब्बत को", मशाल (1984) मधील "मुझे तुम याद करना", आसामी गाणे होते. डॉ. भूपेन हजारिका यांच्या संगीत आणि गीतांसह जोनाकोरे राती (1986), अमर-उत्पलसाठी शहेनशाह (1989) मधले "जाने दो मुझे", गंगा जमुना सरस्वती (1988) मधील "साजन मेरा उस पर" आणि "मेरे प्यार की उमर" " वारिस (1989) मध्ये उत्तम जगदीशसाठी. जून 1985 मध्ये, युनायटेड वे ऑफ ग्रेटर टोरंटोने लता मंगेशकरांना मॅपल लीफ गार्डन्समध्ये परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित केले. ॲन मरेच्या विनंतीवरून लतादीदींनी तिचं ‘यू नीड मी’ हे गाणं गायलं. 12,000 मैफिलीत सहभागी झाले, ज्याने धर्मादाय संस्थेसाठी $150,000 जमा केले. 1990चे दशक 1990च्या दशकात, त्यांनी आनंद-मिलिंद, नदीम-श्रवण, जतीन-ललित, दिलीप सेन-समीर सेन, उत्तम सिंग, अनु मलिक, आदेश श्रीवास्तव आणि ए.आर. रहमान या संगीत दिग्दर्शकांसोबत रेकॉर्ड केले. लतादिदीनी जगजीत सिंग यांच्यासोबत गझलांसह काही गैर-फिल्मी गाणी रेकॉर्ड केली. लतादिदीनी कुमार सानू, अमित कुमार, एस.पी. बालसुब्रह्मण्यम, उदित नारायण, हरिहरन, सुरेश वाडकर, मोहम्मद अजीज, अभिजीत भट्टाचार्य, रूप कुमार राठोड, विनोद राठोड, गुरदास मान आणि सोनू निगम यांच्यासोबतही गाणी गायली आहेत. 1990 मध्ये, मंगेशकर यांनी हिंदी चित्रपटांसाठी स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले ज्याने गुलजार-दिग्दर्शित 'लेकिन' चित्रपटाची निर्मिती केली.... चित्रपटातील "यारा सिली सिली" या गाण्याच्या सादरीकरणासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा तिसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. , जो त्यांचा भाऊ हृदयनाथ याने संगीतबद्ध केला होता. चांदनी (1989), लम्हे (1991), डर (1993), ये दिल्लगी (1994), दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (1993) यासह मंगेशकरने यश चोप्राच्या यशराज फिल्म्सच्या निर्मितीगृहातील जवळपास सर्व यश चोप्रा चित्रपट आणि चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. 1995), दिल तो पागल है (1997) आणि नंतर मोहब्बतें (2000), मुझे दोस्ती करोगे! (2002) आणि वीर-झारा (2004). 1990 दरम्यान, लतादिदीनी पत्थर के फूल (1991), 100 दिवस (1991), मेहबूब मेरे मेहबूब (1992), सातवान आसमान (1992), आय लव्ह यू (1992), दिल की बाजी (1993), अंतीम न्याय या चित्रपटांमध्ये रामलक्ष्मणसोबत रेकॉर्ड केले. (1993), द मेलडी ऑफ लव्ह (1993), द लॉ (1994), हम आपके है कौन..! (1994), मेघा (1996), लव कुश (1997), मंचला (1999), आणि दुल्हन बनू में तेरी (1999). एआर रहमानने या काळात मंगेशकरसोबत काही गाणी रेकॉर्ड केली, ज्यात दिल से.. मधील "जिया जले", वन 2 का 4 मधील "खामोशियां गुनगुनाने लगीन", पुकारमधील "एक तू ही भरोसा", झुबेदामधील "प्यारा सा गाव" यांचा समावेश आहे. , झुबेदा मधील "सो गए हैं", रंग दे बसंती मधील "लुक्का छुपी", लगानमधील "ओ पालनहारे" आणि रौनकमधील लाडली. पुकार चित्रपटात तिने "एक तू ही भरोसा" गाताना ऑन-स्क्रीन भूमिका साकारली. 1994 मध्ये, लता मंगेशकर यांनी श्रद्धांजली - माय ट्रिब्यूट टू द इमॉर्टल्स रिलीज केली. अल्बमचे वैशिष्ट्य म्हणजे लतादीदींनी त्या काळातील अजरामर गायकांना त्यांची काही गाणी स्वतःच्या आवाजात सादर करून आदरांजली अर्पण केली. के.एल. सैगल, किशोर कुमार, मोहम्मद रफी, हेमंत कुमार, मुकेश, पंकज मल्लिक, गीता दत्त, जोहराबाई, अमीरबाई, पारुल घोष आणि कानन देवी यांची गाणी आहेत. मंगेशकर यांनी राहुल देव बर्मन यांची पहिली आणि शेवटची दोन्ही गाणी गायली. 1994 मध्ये, तिने 1942 मध्ये राहुल देव बर्मनसाठी "कुछना कहो" गायले: एक प्रेम कथा. 1999 मध्ये, लता इओ डी परफ्यूम, तिच्या नावावर असलेला परफ्यूम ब्रँड लाँच करण्यात आला. त्यांना त्याच वर्षी जीवनगौरवसाठी झी सिने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1999 मध्ये, मंगेशकर यांना राज्यसभेचे सदस्य म्हणून नामांकन देण्यात आले.तथापि, उपसभापती नजमा हेपतुल्ला, प्रणव मुखर्जी आणि शबाना आझमी यांच्यासह सभागृहातील अनेक सदस्यांकडून टीकेला आमंत्रण देऊन, ती राज्यसभेच्या सत्रांना नियमितपणे उपस्थित राहू शकल्या नाही. त्यांनी अनुपस्थितीचे कारण आजारी असल्याचे सांगितले; संसद सदस्य म्हणून तिने दिल्लीत पगार, भत्ता किंवा घरही घेतले नसल्याचेही वृत्त आहे. 2000चे दशक 2001 मध्ये, लता मंगेशकर यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.त्याच वर्षी, त्यांनी लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन (ऑक्टोबर 1989 मध्ये मंगेशकर कुटुंबाने स्थापन केलेले) द्वारे व्यवस्थापित केलेले, पुण्यात मास्टर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची स्थापना केली. 2005 मध्ये, त्यांनी स्वरांजली नावाच्या दागिन्यांचे कलेक्शन डिझाईन केले, जे Adora या भारतीय हिरे निर्यात कंपनीने तयार केले होते. संग्रहातील पाच तुकड्यांनी क्रिस्टीच्या लिलावात £105,000 जमा केले आणि पैशाचा एक भाग 2005 काश्मीर भूकंप मदतीसाठी दान करण्यात आला. तसेच 2001 मध्ये, त्यांनी लज्जा चित्रपटासाठी संगीतकार इलैयाराजासोबत तिचे पहिले हिंदी गाणे रेकॉर्ड केले; तिने यापूर्वी इलैयाराजा यांनी संगीतबद्ध केलेली तमिळ आणि तेलुगू गाणी रेकॉर्ड केली होती. लता मंगेशकर यांचे "वादाना तोड" हे गाणे इटरनल सनशाईन ऑफ द स्पॉटलेस माइंड (2004) या चित्रपटात आणि त्याच्या साउंडट्रॅकमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. 21 जून 2007 रोजी, त्यांनी जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या आणि मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेल्या आठ गझल-सदृश गाण्यांचा सादगी अल्बम रिलीज केला. 2010चे दशक 12 एप्रिल 2011 रोजी, लतादिदीनी सरहदीन: म्युझिक बियॉन्ड बाऊंडरीज हा अल्बम रिलीज केला, ज्यात मंगेशकर आणि मेहदी हसन (पाकिस्तानच्या फरहाद शहजाद यांनी लिहिलेले) "तेरा मिलना बहुत अच्छे लगे" हे युगल गीत आहे. अल्बममध्ये उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, हरिहरन, सोनू निगम, रेखा भारद्वाज आणि आणखी एक पाकिस्तानी गायक, गुलाम अली, मयुरेश पै आणि इतरांच्या रचना आहेत. 14 वर्षांनंतर लतादिदीनी संगीतकार नदीम-श्रवणसाठी गाणे रेकॉर्ड केले; बेवफा (2005) साठी "कैसे पिया से". पेज 3 (2005) साठी "कितने अजीब रिश्ते हैं यहाँ पर" आणि जेल (2009) साठी "दाता सुन ले" नंतर, शमीर टंडनने पुन्हा एकदा लता मंगेशकरांसोबत गाणे रेकॉर्ड केले; सतरंगी पॅराशूट (2011) चित्रपटासाठी "तेरे हसने साई मुझेको". एका विरामानंतर, लतादिदी पार्श्वगायनात परत आल्या आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या स्टुडिओमध्ये दुन्नो Y2... लाइफ इज ए मोमेंट (2015) साठी "जीना क्या है, जाना मैं" हे गाणे रेकॉर्ड केले, जो कपिल शर्माच्या विचित्र प्रेमकथेचा सिक्वेल होता. ...ना जाने क्यूं. 28 नोव्हेंबर 2012 रोजी, लतादिदीनी मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेल्या स्वामी समर्थ महामंत्र या भजनांचा अल्बम, एलएम म्युझिक, स्वतःचे संगीत लेबल लाँच केले. त्यांनी त्यांची धाकटी बहीण उषासोबत अल्बममध्ये गाणे गायले. 2014 मध्ये, त्यांनी एक बंगाली अल्बम, शूरोध्वानी रेकॉर्ड केला, ज्यामध्ये सलील चौधरी यांच्या कवितांचा समावेश होता, ज्यात पै यांनी संगीत दिले होते. 30 मार्च 2019 रोजी, लतादिदीनी भारतीय सैन्य आणि राष्ट्राला श्रद्धांजली म्हणून मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेले "सौगंध मुझे इस माती की" हे गाणे रिलीज केले. 1940 ते 1970 पर्यंत, लता दिदीनी आशा भोसले, सुरैया, शमशाद बेगम, उषा मंगेशकर, किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश, तलत महमूद, मन्ना डे, हेमंत कुमार, जीएम दुर्रानी, ​​महेंद्र कपूर यांच्यासोबत युगल गीत गायले. 1964 मध्‍ये त्यांनी पी.बी. श्रीनिवाससोबत 'मैं भी लड़की हूं' मधील "चंदा से होगा" गायले. 1976 मध्ये मुकेश यांचे निधन झाले. 1980 मध्ये मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर, तिने शैलेंद्र सिंग, शब्बीर कुमार, नितीन मुकेश (मुकेशचा मुलगा), मनहर उधास, अमित कुमार (किशोर कुमारचा मुलगा), मोहम्मद अझीझ, सुरेश वाडकर, एस.पी. बालसुब्रह्मण्यम, विनोद राठोड यांच्यासोबत गाणे चालू ठेवले. 1990च्या दशकात, लता दिदीनी रूप कुमार राठोड, हरिहरन, पंकज उधास, अभिजीत, उदित नारायण, कुमार सानू यांच्यासोबत युगल गीत गाण्यास सुरुवात केली. "मेरे ख्वाबों में जो आये", "हो गया है तुझको तो प्यार सजना", "तुझे देखा तो ये जाना सनम", आणि "मेहंदी लगा के रखना" यांसारखी गाणी दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हे तिचे ९० च्या दशकातील सर्वात उल्लेखनीय काम होते. 2000च्या दशकात, लतादिदीनी युगल गीत प्रामुख्याने उदित नारायण आणि सोनू निगम यांच्यासोबत होते. 2005-06 हे तिच्या शेवटच्या सुप्रसिद्ध गाण्यांचे वर्ष होते: बेवफा मधील "कैसे पिया से" आणि "लकी:नो टाइम फॉर लव्ह" मधील "शायद येही तो प्यार है", अदनान सामी आणि रंग दे बसंती मधील "लुक्का छुपी" ( 2006 चित्रपट) ए आर रहमानसोबत. तिने पुकारमधील "एक तू ही भरोसा" हे गाणे गायले. उदित नारायण, सोनू निगम, जगजीत सिंग, रूप कुमार राठोड आणि गुरदास मान यांच्यासोबत गायलेली वीर-झारा या दशकातील इतर उल्लेखनीय गाणी होती. डन्नो वाय2 (2014) मधील "जीना है क्या" हे तिच्या नवीनतम गाण्यांपैकी एक आहे. गायनाशिवाय कारकीर्द संगीत दिग्दर्शन लता मंगेशकर यांनी १९५५ मध्ये ‘राम राम पावणे’ या मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदा संगीत दिले. नंतर 1960च्या दशकात, तिने आनंद घन या टोपणनावाने मराठी चित्रपटांसाठी संगीत दिले. * 1960 - राम राम पावना * 1963 - मराठा तितुका मेळवावा * 1963 - मोहित्यांची मंजुळा * 1965 - साधी मानसे * १९६९ - तांबडी माती साधी माणसे या चित्रपटासाठी तिला महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. याच चित्रपटातील "ऐरनिच्या देवा तुला" या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला. उत्पादन लता मंगेशकर यांनी चार चित्रपटांची निर्मिती केली आहे. * १९५३ - वादळ (मराठी) * १९५३ - झांझर (हिंदी), सी. रामचंद्र यांच्यासोबत सहनिर्मिती * १९५५ - कांचन गंगा (हिंदी) * १९९० - लेकीन... (हिंदी) == भारत सरकारचे पुरस्कार == * १९६९ - [[पद्मभूषण पुरस्कार|पद्मभूषण]] * १९८९ - [[दादासाहेब फाळके पुरस्कार|दादासाहेब फाळके]] पुरस्कार * १९९९ - [[पद्मविभूषण पुरस्कार|पद्मविभूषण]] * 2001 - [[भारतरत्‍न|भारतरत्न]] * 2008 - भारताच्या स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त "वन टाइम अवॉर्ड फॉर लाइफटाइम अचिव्हमेंट" सन्मान . ==महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार == * 1966 - साधी माणसंसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक * 1966 - 'आनंदघन' नावाने साधी माणसं (मराठी) साठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक * 1977 - जैत रे जैतसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक * 1997 - महाराष्ट्र भूषण पुरस्कार[4] 2001 - महाराष्ट्र रत्न (प्रथम प्राप्तकर्ता). == राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार == या पुरस्काराचे वयाच्या ६१ व्या वर्षी सर्वात वयस्कर विजेते होण्याचा विक्रम मंगेशकर यांच्या नावावर आहे. त्यांना या श्रेणीतील अलीकडचा पुरस्कार लेकीन चित्रपटातील गाण्यांसाठी मिळाला आहे.... ज्युरींनी तिला हा पुरस्कार "दुर्मिळ आणि शुद्ध शैलींसह उत्कृष्ट अभिव्यक्तीसह गाण्यासाठी" प्रदान केला आहे. * 1972 - परिचय चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार * 1974 - कोरा कागज चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार * 1990 - लेकीन चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार... पार्श्वगायनासाठी फिल्मफेअर पुरस्कार पहिल्यांदा 1959 मध्ये सुरू झाले. 1956 मध्ये शंकर जयकिशन यांच्या चोरी चोरी चित्रपटातील 'रसिक बलमा' या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. पार्श्वगायिका श्रेणी नसल्याच्या निषेधार्थ लतादीदींनी ते थेट गाण्यास नकार दिला. शेवटी 1959 मध्ये ही श्रेणी सुरू करण्यात आली. तथापि, पुरुष आणि महिला गायकांसाठी वेगळे पुरस्कार नंतर सुरू करण्यात आले. लता मंगेशकर यांनी 1959 ते 1967 पर्यंत सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका पुरस्काराची मक्तेदारी केली. 1970 मध्ये, लतादीदींनी नवीन प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार सोडण्याची घोषणा केली . * १९५९ - मधुमती मधील "आजा रे परदेसी". * 1963 - बीस साल बाद मधील "कही दीप जले कही दिल" * 1966 - "तुम्ही मेरे मंदिर तुम्ही मेरी पूजा" खंडन मधील * 1970 - जीने की राह मधील "आप मुझे अच्छे लगने लगे" * 1993 - फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार * 1994 - हम आपके है कौन मधील "दीदी तेरा देवर दिवाना" साठी फिल्मफेअर विशेष पुरस्कार..! * 2004 - फिल्मफेअर विशेष पुरस्कार ज्यामध्ये 50 वर्षे पूर्ण झालेल्या फिल्मफेअर पुरस्कारांच्या निमित्ताने सुवर्ण ट्रॉफी प्रदान करण्यात आली =='' सन्मान ''== * २०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘[[द ग्रेटेस्ट इंडियन]]’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये मंगेशकर दहाव्या क्रमांकावर होत्या.<ref>https://www.outlookindia.com/magazine/story/a-measure-of-the-man/281949</ref> [[चित्र:The_Vice_President_Shri_Bhairon_Singh_Shekhawat_releasing_an_audio_CDcassette_of_poems_sung_by_noted_singer_Lata_Mangeshkar_in_New_Delhi_on_March_30,_2004.jpg|इवलेसे|भारताचे उपराष्ट्रपती श्री भैरोंसिंग शेखावत नवी दिल्ली येथे लता मंगेशकर यांनी गायलेल्या कवितांची ऑडिओ सीडी कॅसेट जारी करताना, दिनांक. ३० मार्च २००४]] [[चित्र:Narendra_Modi_marks_51_years_of_'Ae_Mere_Vatan_Ke_Logon'_at_Mumbai.jpg|इवलेसे|"ऐ मेरे वतन के लोगो" या ऐतिहासिक गाण्याला ५१ वर्षे पूर्ण झाल्यावर लता मंगेशकर यांचा सत्कार मुंबई येथे करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी]] == ''लेखन ''== * लता मंगेशकर यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह ग्रंथाली प्रकाशनाने सन १९९५ च्या आसपासच्या वर्षी प्रसिद्ध केला होता. त्याचे संपादन [[मधुवंती सप्रे]] यांनी केले होते. पुढे हे पुस्तक मिळणे कठीण झाले. [[जयश्री देसाई]] यांच्या पाठपुराव्यामुळे ’मैत्रेय प्रकाशन’ने ’फुले वेचिता’ या नावाने ते पुस्तक पुनर्मुद्रित केले आहे.{{संदर्भ हवा}} =='' लता मंगेशकर यांंच्या जीवनावर आणि कार्यावर लिहिलेली पुस्तके ''== * लता ([[इसाक मुजावर]])<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=v08FAQAAIAAJ&q=inauthor:%22Isak+Mujawar%22&dq=inauthor:%22Isak+Mujawar%22&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiOkNW9ua7gAhUBblAKHT1rDQ0Q6AEIOzAD|title=Nūrajahām̐ te Latā|last=Mujawar|first=Isak|date=1993|publisher=Vasudhā Prakāśana|language=mr}}</ref> * लता : संगीत क्षेत्रातील चंद्रमा (सांज शकुन प्रकाशन) * लता मंगेशकर यांचे व्यक्तिचित्रण करणारे ’स्वरयोगिनी’ नावाचे पुस्तक [[मधुवंती सप्रे]] यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाच्या परिशिष्टात लता मंगेशकरांनी गायिलेल्या चित्रपटगीतांची यादी आहे. * The Voice of a Nation (मूळ लेखिका [[पद्मा सचदेव]]; मराठी अनुवाद : 'अक्षय गाणे' [[जयश्री देसाई]]) * ऐसा कहाँ से लाऊँ (हिंदी- [[पद्मा सचदेव]]) * लतादीदी आणि माझ्या कविता (सुचित्रा कातरकर) * लतादीदी : अजीब दर्शन हैं यह (मूळ लेखक : हरीश भिमाणी-हिंदी); (मराठी अनुवाद : 'लतादीदी' [[अशोक जैन]].) * In search of Lata Mangeshkar. (इंग्रजी - [[हरीश भिमाणी]]) * Lata in her own voice (नसरीन मुन्नी कबीर) * लता मंगेशकर (चरित्र)- राजू भारतन * लता मंगेशकर गंधार स्वरयात्रा (१९४५- १९८९) - संपादन : विश्वास नेरूरकर * गाये लता, गाये लता- डॉ.मंगेश बिच्छू. प्रकाशक- पल्लवी प्रकाशन * हे रत्‍न भारताचे - लता मंगेशकर (लेखक : रेखा चवरे) * मोगरा फुलला (संपादक : रेखा चवरे) * संगीतक्षेत्रातील चंद्रमा (प्रसाद महाडकर, विवेक वैद्य) * सप्तसुरांच्या पलीकडे : लता मंगेशकर ([[हरीश भिमाणी]]) * लता मंगेशकर - संगीत लेणे (मोरया प्रकाशन){{संदर्भ हवा}} == हे सुद्धा पहा == * [[सर्वात महान भारतीय (सर्वेक्षण)]] == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{भारतरत्न}} {{DEFAULTSORT:मंगेशकर, लता}} [[वर्ग:मराठी गायक]] [[वर्ग:मराठी संगीतकार]] [[वर्ग:पद्मविभूषण पुरस्कारविजेते]] [[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]] [[वर्ग:भारतरत्‍न पुरस्कारविजेते]] [[वर्ग:मराठी पार्श्वगायक]] [[वर्ग:द ग्रेटेस्ट इंडियन]] [[वर्ग:महाराष्ट्र भूषण पुरस्कारविजेते]] [[वर्ग:इ.स. १९२९ मधील जन्म]] htzqfkxgvxrhcdoz7bwvp822pdtvwg0 जानेवारी २ 0 1487 2141998 2060623 2022-07-31T16:09:43Z अभय नातू 206 /* अठरावे शतक */ wikitext text/x-wiki {{जानेवारी दिनदर्शिका}} {{ग्रेगरी दिनदर्शिका दिवस|जानेवारी|२|२|२}} == ठळक घटना आणि घडामोडी == === पंधरावे शतक === ===सोळावे शतक=== === अठरावे शतक === * [[इ.स. १७५७|१७५७]] - [[ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी]]ने [[कोलकाता]] काबीज केले. प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला. === एकोणिसावे शतक === * [[इ.स. १८८१|१८८१]] - [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांनी]] संपादित केलेल्या [[मराठा (मराठी वृत्तपत्र)|मराठा]] या दैनिकाची सुरुवात झाली. * [[इ.स. १८८५|१८८५]] - [[पुणे]] यथे [[फर्ग्युसन महाविद्यालय]] सुरू झाले. ===विसावे शतक=== * १९३६ -मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना * [[इ.स. १९४२|१९४२]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[जपान]]ने [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]]ची राजधानी [[मनिला]] जिंकली. * [[इ.स. १९४६|१९४६]] - [[आल्बेनिया]]च्या राजा [[झॉग, आल्बेनिया|झॉगने]] राज्यत्याग केला. *१९५१: रशियाने ल्युना-१ हे अंतरिक्षयान चंद्राच्या दिशेने पाठवले. * १९५४ - राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी ’भारतरत्‍न’ पुरस्कारांची स्थापना केली. * [[इ.स. १९५५|१९५५]] - [[पनामा]]च्या [[:वर्ग:पनामाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[होजे ॲंतोनियो रेमोन]]ची हत्या. * [[इ.स. १९७१|१९७१]] - [[इब्रॉक्सची दुसरी दुर्घटना|इब्रॉक्सच्या दुसऱ्याा दुर्घटनेत]] ६६ प्रेक्षक ठार. * [[इ.स. १९७४|१९७४]] - [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष]] [[रिचर्ड निक्सन]]ने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[पेट्रोल]]चा वापर कमी करण्यासाठी तेथील महामार्गांवरील गतिमर्यादा कमी करून ताशी ५५ मैल (८९ किमी) केली. *१९८५: पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन. * १९८९ - मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या * १९९८ - डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान * [[इ.स. १९९९|१९९९]] - अमेरिकेच्या मध्य भगातील हिमवादळात [[मिलवॉकी]]मध्ये १४ इंच तर [[शिकागो]]मध्ये १९ इंच हिम पडले. शिकागोत तापमान -१३ °F (-२५ °C) इतके खाली गेले. ६८ मृत्यू. * २००० - संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन. *२०००: पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला. === एकविसावे शतक === * [[इ.स. २००१|२००१]] - [[एदुआर्दो दुहाल्दे]] [[आर्जेन्टिना]]च्या [[:वर्ग:आर्जेन्टीनाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदी]]. * [[इ.स. २००६|२००६]] - अमेरिकेच्या [[वेस्ट व्हर्जिनिया]] राज्यातील [[सेगो, वेस्ट व्हर्जिनिया|सेगो]] येथील कोळशाच्या खाणीत अपघात होऊन १२ कामगार ठार तर एक गंभीररीत्या जखमी. * [[इ.स. २०१६|२०१६]] - [[सौदी अरेबिया]]ने दहशतवादी असल्याचे ठरवून ४६ लोकांना मृत्युदंड दिला. == जन्म == * [[इ.स. १६४२|१६४२]] - [[महमद चौथा, ऑट्टोमन सुलतान]]. * [[इ.स. १९१०|१९१०]] - [[श्रीरंगम श्रीनिवासराव]], तेलुगू कवी. * [[इ.स. १९३२|१९३२]] - [[हरचंदसिंग लोंगोवाल]], [[अकाली दल|अकाली दलाचे]] अध्यक्ष * [[इ.स. १९४०|१९४०]] - [[श्रीनिवास वरदन]], भारतीय गणितज्ञ. * [[इ.स. १९४२|१९४२]] - [[डेनिस हॅस्टर्ट]], [[:वर्ग:अमेरिकन राजकारणी|अमेरिकन राजकारणी]]. * [[इ.स. १९५९|१९५९]] - [[कीर्ति आझाद]], [[:वर्ग:भारतातील पुरुष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९६०|१९६०]] - [[रमण लांबा]], [[:वर्ग:भारतातील पुरुष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९६४|१९६४]] - [[रुमेश रत्ननाायके]], [[:वर्ग:श्रीलंकेचे क्रिकेट खेळाडू|श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९७०|१९७०]] - [[ॲंथनी स्टुअर्ट]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९७३|१९७३]] - [[जॉन बेनॉ]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]]. == मृत्यू == * [[इ.स. १३१६|१३१६]] - [[अल्लाउद्दीन खिलजी]], [[दिल्ली]]चा सुलतान. * [[इ.स. १९३५|१९३५]] - [[मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर|मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर]], टिळक अनुयायी स्वातंत्र्यसैनिक, मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील * [[इ.स. १९४३|१९४३]] - [[भाई कोतवाल]], भारतीय स्वातंत्र्यसैनिक. * [[इ.स. १९४४|१९४४]] - महर्षि [[विठ्ठल रामजी शिंदे]], मराठी समाजसुधारक. * [[इ.स. १९४६|१९४६]] - [[ज्यो डार्लिंग]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९५२|१९५२]] - [[भास्कर वामन भट]], भारतीय इतिहास संशोधक. * [[इ.स. १९८९|१९८९]] - [[सफदर हाश्मी]], भारतीय पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवी आणि गीतकार. * [[इ.स. १९९५|१९९५]] - [[सियाद बारे]], [[:वर्ग:सोमालियाचे राष्ट्राध्यक्ष|सोमालियाचा राष्ट्राध्यक्ष]]. * [[इ.स. १९९९|१९९९]] - [[विमला फारुकी]], [[भारतीय कम्युनिस्ट पक्ष|भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या]] नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या * [[इ.स. २००२|२००२]] - [[अनिल अग्रवाल]], भारतीय पर्यावरणवादी. * [[इ.स. २०१५|२०१५]] - [[वसंत गोवारीकर]], भारतीय शास्त्रज्ञ. == प्रतिवार्षिक पालन == [[डिसेंबर ३१]] - [[जानेवारी १]] - '''जानेवारी २''' - [[जानेवारी ३]] - [[जानेवारी ४]] - ([[जानेवारी महिना]]) ---- {{ग्रेगरियन महिने}} == बाह्य दुवे == {{बीबीसी आज||january/2}} [[वर्ग:दिवस]] [[वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका]] [[वर्ग:आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका]] [[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]] roindt2zzukajppacz1qicoy3sf1g2c ए.पी.जे. अब्दुल कलाम 0 1765 2142126 2128239 2022-08-01T05:02:26Z Sandesh9822 66586 wikitext text/x-wiki {{Infobox officeholder|name=ए.पी.जे. अब्दुल कलाम|birth_name=अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम|module=|data1={{bulleted list|''[[विंग्ज ऑफ फायर]]''|''इंडिया २०२०''|''इग्नायटेड माइंड्स''|}}|blank1=Notable work(s)|awards=[[ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी|पूर्ण यादी]]|website={{URL|www.abdulkalam.com|Official Website}}|signature=Abdul kalam autograph.jpg|profession={{hlist|एरोस्पेस अभियंता|एरोस्पेस शास्त्रज्ञ|लेखक|}}|alma_mater={{Plainlist| * सेंट जोसेफ कॉलेज, तिरुचिरापल्ली ([[BEng]]) * [[मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी]] ([[MEng]]) }}|nationality=भारतीय|resting_place=डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम देशीय निनायवगम, पेई करुंबू, रामेश्वरम, तामिळनाडू|death_place=[[शिलाँग]], [[मेघालय]], भारत|death_date={{death date and age|2015|7|27|1931|10|15|df=y}}|birth_place=[[रामेश्वरम]], [[मद्रास]], [[ब्रिटिश भारत]]<br />(आजचे [[तमिळनाडू]], भारत)|birth_date={{birth date|1931|10|15|df=y}}|successor1=[[राजगोपाल चिदंबरम]]|image=A. P. J. Abdul Kalam.jpg|primeminister=[[अटलबिहारी वाजपेयी]]<br />[[मनमोहन सिंग]]|image_size=|caption=२००२ मधील चित्र|office=११वे [[भारतीय राष्ट्रपती]]|term_start=२५ जुलै २००२|term_end=२५ जुलै २००७|predecessor=[[के.आर. नारायणन]]|successor=[[प्रतिभा पाटील]]|predecessor1=पदनिर्मिती|vicepresident=[[किशन कांत]]<br />[[भैरोसिंह शेखावत]]|office1=१ले [[मुख्य वैज्ञानिक सल्लागार (भारत)|मुख्य वैज्ञानिक सल्लागार]], [[भारत सरकार]]|term_start1=१९९९|term_end1=२००२|president1=[[के.आर. नारायणन]]|primeminister1=[[अटलबिहारी वाजपेयी]]|otherparty=[[राष्ट्रीय लोकशाही आघाडी]]}} '''अवुल पाकीर जैनुलाब्दीन''' तथा '''ए.पी.जे अब्दुल कलाम''' (१५ ऑक्टोबर १९३१ - २७ जुलै २०१५) हे एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते. तसेच त्यांनी २००२ ते २००७ या काळात [[भारताचे राष्ट्रपती|भारताचे ११वे राष्ट्रपती]] म्हणून देखील काम केले होते. कलाम हे [[तामिळनाडू|तामिळनाडूच्या]] [[रामेश्वरम]] येथे वाढले होते, आणि तेथेच त्यांनी [[भौतिकशास्त्र]] आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास केला. त्यांनी पुढील चार दशके [[शास्त्रज्ञ]] आणि विज्ञान प्रशासक म्हणून, प्रामुख्याने [[संरक्षण संशोधन आणि विकास संस्था]] (DRDO) आणि [[भारतीय अंतराळ संशोधन संस्था]] (ISRO) येथे काम केले. भारताच्या नागरी अंतराळ कार्यक्रमात आणि लष्करी क्षेपणास्त्र विकासाच्या प्रयत्नांमध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग होता. अशा प्रकारे बॅलिस्टिक [[क्षेपणास्त्र]] आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकासावर केलेल्या कामामुळे ते ''भारताचे मिसाइल मॅन'' म्हणून ओळखले जाऊ लागले. १९९८मध्ये भारताच्या [[पोखरण-II]] अणुचाचण्यांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण संघटनात्मक, तांत्रिक आणि राजकीय भूमिका बजावली. १९७४मध्ये भारताने केलेल्या [[पोखरण|मूळ अणुचाचणीनंतर]] ही पहिलीच चाचणी होती. [[चित्र:Dr_A_P_J_Abdul_Kalam_addresses_the_14th_Convocation_ceremony_at_the_Indian_Institute_of_Technology_Guwahati.jpg|इवलेसे|गुवाहाटी येथील कार्यक्रमात]] [[चित्र:The_former_President_of_India,_Dr._APJ_Abdul_Kalam_addressing_the_valedictory_session_of_the_2nd_India_Disaster_Management_Congress,_in_New_Delhi_on_November_06,_2009.jpg|इवलेसे|नवी दिल्ली, २००९]] कलाम यांची २००२मध्ये सत्ताधारी [[भारतीय जनता पक्ष]] आणि तत्कालीन विरोधी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] या दोन्ही पक्षांच्या पाठिंब्याने [[भारताचे राष्ट्रपती|भारताचे ११वे राष्ट्रपती]] म्हणून निवड झाली. त्यांना "''पीपल्स प्रेसिडेंट"'' (''जनतेचे राष्ट्रपती'') म्हणून व्यापकपणे संबोधले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.dailyo.in/politics/why-apj-abdul-kalam-was-the-peoples-president/story/1/5270.html|title=Why Abdul Kalam was the 'People's President'|website=www.dailyo.in|access-date=2022-04-27}}</ref> राष्ट्रपतीपदानंतर कलाम हे शिक्षण, लेखन आणि सार्वजनिक सेवेच्या नागरी जीवनात परतले. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या [[भारतरत्‍न|भारतरत्नसह]] अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचे ते प्राप्तकर्ते होते. [[इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग]] येथे व्याख्यान देत असताना कलाम कोसळले आणि २७ जुलै २०१५ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ८३व्या वर्षी त्यांचे निधन झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://time.com/3974357/apj-abdul-kalam-death-tributes-condolences/|title=India Pays Tribute to 'People's President' APJ Abdul Kalam|website=Time|language=en|access-date=2022-04-27}}</ref> राष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांसह हजारो लोक त्यांच्या गावी रामेश्वरम येथे आयोजित [[अंत्यसंस्कार]] समारंभास उपस्थित होते, जिथे त्यांना [[पूर्ण राज्य सन्मान|पूर्ण राज्य सन्मानाने]] दफन करण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ibtimes.co.in/modi-expected-attend-apj-abdul-kalams-funeral-rameswaram-today-640977|title='People's President' APJ Abdul Kalam Buried with Full State Honours in Rameswaram|last=IBTimes|date=2015-07-30|website=www.ibtimes.co.in|language=en|access-date=2022-04-27}}</ref> == सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण == अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी पंबन बेटावरील [[रामेश्वरम|रामेश्वरमच्या]] तीर्थक्षेत्रात (तेव्हाच्या [[मद्रास]] प्रांतात आणि आजच्या [[तामिळनाडू]] राज्यात) एका [[तमिळ]] [[मुस्लिम]] कुटुंबात झाला. त्यांचे वडील जैनुलाब्दीन मारकायर हे बोटीचे मालक आणि स्थानिक मशिदीचे इमाम होते, तर त्यांच्या आई आशिअम्मा गृहिणी होत्या. त्यांचे वडील बोटीतून [[हिंदू]] यात्रेकरूंना रामेश्वरम आणि आता निर्जन झालेल्या धनुषकोडी दरम्यान घेऊन जात होते. कलाम हे त्यांच्या कुटुंबातील चार भाऊ आणि एका बहिणीमध्ये सर्वात लहान होते. [[चित्र:Rameshwaram_sea.jpg|इवलेसे|रामेश्वरम येथे कलामांचा जन्म झाला होता. चित्र: रामेश्वरम समुद्रकिनारा]] त्यांचे पूर्वज हे श्रीमंत मारकायर व्यापारी आणि जमीनींचे मालक होते, तसेच त्यांच्याकडे असंख्य मालमत्ता आणि मोठ्या प्रमाणात जमीनी होत्या. जरी त्यांचे पूर्वज श्रीमंत मारकायर व्यापारी होते, तरीही 1920 च्या दशकात कुटुंबाने आपले बहुतेक संपत्ती गमावली होती आणि कलाम यांचा जन्म झाला तोपर्यंत ते गरिबीने ग्रस्त होते. मारकायार हे तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीवर आढळणारे मुस्लिम वंशीय आहेत जे अरब व्यापारी आणि स्थानिक महिलांचे वंशज असल्याचा दावा करतात. त्यांच्या व्यवसायात मुख्य भूप्रदेश आणि बेट आणि श्रीलंकेत आणि तेथून किराणा मालाचा व्यापार करणे तसेच मुख्य भूमी आणि पंबन दरम्यान यात्रेकरूंना नेणे यांचा समावेश होता. कुटुंबाच्या तुटपुंज्या उत्पन्नात भर घालण्यासाठी लहानपणी त्यांना वर्तमानपत्रे विकावी लागली. 1914 मध्ये मुख्य भूभागावर पांबन पूल उघडल्यानंतर, तथापि, व्यवसाय अयशस्वी झाले आणि वडिलोपार्जित घराव्यतिरिक्त, कालांतराने कौटुंबिक संपत्ती आणि मालमत्ता नष्ट झाली. त्यांच्या शालेय वर्षांमध्ये कलाम यांना सरासरी गुण मिळायचे परंतु त्यांना शिकण्याची तीव्र इच्छा असलेले एक तेजस्वी आणि मेहनती विद्यार्थी म्हणून ओळखले जायचे. ते त्यांच्या अभ्यासावर, विशेषतः [[गणित|गणितावर]] बराच वेळ घालवायचे. श्वार्ट्झ हायर सेकंडरी स्कूल, [[रामनाथपुरम]] येथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कलाम यांनी सेंट जोसेफ कॉलेज, [[तिरुचिरापल्ली]] येथे प्रवेश घेतला. हे महाविद्यालय तेव्हा [[मद्रास विद्यापीठ|मद्रास विद्यापीठाशी]] संलग्न होते. तेथून त्यांनी 1954 मध्ये [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्रात]] पदवी प्राप्त केली. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यासाठी ते 1955 मध्ये मद्रासला गेले. कलाम एका वरिष्ठ वर्गाच्या प्रकल्पावर काम करत असताना, डीन त्यांच्या प्रगतीच्या अभावामुळे असमाधानी होते आणि पुढील तीन दिवसांत प्रकल्प पूर्ण न झाल्यास त्यांची शिष्यवृत्ती रद्द करण्याची धमकी दिली. कलाम यांनी अंतिम मुदत पूर्ण करून डीनला प्रभावित केले, ज्यांनी नंतर त्यांना सांगितले, "मी तुम्हाला तणावाखाली ठेवत होतो आणि तुम्हाला कठीण मुदत पूर्ण करण्यास सांगत होतो". फायटर पायलट होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात ते थोडक्यात चुकले, कारण ते पात्रता फेरीत नवव्या स्थानावर होते आणि [[आयएएफ|आयएएफमध्ये]] फक्त आठ जागा उपलब्ध होत्या. [[चित्र:A._P._J._Abdul_Kalam_in_2008.jpg|इवलेसे|२००८ मध्ये डॉ. कलाम]] [[चित्र:Dr_APJ_Abdul_Kalam_Museum.jpg|इवलेसे|रामेश्वरम येथील डॉ. एपीजे अब्दुल कलाम संग्रहालय]] == शास्त्रज्ञ म्हणून कारकीर्द == 1960 मध्ये [[मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी|मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून]] पदवी घेतल्यानंतर कलाम हे संरक्षण संशोधन आणि विकास सेवा (DRDS) चे सदस्य बनले आणि त्यानंतर संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, भारत सरकारद्वारे) एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटमध्ये शास्त्रज्ञ म्हणून सामील झाले. त्यांनी एक लहान हॉवरक्राफ्ट डिझाईन करून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, परंतु डीआरडीओमध्ये नोकरीच्या निवडीबद्दल त्यांना खात्री पटली नाही. कलाम हे प्रसिद्ध अंतराळ शास्त्रज्ञ [[विक्रम साराभाई]] यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या INCOSPAR समितीचा देखील भाग होते. [[चित्र:Agni_P_Ballistic_Missile_first_fligh_test_(cropped).jpg|इवलेसे|अग्नी क्षेपणास्त्र]] 1969 मध्ये कलाम यांची [[भारतीय अंतराळ संशोधन संस्था]] (ISRO) मध्ये बदली करण्यात आली जिथे ते भारताचे पहिले उपग्रह प्रक्षेपण वाहन (SLV-III) चे प्रकल्प संचालक होते, ज्याने जुलै 1980 मध्ये रोहिणी उपग्रह पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत यशस्वीरित्या तैनात केला होता; कलाम यांनी पहिल्यांदा 1965 मध्ये [[डीआरडीओ]] येथे स्वतंत्रपणे विस्तारित [[रॉकेट]] प्रकल्पावर काम सुरू केले होते. 1969 मध्ये कलाम यांना सरकारची मान्यता मिळाली आणि त्यांनी अधिक अभियंते समाविष्ट करण्यासाठी कार्यक्रमाचा विस्तार केला. 1963 ते 1964 मध्ये कलामांनी [[नासा|नासाच्या]] [[व्हर्जिनिया|व्हर्जिनियामधील]] हॅम्प्टन येथील [[नासा लँगली संशोधन केंद्र|लँगली संशोधन केंद्र,]] ग्रीनबेल्ट, मेरीलँडमधील गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर; आणि वॉलॉप्स फ्लाइट सुविधा या केंद्रांना भेटी दिल्या. 1970 आणि 1990 च्या दरम्यान कलाम यांनी [[पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल]] (PSLV) आणि SLV-III प्रकल्प विकसित करण्याचा प्रयत्न केला, जे दोन्ही यशस्वी ठरले. कलाम यांना [[राजा रामण्णा]] यांनी टीबीआरएलचे प्रतिनिधी म्हणून [[स्माइलिंग बुद्धा]] या देशातील पहिल्या अणुचाचणीचे साक्षीदार होण्यासाठी, जरी त्यांनी त्याच्या विकासात भाग घेतला नसला तरी, आमंत्रित केले होते. [[चित्र:APJwithNair.JPG|इवलेसे|[[इसरो|इसरोचे]] तत्कालीन प्रमुख जी. माधवन यांच्यासोबत]] 1970 च्या दशकात कलाम यांनी प्रोजेक्ट डेव्हिल आणि प्रोजेक्ट व्हॅलिअंट या दोन प्रकल्पांचेही दिग्दर्शन केले, ज्यात यशस्वी SLV प्रोग्रामच्या तंत्रज्ञानातून [[बॅलिस्टिक क्षेपणास्त्र|बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे]] विकसित करण्याचा प्रयत्न केला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाची नापसंती असूनही, [[पंतप्रधान इंदिरा गांधी]] यांनी कलाम यांच्या संचालकपदाखाली त्यांच्या विवेकाधिकारांद्वारे या एरोस्पेस प्रकल्पांसाठी गुप्त निधी वाटप केला. कलाम यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाला या वर्गीकृत एरोस्पेस प्रकल्पांचे खरे स्वरूप लपविण्यास पटवून देण्याची अविभाज्य भूमिका बजावली. त्यांच्या संशोधन आणि शैक्षणिक नेतृत्वामुळे त्यांना 1980 च्या दशकात मोठी प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठा मिळाली, ज्यामुळे सरकारला त्यांच्या संचालकपदाखाली प्रगत [[क्षेपणास्त्र]] कार्यक्रम सुरू करण्यास प्रवृत्त केले. कलाम आणि संरक्षण मंत्र्यांचे धातुशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक सल्लागार [[डॉ. व्ही.एस. अरुणाचलम]] यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री [[आर. वेंकटरामन]] यांनी एकापाठोपाठ एक नियोजित क्षेपणास्त्रे घेण्याऐवजी एकाचवेळी क्षेपणास्त्रांचा थरकाप विकसित करण्याच्या प्रस्तावावर काम केले. इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम (IGMDP) नावाच्या मिशनसाठी ₹ 3.88 अब्ज वाटप करण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजूरी मिळवण्यात आर वेंकटरामन यांचा मोलाचा वाटा होता आणि कलाम यांची मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती केली. कलाम यांनी मिशन अंतर्गत अनेक क्षेपणास्त्रे विकसित करण्यात प्रमुख भूमिका बजावली, ज्यात [[अग्नी (क्षेपणास्त्र)|अग्नी]], एक मध्यवर्ती श्रेणीचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि [[पृथ्वी क्षेपणास्त्र|पृथ्वी]], पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे सामरिक क्षेपणास्त्र यांचा समावेश होतो. परंतु या प्रकल्पांवर गैरव्यवस्थापन आणि खर्च तसेच वेळ वाढल्याबद्दल टीका झाली आहे. [[चित्र:The_President_Dr._A.P.J._Abdul_Kalam_speaking_at_the_launching_of_the_Joint_ISRO_-_Amirtha_Village_Resource_Centre_(VRC)_Project_at_Ettimadai,_near_Coimbatore,_Tamil_Nadu_on_July_6,_2005.jpg|इवलेसे|राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम 6 जुलै 2005 रोजी तामिळनाडूतील कोईम्बतूरजवळील एट्टीमडाई येथे संयुक्त इस्रो-अमिर्था व्हिलेज रिसोर्स सेंटर (VRC) प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते.]] कलाम यांनी जुलै 1992 ते डिसेंबर 1999 या कालावधीत [[पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार (भारत)|पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार]] आणि [[संरक्षण संशोधन आणि विकास संस्था|संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे]] सचिव म्हणून काम केले. [[पोखरण-II]] या अणुचाचण्या या काळात घेण्यात आल्या ज्यामध्ये त्यांनी सखोल राजकीय आणि तांत्रिक भूमिका बजावली. कलाम यांनी चाचणी टप्प्यात [[राजगोपाल चिदंबरम]] यांच्यासह मुख्य प्रकल्प समन्वयक म्हणून काम केले. या काळात कलाम यांच्या मीडिया कव्हरेजमुळे ते देशातील सर्वात प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ बनले. तथापि साइट चाचणीचे संचालक असलेले [[के. संथानम]] म्हणाले की, थर्मोन्यूक्लियर बॉम्ब एक "फिझल" होता आणि चुकीचा अहवाल जारी केल्याबद्दल कलाम यांच्यावर टीका केली. कलाम आणि चिदंबरम या दोघांनीही दावे फेटाळून लावले. 1998 मध्ये, हृदयरोगतज्ज्ञ [[सोमा राजू]] यांच्यासमवेत कलाम यांनी "कलाम-राजू स्टेंट" नावाचा कमी किमतीचा कोरोनरी स्टेंट विकसित केला. 2012 मध्ये या जोडीने ग्रामीण भागातील आरोग्य सेवेसाठी एक खडबडीत टॅबलेट संगणक तयार केला, ज्याला "कलाम-राजू टॅब्लेट" असे नाव देण्यात आले. == राष्ट्रपती म्हणून कारकीर्द == अब्दुल कलाम यांनी [[के.आर. नारायणन]] यांच्यानंतर [[भारताचे राष्ट्रपती|भारताचे ११वे राष्ट्रपती]] म्हणून काम केले. [[कॅप्टन लक्ष्मी|लक्ष्मी सहगल]] यांनी जिंकलेल्या 107,366 मतांना मागे टाकून त्यांनी [[२००२ची राष्ट्रपती निवडणूक (भारत)|२००२ची राष्ट्रपती निवडणूक]] 922,884 मतांनी जिंकली. त्यांचा कार्यकाळ 25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 असा होता. 10 जून 2002 रोजी त्यावेळी सत्तेत असलेल्या [[राष्ट्रीय लोकशाही आघाडी|राष्ट्रीय लोकशाही आघाडीने]] (एनडीए) राष्ट्रपती पदासाठी कलाम यांना नामनिर्देशित केले. त्यानंतर [[समाजवादी पक्ष]] आणि [[राष्ट्रवादी काँग्रेस]] या दोन्ही पक्षांनी त्यांचे समर्थन केले. समाजवादी पक्षाने कलाम यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर, [[के.आर. नारायणन|नारायणन]] यांनी दुसऱ्यांदा पदभार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. कलाम यांनी त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेबद्दल सांगितले: मी खरोखर भारावून गेलो आहे. इंटरनेट आणि इतर माध्यमांमध्ये सर्वत्र, मला संदेशासाठी विचारले गेले आहे. अशा वेळी मी देशातील जनतेला काय संदेश देऊ शकतो याचा विचार करत होतो. [[चित्र:Vladimir_Putin_with_Abdul_Kalam_26_January_2007.jpg|इवलेसे|कलाम हे राष्ट्रपती असताना त्यांच्यासोबत [[व्लादिमीर पुतिन]] आणि [[मनमोहन सिंग]]]] 18 जून रोजी कलाम यांनी [[भारतीय संसद|भारतीय संसदेत]] [[अटलबिहारी वाजपेयी]] आणि त्यांच्या वरिष्ठ मंत्रिमंडळ सहकाऱ्यांसोबत उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान १५ जुलै २००२ रोजी [[संसद]] आणि [[विधानसभा|राज्यांच्या विधानसभांमध्ये]] सुरू झाले. माध्यमांनी दावा केला की निवडणूक एकतर्फी होती आणि कलाम यांचा विजय हा पूर्वनिर्णय होता; 18 जुलै रोजी मोजणी झाली. कलाम सहज विजय मिळवून [[भारत|भारतीय प्रजासत्ताकाचे]] ११वे राष्ट्रपती बनले आणि 25 जुलै रोजी शपथ घेतल्यानंतर ते [[राष्ट्रपती भवन|राष्ट्रपती भवनात]] गेले. कलाम हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते ज्यांना [[भारतरत्न]] हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला होता. ते राष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता, तसेच [[सर्वपल्ली राधाकृष्णन]] (1954) आणि [[झाकीर हुसेन]] (1963) हे भारतरत्न प्राप्तकर्ते होते जे नंतर भारताचे राष्ट्रपती झाले. राष्ट्रपती भवनावर कब्जा करणारे ते पहिले [[वैज्ञानिक]] आणि पहिले पदवीधर देखील होते. त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात, त्यांना प्रेमाने "जनतेचे राष्ट्रपती" (इंग्रजी: People's President) म्हणून ओळखले जात असे. असे म्हणतात की ''ऑफिस ऑफ प्रॉफिट बिलावर'' स्वाक्षरी करणे हा त्यांच्या कार्यकाळात घेतलेला सर्वात कठीण निर्णय होता. कलाम यांच्या कार्यकाळात त्यांना सादर केलेल्या 21 पैकी 20 [[दयेचा अर्ज|दयेच्या अर्जांचे]] भवितव्य ठरवण्यात त्यांच्या निष्क्रियतेबद्दल त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. [[भारताचे संविधान|भारतीय राज्यघटनेचे]] [[कलम ७२ (भारत)|कलम ७२]] भारताच्या राष्ट्रपतींना माफी देण्याचे आणि [[फाशी|फाशीच्या]] शिक्षेवरील दोषींची फाशीची शिक्षा निलंबित किंवा कमी करण्याचा अधिकार देते. कलाम यांनी त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात केवळ एका दयेच्या याचिकेवर कारवाई केली, [[बलात्कार|बलात्कारी]] धनंजय चॅटर्जीची याचिका फेटाळून लावली, ज्याला नंतर फाशी देण्यात आली. कदाचित सर्वात उल्लेखनीय याचिका [[अफजल गुरू|अफझल गुरूची]] होती. तो एक [[काश्‍मीर|काश्मिरी]] [[दहशतवाद|दहशतवादी]] होता, ज्याला [[भारतीय संसदेवरील दहशतवादी हल्ला, २००२|डिसेंबर २००१मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यात]] कट रचल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते आणि 2004 मध्ये [[भारताचे सर्वोच्च न्यायालय|भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने]] त्याला [[फाशीची शिक्षा]] सुनावली होती. 20 ऑक्टोबर 2006 रोजी शिक्षा ठोठावण्यात येणार असताना, त्याच्या दयेच्या अर्जावर प्रलंबित कारवाईमुळे तो मृत्यूदंडावर राहिला. कलाम यांनी 2005 मध्ये [[बिहार|बिहारमध्ये]] [[राष्ट्रपती राजवट]] लागू करण्याचा वादग्रस्त निर्णयही त्यांनी घेतला. सप्टेंबर 2003 मध्ये, PGI [[चंडीगढ]] या संस्थेमधील संवादात्मक सत्रात, कलाम यांनी देशाची लोकसंख्या लक्षात घेऊन भारतात समान नागरी संहितेच्या गरजेचे समर्थन केले. त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटी, 20 जून 2007 रोजी कलाम यांनी [[२००७ची राष्ट्रपती निवडणूक (भारत)|२००७ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत]] त्यांच्या विजयाची खात्री असल्यास पदावर दुसऱ्यांदा विचार करण्याची इच्छा व्यक्त केली. तथापि, दोन दिवसांनंतर त्यांनी राष्ट्रपती भवनाला कोणत्याही राजकीय प्रक्रियेत गुंतवू नये असे सांगून पुन्हा राष्ट्रपतीपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांना नव्याने जनादेश मिळविण्यासाठी [[डावे पक्ष|डाव्या पक्षांचा]], [[शिवसेना]] आणि [[संयुक्त पुरोगामी आघाडी|यूपीए]] घटकांचा पाठिंबा नव्हता. 24 जुलै 2012 रोजी १२व्या राष्ट्रपती [[प्रतिभा पाटील]] यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असताना, एप्रिलमधील मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की कलाम यांना त्यांच्या दुसऱ्या टर्मसाठी नामांकन मिळण्याची शक्यता होती. अहवालानंतर, सोशल नेटवर्किंग साइट्सवर त्याच्या उमेदवारीचे समर्थन करणारे अनेक लोक दिसले. [[तृणमूल काँग्रेस]], [[समाजवादी पक्ष]] आणि [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने]] [[२०१२ची राष्ट्रपती निवडणूक (भारत)|२०१२ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी]] त्यांचा प्रस्ताव दिल्यास पक्ष त्यांना पाठिंबा देईल, असे म्हणत [[भाजप|भाजपने]] त्यांच्या नामनिर्देशनाचे संभाव्य समर्थन केले. निवडणुकीच्या एक महिना अगोदर, [[मुलायम सिंह यादव]] आणि [[ममता बॅनर्जी]] यांनीही कलाम यांना पाठिंबा दर्शविला. काही दिवसांनंतर मुलायम सिंह यादव यांनी माघार घेतली आणि ममता बॅनर्जी यांना एकाकी समर्थक म्हणून सोडले. 18 जून 2012 रोजी कलाम यांनी 2012 ची राष्ट्रपती निवडणूक लढवण्यास नकार दिला. असे न करण्याच्या त्यांच्या निर्णयाबद्दल ते म्हणाले: अनेक नागरिकांनीही हीच इच्छा व्यक्त केली आहे. यातून केवळ त्यांचे माझ्याबद्दलचे प्रेम आणि आपुलकी आणि लोकांच्या आकांक्षा दिसून येतात. या समर्थनामुळे मी खरोखर भारावून गेलो आहे. ही त्यांची इच्छा असल्याने मी त्याचा आदर करतो. त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मला त्यांचे आभार मानायचे आहेत. ==राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर== राष्ट्रपतीपदानंतर कलाम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदूर येथे व्हिजिटिंग प्रोफेसर बनले; इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोरचे मानद फेलो; इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी तिरुवनंतपुरमचे कुलपती; अण्णा विद्यापीठातील एरोस्पेस अभियांत्रिकीचे प्राध्यापक; आणि भारतभरातील इतर अनेक शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये सहायक. त्यांनी हैदराबादच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये माहिती तंत्रज्ञान आणि बनारस हिंदू विद्यापीठ आणि अण्णा विद्यापीठात तंत्रज्ञान शिकवले. 2011 मध्ये, कलाम यांच्या कूडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पावरील भूमिकेवरून नागरी गटांनी त्यांच्यावर टीका केली होती; त्यांनी अणुऊर्जा प्रकल्पाच्या स्थापनेला पाठिंबा दिला आणि स्थानिक लोकांशी बोलत नसल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. आंदोलकांनी त्याच्या भेटीला विरोध केला कारण त्यांनी त्याला अण्वस्त्र समर्थक शास्त्रज्ञ म्हणून पाहिले आणि प्लांटच्या सुरक्षा वैशिष्ट्यांबाबत त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे ते प्रभावित झाले नाहीत. मे 2012 मध्ये, कलाम यांनी भारतातील तरुणांसाठी व्हॉट कॅन आय गीव्ह मूव्हमेंट नावाचा एक कार्यक्रम सुरू केला, ज्याची मुख्य थीम भ्रष्टाचारावर मात केली होती. == गौरव == * अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात [[जागतिक विद्यार्थी दिवस]] म्हणून पाळला जातो.{{संदर्भ हवा}} * भारत सरकारने '[[पद्मभूषण]]', '[[पद्मविभूषण]]' व १९९८ मध्ये '[[भारतरत्‍न]]' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. {| class="wikitable" style="font-size: 90%;" state="collapsed" ! पुरस्कार अथवा गौरवाचे वर्ष !!पुरस्कार अथवा गौरवाचे नाव !! प्रदत्त करणारी संस्था |- | १९८१ | [[पद्मभूषण]] | भारत सरकार <ref name="Rediff26Nov" /><ref name="iitm"/> |- | १९९० | [[पद्मविभूषण]] | भारत सरकार <ref name="Rediff26Nov">{{स्रोत बातमी | दुवा=http://www.rediff.com/news/nov/26kal.htm |title=डॉ. अब्दुल कलाम यांना भारतरत्‍न | कृती=Rediff.com | दिनांक=26 November 1997 |ॲक्सेसदिनांक=1 March 2012}}</ref><ref name="iitm"/> |- | १९९८ | [[भारतरत्‍न]] | भारत सरकार<ref name="iitm"/><ref name="mha.nic.in">{{संकेतस्थळ स्रोत|title=List of recipients of Bharat Ratna |प्रकाशक=[[Ministry of Home Affairs (India)|Ministry of Home Affairs]], Government of India|दुवा=http://www.mha.nic.in/pdfs/Recipients-BR.pdf|फॉरमॅट=PDF|ॲक्सेसदिनांक=1 March 2012|विदा संकेतस्थळ दुवा= http://wayback.archive.org/web/20110721183155/http://www.mha.nic.in/pdfs/Recipients-BR.pdf|विदा दिनांक= २६ नोव्हेंबर २०१३}}</ref> |- | १९९७ | [[इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार]] | भारत सरकार <ref name="iitm"/> |- | १९९८ | वीर सावरकर पुरस्कार | भारत सरकार |- | २००० | रामानुजम पुरस्कार | मद्रासचे अल्वार रिसर्च सेंटर<ref name="iitm">{{संकेतस्थळ स्रोत|title=Dr. Abdul Kalam's Diverse Interests: Prizes/Awards |दुवा=http://www.techmotivator.iitm.ac.in/TGTech%20APJ.htm#1|प्रकाशक=Indian Institute of Technology Madras|accessdate=1 March 2012|विदा संकेतस्थळ दुवा= http://wayback.archive.org/web/20070717070245/http://www.techmotivator.iitm.ac.in/TGTech%20APJ.htm|विदा दिनांक= २६ नोव्हेंबर २०१३}}</ref> |- | २००७ | किंग चार्ल्स (दुसरा) पदक | ब्रिटिश रॉयल सोसायटी<ref>{{स्रोत बातमी|title =King Charles II Medal for President|दिनांक =12 July 2007|प्रकाशक =The Hindu| अ‍ॅक्सेसदिनांक =1 March 2012}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा =http://articles.economictimes.indiatimes.com/2007-07-11/news/27675690_1_president-kalam-p-j-abdul-kalam-road-map|title =King Charles II Medal| दिनांक =11 July 2007|प्रकाशक =The Economic Times | अ‍ॅक्सेसदिनांक= 1 March 2012}}</ref> |- | २००७ | डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी | [[वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठ]], U.K<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://articles.timesofindia.indiatimes.com/2007-10-23/uk/27960584_1_p-j-abdul-kalam-wolverhampton-creative-leadership|title=Kalam conferred Honorary Doctorate of Science|प्रकाशक=The Economic Times |दिनांक =23 October 2007|ॲक्सेसदिनांक =1 March 2012}}</ref> |- | २००८ | [[डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग]] ([[Honoris Causa]]) | [[नान्यांग टेक्नॉजिकल युनिव्हर्सिटी]], सिंगापूर<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://news.ntu.edu.sg/pages/newsdetail.aspx?http://news.ntu.edu.sg/news/Pages/NR2008_Aug26.aspx&Guid=3728913b-4ced-4d53-b9c3-f17ed2bdaa78&Category=&MonthGroup=808 |title=Dr Abdul Kalam, former President of India, receives NTU Honorary Degree of Doctor of Engineering |प्रकाशक=Nanyang Technological University |दिनांक=28 August 2011 |ॲक्सेसदिनांक=28 August 2011}}</ref> |- | २००९ | [[हूवर पदक]] | ASME Foundation(अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स)<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://timesofindia.indiatimes.com/India/Kalam-chosen-for-Hoover-Medal/articleshow/4321760.cms|title=Former President Kalam chosen for Hoover Medal|दिनांक=27 March 2009|work=[[Indiatimes]]|ॲक्सेसदिनांक=30 October 2010|location=New York}}</ref> |- | २००९ | आंतरराष्ट्रीय von Kármán Wings पुरस्कार | अमेरिकेतील [[कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी]], U.S.A<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.galcit.caltech.edu/ahs/recipients/2009Kalam.html |title=Caltech GALCIT International von Kármán Wings Award |प्रकाशक=galcit.caltech.edu|ॲक्सेसदिनांक=1 March 2012}}</ref> |- | २०१० | [[डॉक्टर ऑफ इंजिनिरिंग]] | [[वॉटरलू विद्यापीठ]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=Yet another honorary doctorate for Kalam|दुवा=http://news.rediff.com/report/2010/oct/06/yet-another-honorary-doctorate-for-kalam.htm|date=6 October 2010|प्रकाशक=रेडिफ.कॉम|ॲक्सेसदिनांक=13 March 2012}}</ref> |- | २०११ |न्यू यॉर्कच्या IEEE (इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्टिकल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स) या संस्थेचे समासदत्व. | [[IEEE]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.ieee.org/documents/hon_mem_rl.pdf |title=IEEE Honorary Membership Recipients |प्रकाशक=IEEE |ॲक्सेसदिनांक=28 August 2011}}</ref> |- |} ==डॉ. कलामांची कारकीर्द == [[चित्र:Mark Hopkins and Abdul Kalam.jpg|इवलेसे|320x320अंश|'''मार्क हॉपकिन्स आणि अब्दुल कलाम.''']] * जन्म : १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे. * शिक्षण : श्वार्ट्‌झ (Schwartz) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी (१९५४). नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली (१९६०). * १९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे संचालकपद. * १९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएनफोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी. * १९६३ ते ७१ :विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर (ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख. * १९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम. * १९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक * १९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित) * १९८१ : पद्मभूषण पुरस्कार प्राप्त * १९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती. * १९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती. रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली. * १९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती. * १९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती. * १९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री व डी.आर.डी.ओ.चे प्रमुख या नात्याने त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टॅंक) हा रणगाडा व लाइट कॉंबॅट एरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. * १९९४ : 'माय जर्नी ' हा कवितासंग्रह प्रकाशित. * २५ नोव्हें. १९९८ : भारतरत्‍न हा पुरस्कार प्राप्त. * २००१ : सेवेतून निवृत्त. * २००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमणूक. == कलामांनी लिहिलेली पुस्तके{{संदर्भ हवा}}== * अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील) * इग्नायटेड माइंड्‌स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर) * 'इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम' (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); 'भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध' या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते) * इंडिया - माय-ड्रीम * उन्‍नयन (ट्रान्सेन्डन्सचा मराठी अनुवाद, सकाळ प्रकाशन) * एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन : * फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन * विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक : [[माधुरी शानभाग]]. * सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन) * टर्निंग पॉइंट्‌स (याच नावाचा मराठी अनुवाद : [[अंजनी नरवणे]]) * टार्गेट ३ मिलियन (सहलेखक - सृजनपालसिंग) * ट्रान्सेन्डन्स : माय स्पिरिचुअल एक्‍सपिरिअन्सेस विथ प्रमुखस्वामीजी (सहलेखक - अरुण तिवारी) * दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर) * परिवर्तनाचा जाहीरनामा (मूळ इंग्रजी-अ मॅनिफेस्टो फॉर चेंज) सहलेखक - व्ही. पोतराज, मराठी अनुवाद - [[अशोक पाध्ये]]) * ए.पी.जे. अब्दुल कलाम : संपूर्ण जीवन (अरुण तिवारी). * बियॉंण्ड २०१० : अ व्हिजन फॉर टुमॉरोज इंडिया (सहलेखक वाय.एस. राजन, मराठी अनुवाद-सकाळ प्रकाशन) * महानतेच्या दिशेने : एकत्र येऊ या बदल घडवू या (मॅजेस्टिक प्रकाशन) * स्क्वेअरिंग द सर्कल सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस ( सहलेखक – अरुण तिवारी. मराठी अनुवाद : सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस – भारतीय प्रबोधनपर्व – वैभवशाली भारताची आगामी दिशा. अनुवादक : संजय माळी, बुकगंगा पब्लिकेशन्स ) अब्दुल कलाम यांचे सदर पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे व त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. भारताचे परिवर्तन सुरू असून ते कोणत्या दिशेने करणे श्रेयस्कर होईल याचे मार्मिक विश्लेषण यात आहे. ==कलामांसंबंधी लिहिली गेलेली पुस्तके== * डाॅ. अब्दुल कलाम (डाॅ. [[वर्षा जोशी]]) * असे घडले डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (प्रणव कुलकर्णी) * इटर्नल क्वेस्ट : लाइफ ॲंड टाइम्स ऑफ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक : एस.चंद्रा) * ए.पी.जे. अब्दुल कलाम - एक व्यक्तिवेध (मराठी अनुवाद : [[माधुरी शानभाग]]) * ए.पी.जे. अब्दुल कलाम - संपूर्ण जीवन (मूळ हिंदी, अरुण तिवारी, मराठी अनुवाद ??? ) * ’डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम - एक मानवतावादी शास्त्रज्ञ.’ (हिंदी, मूळ लेखक अतुलेंद्रनाथ चतुर्वेदी; मराठी अनुवाद - मंदा आचार्य). * ए पी जे अब्दुल कलाम : द व्हिजनरी ऑफ इंडिया (इंग्रजी, लेखक : के. भूषण आणि जी. कात्याल) * प्रेसिडेंट एपीजे अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक : आर के पूर्ती) * ए.पी.जे. अब्दुल कलाम : संपूर्ण जीवन (अरुण तिवारी) * कर्मयोगी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (डॉ. शरद कुंटे) * कलामांचे आदर्श (डॉ. [[सुधीर मोंडकर]]) * भारतरत्न कलाम (डॉ. [[सुधीर मोंडकर]]) * रामेश्वरम ते राष्ट्रपतीभवन- डॉ. अब्दुल कलाम. (मराठी, लेखक : शां.ग. महाजन) * वियार्थ्यांचे कलाम (डॉ. [[सुधीर मोंडकर]]) * स्वप्न पेरणारे शास्त्रज्ञ राष्ट्रपती : डॉ. अब्दुल कलाम (डाॅ. वर्षा जोशी]]) * रामेश्वरम् ते राष्ट्रपती भवन डॉ. अब्दुल कलाम, लेखक : डॉ. शां. ग. महाजन == अब्दुल कलामांना मिळालेले पुरस्कार व सन्मान == * १९८१ : पद्मभूषण * १९९० : पद्मविभूषण * १९९७ : भारतरत्‍न * १९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार * १९९८ : वीर सावरकर पुरस्कार * २००० : रामानुजन पुरस्कार * २००७ : किंग्ज चार्ल्स (दुसरा) पदक * २००७ : ब्रिटन येथील वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी * २००८ : सिंगापूर येथे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही मानद पदवी * २००९ : अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे हूव्हर पदक * २०१० : वॉटर्लू विद्यापीठाची डॉक्ट ऑफिंजिनिअरिंग ही मानद पदवी * २०११ : न्य़ूयॉर्कच्या आयईईई या संस्थेचे सभासदत्व * २०१२ : आऊटलुक इंडियाच्या ‘[[द ग्रेटेस्ट इंडियन]]’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये कलाम दुसऱ्या क्रमांकावर होते.<ref>https://www.outlookindia.com/magazine/story/a-measure-of-the-man/281949</ref> * २०१५ सप्टेंबर : बंगालच्या उपसागरात [[ओरिसा]]च्या किनाऱ्याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले. ==निधन== ए.पी.जे. अब्दुल कलाम २७ जुलै २०१५ रोजी कलाम [[शिलॉंग]] येथे भारतीय शास्त्र व्यवस्थापन शिलॉंग येथे "पृथ्वी नावाचा एक जिवंत ग्रह तयार करणे" या विषयावर व्याख्यान देण्यासाठी गेले. पायरीवरून जात असताना त्यांना काही अस्वस्थ वाटले, परंतु थोड्या विश्रांतीनंतर सभागृहात प्रवेश करण्यास सक्षम झाले. संध्याकाळी सुमारे साडेसाहा वाजता व्याख्यान देताना ते स्टेज वरून कोसळले. त्यांना जवळच्या बेथनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; आगमनानंतर त्यांच्यात नाडी किंवा जीवनाची इतर चिन्हे दिसली नाहीत. आयसीयूत युनिट मध्ये ठेवण्यात आले तरी कलाम यांना ७-४५ला हृदयविकाराच्या दुसऱ्यायानंतर मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव शरीर [[शिलॉंग]] ते [[गुवाहाटी]] येथून [[भारतीय वायुसेना]] हेलिकॉप्टरमधून नेण्यात आले होते, तेथून ते 28 जुलैच्या सकाळी वायुसेना सी -130 जे हरक्यूलिसमध्ये नवी दिल्लीला गेले होते. विमान दुपारी [[पलाम]]एर बेस येथे उतरले आणि [[अध्यक्ष]], [[उपराष्ट्रपती]], [[दिल्लीचे मुख्यमंत्री]] [[अरविंद केजरीवाल]] आणि भारतीय सशस्त्र बलोंच्या तीन सेवा प्रमुखांनी त्यांना कलामांच्या शरीरावर पुष्पहार दिला. आणि त्यांचे पार्थिव शरीर 10 राजपथ मार्ग येथे दिल्लीच्या निवासस्थानी नेण्यात आले; तेथे अनेक मान्यवरांनी माजी [[पंतप्रधान मनमोहन सिंग]], काँग्रेस अध्यक्षा [[सोनिया गांधी]] आणि [[राहुल गांधी]] आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री [[अखिलेश यादव]] यांनी श्रद्धांजली वाहिली.{{संदर्भ हवा}} 29 जुलैच्या सकाळी, कलामचे पार्थिव शरीर भारतीय ध्वजात लपेटले होते, त्यांना [[पालम]] एर बेसवर नेले आणि दुपारी [[मदुराई]] विमानतळावर आगमन करून वायुसेना सी -130 जे विमानातून मदुराई येथे नेले. कॅबिनेट मंत्री [[मनोहर पर्रिकर,]] [[वेंकैया नायडू,]] आणि तमिळनाडु आणि मेघालयाचे राज्यपाल [[के रोसाय्या]] आणि व्ही. शनमुगननाथन यांच्यासह तीन सेना प्रमुख उपस्तीत होते. थोड्या थोड्या समारंभानंतर कलामचे पार्थिव शरीर वायुसेना हेलिकॉप्टरने मांडपम शहरात नेण्यात आले होते, तेथून ते सैन्याच्या ट्रकमध्ये आपल्या मूळच्या रामेश्वरम शहरात नेले गेले. रामेश्वरम येथे पोहचल्यावर त्यांचे पार्थिव शरीर स्थानिक बस स्टेशनच्या समोर खुल्या भागामध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. [9 2] [9 3]{{संदर्भ हवा}} 30 जुलै 2015 रोजी पंतप्रधान, तामिळनाडुचे राज्यपाल आणि कर्नाटक, केरळ आणि आंध्रप्रदेशचे मुख्य मंत्री यांच्यासह 350,000हून अधिक लोक उपस्थित होते. [9 4] [9 5] {{विकिक्वोट}} == हेही पहा == * [[सर्वात महान भारतीय (सर्वेक्षण)]] * [[जागतिक विद्यार्थी दिवस]] == संदर्भ == {{संदर्भयादी}} <references />{{भारतीय राष्ट्रपती}} {{क्रम |यादी=[[:वर्ग:भारताचे राष्ट्रपती|भारतीय राष्ट्रपती]] |पासून=[[जुलै २५]], [[इ.स. २००२|२००२]] |पर्यंत=[[जुलै २५]], [[इ.स. २००७|२००७]] |मागील=[[के.आर. नारायणन]] |पुढील=[[प्रतिभा देवीसिंह पाटील|प्रतिभा पाटील]] }} {{भारतरत्‍न}} {{DEFAULTSORT:कलाम, ए. पी. जे. अब्दुल}} [[वर्ग:भारताचे राष्ट्रपती]] [[वर्ग:भारतीय शास्त्रज्ञ]] [[वर्ग:द ग्रेटेस्ट इंडियन]] [[वर्ग:भारतरत्‍न पुरस्कारविजेते]] [[वर्ग:पद्मविभूषण पुरस्कारविजेते]] rbq4llrjv3oe167wzi6slbkr99mu10r भाऊबीज 0 2435 2141956 2087476 2022-07-31T14:05:48Z 2409:4043:2188:1355:0:0:14C5:A8A4 wikitext text/x-wiki [[File:Bhaitika 02.jpg|thumb|भाऊबीज]] '''भाऊबीज''' हा [[हिंदु]]धर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण [[कार्तिक शुद्ध द्वितीया]] (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्टीय पद्धतीच्या [[दिवाळी]]तला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात. या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा सत्कार करतो. [[कायस्थ समाज]]ाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमपासून तरी भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपली रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावा बद्दलचे दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करवयाची. {{ या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते त्याला प्रेमाचा टिळा लावते तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करीत असतो भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा यामागचा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे कापड दागिना असे वस्तू ओवाळणी टाकतो. या दिवशी घरी जेवण करू नये व पत्नीच्या हातचे जेवण करू नये असे धर्मग्रंथात सांगितले आहे. जवळचा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चांदोबास ओवाळण्याची पद्धत आहे आपल्या सणामागे असलेल्या कल्पनांची विशाल पण यावरून दिसून येते. }} {{भारतीय सण आणि उत्सव}} {{हिंदू सण}} [[वर्ग:हिंदू धर्मातील सण आणि उत्सव]] [[वर्ग:महाराष्ट्रातील सण आणि उत्सव]] [[वर्ग:दिवाळी]] 767tfgnpzywnoedx4641rle7p2hew68 2141961 2141956 2022-07-31T14:21:35Z संतोष गोरे 135680 [[Special:Contributions/2409:4043:2188:1355:0:0:14C5:A8A4|2409:4043:2188:1355:0:0:14C5:A8A4]] ([[User talk:2409:4043:2188:1355:0:0:14C5:A8A4|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:KiranBOT II|KiranBOT II]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. wikitext text/x-wiki [[File:Bhaitika 02.jpg|thumb|भाऊबीज]] '''भाऊबीज''' हा [[हिंदु]]धर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण [[कार्तिक शुद्ध द्वितीया]] (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्टीय पद्धतीच्या [[दिवाळी]]तला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात. या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा सत्कार करतो. [[कायस्थ समाज]]ाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमपासून तरी भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपली रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावा बद्दलचे दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करवयाची. {{ या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते त्याला प्रेमाचा टिळा लावते तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करीत असतो भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा यामागचा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे कापड दागिना असे वस्तू ओवाळणी टाकतो. या दिवशी घरी जेवण करू नये व पत्नीच्या हातचे जेवण करू नये असे धर्मग्रंथात सांगितले आहे. जवळचा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चांदोबास ओवाळण्याची पद्धत आहे आपल्या सणामागे असलेल्या कल्पनांची विशाल पण यावरून दिसून येते. }} {{भारतीय सण आणि उत्सव}} {{हिंदू सण}} [[वर्ग:हिंदू धर्मातील सण आणि उत्सव]] [[वर्ग:महाराष्ट्रातील सण आणि उत्सव]] [[वर्ग:दिवाळी]] ofdmdwq96q4u7ig3jdkzb0cxntkghrx जयंत विष्णू नारळीकर 0 2964 2141957 2141940 2022-07-31T14:15:00Z संतोष गोरे 135680 wikitext text/x-wiki {{संदर्भ कमी}} {{माहितीचौकट शास्त्रज्ञ | नाव = जयंत नारळीकर | चित्र = Jayant Vishnu Narlikar - Kolkata 2007-03-20 07324.jpg | चित्र_रुंदी = 160px | चित्र_शीर्षक = जयंत विष्णू नारळीकर | पूर्ण_नाव = जयंत विष्णू नारळीकर | जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1938|7|19}}[[जुलै १९]], [[इ.स. १९३८|१९३८]] | जन्म_स्थान = [[कोल्हापूर]] | मृत्यू_दिनांक = | मृत्यू_स्थान = | निवास_स्थान = [[पुणे]] [[चित्र:Flag of India.svg|18px]] | नागरिकत्व = [[भारत]]ीय [[चित्र:Flag of India.svg|18px]] | राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]] | वांशिकत्व = | धर्म = | कार्यक्षेत्र = [[खगोलभौतिकी]] | कार्यसंस्था = [[केंब्रिज विद्यापीठ]]</br>[[टाटा मूलभूत संशोधन संस्था]]</br>[[आयुका]] | प्रशिक्षण_संस्था = [[बनारस हिंदू विद्यापीठ]]</br>[[केंब्रिज विद्यापीठ]] | डॉक्टरेट_मार्गदर्शक = [[फ्रेड हॉयल|फ्रेड हॉईल]] | डॉक्टोरल_विद्यार्थी = | ख्याती = | संशोधक_लघुरूप_वनस्पतिशास्त्र = | संशोधक_लघुरूप_प्राणिशास्त्र = | पुरस्कार = | वडील_नाव = [[विष्णु नारळीकर]] | आई_नाव = सुमती नारळीकर | पत्नी_नाव = [[मंगला नारळीकर]] | अपत्ये = गीता (कन्या), गिरिजा (कन्या), लीलावती (कन्या) | तळटिपा = }} '''डॉ. {{लेखनाव}}''' (जन्म : कोल्हापूर, १९ जुलै १९३८) हे भारतीय [[खगोलशास्त्र]]ज्ञ व लेखक आहेत. डॉ. नारळीकर हे अचानक आणि अपघाताने घडलेले पण आपली नाममुद्रा कोरलेले साहित्यिक आहेत. 'नारायण विनायक जगताप' या उलट्या क्रमाने आपल्या नावाची आद्याक्षरे होणाऱ्या टोपण नावाने त्यांनी विज्ञानकथा स्पर्धेत भाग घेतला. मराठी विज्ञान परिषदेच्या या स्पर्धेत या कथेला पहिले पारितोषिक मिळाले आणि नारळीकरांच्या कथा व कादंबऱ्यांचे एक नवे दालन उघडले गेले. == जीवन == नारळीकरांचा जन्म [[कोल्हापूर]] येथे [[जुलै १९]], [[इ.स. १९३८|१९३८]] रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, [[वाराणसी]] येथील [[बनारस हिंदू विद्यापीठ]]ाच्या [[गणित]] शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. [[इ.स. १९५७]] साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते [[ब्रिटन]]मधील [[केंब्रिज]] येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडीच्या पदव्या मिळाल्या. शिवाय, [[रॅंग्लर]] ही पदवी, खगोलशास्त्राचे [[टायसन मेडल]], स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली. [[इ.स. १९६६|१९६६]] साली नारळीकर यांचा विवाह [[मंगला सदाशिव राजवाडे]] (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. [[इ.स. १९७२|१९७२]] साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील [[टाटा मूलभूत संशोधन संस्था|टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या]] (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. [[इ.स. १९८८|१९८८]] साली त्यांची पुणे येथील [[आयुका]] संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर यांच्या पत्‍नी [[मंगला नारळीकर]] ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे. [[चित्र:वाच.जयंत आणि वाच.मंगला नारळीकर.jpg|इवलेसे|वाच.जयंत आणि वाच.मंगला नारळीकर]] ==साहित्य संमेलन== दिनांक ३, ४ व ५ डिसेंबर या तारखांना कुसुमाग्रजनगरी, नाशिक येथे ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत नारळीकर यांना प्रदान करण्यात आले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathi.abplive.com/news/maharashtra/akhil-bhartiya-marathi-sahitya-sammelan-live-updates-news-started-in-nashik-update-chhagan-bhujbal-controversy-corona-omicron-1015916 |title=अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पाहा प्रत्येक अपडेट |लेखक= |दिनांक= |प्रकाशक= | संकेतस्थळ=एबीपी माझा |अ‍ॅक्सेसदिनांक=३१ जुलै २०२२ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> == संशोधन == * [[स्थिर स्थिती सिद्धान्त]] डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली. चार दशकाहून अधिक कालावधीपासून त्यांचे [[खगोलभौतिकी]] क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला [[खगोलशास्त्र]] समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. == साहित्यातील भर == नारळीकरांनी 'चार नगरांतले माझे विश्व' या विलक्षण ओघवत्या आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या आत्मकथनाचा समारोप करताना 'विज्ञानप्रसार आणि अंधश्रद्धानिर्मूलन यांच्या मागे लागताना पदोपदी जाणवते की, आपल्या सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या समाजावर देखील अंधश्रद्धांचा पगडा आहे,' असे खेदाने म्हटले आहे. मात्र, लगेच संस्कृत सुभाषिताचे उद्धरण देऊन त्यांनी 'कितीही विघ्ने कोसळली तरी शहाणी माणसे आपले नियतकर्तव्य सोडत नाहीत' असाही उतारा त्याला जोडला आहे. असे कर्तव्य नारळीकर जन्मभर विविध माध्यमांमधून करत आले आहेत. त्यांनी विज्ञानप्रसाराला डौलदार, अर्थवाही मराठी भाषा दिली. भाषणे, लेख, कथा, मुलांची शिबिरे हे सारे मार्ग चोखाळले. 'महाराष्ट्र टाइम्स'मध्येही त्यांनी बरेच लेखन केले आहे. त्यांना आवडणाऱ्या सौम्य इंग्रजी विनोदाप्रमाणे ते गमतीने 'व्याख्यानबाजी' असे आपल्याच भाषणांना म्हणतात खरे; पण त्यांनी हे व्रत अनेक दशके सांभाळले. नारळीकरांचा वैज्ञानिक आणि अंधश्रद्धानिर्मूलनाचा विचार संस्कृती आणि काही विशिष्ट अर्थांनी धर्मही नाकारत नाही. त्यामुळेच, तो संतुलित, उदार आणि समाजाचा साकल्याने विचार करणारा आहे. आजचे महाराष्ट्राचे विचारविश्व कमालीचे गढूळ, कोते आणि ऱ्हस्वदृष्टीचे बनले आहे. त्याला ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या विशाल क्षितिजांचे निदान दर्शन तरी घडविण्याची गरज आहे. ते घडविण्याची क्षमता आणि अधिकार जयंत नारळीकरांकडे आहे. त्यांच्या निवडीने महाराष्ट्रातील एका उज्ज्वल परंपरेला नवी दिशा मिळते आहे. मात्र, हे पाऊल केवळ प्रतीकात्मक राहता कामा नये. मराठी साहित्य आणि संस्कृती व्यवहारांचा पुढचा प्रवास या नव्या दिशेने होत राहिला तरच साहित्य संमेलनाचा हा विज्ञानयोग सार्थकी लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे.. विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर यांचे विज्ञानविषयक माहितीने भरलेले ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत. === विज्ञानकथा पुस्तके === * अंतराळातील भस्मासुर * अंतराळातील स्फोट * अभयारण्य * चला जाऊ अवकाश सफरीला * टाइम मशीनची किमया * प्रेषित * यक्षांची देणगी * याला जीवन ऐसे नाव * वामन परत न आला * व्हायरस === इतर विज्ञानविषयक पुस्तके === * अंतराळ आणि विज्ञान * आकाशाशी जडले नाते * [[S:mr:गणितातल्या गमतीजमती|गणितातील गमतीजमती]] (विकिस्त्रोतवरील आवृत्ती) * नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर) * नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान * Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge) * युगायुगाची जुगलबंदी गणित अन्‌ विज्ञानाची (आगामी) * विश्वाची रचना * विज्ञान आणि वैज्ञानिक * विज्ञानगंगेची अवखळ वळणे * विज्ञानाची गरुडझेप * विज्ञानाचे रचयिते * समग्र जयंत नारळीकर (प्रेषित, वामन परत न आला, अंतराळातील स्फोट, व्हायरस व अभयारण्य या पाच कादंबऱ्यांचे एकत्रित पुस्तक) * Seven Wonders Of The Cosmos * सूर्याचा प्रकोप === आत्मचरित्र === * चार नगरांतले माझे विश्व == अन्य == * पाहिलेले देश भेटलेली माणसं * समग्र जयंत नारळीकर === पुरस्कार === * १९६५मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. * २००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. * २०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. * त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम.पी. बिर्ला हे पुरस्कारही मिळाले आहेत. * २०१४साली मिळालेला तेनाली-हैदराबाद येथील नायुद‍अम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुद‍अम्मा स्मृती पुरस्कार-२०१३ * जयंत नारळीकर यांच्या 'चार नगरांतले माझे विश्व'या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे. * ’यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार * अमेरिकेतील फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२) * [[फाय फाऊंडेशन]], [[इचलकरंजी]] यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रभूषण पुरस्कार * नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (सन २०२१) == चरित्र == डॉ. [[विजया वाड]] यांनी डॉ. नारळीकर यांचे 'विज्ञान यात्री डॉ. जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे. == लघुपट == खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या व्यक्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा वेध एका लघुपटाद्वारे घेतला गेला आहे. साहित्य अकादमीची निर्मिती असलेल्या एका तासाच्या या लघुपटाचे दिग्दर्शन अनिल झणकर यांनी केले आहे. == हेही वाचा == * [http://www.currentscience.ac.in/Volumes/107/01/0113.pdf Jayant Vishnu Narlikar : LIVING LEGENDS IN INDIAN SCIENCE] == बाह्य दुवे == * [http://meghnad.iucaa.ernet.in/~jvn/ जयंत नारळीकरांचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)] {{भारतीय अंतराळ संशोधन}} {{मराठी साहित्यिक}} {{शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार विजेते}} {{DEFAULTSORT:नारळीकर,जयंत विष्णू}} [[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]] [[वर्ग:भारतीय भौतिकशास्त्रज्ञ]] [[वर्ग:मराठी भौतिकशास्त्रज्ञ]] [[वर्ग:मराठी साहित्यिक]] [[वर्ग:मराठी लेखक]] [[वर्ग:पद्मविभूषण पुरस्कारविजेते]] [[वर्ग:कलिंग पुरस्कार विजेते]] [[वर्ग:भारतीय खगोलशास्त्रज्ञ]] [[वर्ग:मराठी खगोलशास्त्रज्ञ]] [[वर्ग:मराठी विज्ञानकथा लेखक]] [[वर्ग:इ.स. १९३८ मधील जन्म]] [[वर्ग:महाराष्ट्र भूषण पुरस्कारविजेते]] [[वर्ग:शास्त्रज्ञ]] [[वर्ग:खगोलशास्त्रज्ञ]] [[वर्ग:भौतिकशास्त्रज्ञ]] lk2vw54wvgju8to5lr4srh7ajbep1cr 2141958 2141957 2022-07-31T14:17:20Z संतोष गोरे 135680 wikitext text/x-wiki {{संदर्भ कमी}} {{माहितीचौकट शास्त्रज्ञ | नाव = जयंत नारळीकर | चित्र = Jayant Vishnu Narlikar - Kolkata 2007-03-20 07324.jpg | चित्र_रुंदी = 160px | चित्र_शीर्षक = जयंत विष्णू नारळीकर | पूर्ण_नाव = जयंत विष्णू नारळीकर | जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1938|7|19}} | जन्म_स्थान = [[कोल्हापूर]] | मृत्यू_दिनांक = | मृत्यू_स्थान = | निवास_स्थान = [[पुणे]] [[चित्र:Flag of India.svg|18px]] | नागरिकत्व = [[भारत]]ीय [[चित्र:Flag of India.svg|18px]] | राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]] | वांशिकत्व = | धर्म = | कार्यक्षेत्र = [[खगोलभौतिकी]] | कार्यसंस्था = {{*}} [[केंब्रिज विद्यापीठ]]</br>{{*}} [[टाटा मूलभूत संशोधन संस्था]]</br>[[आयुका]] | प्रशिक्षण_संस्था = {{*}} [[बनारस हिंदू विद्यापीठ]]</br>{{*}} [[केंब्रिज विद्यापीठ]] | डॉक्टरेट_मार्गदर्शक = [[फ्रेड हॉयल|फ्रेड हॉईल]] | डॉक्टोरल_विद्यार्थी = | ख्याती = | संशोधक_लघुरूप_वनस्पतिशास्त्र = | संशोधक_लघुरूप_प्राणिशास्त्र = | पुरस्कार = | वडील_नाव = [[विष्णु नारळीकर]] | आई_नाव = सुमती नारळीकर | पत्नी_नाव = [[मंगला नारळीकर]] | अपत्ये = गीता (कन्या), गिरिजा (कन्या), लीलावती (कन्या) | तळटिपा = }} '''डॉ. {{लेखनाव}}''' (जन्म : कोल्हापूर, १९ जुलै १९३८) हे भारतीय [[खगोलशास्त्र]]ज्ञ व लेखक आहेत. डॉ. नारळीकर हे अचानक आणि अपघाताने घडलेले पण आपली नाममुद्रा कोरलेले साहित्यिक आहेत. 'नारायण विनायक जगताप' या उलट्या क्रमाने आपल्या नावाची आद्याक्षरे होणाऱ्या टोपण नावाने त्यांनी विज्ञानकथा स्पर्धेत भाग घेतला. मराठी विज्ञान परिषदेच्या या स्पर्धेत या कथेला पहिले पारितोषिक मिळाले आणि नारळीकरांच्या कथा व कादंबऱ्यांचे एक नवे दालन उघडले गेले. == जीवन == नारळीकरांचा जन्म [[कोल्हापूर]] येथे [[जुलै १९]], [[इ.स. १९३८|१९३८]] रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, [[वाराणसी]] येथील [[बनारस हिंदू विद्यापीठ]]ाच्या [[गणित]] शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. [[इ.स. १९५७]] साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते [[ब्रिटन]]मधील [[केंब्रिज]] येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडीच्या पदव्या मिळाल्या. शिवाय, [[रॅंग्लर]] ही पदवी, खगोलशास्त्राचे [[टायसन मेडल]], स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली. [[इ.स. १९६६|१९६६]] साली नारळीकर यांचा विवाह [[मंगला सदाशिव राजवाडे]] (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. [[इ.स. १९७२|१९७२]] साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील [[टाटा मूलभूत संशोधन संस्था|टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या]] (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. [[इ.स. १९८८|१९८८]] साली त्यांची पुणे येथील [[आयुका]] संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर यांच्या पत्‍नी [[मंगला नारळीकर]] ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे. [[चित्र:वाच.जयंत आणि वाच.मंगला नारळीकर.jpg|इवलेसे|वाच.जयंत आणि वाच.मंगला नारळीकर]] ==साहित्य संमेलन== दिनांक ३, ४ व ५ डिसेंबर या तारखांना कुसुमाग्रजनगरी, नाशिक येथे ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत नारळीकर यांना प्रदान करण्यात आले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathi.abplive.com/news/maharashtra/akhil-bhartiya-marathi-sahitya-sammelan-live-updates-news-started-in-nashik-update-chhagan-bhujbal-controversy-corona-omicron-1015916 |title=अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पाहा प्रत्येक अपडेट |लेखक= |दिनांक= |प्रकाशक= | संकेतस्थळ=एबीपी माझा |अ‍ॅक्सेसदिनांक=३१ जुलै २०२२ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> == संशोधन == * [[स्थिर स्थिती सिद्धान्त]] डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली. चार दशकाहून अधिक कालावधीपासून त्यांचे [[खगोलभौतिकी]] क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला [[खगोलशास्त्र]] समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. == साहित्यातील भर == नारळीकरांनी 'चार नगरांतले माझे विश्व' या विलक्षण ओघवत्या आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या आत्मकथनाचा समारोप करताना 'विज्ञानप्रसार आणि अंधश्रद्धानिर्मूलन यांच्या मागे लागताना पदोपदी जाणवते की, आपल्या सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या समाजावर देखील अंधश्रद्धांचा पगडा आहे,' असे खेदाने म्हटले आहे. मात्र, लगेच संस्कृत सुभाषिताचे उद्धरण देऊन त्यांनी 'कितीही विघ्ने कोसळली तरी शहाणी माणसे आपले नियतकर्तव्य सोडत नाहीत' असाही उतारा त्याला जोडला आहे. असे कर्तव्य नारळीकर जन्मभर विविध माध्यमांमधून करत आले आहेत. त्यांनी विज्ञानप्रसाराला डौलदार, अर्थवाही मराठी भाषा दिली. भाषणे, लेख, कथा, मुलांची शिबिरे हे सारे मार्ग चोखाळले. 'महाराष्ट्र टाइम्स'मध्येही त्यांनी बरेच लेखन केले आहे. त्यांना आवडणाऱ्या सौम्य इंग्रजी विनोदाप्रमाणे ते गमतीने 'व्याख्यानबाजी' असे आपल्याच भाषणांना म्हणतात खरे; पण त्यांनी हे व्रत अनेक दशके सांभाळले. नारळीकरांचा वैज्ञानिक आणि अंधश्रद्धानिर्मूलनाचा विचार संस्कृती आणि काही विशिष्ट अर्थांनी धर्मही नाकारत नाही. त्यामुळेच, तो संतुलित, उदार आणि समाजाचा साकल्याने विचार करणारा आहे. आजचे महाराष्ट्राचे विचारविश्व कमालीचे गढूळ, कोते आणि ऱ्हस्वदृष्टीचे बनले आहे. त्याला ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या विशाल क्षितिजांचे निदान दर्शन तरी घडविण्याची गरज आहे. ते घडविण्याची क्षमता आणि अधिकार जयंत नारळीकरांकडे आहे. त्यांच्या निवडीने महाराष्ट्रातील एका उज्ज्वल परंपरेला नवी दिशा मिळते आहे. मात्र, हे पाऊल केवळ प्रतीकात्मक राहता कामा नये. मराठी साहित्य आणि संस्कृती व्यवहारांचा पुढचा प्रवास या नव्या दिशेने होत राहिला तरच साहित्य संमेलनाचा हा विज्ञानयोग सार्थकी लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे.. विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर यांचे विज्ञानविषयक माहितीने भरलेले ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत. === विज्ञानकथा पुस्तके === * अंतराळातील भस्मासुर * अंतराळातील स्फोट * अभयारण्य * चला जाऊ अवकाश सफरीला * टाइम मशीनची किमया * प्रेषित * यक्षांची देणगी * याला जीवन ऐसे नाव * वामन परत न आला * व्हायरस === इतर विज्ञानविषयक पुस्तके === * अंतराळ आणि विज्ञान * आकाशाशी जडले नाते * [[S:mr:गणितातल्या गमतीजमती|गणितातील गमतीजमती]] (विकिस्त्रोतवरील आवृत्ती) * नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर) * नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान * Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge) * युगायुगाची जुगलबंदी गणित अन्‌ विज्ञानाची (आगामी) * विश्वाची रचना * विज्ञान आणि वैज्ञानिक * विज्ञानगंगेची अवखळ वळणे * विज्ञानाची गरुडझेप * विज्ञानाचे रचयिते * समग्र जयंत नारळीकर (प्रेषित, वामन परत न आला, अंतराळातील स्फोट, व्हायरस व अभयारण्य या पाच कादंबऱ्यांचे एकत्रित पुस्तक) * Seven Wonders Of The Cosmos * सूर्याचा प्रकोप === आत्मचरित्र === * चार नगरांतले माझे विश्व == अन्य == * पाहिलेले देश भेटलेली माणसं * समग्र जयंत नारळीकर === पुरस्कार === * १९६५मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. * २००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. * २०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. * त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम.पी. बिर्ला हे पुरस्कारही मिळाले आहेत. * २०१४साली मिळालेला तेनाली-हैदराबाद येथील नायुद‍अम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुद‍अम्मा स्मृती पुरस्कार-२०१३ * जयंत नारळीकर यांच्या 'चार नगरांतले माझे विश्व'या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे. * ’यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार * अमेरिकेतील फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२) * [[फाय फाऊंडेशन]], [[इचलकरंजी]] यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रभूषण पुरस्कार * नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (सन २०२१) == चरित्र == डॉ. [[विजया वाड]] यांनी डॉ. नारळीकर यांचे 'विज्ञान यात्री डॉ. जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे. == लघुपट == खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या व्यक्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा वेध एका लघुपटाद्वारे घेतला गेला आहे. साहित्य अकादमीची निर्मिती असलेल्या एका तासाच्या या लघुपटाचे दिग्दर्शन अनिल झणकर यांनी केले आहे. == हेही वाचा == * [http://www.currentscience.ac.in/Volumes/107/01/0113.pdf Jayant Vishnu Narlikar : LIVING LEGENDS IN INDIAN SCIENCE] == बाह्य दुवे == * [http://meghnad.iucaa.ernet.in/~jvn/ जयंत नारळीकरांचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)] {{भारतीय अंतराळ संशोधन}} {{मराठी साहित्यिक}} {{शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार विजेते}} {{DEFAULTSORT:नारळीकर,जयंत विष्णू}} [[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]] [[वर्ग:भारतीय भौतिकशास्त्रज्ञ]] [[वर्ग:मराठी भौतिकशास्त्रज्ञ]] [[वर्ग:मराठी साहित्यिक]] [[वर्ग:मराठी लेखक]] [[वर्ग:पद्मविभूषण पुरस्कारविजेते]] [[वर्ग:कलिंग पुरस्कार विजेते]] [[वर्ग:भारतीय खगोलशास्त्रज्ञ]] [[वर्ग:मराठी खगोलशास्त्रज्ञ]] [[वर्ग:मराठी विज्ञानकथा लेखक]] [[वर्ग:इ.स. १९३८ मधील जन्म]] [[वर्ग:महाराष्ट्र भूषण पुरस्कारविजेते]] [[वर्ग:शास्त्रज्ञ]] [[वर्ग:खगोलशास्त्रज्ञ]] [[वर्ग:भौतिकशास्त्रज्ञ]] 47b0lx2pzrz6lnhycc5vlah0g38k1rz 2141991 2141958 2022-07-31T15:43:15Z 2402:3A80:CA5:D0E9:6DE8:C874:4EFB:7FE3 wikitext text/x-wiki {{संदर्भ कमी}} {{माहितीचौकट शास्त्रज्ञ | नाव = जयंत नारळीकर | चित्र = Jayant Vishnu Narlikar - Kolkata 2007-03-20 07324.jpg | चित्र_रुंदी = 160px | चित्र_शीर्षक = जयंत विष्णू नारळीकर | पूर्ण_नाव = जयंत विष्णू नारळीकर | जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1938|7|19}} | जन्म_स्थान = [[कोल्हापूर]] | मृत्यू_दिनांक = | मृत्यू_स्थान = | निवास_स्थान = [[पुणे]] [[चित्र:Flag of India.svg|18px]] | नागरिकत्व = [[भारत]]ीय [[चित्र:Flag of India.svg|18px]] | राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]] | वांशिकत्व = | धर्म = | कार्यक्षेत्र = [[खगोलभौतिकी]] | कार्यसंस्था = {{*}} [[केंब्रिज विद्यापीठ]]</br>{{*}} [[टाटा मूलभूत संशोधन संस्था]]</br>[[आयुका]] | प्रशिक्षण_संस्था = {{*}} [[बनारस हिंदू विद्यापीठ]]</br>{{*}} [[केंब्रिज विद्यापीठ]] | डॉक्टरेट_मार्गदर्शक = [[फ्रेड हॉयल|फ्रेड हॉईल]] | डॉक्टोरल_विद्यार्थी = | ख्याती = | संशोधक_लघुरूप_वनस्पतिशास्त्र = | संशोधक_लघुरूप_प्राणिशास्त्र = | पुरस्कार = | वडील_नाव = [[विष्णु नारळीकर]] | आई_नाव = सुमती नारळीकर | पत्नी_नाव = [[मंगला नारळीकर]] | अपत्ये = गीता (कन्या), गिरिजा (कन्या), लीलावती (कन्या) | तळटिपा = }} '''डॉ. {{लेखनाव}}''' (जन्म : कोल्हापूर, १९ जुलै १९३८) हे भारतीय [[खगोलशास्त्र]]ज्ञ व लेखक आहेत. डॉ. नारळीकर हे अचानक आणि अपघाताने घडलेले पण आपली नाममुद्रा कोरलेले साहित्यिक आहेत. 'नारायण विनायक जगताप' या उलट्या क्रमाने आपल्या नावाची आद्याक्षरे होणाऱ्या टोपण नावाने त्यांनी विज्ञानकथा स्पर्धेत भाग घेतला. मराठी विज्ञान परिषदेच्या या स्पर्धेत या कथेला पहिले पारितोषिक मिळाले आणि नारळीकरांच्या कथा व कादंबऱ्यांचे एक नवे दालन उघड XXX, XXX, XXX, XXX, XXX, XXX, XXX,, XXXXXXXX, XXXXXXXXXXXXXXXX == जीवन == नारळीकरांचा जन्म [[कोल्हापूर]] येथे [[जुलै १९]], [[इ.स. १९३८|१९३८]] रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, [[वाराणसी]] येथील [[बनारस हिंदू विद्यापीठ]]ाच्या [[गणित]] शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. [[इ.स. १९५७]] साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते [[ब्रिटन]]मधील [[केंब्रिज]] येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडीच्या पदव्या मिळाल्या. शिवाय, [[रॅंग्लर]] ही पदवी, खगोलशास्त्राचे [[टायसन मेडल]], स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली. [[इ.स. १९६६|१९६६]] साली नारळीकर यांचा विवाह [[मंगला सदाशिव राजवाडे]] (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. [[इ.स. १९७२|१९७२]] साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील [[टाटा मूलभूत संशोधन संस्था|टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या]] (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. [[इ.स. १९८८|१९८८]] साली त्यांची पुणे येथील [[आयुका]] संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर यांच्या पत्‍नी [[मंगला नारळीकर]] ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे. [[चित्र:वाच.जयंत आणि वाच.मंगला नारळीकर.jpg|इवलेसे|वाच.जयंत आणि वाच.मंगला नारळीकर]] ==साहित्य संमेलन== दिनांक ३, ४ व ५ डिसेंबर या तारखांना कुसुमाग्रजनगरी, नाशिक येथे ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत नारळीकर यांना प्रदान करण्यात आले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathi.abplive.com/news/maharashtra/akhil-bhartiya-marathi-sahitya-sammelan-live-updates-news-started-in-nashik-update-chhagan-bhujbal-controversy-corona-omicron-1015916 |title=अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पाहा प्रत्येक अपडेट |लेखक= |दिनांक= |प्रकाशक= | संकेतस्थळ=एबीपी माझा |अ‍ॅक्सेसदिनांक=३१ जुलै २०२२ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref> == संशोधन == * [[स्थिर स्थिती सिद्धान्त]] डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली. चार दशकाहून अधिक कालावधीपासून त्यांचे [[खगोलभौतिकी]] क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला [[खगोलशास्त्र]] समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. == साहित्यातील भर == नारळीकरांनी 'चार नगरांतले माझे विश्व' या विलक्षण ओघवत्या आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या आत्मकथनाचा समारोप करताना 'विज्ञानप्रसार आणि अंधश्रद्धानिर्मूलन यांच्या मागे लागताना पदोपदी जाणवते की, आपल्या सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या समाजावर देखील अंधश्रद्धांचा पगडा आहे,' असे खेदाने म्हटले आहे. मात्र, लगेच संस्कृत सुभाषिताचे उद्धरण देऊन त्यांनी 'कितीही विघ्ने कोसळली तरी शहाणी माणसे आपले नियतकर्तव्य सोडत नाहीत' असाही उतारा त्याला जोडला आहे. असे कर्तव्य नारळीकर जन्मभर विविध माध्यमांमधून करत आले आहेत. त्यांनी विज्ञानप्रसाराला डौलदार, अर्थवाही मराठी भाषा दिली. भाषणे, लेख, कथा, मुलांची शिबिरे हे सारे मार्ग चोखाळले. 'महाराष्ट्र टाइम्स'मध्येही त्यांनी बरेच लेखन केले आहे. त्यांना आवडणाऱ्या सौम्य इंग्रजी विनोदाप्रमाणे ते गमतीने 'व्याख्यानबाजी' असे आपल्याच भाषणांना म्हणतात खरे; पण त्यांनी हे व्रत अनेक दशके सांभाळले. नारळीकरांचा वैज्ञानिक आणि अंधश्रद्धानिर्मूलनाचा विचार संस्कृती आणि काही विशिष्ट अर्थांनी धर्मही नाकारत नाही. त्यामुळेच, तो संतुलित, उदार आणि समाजाचा साकल्याने विचार करणारा आहे. आजचे महाराष्ट्राचे विचारविश्व कमालीचे गढूळ, कोते आणि ऱ्हस्वदृष्टीचे बनले आहे. त्याला ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या विशाल क्षितिजांचे निदान दर्शन तरी घडविण्याची गरज आहे. ते घडविण्याची क्षमता आणि अधिकार जयंत नारळीकरांकडे आहे. त्यांच्या निवडीने महाराष्ट्रातील एका उज्ज्वल परंपरेला नवी दिशा मिळते आहे. मात्र, हे पाऊल केवळ प्रतीकात्मक राहता कामा नये. मराठी साहित्य आणि संस्कृती व्यवहारांचा पुढचा प्रवास या नव्या दिशेने होत राहिला तरच साहित्य संमेलनाचा हा विज्ञानयोग सार्थकी लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे.. विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर यांचे विज्ञानविषयक माहितीने भरलेले ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत. === विज्ञानकथा पुस्तके === * अंतराळातील भस्मासुर * अंतराळातील स्फोट * अभयारण्य * चला जाऊ अवकाश सफरीला * टाइम मशीनची किमया * प्रेषित * यक्षांची देणगी * याला जीवन ऐसे नाव * वामन परत न आला * व्हायरस === इतर विज्ञानविषयक पुस्तके === * अंतराळ आणि विज्ञान * आकाशाशी जडले नाते * [[S:mr:गणितातल्या गमतीजमती|गणितातील गमतीजमती]] (विकिस्त्रोतवरील आवृत्ती) * नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर) * नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान * Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge) * युगायुगाची जुगलबंदी गणित अन्‌ विज्ञानाची (आगामी) * विश्वाची रचना * विज्ञान आणि वैज्ञानिक * विज्ञानगंगेची अवखळ वळणे * विज्ञानाची गरुडझेप * विज्ञानाचे रचयिते * समग्र जयंत नारळीकर (प्रेषित, वामन परत न आला, अंतराळातील स्फोट, व्हायरस व अभयारण्य या पाच कादंबऱ्यांचे एकत्रित पुस्तक) * Seven Wonders Of The Cosmos * सूर्याचा प्रकोप === आत्मचरित्र === * चार नगरांतले माझे विश्व == अन्य == * पाहिलेले देश भेटलेली माणसं * समग्र जयंत नारळीकर === पुरस्कार === * १९६५मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. * २००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. * २०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. * त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम.पी. बिर्ला हे पुरस्कारही मिळाले आहेत. * २०१४साली मिळालेला तेनाली-हैदराबाद येथील नायुद‍अम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुद‍अम्मा स्मृती पुरस्कार-२०१३ * जयंत नारळीकर यांच्या 'चार नगरांतले माझे विश्व'या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे. * ’यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार * अमेरिकेतील फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२) * [[फाय फाऊंडेशन]], [[इचलकरंजी]] यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रभूषण पुरस्कार * नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (सन २०२१) == चरित्र == डॉ. [[विजया वाड]] यांनी डॉ. नारळीकर यांचे 'विज्ञान यात्री डॉ. जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे. == लघुपट == खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या व्यक्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा वेध एका लघुपटाद्वारे घेतला गेला आहे. साहित्य अकादमीची निर्मिती असलेल्या एका तासाच्या या लघुपटाचे दिग्दर्शन अनिल झणकर यांनी केले आहे. == हेही वाचा == * [http://www.currentscience.ac.in/Volumes/107/01/0113.pdf Jayant Vishnu Narlikar : LIVING LEGENDS IN INDIAN SCIENCE] == बाह्य दुवे == * [http://meghnad.iucaa.ernet.in/~jvn/ जयंत नारळीकरांचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)] {{भारतीय अंतराळ संशोधन}} {{मराठी साहित्यिक}} {{शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार विजेते}} {{DEFAULTSORT:नारळीकर,जयंत विष्णू}} [[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]] [[वर्ग:भारतीय भौतिकशास्त्रज्ञ]] [[वर्ग:मराठी भौतिकशास्त्रज्ञ]] [[वर्ग:मराठी साहित्यिक]] [[वर्ग:मराठी लेखक]] [[वर्ग:पद्मविभूषण पुरस्कारविजेते]] [[वर्ग:कलिंग पुरस्कार विजेते]] [[वर्ग:भारतीय खगोलशास्त्रज्ञ]] [[वर्ग:मराठी खगोलशास्त्रज्ञ]] [[वर्ग:मराठी विज्ञानकथा लेखक]] [[वर्ग:इ.स. १९३८ मधील जन्म]] [[वर्ग:महाराष्ट्र भूषण पुरस्कारविजेते]] [[वर्ग:शास्त्रज्ञ]] [[वर्ग:खगोलशास्त्रज्ञ]] [[वर्ग:भौतिकशास्त्रज्ञ]] ipfe5kj20s4iicvn0qtqffodcma3how इंदिरा गांधी 0 3282 2142101 2096334 2022-08-01T04:58:00Z Sandesh9822 66586 wikitext text/x-wiki {{बदल}} {{संदर्भहीन लेख}} {{माहितीचौकट पंतप्रधान | नाव = इंदिरा गांधी | चित्र =Indira Gandhi in 1967.jpg | चित्र आकारमान =200px | पद = [[भारतीय पंतप्रधान]] | कार्यकाळ_आरंभ = [[जानेवारी १९]] [[इ.स. १९६६]] | कार्यकाळ_समाप्ती = [[मार्च २४]] [[इ.स. १९६७]] | राष्ट्रपती = [[सर्वपल्ली राधाकृष्णन]], [[झाकीर हुसेन]], [[वराहगिरी वेंकट गिरी]], [[मोहम्मद हिदायतुल्ला]], [[वराहगिरी वेंकटगिरी]] आणि [[फक्रुद्दीन अली अहमद]] | मागील = [[गुलझारीलाल नंदा]] | पुढील = [[मोरारजी देसाई]] | पद2 = [[भारतीय पंतप्रधान]] | कार्यकाळ_आरंभ2 = [[ऑगस्ट २१]] [[इ.स. १९६७]] | कार्यकाळ_समाप्ती2 = [[मार्च १४]] [[इ.स. १९६९]] | मागील2 = [[एम.सी. छागला]] | पुढील2 = [[दिनेश सिंह]] | पद3 = [[भारताचे गृहमंत्री]] | कार्यकाळ_आरंभ3 = [[जून २६]] [[इ.स. १९७०]] | कार्यकाळ_समाप्ती3 = [[फेब्रुवारी ४]] [[इ.स. १९७३]] | मागील3 = [[मोरारजी देसाई]] | पुढील3 = [[यशवंतराव चव्हाण]] |पद6 = [[भारताचे परराष्ट्रमंत्री|भारतीय परराष्ट्रमंत्री]] | कार्यकाळ_आरंभ6 = [[जानेवारी १४]] [[इ.स. १९८०]] | कार्यकाळ_समाप्ती6 = [[जानेवारी १५]] [[इ.स. १९८२]] | पद7 = [[भारतीय पंतप्रधान]] | कार्यकाळ_आरंभ7 = [[मार्च ९]] [[इ.स. १९८४]] | कार्यकाळ_समाप्ती7 = [[ऑक्टोबर ३१]] [[इ.स. १९८४]] | राष्ट्रपती7 = [[नीलम संजीव रेड्डी]]<br />[[झैलसिंग]] | मागील7 = [[चौधरी चरण सिंग]] | पुढील7 = [[राजीव गांधी]] | जन्मदिनांक = [[नोव्हेंबर १९]], [[इ.स. १९१७]] | जन्मस्थान = [[मोगलसराई]] | मृत्युदिनांक = [[ऑक्टोबर ३१]], [[इ.स. १९८४]] | मृत्युस्थान = [[नवी दिल्ली]], [[भारत]] | पक्ष =[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] | नाते = | पती =[[फिरोज गांधी]] | civil partner = | अपत्ये =[[राजीव गांधी]] आणि [[संजय गांधी]] | निवास = १ सफदरजंग रोड, नवी दिल्ली | व्यवसाय = | धर्म = | सही = | संकेतस्थळ = | तळटीपा = }} '''{{लेखनाव}}'''(जन्म : १९ नोव्हेंबर १९१७; - ३१ ऑक्टोबर १९८४) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता. [[लाल बहादूर शास्त्री]] यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाच्या प्राप्तीसाठी त्यांना [[मोरारजी देसाई]] यांच्याशी सामना करावा लागला. त्या १९६६मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या. त्यांनी [[पोखरण]] येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली. इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी [[अलाहाबाद]] येथे झाला. स्वांतंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्रसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१व्या वर्षी त्यांनी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|राष्ट्रीय काँग्रेसमध्ये]] प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या काँग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्या १९६४ साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात त्या माहिती व नभोवाणी मंत्री होत्या. लालबहादुर शास्त्री यांचा [[ताश्कंद]] येथे १९६६ मधे मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष कामराज याच्या पाठिंब्याने १८६ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी पंतप्रधान म्हणून विजयी झाल्या. १४ प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, [[ऑपरेशन ब्लू स्टार]] या त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या. १९७५ साली त्यानी देशात [[आणीबाणी (भारत)|आणीबाणी]] लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८०पर्यंत त्या सत्तेपासून दूर राहिल्या. १९८० च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी त्यांना अशांत पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांकडून त्यांची हत्या झाली. इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव फिरोजशहा असे होते. == बालपण == [[जवाहरलाल नेहरू|जवाहरलाल]] आणि [[कमला नेहरू|कमला]] या नेहरू दांपत्याचे इंदिरा गांधी हे एकमेव अपत्य होते. १९ नोव्हेंबर १९१७ला इंदिराचा जन्म झाला. मुळात नेहरू हे [[काश्मिरी पंडित|काश्मिरी पण्डित]] होते. इंदिरांचे आजोबा [[मोतीलाल नेहरू]] व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते. भारताच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते. ते स्वरूप राणी यांसोबत विवाह करून अलाहाबाद येथे स्थायिक झाले. जवाहरलाल नेहरू यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले, पुढे ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले अतिशय लोकप्रिय, महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले. तसेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधानही बनले. इंदिरा गांधींचे बालपण आपल्या घराच्या स्वातंत्र्यलढ्याच्या संस्कारांतच झाले. पुढे त्यांनी लहान मुलामुलींची वानरसेना चळवळ सुरू केली. निदर्शने, मोर्चे काढणे, बंदी घातलेल्या गोष्टींची वाहतूक करणे वगैरे गोष्टी ही सेना करीत असे. [[चित्र:With six-year-old Indira Nehru (later to become a "Gandhi" through marriage) during his twenty-one-day fast undertaken at Delhi in 1924.gif|thumb|right|150px|इंदिरा गांधी ६ वर्षांच्या असतांना त्यांनी दिल्ली येथे केलेले उपोषण|दुवा=चित्र:With_six-year-old_Indira_Nehru_(later_to_become_a_%22Gandhi%22_through_marriage)_during_his_twenty-one-day_fast_undertaken_at_Delhi_in_1924.gif]] १९३६ मध्ये इंदिरा गांधी यांच्या आई कमला नेहरू यांचे दीर्घ आजाराने देहावसान झाले. यावेळी इंदिरा गांधींचे वय केवळ १८ होते. त्यांचे शिक्षण सोमरविले महाविद्यालय, ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे झाले.<ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://news.bbc.co.uk/local/oxford/hi/people_and_places/arts_and_culture/newsid_8661000/8661776.stm|title=Oxford University's famous south Asian graduates |प्रकाशक=बीबीसी|भाषा=इंग्रजी|ॲक्सेसदिनांक=३१ ऑक्टोबर, २०१२}}</ref> याच दरम्यान त्या लण्डनमधील इण्डिया लीगच्या सदस्या झाल्या. १९४० च्या दशकात इंदिरा गांधींनी फुफ्फुसाच्या आजारातून बरे होण्यासाठी काही काळ स्वित्झर्लंडमध्ये व्यतीत केला. याच दरम्यान जवाहरलाल यांनी इंदिरा गांधींना लिहिलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. युरोपातल्या वास्तव्यादरम्यानच त्यांची ओळख [[फिरोज गांधी]] या तरुणाशी झाली. ही ओळख नंतर प्रेमात बदलून अखेर त्या दोघांनी विवाह केला. == फिरोज गांधींसोबत विवाह == [[चित्र:Feroze Gandhi and Indira Gandhi.jpg|200px|thumb|इंदिरा गांधी व फिरोज गांधी]] इंदिरा गांधींनी इतक्यातच लग्न करू नये म्हणत जवाहरलाल नेहरू यांनी त्यास विरोध केला. पण इंदिरा ठाम होत्या व त्यांनी मार्च १९४२ मध्ये विवाह केला. फिरोज गांधीसुद्धा राजकारणात सक्रिय होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे फिरोज व इंदिरा दोघे सदस्य होते. १९४२ च्या लढ्यात भाग घेतला म्हणून दोघांना अटक झाली होती. फिरोज गांधी हे भारताला स्वतंत्र्य मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशातून संसदेवर निवडून गेले होते. या दांपत्याला राजीव व संजय अशी दोन मुले झाली. पण त्यानंतर दोघांत दुरावा वाढत गेला. दरम्यानच्या काळात फिरोज गांधींना हृदयविकाराचा झटका आला. अखेर १९६० मध्ये फिरोज गांधींचा मृत्यू झाला. == राजकारणातला प्रवास == '''भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पद :''' १९५९ मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीत भाग घेतला आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या. '''माहिती व नभोवाणी मंत्री :''' जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यनंतरर [[लाल बहादूर शास्त्री]] पंतप्रधान झाले. यात त्यांनी माहिती व नभोवाणीमंत्री हे पद सांभाळले. याचदरम्यान त्यावेळच्या [[मद्रास]] राज्यात हिंदीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते, तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. शासकीय अधिकारी, सामाजिक नेते यांची भेट घेउन राग शांत करण्याचा प्रयत्‍न केला. [[भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध|१९६५ चे भारत-पाक युद्ध]] या दरम्यान त्या [[श्रीनगर]]च्या आसपास सुट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा [[दिल्ली]] येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या. [[पाकिस्तान|पाक]]चे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हियत संघात [[ताश्कंद]] येथे पाकिस्तानचे [[अयूबखान]] आणि लालबहादुर शास्त्री यात शांतिसमझोता झाला. पण त्यानंतर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धाच सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणातून इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. ३५५ विरुद्ध १६९ मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. == पंतप्रधान == [[चित्र:EL RESULTADO ELECTORAL RATIFICA LA POLITICA TRAZADA POR INDIRA GANHI (13451482013).jpg|200px|इंदिरा गांधी|thumb|left]] इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर लगेच काँग्रेसमध्ये फूट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणून संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्रिपद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची दोन शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून त्यांनी शासन वाचवले. जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. == १९७१ चे भारत-पाक युद्ध == {{मुख्य|भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध}} १९७१ च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जनतेवर अत्याचाराचे सत्र आरंभले. शेख मुजीबुर रेहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्यामुळेच बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबवले गेले. पूर्व पाकिस्तानातून सुमारे १ कोटी निर्वासित भारतात आले. त्यांचा भार भारतावर पडत होता तरी पाकिस्तान भारतालाच दूषणे देत होता. दरम्यान अतिरेक्यांनी भारताच्या प्रवासी विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेऊन जाळले. अखेर १९७१ च्या डिसेेेेंबर मध्ये भारताने युद्धाची घोषणा केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत इंदिरा गांधींना संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिली, पण इंदिरा गांधी बधल्या नाहीत. ==इंदिरा गांधी यांच्याबद्दल व्यक्त झालेली मते== * स्वतःवर पराकोटीचे प्रेम करणारी आत्मरती, वास्तवाचे भान सुटणे, खूशमस्कऱ्यांना किंवा होयबांनाच प्रोत्साहन देणे, सत्य सांगणाऱ्यांवर मात्र अविश्वास, स्वतःची प्रतिमा कशी रंगवली जाते आहे यावर असू नये इतके लक्ष, पत्रकारांबद्दल तिरस्कार आणि नियंत्रण सुटलेल्या बुलडोझरसारखे निर्णय घेणे ही इंदिरा गांधी यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये आहेत. ... [[सलमान रश्दी]] * [[सलमान रश्दी]] यांनी आणीबाणी घोषित करणाऱ्या इंदिरा गांधींबद्दल ‘मिडनाइटस् चिल्ड्रेन’ या पुस्तकात लिहिले आहे. ==इंदिरा गांधी यांचे चरित्रलेखक== * इंदर मल्होत्रा * उषा भगत (इंदिराजी थ्रू माय आईज) * कॅथेरीन फ्रॅंक (मराठी अनुवाद - लीना सोहोनी) * डॉम मोराईस (मिसेस गांधी) * पी.सी. ॲलेक्झॅण्डर (My years with Indira Gandhi; इंदिरा गांधी अंतिम पर्व) * पुपुल जयकर (Indira Gandhi - Biography, मराठी अनुवाद अशोक जैन) * प्रणय गुप्ते (मूळ इंग्रजीत, मदर इंडिया. मराठी अनुवाद : पंढरीनाथ सावंत, रमेश दिघे) * सागरिका घोष (इंग्रजीत, India's Most Powerful Prime Minister) ==इंदिरा गांधी यांच्यावरील अन्य पुस्तके== * अनोखे मैत्र (अनुवादित, अनुवादक - सुजाता गोडबोले; मूळ इंदिरा गांधीलिखित Letters to an American Friend) * इंदिरा गांधी : एक वादळी पर्व ([[माधव गोडबोले]]) * दृष्टिआडच्या इंदिरा गांधी (अनुवादित; अनुवादक - सुजाता गोडबोले; मूळ इंग्रजी The Unseen Indira Gandhi; लेखक - डॉ. के.पी. माथुर) ==इंदिरा गांधी यांच्या नावाच्या संस्था== * पहा : [[गांधी नावाच्या संस्था]] ==सन्मान== ===टपालाचे तिकीट=== [[चित्र:1984 CPA 5588.jpg|thumb|right|रशियाने सन १९८४ मध्ये काढलेले इंदिरा गांधी याचे पोस्टाचे तिकिट]] इंदिरा गांधी यांची छबी असलेले पाच रुपये किमतीचे टपालाचे तिकीट होते. सप्टेंबर २०१५पासून त्याची छपाई बंद करण्यात आली. ===सर्वात महान भारतीय=== २०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘[[द ग्रेटेस्ट इंडियन]]’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये इंदिरा गांधी सातव्या क्रमांकावर होत्या.<ref>https://www.outlookindia.com/magazine/story/a-measure-of-the-man/281949</ref> == हे सुद्धा पहा == * [[सर्वात महान भारतीय (सर्वेक्षण)]] * [[इंदिरा गांधी यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]] *[https://jyubedatamboli.blogspot.com/2020/10/indiragandhi-marathilekh.html?m=1 इंदिरा गांधी: एक कणखर नेतृत्व - विशेष मराठी लेख] ==संदर्भ== {{संदर्भयादी}} ==बाह्य दुवे== * {{cite websantosh | दुवा=https://www.bbc.com/hindi/media-42030839 | title=इंदिरा गांधी- ‘आयरन लेडी’ या ‘दॅट वूमन’ | लेखक=रेहान फजल | काम=बीबीसी हिंदी | दिनांक=१७ नोव्हेंबर २०१७}} * इंदिरा गांधी संक्षिप्त मराठी चरित्र [http://web.bookstruck.in/book/show/2004] {{क्रम| मागील= [[चरणसिंग चौधरी]]| यादी=[[भारतीय पंतप्रधान]]| पासून= [[जानेवारी १४]], [[इ.स. १९८०]]| पर्यंत=[[ऑक्टोबर ३१]], [[इ.स. १९८४]]| पुढील=[[राजीव गांधी]] }} {{commonscat|Indira Gandhi|इंदिरा गांधी}} {{भारतीय पंतप्रधान}} {{भारतरत्न}} {{DEFAULTSORT:गांधी, इंदिरा}} [[वर्ग:भारतीय अर्थमंत्री]] [[वर्ग:भारताचे पंतप्रधान]] [[वर्ग:भारतीय परराष्ट्रमंत्री]] [[वर्ग:द ग्रेटेस्ट इंडियन]] [[वर्ग:भारतीय माहिती आणि प्रसारणमंत्री]] [[वर्ग:भारतरत्‍न पुरस्कारविजेते]] [[वर्ग:इ.स. १९१७ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९८४ मधील मृत्यू]] [[वर्ग:४ थी लोकसभा सदस्य]] [[वर्ग:५ वी लोकसभा सदस्य]] [[वर्ग:६ वी लोकसभा सदस्य]] [[वर्ग:७ वी लोकसभा सदस्य]] [[वर्ग:रायबरेलीचे खासदार]] [[वर्ग:मेडकचे खासदार]] [[वर्ग:चिकमंगळूरचे खासदार]] [[वर्ग:राज्यसभा सदस्य]] [[वर्ग:नेहरू-गांधी परिवार]] [[वर्ग:भारतीय राजकारणी]] [[वर्ग:हत्या झालेले भारतीय राजकारणी]] [[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]] 1n2n6idkdv4plj2r05gwdqtdrernuc9 जवाहरलाल नेहरू 0 3284 2142122 2141185 2022-08-01T05:01:30Z Sandesh9822 66586 wikitext text/x-wiki {{बदल}} {{संदर्भ कमी}} {{माहितीचौकट पंतप्रधान | नाव = <sub>पंडित</sub> </br> जवाहरलाल नेहरू | चित्र = Jnehru.jpg | चित्र आकारमान = 200px | पद = भारताचे पहिले पंतप्रधान | कार्यकाळ_आरंभ = [[ऑगस्ट १५]], [[इ.स. १९४७]] | कार्यकाळ_समाप्ती = [[मे २७]], [[इ.स. १९६४]] | राष्ट्रपती = [[राजेंद्र प्रसाद]] व [[सर्वपल्ली राधाकृष्णन]] | मागील = पद स्थापित | पुढील = [[गुलजारी लाल नंदा]] | पद2 = १ ले {{AutoLink|भारतीय परराष्ट्रमंत्री}} | कार्यकाळ_आरंभ2 = [[ऑगस्ट १५]], [[इ.स. १९४७]] | कार्यकाळ_समाप्ती2 = [[मे २७]], [[इ.स. १९६४]] | मागील2 = पद स्थापित | पुढील2 = [[गुलजारी लाल नंदा]] | पद3 = {{AutoLink|भारतीय अर्थमंत्री}} | कार्यकाळ_आरंभ3 = [[ऑक्टोबर ८]], [[इ.स. १९५८]] | कार्यकाळ_समाप्ती3 = [[नोव्हेंबर १७]], [[इ.स. १९५९]] | मागील3 = [[टी.टी. कृष्णमचारी]] | पुढील3 = [[मोरारजी देसाई]] | जन्मदिनांक =[[नोव्हेंबर १४]], [[इ.स. १८८९]] | जन्मस्थान = [[अलाहाबाद]], [[उत्तर प्रदेश]], [[भारत]] | मृत्युदिनांक =[[मे २७]], [[इ.स. १९६४]] | मृत्युस्थान =[[नवी दिल्ली]], [[भारत]] | राष्ट्रीयत्व =भारतीय | पक्ष =[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] | पती = | पत्नी = [[कमला नेहरू]] | नाते = | अपत्ये = [[इंदिरा गांधी]] | निवास = | शाळा_महाविद्यालय = | व्यवसाय = [[बॅरिस्टर]], [[राजकारणी]] | धर्म = [[हिंदू]] | सही = | संकेतस्थळ = | तळटीपा = }} '''जवाहरलाल मोतीलाल नेहरू''' हे भारताचे पहिले [[पंतप्रधान]] व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे लोकप्रिय नेते होते. ते '''पंडित नेहरू''' या नावानेही ओळखले जातात. पंडित नेहरूंना मुले फार आवडत, म्हणून मुले त्यांना चाचा नेहरू म्हणायचे. == जीवन == === वैयक्तिक आयुष्य === श्री जवाहरलाल नेहरू यांचा जन्म [[अलाहाबाद]] येथे [[काश्मिरी पंडित|काश्मिरी पंडितांच्या]] घरी [[नोव्हेंबर १४]], [[इ.स. १८८९]] रोजी झाला. [[फेब्रुवारी ७]], [[इ.स. १९१६]] रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह [[कमला नेहरू|कमला कौल]] यांच्याशी झाला. [[इ.स. १९१७]] साली त्यांना [[इंदिरा गांधी|इंदिरा प्रियदर्शिनी]] ही कन्या झाली. जवाहरलाल यांचे पिता [[मोतीलाल नेहरू]] यांचे [[फेब्रुवारी ६]], [[इ.स. १९३१]] रोजी व पत्‍नी श्रीमती [[कमला नेहरू]] यांचे [[फेब्रुवारी २८]], [[इ.स. १९३६]] रोजी निधन झाले. === राजकीय आयुष्य === जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवण्यांद्वारे झाले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरिता गेले. [[केंब्रिज]] विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली. ते १९१२ साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले. १९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]] अधिवेशनाला ते उपस्थित होते. १९१९ मध्ये ते होमरुल चळवळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले. १९१६ मध्ये ते प्रथमच [[महात्मा गांधी|महात्मा गांधीं]]ना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरित झाले. १९२० साली त्यांनी [[उत्तर प्रदेश]]च्या [[प्रतापगढ जिल्हा|प्रतापगढ जिल्ह्यात]] पहिला किसान मोर्चा काढला. १९२०-२२ दरम्यान [[असहकार आंदोलन|असहकार आंदोलनामुळे]] त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला. सप्टेंबर १९२३ मध्ये पंडित नेहरू अखिल भारतीय काँग्रेस परिषदेचे सचिव बनले. १९२६ मध्ये त्यांनी [[इटली]], [[स्वित्झर्लंड]], [[इंग्लंड]], [[बेल्जियम]], [[जर्मनी]] आणि [[रशिया]] आदी देशांचा दौरा केला. १९२८ मध्ये [[सायमन कमिशन]] विरोधात निदर्शने करताना त्यांना लाठी हल्ल्याला सामोरे जावे लागले. त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय काँग्रेस सभेला ते उपस्थित होते. १९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र [[भारत]] चळवळ सुरू केली. १९२९ साली पंडित नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या [[लाहोर]] अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय निश्चित केले गेले. ब्रिटीश सरकारने भारत कायद्याचा ठराव संमत केला तेव्हा काँग्रेसने निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीच्या बाहेर असताना नेहरूंनी पक्षाला पाठिंबा दर्शविला. काँग्रेसने प्रत्येक राज्यात सरकार स्थापन केले आणि बहुतेक जागा जिंकल्या. 1936-1937 मध्ये नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले. काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी देशभर दौरा काढला. [[अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस]]च्याही अध्यक्षपदी ते निवडून आले आणि त्यांचा भारतातील संघटित कामगार चळवळींशी जवळचा संबंध आला. १९३० ते १९३५ दरम्यान [[मिठाचा सत्याग्रह]] आणि अशाच अन्य सत्याग्रहांमुळे नेहरूंना अनेकदा कारावास भोगावा लागला. १४ [[फेब्रुवारी]], १९३५ रोजी त्यांनी [[उत्तराखंड]]मधील [[अल्मोडा]] तुरूंगामध्ये आपले आत्मचरित्र पूर्ण केले. सुटकेनंतर ते स्वित्झर्लंड, इंग्लड, [[स्पेन]] आणि [[चीन]] येथे जाऊन आले. ७ [[ऑगस्ट]] १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी ''भारत छोडो'' ही क्रांतीकारी घोषणा केली आणि पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना [[अहमदनगर]] किल्ल्यात नेण्यात आले. ही त्यांची कैद ही सर्वांत दीर्घकालीन पण शेवटची ठरली. एकंदर पंडित नेहरूंनी ९ वेळा कारावास भोगला. १९४५ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. १९४६ मध्ये ते [[आग्नेय आशिया]]ला जाऊन आले. त्यानंतर ६ [[जुलै]], १९४६ रोजी त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. १९५४ पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला. [[File:Nehru with Gandhi 1942.jpg|thumb|नेहरू आणि गांधी]] ==नेहरूंनी लिहिलेली पुस्तके== * आत्मकथा (मूळ इंग्रजी, मराठी अनुवाद - [[ना.ग. गोरे]]) * इंदिरेस पत्रे (मूळ इंग्रजी- Letters from a Father to His Daughter; मराठी अनुवाद - वि. ल. बोडस) * भारताचा शोध (मूळ इंग्रजी -Discovery of India, मराठी अनुवाद - [[साने गुरुजी]]) ==नेहरूंवर लिहिली गेलेली पुस्तके== * अग्निदिव्य : कमला नेहरू (धनंजय राजे) * आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू (लेखक - डॉ. डी.डी. पाटील, प्रा. ए.आर. पाटील) * आपले नेहरू (बालवाङ्‌मय, लेखक - [[साने गुरुजी]]) * गोष्टीरूप चाचा नेहरू (बालसाहित्य, लेखक - [[शंकर कऱ्हाडे]]) * गोष्टीरूप जवाहरलाल नेहरू (बालवाङ्‌मय, लेखक - श्यामकांत कुलकर्णी) * जवाहरलाल नेहरू (मूळ इंग्रजी लेखक - एस. गोपाल; मराठी अनुवाद - पुरुषोत्तम आत्माराम चित्रे) * नवभारताचे शिल्पकार - पं. जवाहरलाल नेहरू (लेखक - सदानंद नाईक) * नेहरू व बोस (मूळ इंग्रजी लेखक - रुद्रांग्शू मुखर्जी; मराठी अनुवादक - [[अवधूत डोंगरे]] * नेहरू : नवभारताचे शिल्पकार (मूळ इंग्रजी लेखक - एम.जे. अकबर; मराठी अनुवाद - [[करुणा गोखले]]) * नेहरूंची सावली (नेहरूंचे सुरक्षारक्षक के.एफ. रुस्तमजी यांच्या रोजनिशींतून पी.व्ही. राजगोपालन यांनी संपादित केलेल्या इंग्रजी पुस्तकाचा सविता दामले यांनी केलेला मराठी अनुवाद) * पंडित जवाहरलाल नेहरू (लेखक - डॉ. नीला पांढरे) * पंडित जवाहरलाल नेहरू (बालवाङ्‌मय, लेखक - [[राजा मंगळवेढेकर]]) * पंडित जवाहरलाल नेहरू : व्यक्ती आणि कार्य (महाराष्ट्र सरकार) * पंडित नेहरू (पु. शं. पतके ) * भारताचे पहिले पंतप्रधान ([[यशवंत गोपाळ भावे]]) == सन्मान == * २०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘[[द ग्रेटेस्ट इंडियन]]’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये नेहरू चौथ्या क्रमांकावर होते.<ref>https://www.outlookindia.com/magazine/story/a-measure-of-the-man/281949</ref> == हेही पहा == * [[सर्वात महान भारतीय (सर्वेक्षण)]] == बाह्य दुवे == ==संदर्भ== {{संदर्भयादी}} {{कॉमन्स वर्ग|Jawaharlal Nehru|जवाहरलाल नेहरू}} {{क्रम-सुरू}} {{क्रम-मागील|मागील=प्रथम}} {{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[भारतीय पंतप्रधान]]|वर्ष=[[ऑगस्ट १५]], [[इ.स. १९४७]] - [[मे २७]], [[इ.स. १९६४]]}} {{क्रम-पुढील|पुढील=[[गुलजारी लाल नंदा]]}} {{क्रम-मागील|मागील=प्रथम}} {{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[:वर्ग:भारतीय परराष्ट्रमंत्री|भारतीय परराष्ट्रमंत्री]]|वर्ष=[[ऑगस्ट १५]], [[इ.स. १९४७]] - [[मे २७]], [[इ.स. १९६४]]}} {{क्रम-पुढील|पुढील=[[गुलजारी लाल नंदा]]}} {{क्रम-मागील|मागील=[[टी.टी. कृष्णमचारी]]}} {{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[:वर्ग:भारतीय अर्थमंत्री|भारतीय अर्थमंत्री]]|वर्ष=[[ऑक्टोबर ८]], [[इ.स. १९५८]] - [[नोव्हेंबर १७]], [[इ.स. १९५९]]}} {{क्रम-पुढील|पुढील=[[मोरारजी देसाई]]}} {{क्रम-शेवट}} {{भारतीय पंतप्रधान}} {{भारतीय स्वातंत्र्यलढा}} {{भारतरत्‍न}} {{DEFAULTSORT:नेहरू, जवाहरलाल}} [[वर्ग:जवाहरलाल नेहरू| ]] [[वर्ग:भारतीय राजकारणी]] [[वर्ग:नेहरू-गांधी परिवार]] [[वर्ग:भारताचे पंतप्रधान]] [[वर्ग:भारतीय परराष्ट्रमंत्री]] [[वर्ग:भारतीय अर्थमंत्री]] [[वर्ग:द ग्रेटेस्ट इंडियन]] [[वर्ग:भारतीय संविधान सभेचे सदस्य]] [[वर्ग:भारतरत्‍न पुरस्कारविजेते]] [[वर्ग:१ ली लोकसभा सदस्य]] [[वर्ग:२ री लोकसभा सदस्य]] [[वर्ग:३ री लोकसभा सदस्य]] [[वर्ग:अलाहाबादचे खासदार]] [[वर्ग:फुलपूरचे खासदार]] [[वर्ग:इ.स. १८८९ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९६४ मधील मृत्यू]] [[वर्ग:ऐतिहासिक व्यक्ती]] [[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]] l5ut0rermhilpn72xja1s3qemop5nil अटलबिहारी वाजपेयी 0 3290 2142097 2092931 2022-08-01T04:56:11Z Sandesh9822 66586 wikitext text/x-wiki {{संदर्भ कमी}} {{माहितीचौकट पंतप्रधान | नाव = अटलबिहारी वाजपेयी | चित्र =Ab vajpayee.jpg | चित्र रुंदी = 100px | पद = ११ वे [[भारतीय पंतप्रधान]] | कार्यकाळ_आरंभ = [[मे १६]], [[इ.स. १९९६]] | कार्यकाळ_समाप्ती = [[जून १]], [[इ.स. १९९६]] | राष्ट्रपती = [[शंकर दयाळ शर्मा]] | मागील = [[पी. व्ही. नरसिंहराव]] | पुढील = [[एच.डी. देवेगौडा|एच. डी. देवेगौडा]] | कार्यकाळ_आरंभ1 = [[मार्च १९]], [[इ.स. १९९८]] | कार्यकाळ_समाप्ती1 = [[मे २२]], [[इ.स. २००४]] | राष्ट्रपती1 = [[शंकर दयाळ शर्मा]] व [[ए.पी.जे. अब्दुल कलाम|अब्दुल कलाम]] | मागील1 = [[इंद्रकुमार गुजराल]] | पुढील1 = [[डॉ. मनमोहन सिंग]] | पद2 = {{AutoLink|भारतीय परराष्ट्रमंत्री}} | कार्यकाळ_आरंभ2 = [[मार्च १९]], [[इ.स. १९९८]] | कार्यकाळ_समाप्ती2 = [[डिसेंबर ५]], [[इ.स. १९९८]] | मागील2 = [[इंद्रकुमार गुजराल]] | पुढील2 = [[जसवंत सिंग]] | कार्यकाळ_आरंभ3 = [[मे १६]], [[इ.स. १९९६]] | कार्यकाळ_समाप्ती3 = [[मे २१]], [[इ.स. १९९६]] | मागील3 = [[प्रणव मुखर्जी]] | पुढील3 = [[सिकंदर बख्त, राजकारणी|सिकंदर बख्त]] | कार्यकाळ_आरंभ4 = [[मार्च २७]], [[इ.स. १९७७]] | कार्यकाळ_समाप्ती4 = [[जुलै २८]], [[इ.स. १९७९]] | मागील4 = [[यशवंतराव चव्हाण]] | पुढील4 = [[श्यामनंदन मिश्रा]] | जन्मदिनांक =[[डिसेंबर २५]],[[इ.स. १९२४]] | जन्मस्थान = [[ग्वाल्हेर]], [[ग्वाल्हेर राज्य]], [[ब्रिटिश भारत]] | मृत्युदिनांक = १६ ऑगस्ट २०१८ | मृत्युस्थान = एम्स हॉस्पिटल, दिल्ली, भारत | राष्ट्रीयत्व = भारतीय | पक्ष =[[भारतीय जनता पक्ष]] | पती = | पत्नी = | नाते = | अपत्ये = | निवास = | शाळा_महाविद्यालय = | व्यवसाय = [[राजकारणी]], [[कवी]] | धंदा = | धर्म = [[हिंदू]] | सही =AtalBVajpayeeSignature.jpg | संकेतस्थळ = | तळटीपा = }} '''{{लेखनाव}}''' ( २५ डिसेंबर १९२४; - १६ ऑगस्ट २०१८) हे माजी भारतीय पंतप्रधान आणि एक हिंदी कवी होते. ते १९९१ ते २००९ दरम्यान [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] [[लखनौ (लोकसभा मतदारसंघ)|लखनौ]] येथील खासदार होते. केवळ १३ दिवस टिकलेल्या [[अकरावी लोकसभा|११ व्या लोकसभेत]] तसेच त्यानंतरच्या [[बारावी लोकसभा|१२ व्या लोकसभेत]] (१९ मार्च १९९८ ते १९ मे २००४) ते पंतप्रधान होते. यासोबतच त्यांनी जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष (१९६८-१९७३), जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते (१९५५-१९७७), [[भारतीय जनता पक्ष|जनता पक्षाचे]] संस्थापक सदस्य (१९७७-१९८०), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (१९८०-१९८६) आणि भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (१९८०-१९८४, १९८६, १९९३-१९९६), ११ व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते तसेच २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ दरम्यान भारतीय परराष्ट्रमंत्री ही पदे भूषविली होती. ==शिक्षण== अटलबिहारी वाजपेयी यांनी व्हिक्टोरिया कॉलेजमधून राज्यशास्त्रात मास्टर्स पदवी संपादन केली होती. तसेच त्यांनी पत्रकारितेचेही काम केले होते. ते अविवाहित होते. ==राजकीय प्रवासाची सुरुवात== राजकारणाशी वाजपेयी यांचा पहिला संबंध १९४२ मध्ये [[भारत छोडो आंदोलन|भारत छोडो चळवळीच्या]] निमित्ताने आला. तेव्हा त्यांना अटक झाली होती. नंतर ते थोड्याच दिवसांनी [[श्यामाप्रसाद मुखर्जी]] व पर्यायाने [[भारतीय जनसंघ]] यांच्या संपर्कात आले. भारतीय जनसंघाचे नेते म्हणूनच त्यांची कारकीर्द सुरू झाली. वाजपेयी १९५७ मध्ये संसदेवर [[बलरामपूर (लोकसभा मतदारसंघ)|बलारामपूरमधून]] निवडून आले. तरूणपणातच आपल्या अमोघ वाणीने त्यांनी विरोधी पक्षात असूनही सर्व स्तरावर वाहवा तसेच आदरही मिळवला.{{संदर्भ हवा}} त्याची भाषणे अतिशय उत्तम व दर्जेदार म्हणून गणली जात. खुद्द [[जवाहरलाल नेहरू|जवाहरलाल नेहरूंनी]] वाजपेयी एकदिवस नक्कीच भारताचे पंतप्रधान असतील अशा शब्दात त्यांचा गौरव केला होता.{{संदर्भ हवा}} ==जनसंघ== {{main|भारतीय जनसंघ}} भारतीय जनसंघ विपक्षातला प्रबळ घटक असूनही तो राष्ट्रीय काँग्रेसला सत्तेवरून दूर सारू शकला नाही. दरम्यान नव्याने स्थापन झालेला काँग्रेस (आय) (Congress(I)) पक्ष सत्तेवर आला. तदनंतर १९७५ साली [[इंदिरा गांधी]] यानी देशात आणीबाणी जाहीर केली. [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]] आणि भारतीय जनसंघ यांनी आणीबाणीला विरोध करणाऱ्या विविध पक्ष आणि घटकांसोबत हातमिळवणी केली. याच दरम्यान त्यांना विरोधाबद्दल तुरुंगवास भोगावा लागला. १९७७ मधे इंदिरा गांधी यानी राजीनामा दिला. यानंतर होणाऱ्या निवडणुकांसाठी भारतीय जनसंघाने अनेक सामाजिक आणि प्रादेशिक पक्षांसोबत जनता पार्टीची निर्मिती केली. जनता पार्टीला निवडणुकांत बहुमत प्राप्त होऊन [[मोरारजी देसाई]] याच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. वाजपेयी हे [[नवी दिल्ली]] येथून निवडून आले आणि परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारी त्यानी स्वीकारली. या दोन वर्षाच्या कारकिर्दीत वाजपेयी १९७९मध्ये [[चीन]] भेटीवर गेले. १९६२ च्या युद्धानंतर दोन देशांदरम्यान संबंध सुधारण्याचा हा प्रयत्‍न होता. त्यांनी नंतर [[पाकिस्तान|पाकिस्तानला]] सुद्धा भेट दिली. १९७१ च्या युद्धानंतर भारत व पाक दरम्यान चर्चा आणि व्यापार ठप्प होता. वाजपेयी यानी Conference on Disarmament (निःशस्त्रीकरण परिषदे)मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आणि भारताच्या अणु-कार्यक्रमाचे जोरदार समर्थन केले. १९७७ च्या [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांच्या]] आमसभेत त्यांनी हिंदीतून भाषण केले. अखेर १९७९मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सरकारने केलेल्या कारवाईमुळे त्यांनी राजीनामा दिला. ==भारतीय जनता पक्ष (भाजप)ची स्थापना== {{main|भारतीय जनता पक्ष}} जनता पक्षाचे सरकार जास्त दिवस टिकले नाही. मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिला. तसेच अंतर्गत विरोधामुळे अखेर जनता पक्षाची शकले झाली. वाजपेयी यांनी, [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]] आणि भारतीय जनसंघ यांतील मित्र, खासकरून [[लालकृष्ण अडवाणी]] आणि [[भैरोसिंग शेखावत]] यांच्यासोबत मिळून भारतीय जनता पक्षाची स्थापना १९८० साली केली. वाजपेयी हे [[भाजपा|भाजपाचे]] पहिले अध्यक्ष बनले. भाजप हा काँग्रेसचा प्रबळ विरोधक होता. [[ऑपरेशन ब्ल्यू-स्टार]]ला [[भाजपा|भाजपाचा]] पाठिंबा असला तरी अंगरक्षकाकडून झालेल्या इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये ज्या शीखविरोधी दंगली उसळल्या त्याचाही भाजपाने विरोध केला. यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत [[भाजपा|भाजपाच्या]] वाट्याला केवळ २ जागा आल्या. तरीही [[भाजपा]] देशाच्या राजकारणात मुख्य प्रवाहात राहिला आणि वाजपेयी हेच पक्षाच्या केंद्रस्थानी राहिले. तरी [[भाजपा]]वरील हिंदुत्वाचा प्रभाव वाढत होता, त्यामुळेच रामजन्मभूमीच्या [[विश्व हिंदू परिषद]]ेच्या आणि [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या]] प्रश्नाला [[भाजपा|भाजपाने]] राजकीय स्तरावर आवाज दिला. यात अयोध्येत राममंदिर बांधण्याचा मुद्दा समाविष्ट होता. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशीद नावाची वास्तु पाडण्याच्या घटनेमुळे देशात जातीय हिंसाचार उसळला. तरीही देशाच्या राजकारणातला भाजपाचा विस्तार होतच राहिला. १९९५ च्या मार्चमध्ये गुजरातच्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांत भाजपाला विजय मिळाला. भाजपाच्या मुंबई येथील नोव्हेंबर १९९५ च्या अधिवेशनात अडवाणी यानी वाजपेयी याचे नाव १९९६ च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले. ==पंतप्रधान पद== === पहिली खेप (मे १९९६) === १९९६ च्या निवडणुकात [[भाजपा|भाजप]] १६२ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. अनेक प्रादेशिक पक्ष तसेच छोट्या पक्षामुळे १९९६ची लोकसभा त्रिशंकु राहिली. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण मिळाले. वाजपेयी यानी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पण लोकसभेत विश्वासमत प्रस्तावाच्या चर्चेवेळी इतर पक्षांकडून पाठिंबा मिळविणे भाजपाला शक्य झाले नाही. त्यामुळे बहुमत चाचणी न घेताच वाजपेयींनी १३ दिवसांत राजीनामा दिला आणि वाजपेयी सरकार कोसळले. === दुसरी खेप (मार्च १९९८) === १९९६ ते ९८ दरम्यान तिसऱ्या आघाडीला सरकार स्थापनेच्या दोन संधी मिळाल्या. [[एच.डी. देवेगौडा|दैवेगोडा]] आणि [[इंद्रकुमार गुजराल]] भारताचे पंतप्रधान झाले. ही दोन्ही सरकारे लवकरच कोसळली. १९९८ च्या निवडणुकांत भाजप पुन्हा प्रबळ दावेदार झाला आणि वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यावेळी भाजपाने इतर पक्षांसोबत मिळून [[राष्ट्रीय लोकशाही आघाडी]] (रा.लो.आ.) ( NDA - National Democratic Alliance),ची स्थापना केली. अखेर १९९८ च्या अखेरीस [[अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम|अण्णाद्रमुकच्या]] नेत्या [[जयललिता]] यांनी रालोआचा पाठिंबा काढला. यावेळी विश्वासमत प्रस्तावावेळी वाजपेयी सरकार अवघ्या एका मताने पडले. विरोधी पक्षसुद्धा सरकार स्थापन करू शकला नाही व अखेर भारत पुन्हा लोकसभा निवडणुकांना सामोरा गेला. त्यावेळी वाजपेयी हे काळजीवाहू पंतप्रधान बनले. या दुसऱ्या खेपेस वाजपेयींनी स्वतःच्या राजकारणाची आणि कणखरतेची छाप सोडली होती. त्याचे काही महत्त्वाचे निर्णय खालीलप्रमाणे होते. ==== अणुचाचणी पोखरण २ ==== मे १९९८मध्ये वाजपेयी सरकारने जमिनीखाली ५ अणुचाचण्या केल्या. सत्ता प्राप्त केल्यावर केवळ एका महिन्यात करण्यात आलेल्या या चाचण्या जगाला, खास करून [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेला]] हादरवणाऱ्या ठरल्या, कारण भारताने अमेरिकेच्या हेरगिरी उपग्रहाला चुकवून त्या पार पाडल्या होत्या.{{संदर्भ हवा}} पुढील २ आठवड्यांत पाकिस्ताननेही अणुचाचण्या केल्या. रशिया आणि फ्रान्स यांनी भारताच्या स्वसंरक्षणासाठी आणि शांततापूर्ण उपयोगासाठी अण्वस्त्रक्षमतेचे समर्थन केले. तरी अमेरिका, [[कॅनडा]], [[जपान]], [[इंग्लंड]], [[युरोपीय महासंघ]] यांनी भारतावर अनेक क्षेत्रांत निर्बंध लादले, तरी वाजपेयींच्या आर्थिक धोरणांमुळे भारताला त्यांची झळ लागली नाही. अखेर भाजप आणि वाजपेयींच्या प्रतिमेच्या दृष्टीने या अणुचाचण्या लाभदायीच ठरल्या. विशेष म्हणजे अमेरिकेने लादलेल्या आर्थिक प्रतिबंधांनंतरही वाजपेयींच्या काळात भारताच्या विदेशी गंगाजळीत, व्यापारात व विदेशी गुंतवणूकीच्या रूपात शंभर हजार कोटींपर्यंत वाढ होऊन आधीच्या सरकारांच्या काळात देशाला लागलेले 'कर्जबाजारी' हे विशेषण गळून पडले व भारत इतर देशांना कर्ज देऊ लागला. ==== लाहोर भेट आणि चर्चा ==== १९९८ च्या शेवटी वाजपेयींनी [[पाकिस्तान]] सोबत शांतता चर्चेसाठी मोठा पुढाकार घेतला. त्यांनी [[लाहोर]]-दिल्ली दरम्यान बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ते स्वतः पहिल्या बसमधून पाकिस्तानमध्ये चर्चेसाठी गेले. याचे भारतात, पाकिस्तानात आणि जागतिक स्तरावर उत्तम प्रतिसाद उमटले. वाजपेयीं सोबत पाकिस्तानला केवळ राजकारणी आणि मुत्सद्दीच नव्हे तर कला क्षेत्रातूनही अनेक मान्यवर गेले. [[देव आनंद]] यांचाही त्यात समावेश होता. कारगील युद्धानंतर पाकिस्तान दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला त्यांनी " खेल भी जीतो और दिल भी" हा संदेश दिला होता.{{संदर्भ हवा}} यानंतर अण्णाद्रमुकने पाठिंबा काढल्यावर त्यांनी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून ऑक्टोबरपर्यंत काम पाहिले. ==== कारगील युद्ध ==== कारगील युद्धादरम्यानची मुत्सद्देगिरी वाजपेयींच्या कणखरतेची साक्ष देणारी आहे. लाहोर भेटीत दोन देशादरम्यानचे संबंध सुधारण्यासाठी वाजपेयी प्रयत्‍न करत असतांना पाकिस्तान काश्मीरमध्ये घुसखोरी करत होता. हिवाळ्यात काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील अतिउंचावर असलेल्या चौक्यांवर उणे ५० अंशापर्यंत तापमान घसरत असल्याने दोन्ही देशांकडून त्या चौक्या खाली केल्या जात. उन्हाळा सुरू होताच दोन्ही देशाचे सैनिक परत चौक्यांवर रुजू होत. पण १९९९ च्या प्रारंभी पाकिस्तानने आपले सैनिक आणि अधिकारी दहशतवाद्यांच्या वेशात भारतीय रिकाम्या चौक्यांवर घुसवले. त्यांतल्या कित्येक सैनिकांकडे व अधिकाऱ्यांजवळ त्यांची पाकिस्तानी ओळखपत्रेही होती. तसेच सोबतीला काही भाडोत्री दहशतवादीही होते. उन्हाळा सुरू होताच भारतीय सैन्याच्या ध्यानात ही बाब आली. आणि जून १९९९मध्ये [[ऑपरेशन विजय]] सुरू केले. भारतीय सैन्याला अतिदुर्गम प्रदेश, अतिउंच शिखरे, बोचरी थंडी यांचा सामना करावा लागला. तरी हवाई दल आणि भूदलाच्या एकत्रित कारवाईने पाकिस्तानच्या सैन्याचा पराभव दिसू लागला. नवाझ शरीफ यानी याही परिस्थितीचे भांडवल करून त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप द्यायचा प्रयत्‍न केला. [[चीन]]ला भेट देऊन त्यांनी मदतीची याचना केली. पण भारताने मोठ्या शिताफीने ऑपरेशन विजयची कारवाई नियंत्रण रेषेपर्यंतच मर्यादित ठेवली होती. भारताच्या पवित्र्यापुढे चीनने हस्तक्षेप नाकारला. नवाझ शरीफ यांनी मग अमेरिकेकडे मद्तीची याचना केली. तत्कालीन अध्यक्ष [[विल्यम जेफरसन क्लिंटन|बिल क्लिंटन]] यांनी मध्यस्थीची तयारी दाखवत.वाजपेयींना चर्चेसाठी वॉशिंग्टनला बोलावले. पण वाजपेयींनी बाणेदारपणे हे निमंत्रण सरळ धुडकावून लावत नकार दिला. यामुळे अमेरिकेला जागतिक पोलीस समजण्याच्या प्रवृत्तीला सणसणीत उत्तर गेलेच पण काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आणि तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप करवून शिमला करार मोडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्नही शिताफीने उधळला. === तिसरी खेप (ऑक्टोबर १९९९ - मे २००४) === १९९९ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये (राष्ट्रीय लोकशाही आघाडीला(रालोआला) घवघवीत यश मिळाले आणि अटलबिहारी वाजपेयींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ====महत्त्वाच्या नोंदी ==== ====भारतीय प्रवासी विमानाचे अपहरण ==== सन १९९९ साली तालीबान अतिरेक्यांनी IC - ८१४ या प्रवासी विमानाचे अपहरण केले . हे विमान नेपाळची राजधानी काठमांडूकडून दिल्लीला निघाले होते. अतिरेक्यांच्या या कृतीमुळे वाजपेयी सरकारने ३ अतिरेक्यांच्या बदल्यात प्रवासी विमानाची सुटका केली . ====२००१ संसदेवरचा हल्ला ==== २००१ साली दहशतवादी अफझल गुरू आणि त्याच्या साथीदारांनी संसदेवर हल्ला केला . या हल्ल्यामध्ये ७ भारतीय सुरक्षा रक्षक मारले गेले. मात्र, दहशतवाद्याचा खात्मा पोलिसांनी केला म्हणून मोठा अनर्थ टळला, कारण एका दहशतवाद्याच्या अंगावर पूर्ण संसद उडवू शकेल एवढे RDX होते. == पुरस्कार == * २०१४, [[भारतरत्‍न]], हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धिंगत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. *१९९२, [[पद्मविभूषण पुरस्कार]] * १९९३, डी. लिट. कानपूर विश्वविद्यालय * १९९४, लोकमान्य टिळक पुरस्कार * १९९४, उत्कृष्ट संसदपटूचा पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार == साहित्यिक प्रवास == वाजपेयी यानी राष्ट्रधर्म (मासिक), पाञ्चजन्य (साप्ताहिक) आणि स्वदेश व वीर अर्जुन या दैनिकांचे संपादक म्हणून काम पाहिले. त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके खालीलप्रमाणे आहेत. * [[अमर आग है]] (कवितासग्रह) * [[अमर बलिदान]] * A Constructive Parliamentarian (संपादक - एन.एम. घटाटे) * कुछ लेख कुछ भाषण * [[कैदी कविराज की कुंडलिया]](आणीबाणीच्या काळात तुरुंगात लिहिलेल्या कविता) * [[जनसंघ और मुसलमान]] * न दैन्यं न पलायनम्‌ (कविता संग्रह) * नयी चुनौती नया अवसर * [[New Dimensions of India's Foreign Policy]] (a collection of speeches delivered as External Affairs Minister during 1977-79) * [[Four Decades in Parliament]] (भाषणांचे ३ खंड) * बिन्दु-बिन्दु विचार * [[मृत्यू या हत्या]] * [[मेरी इक्यावन कवितायें]] (कवितासंग्रह) * [[मेरी संसदीय यात्रा]] (चार खंड) * राजनीति की रपटीली राहें * Values, Vision & Verses of Vajpayee : India's Man of Destiny * [[लोकसभा मे अटलजी]] (भाषणांचा सग्रह) * [[शक्ति से शान्ति]] * [[संकल्प काल]] * [[संसद मे तीन दशक]] (speeches in Parliament - 1957-1992 - three volumes * Selected Poems ==निधन== दीर्घ आजाराने दिल्लीच्या एम्स रूग्णालयात अटलबिहारी वाजपेयी यांचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाले.त्यांनी ५:०५ म.उ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता 'एम्स'च्या मेडिकल बुलेटिनच्या माध्यमातून ५:३५ म.उ जाहीर करण्यात आली. == प्रसिद्ध कविता == * अंतरद्वंद्व * अपने ही मन से कुछ बोलें * ऊॅंचाई * एक बरस बीत गया * क़दम मिला कर चलना होगा * कौरव कौन, कौन पांडव * क्षमा याचना * जीवन की ढलने लगी सॉंझ * झुक नहीं सकते * दो अनुभूतियॉं * पुनः चमकेगा दिनकर * मनाली मत जइयो * मैं न चुप हूॅं न गाता हूॅं * मौत से ठन गई * हरी हरी दूब पर * हिरोशिमा की पीड़ा == सन्मान == * २०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘[[द ग्रेटेस्ट इंडियन]]’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये वाजपेयी नवव्या क्रमांकावर होते.<ref>https://www.outlookindia.com/magazine/story/a-measure-of-the-man/281949</ref> ==वाजपेयींवरील पुस्तके== * अटलजी : कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी (सारंग दर्शने) * Atal Bihari Vajpayee : A Man for All Seasons (इंग्रजी, लेखक - किंगशुक नाग) * The Untold Vajpayee : Politician and Paradox (N. P. Ullekh) * काश्मीर : वाजपेयी पर्व (अनुवादित, अनुवादक - चिंतामणी भिडे; मूळ इंग्रजी लेखक - ए.एस. दुलत आणि आदित्य सिन्हा) * भारतरत्न अटलजी (डाॅ. [[शरद कुंटे]]) * हार नहीं मानूॅंगा : एक अटल जीवन गाथा (लेखक - विजय त्रिवेदी) ==भारताचे पंतप्रधान== {{क्रम-सुरू}} {{क्रम-मागील|मागील=[[पी. व्ही. नरसिंहराव]]}} {{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[भारतीय पंतप्रधान]]|वर्ष=[[मे १६]], [[इ.स. १९९६]] – [[जून १]], [[इ.स. १९९६]]}} {{क्रम-पुढील|पुढील=[[एच.डी. देवेगौडा|एच. डी. देवेगौडा]]}} {{क्रम-मागील|मागील=[[इंद्रकुमार गुजराल]]}} {{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[भारतीय पंतप्रधान]]|वर्ष=[[मार्च १९]], [[इ.स. १९९८]] – [[मे २२]], [[इ.स. २००४]]}} {{क्रम-पुढील|पुढील=[[डॉ. मनमोहन सिंग]]}} {{क्रम-मागील|मागील=[[इंद्रकुमार गुजराल]]}} {{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[:वर्ग:भारतीय परराष्ट्रमंत्री|भारतीय परराष्ट्रमंत्री]]|वर्ष=[[मार्च १९]], [[इ.स. १९९८]] – [[डिसेंबर ५]], [[इ.स. १९९८]]}} {{क्रम-पुढील|पुढील=[[जसवंत सिंग]]}} {{क्रम-मागील|मागील=[[प्रणव मुखर्जी]]}} {{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[:वर्ग:भारतीय परराष्ट्रमंत्री|भारतीय परराष्ट्रमंत्री]]|वर्ष=[[मे १६]], [[इ.स. १९९६]] – [[मे २१]], [[इ.स. १९९६]]}} {{क्रम-पुढील|पुढील=[[सिकंदर बख्त, राजकारणी|सिकंदर बख्त]]}} {{क्रम-मागील|मागील=[[यशवंतराव चव्हाण]]}} {{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[:वर्ग:भारतीय परराष्ट्रमंत्री|भारतीय परराष्ट्रमंत्री]]|वर्ष=[[मार्च २७]], [[इ.स. १९७७]] – [[जुलै २८]], [[इ.स. १९७९]]}} {{क्रम-पुढील|पुढील=[[श्यामनंदन मिश्रा]]}} {{क्रम-शेवट}} == हे सुद्धा पहा == * [[सर्वात महान भारतीय (सर्वेक्षण)]] {{संदर्भनोंदी}} {{भारतीय पंतप्रधान}} {{भारतरत्न}} {{Authority control}} {{DEFAULTSORT:वाजपेयी, अटलबिहारी}} [[वर्ग:भारतीय राजकारणी]] [[वर्ग:भारतीय परराष्ट्रमंत्री]] [[वर्ग:भारताचे पंतप्रधान]] [[वर्ग:द ग्रेटेस्ट इंडियन]] [[वर्ग:इ.स. १९२४ मधील जन्म]] [[वर्ग:२ री लोकसभा सदस्य]] [[वर्ग:४ थी लोकसभा सदस्य]] [[वर्ग:५ वी लोकसभा सदस्य]] [[वर्ग:६ वी लोकसभा सदस्य]] [[वर्ग:७ वी लोकसभा सदस्य]] [[वर्ग:१० वी लोकसभा सदस्य]] [[वर्ग:११ वी लोकसभा सदस्य]] [[वर्ग:१२ वी लोकसभा सदस्य]] [[वर्ग:१३ वी लोकसभा सदस्य]] [[वर्ग:१४ वी लोकसभा सदस्य]] [[वर्ग:नवी दिल्लीचे खासदार]] [[वर्ग:लखनौचे खासदार]] [[वर्ग:ग्वाल्हेरचे खासदार]] [[वर्ग:राज्यसभा सदस्य]] [[वर्ग:लोकसभेतील विरोधीपक्षनेते]] [[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]] [[वर्ग:भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष]] [[वर्ग:जनता पक्षाचे नेते]] [[वर्ग:भारतरत्‍न पुरस्कारविजेते]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:इ.स. २०१८ मधील मृत्यू]] 3b6a56v501g0ssuwbjxk6mouk2b0s28 सचिन तेंडुलकर 0 3297 2142099 2104189 2022-08-01T04:57:16Z Sandesh9822 66586 wikitext text/x-wiki {{संदर्भ कमी}} <div style="position:absolute; z-index:100; right:{{#if:{{{1|}}}|{{{1}}}|30}}px; top:{{#if:{{{2|}}}|{{{2}}}|8}}px;" class="metadata topicon"> {| style="background:none; border:0;" |- |[[चित्र:Crystal Clear action bookmark.png|18px|link=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B0_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96|हा लेख १ जुलै, २०११ रोजी मराठी विकिपीडियावरील मुखपृष्ठ सदर होता.]] |} </div> {| style="Background-color:#9fc; Border:#4b4 solid 2px; margin:auto; width:75%;" |- ! style="Border:#4b4 1px solid;"|विशेष लेख |- style="text-align:Center;" |या लेखातील मार्च १९, इ.स. २०१२ च्या रात्री ११.३३ (ग्रीनीच प्रमाणवेळ) वाजता केला गेलेला बदल हा मराठी विकिपीडियावरील १०,००,०००वा बदल होता. |} '''सचिन रमेश तेंडुलकर''' ( २४ एप्रिल, इ.स. १९७३, [[मुंबई]]) हा क्रिकेटविश्वात [[डॉन ब्रॅडमन]] याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. [[इ.स. २००२]] मध्ये आपल्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षीच, [[विस्डेन]]ने डॉन ब्रॅडमन याच्यानंतर सर्व कालिक दुसरा सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील [[व्हिव रिचर्ड्स]] याच्यानंतरचा दुसरा सर्व कालिक सर्वोत्तम फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर यांनची निवड केली होती.<ref name="Tribune1">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.tribuneindia.com/2002/20021214/sports.htm#4|title=The Tribune, Chandigarh, India - Sport|website=www.tribuneindia.com|access-date=2018-03-18}}</ref> २०११ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात तेंडुलकरचा समावेश होता. [[इ.स. २००३]] मधील क्रिकेट विश्वचषकात तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. २० नोव्हेंबर २००९ रोजी त्याने कारकिर्दीतील ३०,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला. सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव मानले जाते.{{संदर्भ}} {{माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती | नाव = सचिन तेंडुलकर | image = Sachin Tendulkar.jpg | देश= भारत | देश_इंग्लिश_नाव = India | पूर्ण नाव = सचिन रमेश तेंडुलकर | उपाख्य = मास्टर ब्लास्टर, तेंडल्या, सच्चू <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.celebsfacts.com/sachin-tendulkar/|title=Sachin Tendulkar: Bio, Facts|प्रकाशक=Celebrity Bio, Facts|date= |accessdate=2017-05-30}}</ref> | living = true | दिनांकजन्म = २४ | महिनाजन्म = ४ | वर्षजन्म = १९७३ | जन्म स्थान=[[मुंबई]] | देश_जन्म = [[भारत]] | heightft = ५ | heightinch = ५ | heightm = | विशेषता = [[फलंदाज]] | फलंदाजीची पद्धत = उजखोरा | गोलंदाजीची पद्धत = उजव्या हाताने [[लेग ब्रेक]]/[[ऑफ स्पिन|ऑफ ब्रेक]]/[[जलदगती गोलंदाजी|मध्यमगती]] | international = true | कसोटी सामना पदार्पण दिनांक = [[१५ नोव्हेंबर]] | कसोटी सामना पदार्पणवर्ष = [[इ.स. १९८९]] | कसोटी सामना पदार्पण विरूद्ध = [[पाकिस्तान]] | कसोटी सामने = १९८ | शेवटचा कसोटी सामना दिनांक =१६ नोव्हेंबर २०१३ | शेवटचा कसोटी सामना वर्ष = २०१३ | शेवटचा कसोटी सामना विरूद्ध = [[ऑस्ट्रेलिया]] | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना पदार्पण दिनांक = १८ डिसेंबर | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना पदार्पणवर्ष = १९८९ | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना पदार्पण विरूद्ध = पाकिस्तान | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने = ४६३ | एकदिवसीय शर्ट क्र = १० | शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना दिनांक = १८ मार्च | शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना वर्ष = २०१२ | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना विरुद्ध = पाकिस्तान | संघ१ = [[क्रिकेट क्लब ऑफ इंडिया|सीसीआय]] | वर्ष१ = १९८८ | संघ क्र.१ = | संघ२ = [[यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लब|यॉर्कशायर]] | वर्ष२ = १९९२ | संघ३ = [[मुंबई क्रिकेट संघ|मुंबई]] | वर्ष३ = १९८८ | संघ४ = [[मुंबई इंडियन्स]] | वर्ष४ = २००८ | चेंडू = balls | columns = ४ | column१ = [[कसोटी सामना|कसोटी]] | सामने१ = २०० | धावा१ = १५,९२१ | नाबाद१ = ३३ | फलंदाजीची सरासरी१ = ५३.७९ | शतके/अर्धशतके१ = ५१/६८ | सर्वोच्च धावसंख्या१ = २४८* | चेंडू१ = ४२१० | बळी१ = ४५ | गोलंदाजीची सरासरी१ = ५४.६८ | ५ बळी१ = ० | १० बळी१ = ० | सर्वोत्तम गोलंदाजी१ = ३/१० | झेल/यष्टीचीत१ = ११५/– | column२ = [[एकदिवसीय क्रिकेट|ए.सा.]] | सामने२ = ४६३ | धावा२ = १८४२६ | नाबाद२ = ४१ | फलंदाजीची सरासरी२ = ४४.८३ | शतके/अर्धशतके२ = ४९/९६ | सर्वोच्च धावसंख्या२ = २००* | चेंडू२ = ८०५४ | बळी२ = १५४ | गोलंदाजीची सरासरी२ = ४४.४८ | ५ बळी२ = २ | १० बळी२ = n/a | सर्वोत्तम गोलंदाजी२ = ५/३२ | झेल/यष्टीचीत२ = १४०/– | column३ = [[प्रथम श्रेणी क्रिकेट|प्र.श्रे.]] | सामने३ = ३०७ | धावा३ = २५२२८ | नाबाद३ = ५० | फलंदाजीची सरासरी३ = ५७.८६ | शतके/अर्धशतके३ = ८१/११४ | सर्वोच्च धावसंख्या३ = २४८* | चेंडू३ = ७५६३ | बळी३ = ७० | गोलंदाजीची सरासरी३ = ६२.१८ | ५ बळी३ = ० | १० बळी३ = ० | सर्वोत्तम गोलंदाजी३ = ३/१० | झेल/यष्टीचीत३ = १८६/– | column४ = [[लिस्ट - अ सामने|लि.अ.]] | सामने४ = ५५१ | धावा४ = २१९९९ | नाबाद४ = ५५ | फलंदाजीची सरासरी४ = ४५.५४ | शतके/अर्धशतके४ = ६०/११४ | सर्वोच्च धावसंख्या४ = २००* | चेंडू४ = १०२३० | बळी४ = २०१ | गोलंदाजीची सरासरी४ = ४२.१७ | ५ बळी४ = २ | १० बळी४ = n/a | सर्वोत्तम गोलंदाजी४ = ५/३२ | झेल/यष्टीचीत४ = १७५/– | दिनांक= १५ जून | वर्ष = २०१३ | source = http://content-ind.cricinfo.com/indvaus/content/current/player/35320.html cricinfo.com }} [[पद्मविभूषण]] आणि [[राजीव गांधी खेलरत्‍न]] या पुरस्कारांनी तो सन्मानित केला आहे. सचिनला [[भारतरत्न]] हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला.<ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5565675208992853025&SectionId=19&SectionName=%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6&NewsTitle=%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%20'%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8';%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE.%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%20%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8|title=सचिनला 'भारतरत्न', दै. सकल मधील बातमी|ॲक्सेसदिनांक=१७ नोव्हेंबर २०१३}}</ref> हा सन्मान त्यांना त्याच्या क्रिकेट मधील निवृत्तीच्या दिवशी जाहीर झाला. [[भारतीय वायुसेना]] दलाने त्याला ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक हुद्दा प्रदान केलेला आहे. असा मान मिळालेला ते पहिले खेळाडू आणि विमानोड्डाणाची पार्श्वभूमी नसलेले पहिले व्यक्ती आहेत. राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ने आणि [[म्हैसूर विद्यापीठ|म्हैसूर विद्यापीठाने]] सचिन यांना मानद डॉक्टरेट पदव्या प्रदान केलेल्या आहेत. ६ नोव्हेंबर २०१२ रोजी सचिनला मुंबईत मेंबर ऑफ दी [[ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया]] हा गौरव प्रदान करण्यात आला. तेंडुलकर हे राज्यसभेचे [[खासदार]]ही होते.{{संदर्भ हवा}} == सुरुवातीचे दिवस == सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये [[मुंबई]]मध्ये एका मध्यमवर्गीय [[मराठी लोक|मराठी]] कुटुंबात झाला. सचिनच्या कुटुंबीयांचे आवडते संगीत दिग्दर्शक [[सचिन देव बर्मन]] ह्यांच्या नावावरून त्याचे सचिन असे नाव ठेवण्यात आले. सचिन त्याचे वडील रमेश तेंडुलकर ह्यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे. सचिनने त्याच्या [[शारदाश्रम विद्यामंदिर]] ह्या शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक [[रमाकांत आचरेकर]] ह्यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळेत असताना त्याने आपला मित्र व सहखेळाडू असलेल्या [[विनोद कांबळी|विनोद कांबळीबरोबर]] हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची अजस्र भागीदारी रचली. [[इ.स. १९८८|१९८८]]/ [[इ.स. १९८९|१९८९]] साली तो आपल्या पहिल्यावहिल्या [[प्रथम श्रेणी सामना|प्रथम श्रेणी सामन्यामध्ये]] १०० धावांवर नाबाद राहिला. त्यावेळी तो [[मुंबई]] संघामधून [[गुजरात]] संघाविरुद्ध खेळत होता. तेव्हा त्याचे वय १५ वर्षे २३२ दिवस होते, आणि त्यावेळी हा विक्रम करणारा (पहिल्या सामन्यात शतकी खेळी) तो सर्वांत तरुण खेळाडू होता.{{संदर्भ हवा}} == आंतरराष्ट्रीय कारकीर्द == सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली {{PAKc}} [[कराची]] येथे खेळला. त्या सामन्यात त्याने [[वासिम अक्रम]], [[इम्रान खान]], [[अब्दुल कादीर]] आणि [[वकार युनूस|वकार युनूससारख्या]] दिग्गज गोलंदाजांचा सामना केला. सचिनची आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सुरुवात निराशाजनक झाली. वकार युनूस, ज्याचा सुद्धा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता, त्याने सचिनला १५ धावांवर त्रिफळाचीत केले. याचे उट्टे सचिनने [[फैसलाबाद]] येथील [[कसोटी सामना|कसोटी]] सामन्यात आपले पहिले अर्धशतक झळकावून काढले. सचिनची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील सुरुवातही खराब झाली. [[डिसेंबर १८]]ला झालेल्या आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खाते उघडण्यापूर्वीच (पुन्हा) वकार युनूसने त्याला बाद केले. वरील मालिकेनंतर [[न्यू झीलंड]]च्या दौऱ्यात त्याचे पहिले कसोटी शतक १२ धावांनी हुकले. त्या सामन्यात (नंतर भारताच्या प्रशिक्षकपदी आलेल्या) [[जॉन राईट]]ने सचिनचा झेल पकडला ज्यायोगे सचिन जगातला सर्वात तरूण शतकी खेळी करणारा खेळाडू बनण्यापासून वंचित राहिला. अखेर १९९० सालच्या [[इंग्लंड]]च्या दौऱ्यात सचिनने आपले पहिले कसोटी शतक झळकवले. परंतु ह्या काळात त्याच्याकडून फारश्या लाक्षणिक खेळ्या झाल्या नाहीत. तेंडुलकरला खरा सुर त्याच्या १९९१-९२ सालच्या [[ऑस्ट्रेलिया|ऑस्ट्रेलियन]] दौऱ्यात गवसला, ज्यात त्याने [[पर्थ]]मधील वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर सुंदर शतकी खेळी केली. सचिनला आत्तापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये ११ वेळा [[सामनावीर|सामनावीरा]]चा बहुमान मिळाला आहे व २ वेळा तो ([[बॉर्डर-गावसकर चषक|बॉर्डर-गावसकर चषकामध्ये]] {{AUSc}}) [[मालिकावीर]] राहिला आहे.{{संदर्भ हवा}} सचिनने आपले पहिले एकदिवसीय सामन्यांमधील शतक [[सप्टेंबर ९]], [[इ.स. १९९४]] साली [[कोलंबो]], [[श्रीलंका]] येथे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवले. त्याला पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक नोंदवण्यासाठी ७९ सामने वाट पहावी लागली. सचिन हा एकमेव असा खेळाडू आहे की ज्याने रणजी चषक, दुलिप चषक आणि इराणी चषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यांमध्ये शतक झळकावले.{{संदर्भ हवा}} १९९७ साली [[विस्डेन]]ने सचिनला त्या वर्षीचा [[विस्डेनचा सर्वोत्तम वार्षिक क्रिकेटपटू|सर्वोत्तम वार्षिक क्रिकेटपटू]] घोषित केले. ह्याच वर्षी सचिनने पहिल्यांदा १००० कसोटी धावा केल्या. ह्याची सचिनने १९९९, २००१ आणि २००२ साली पुनरावृत्ती केली.{{संदर्भ हवा}} तेंडुलकरच्या नावे एका वर्षात १००० धावा करण्याचा विक्रम आहे. हा पराक्रम त्याने सहा वेळा केलेला आहे (१९९४, १९९६, १९९७, १९९८, २०००, २००३). १९९८ साली त्याने १८९४ एकदिवसीय धावा केल्या. हा त्याचा विक्रम अजून कोणीही मोडू शकलेला नाही.त्याने कसोटी मध्ये ४९ शतके तर वन -डे मध्ये ५१ शतकाचा विक्रम अजून कोणी मोडू शकला नाही . सचिनने वयाच्या अकराव्या वर्षी क्रिकेट स्वीकारले आणि १५ नोव्हेंबर १९८९ रोजी पाकिस्तानविरुद्ध कराची येथे सोळाव्या वर्षी कसोटी सामन्यात पदार्पण केले आणि जवळजवळ चोवीस वर्षे आंतरराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबईचे प्रतिनिधित्व केले. २००२ मध्ये, कारकिर्दीच्या अर्ध्या पलीकडे, विस्डेन क्रिकेटर्सच्या अ‍ॅलमॅनॅकने त्याला डॉन ब्रॅडमन आणि व्हिव्ह रिचर्ड्सच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा वनडे फलंदाज म्हणून स्थान दिले. [१ him] त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी, सचिनने २०११ वल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा एक भाग होता, सहा वर्ल्डकपमध्ये भारतासाठी केलेला हा पहिला विजय. २००३ च्या दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या स्पर्धेच्या आवृत्तीत त्याला यापूर्वी “प्लेअर ऑफ द टूर्नामेंट” म्हणून गौरविण्यात आले होते.{{संदर्भ हवा}} सचिनने १९९४ मध्ये अर्जुन पुरस्कार, १९९७ मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान, १९९९ आणि २००० मध्ये अनुक्रमे पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कार, भारताचा चौथा आणि दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार. १६ नोहेंबर२०१३ रोजी झालेल्या अंतिम सामन्याच्या काही तासांनंतर पंतप्रधान कार्यालयाने त्यांना भारतरत्न, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याचा निर्णय जाहीर केला. तो आत्तापर्यंतचा सर्वात तरुण प्राप्तकर्ता आणि पुरस्कार मिळविणारा प्रथम खेळाडू आहे. त्याने आयसीसी पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूसाठी सर गारफिल्ड सोबर्स करंडकही जिंकले. २०१२ मध्ये तेंडुलकर यांना भारतीय संसदेच्या वरील सभागृहात राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली. भारतीय वायुसेनेद्वारे ग्रुप कॅप्टनचा मानद रँक मिळवून देणारा तो पहिला खेळपटू आणि विमानचालन पार्श्वभूमी नसलेला पहिला माणूस होता. २०१२ मध्ये त्याला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाचा मानद सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले. २०१० मध्ये, टाईम मासिकाने सचिनला “जगातील सर्वाधिक प्रभावशाली लोक” म्हणून निवडले जाणाऱ्या वार्षिक टाईम १०० च्या यादीमध्ये समाविष्ट केले. डिसेंबर २०१२ मध्ये सचिनने वनडेमधून निवृत्तीची घोषणा केली. ऑक्टोबर २०१३ मध्ये ट्वेन्टी -२० क्रिकेटमधून निवृत्त झाले आणि त्यानंतर वेस्ट इंडीज विरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याने २०० वे कसोटी सामना खेळल्यानंतर १६ नोव्हेंबर २०१३ रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सचिनने एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आणि ३४,३५७ धावा केल्या<ref>{{स्रोत बातमी|url=https://sportsjagran.com/stats/stats-most-odi-runs|title=वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक धावा|archive-url=https://sportsjagran.com/stats/stats-most-odi-runs|archive-date=4 मार्च 2021|access-date=8 मार्च 2021|url-status=live}}</ref> === गोलंदाजी === तेंडुलकर हा नियमितपणे गोलंदाजी करत नसला तरी त्याने १३२ आणि ३६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४२ बळींची कामगिरी केली आहे. ज्यावेळेस महत्त्वाचे गोलंदाज अपयशी ठरत असतात त्यावेळेस सचिनला गोलंदाजी देण्यात येते. आणि बऱ्याच वेळेस तो बळी मिळविण्यात यशस्वी ठरतो. जरी त्याची गोलंदाजीची सरासरी ५० च्या वर असली, त्याला 'जम बसलेली फलंदाजांची जोडी फोडण्याचा हातगुण असणारा गोलंदाज' समजण्यात येते.<ref>{{स्रोत बातमी|url=http://content-ind.cricinfo.com/ci/content/story/93592.html|title=Injury-hit India take on Zimbabwe in crucial encounter|work=Cricinfo|access-date=2018-03-18|language=en}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.bangladeshobserveronline.com/new/2004/08/02/sports.htm |title=Hosts toast guests to snatch Asia Cup |अॅक्सेसदिनांक=३ मे २०२१ |विदा संकेतस्थळ दुवा=http://web.archive.org/web/20040913201726/http://www.bangladeshobserveronline.com/new/2004/08/02/sports.htm |विदा दिनांक=१३ सप्टेंबर २००४}}</ref> अनेक वेळा<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.cricinfo.com/db/ARCHIVE/2004-05/PAK_IN_IND/SCORECARDS/PAK_IND_ODI1_02APR2005.html|title=1st ODI, Pakistan tour of India at Kochi, Apr 2 2005 {{!}} Match Summary {{!}} ESPNCricinfo|website=ESPNcricinfo|access-date=2018-03-18}}</ref> सचिनने घेतलेल्या बळींचा भारताच्या विजयामध्ये महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. खालील सामन्यांमध्ये सचिनच्या गोलंदाजीची नोंद घेता येईल, * १९९७-९८ सालच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.cricinfo.com/db/ARCHIVE/1997-98/OD_TOURNEYS/PTC/IND_AUS_PTC_ODI1_01APR1998.html|title=1st Match, Pepsi Triangular Series at Kochi, Apr 1 1998 {{!}} Match Summary {{!}} ESPNCricinfo|website=ESPNcricinfo|access-date=2018-03-18}}</ref> मालिकेत कोची येथे ५ बळींची कामगिरी. २६९ धावांचे लक्ष्य समोर असताना ३१ व्या षटकात ऑस्ट्रेलियाची २०३/३ अशी मजबूत स्थिती होती. सचिनने १० षटकात केवळ ३२ धावा देऊन एम.जी.बेवन, एस.आर.वॉ, डी.एस.लेमन, टी.एम.मुडी आणि डी.एम.मार्टीन ह्यांना बाद करून सामना भारताच्या बाजूने वळवला. * [[इ.स. १९९३|१९९३]] सालचे [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट|दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या]] सामन्यातील हिरो कप उपांत्य सामन्यामधील शेवटचे षटक. दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी एक षटक शिल्लक असताना ६ धावांची गरज होती. सचिनने त्या सामन्यात एकही धाव न देता तीन चेंडू टाकले व संपूर्ण षटकात केवळ तीन धावा देऊन भारताला सामना जिंकून अंतिम सामन्यात पोहोचण्यास मदत केली.<ref>http://usa.cricinfo.com/db/ARCHIVE/1993-94/OD_TOURNEYS/CAB/IND_RSA_CAB_ODI-SEMI1_24NOV1993_MR</ref> * शारजामध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.cricinfo.com/db/ARCHIVE/1991-92/OD_TOURNEYS/WLSTPY/WI_IND_WLSTPY_ODI5_22OCT1991.html|title=5th Match, Wills Trophy at Sharjah, Oct 22 1991 {{!}} Match Summary {{!}} ESPNCricinfo|website=ESPNcricinfo|access-date=2018-03-18}}</ref> १० षटकांत ४/३४ची कामगिरी केली. त्यामुळे विंडीजचा डाव १४५ धावांत आटोपला. * आय सी सी १९९८ मधील उपांत्यपूर्व फेरीमध्ये ढाक्कामध्ये त्याने १२८ चेंडूंत १४१ धावा केल्यावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ बळी मिळवून भारताचा उपांत्य फेरीमध्ये पोहोचण्याचा मार्ग. == प्रसिद्ध खेळी == === कसोटी क्रिकेट === {| border="0" cellpadding="3" cellspacing="1" style="width:60%;" |- style="background:#00f; color:#fff;" ! धावा ! प्रतिस्पर्धी ! ठिकाण (वर्ष) ! निकाल |- style="background:#87cefa;" | ११९ नाबाद | [[इंग्लिश क्रिकेट|इंग्लंड]] | [[ओल्ड ट्रॅफर्ड|मॅंचेस्टर]] (१९९०) | अनिर्णित |- style="background:#87cefa;" | १४८ | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] | [[सिडनी क्रिकेट मैदान|सिडनी]] (१९९१-९२) | अनिर्णित |- style="background:#87cefa;" | ११४<sup>*</sup> | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] | [[डब्ल्यू ए सी ए मैदान|पर्थ]] (१९९१-९२) | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] |- style="background:#87cefa;" | १२२ | [[इंग्लिश क्रिकेट|इंग्लंड]] | [[एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम|बर्मिंगहॅम]] (१९९६) | [[इंग्लिश क्रिकेट|इंग्लंड]] |- style="background:#87cefa;" | १६९ | [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट|दक्षिण आफ्रिका]] | [[न्यूलॅंड्स क्रिकेट मैदान|केप टाऊन]] (१९९६-९७) | [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट|दक्षिण आफ्रिका]] |- style="background:#87cefa;" | १५५ नाबाद | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] | [[एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई|चेन्नई]] (१९९७-९८) | [[भारतीय क्रिकेट|भारत]] |- style="background:#87cefa;" | १३६ | [[पाकिस्तान क्रिकेट|पाकिस्तान]] | [[एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई|चेन्नई]] (१९९८-९९) | [[पाकिस्तान क्रिकेट|पाकिस्तान]] |- style="background:#87cefa;" | १५५ | [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट|दक्षिण आफ्रिका]] | [[स्प्रिंगबॉक पार्क|ब्लूमफॉॅंटेन]] (२००१-०२) | [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट|दक्षिण आफ्रिका]] |- style="background:#87cefa;" | १७६ | [[वेस्ट इंडीज क्रिकेट|वेस्ट इंडीज]] | [[इडन गार्डन्स|कोलकाता]] (२००२-०३) | अनिर्णित |- style="background:#87cefa;" | २४१ नाबाद | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] | [[सिडनी क्रिकेट मैदान|सिडनी]] (२००४) | अनिर्णित |- style="background:#87cefa;" | १५४ नाबाद | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] | [[सिडनी क्रिकेट मैदान|सिडनी]] (२००८) | ऑस्ट्रेलिया |} <sup>*</sup> १८ वर्षाचा असताना [[डब्ल्यू ए सी ए मैदान|वाकाच्या]] उसळत्या खेळपट्टीवर खेळल्या गेलेल्या या खेळीला स्वतः तेंडुलकर आपली सर्वोत्त्कृष्ट खेळी मानतो. === एकदिवसीय क्रिकेटचा देव === {| border="0" cellpadding="3" cellspacing="1" style="width:60%;" |- style="background:#00f; color:#fff;" ! धावा ! प्रतिस्पर्धी ! ठिकाण (वर्ष) ! निकाल |- style="background:#87cefa;" | ९० <ref>Cricinfo match report. World Cup, 1995/96, India v Australia 27 Feb 1996 http://www.cricinfo.com/link_to_database/ARCHIVE/WORLD_CUPS/WC96/WC96-MATCHES/GROUP-A/AUS_IND_WC96_ODI19_27FEB1996.html</ref> | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] | [[वानखेडे स्टेडियम|मुंबई]] (१९९६ वि.च.<sup>+</sup>) | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] |- style="background:#87cefa;" | १०४ | [[झिम्बाब्वे क्रिकेट|झिम्बाब्वे]] | [[बेनोनी]] (१९९७) | [[भारतीय क्रिकेट|भारत]] |- style="background:#87cefa;" | १४३ | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] | [[शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम|शारजाह]] (१९९८) | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] |- style="background:#87cefa;" | १३४ | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] | [[शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम|शारजाह]] (१९९८) | [[भारतीय क्रिकेट|भारत]] |- style="background:#87cefa;" | १२४ | [[झिम्बाब्वे क्रिकेट|झिम्बाब्वे]] | [[शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम|शारजाह]] (१९९८) | [[भारतीय क्रिकेट|भारत]] |- style="background:#87cefa;" | १८६ नाबाद | [[न्यू झीलंड क्रिकेट|न्यू झीलंड]] | [[लाल बहादूर शास्त्री स्टेडियम|हैदराबाद]] (१९९९) | [[भारतीय क्रिकेट|भारत]] |- style="background:#87cefa;" | ९८ | [[पाकिस्तान क्रिकेट|पाकिस्तान]] | [[सेंच्युरीयन]] (२००३ वि.च.) | [[भारतीय क्रिकेट|भारत]] |- style="background:#87cefa;" | १४१ | [[पाकिस्तान क्रिकेट|पाकिस्तान]] | [[रावळपिंडी]] (२००४) | [[पाकिस्तान क्रिकेट|पाकिस्तान]] |- style="background:#87cefa;" | १२३ | [[पाकिस्तान क्रिकेट|पाकिस्तान]] | [[अमदाबाद|अमदावाद]] (२००५) | [[पाकिस्तान क्रिकेट|पाकिस्तान]] |- style="background:#87cefa;" | ९३ | [[श्रीलंका क्रिकेट|श्रीलंका]] | [[व्ही सी ए मैदान|नागपूर]] (२००५) | [[भारतीय क्रिकेट|भारत]] |- style="background:#87cefa;" | २०० नाबाद | [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट|दक्षिण आफ्रिका]] | [[कॅप्टन रूपसिंग स्टेडियम|ग्वाल्हेर]] (२०१०) | [[भारतीय क्रिकेट|भारत]] |- style="background:#87cefa;" | ११४ | [[बांगलादेश क्रिकेट|बांगलादेश]] | [[शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान|मिरपूर]] (२०१२)** | [[भारतीय क्रिकेट|भारत]] |} <sup>+</sup>वि.च.-विश्वचषक <sup>**</sup>आंतरराष्ट्रीय सामन्यांतील १००वे शतक == कामगिरी == <!--[[चित्र:Sachin Tendulkar.png|right|thumb|350px|सचिन तेंडुलकरच्या कारकीर्दीचा आलेख]]--> === कसोटी क्रिकेट === तेंडुलकरच्या कसोटी कारकिर्दीतील ठळक कामगिरी, * विस्डेनतर्फे दुसऱ्या क्रमांकाच्या (डॉन ब्रॅडमननंतरच्या) सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान <ref name="Tribune1" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.rediff.com/cricket/2002/dec/13wisden.htm|title=Tendulkar second-best ever: Wisden|website=www.rediff.com|access-date=2018-03-18}}</ref> * सर्वाधिक कसोटी शतकांचा (३५) विक्रम, जो आधी [[सुनील गावसकर]]च्या नावे होता (३४ शतके). हा विक्रम सचिनने [[दिल्ली]]मध्ये [[इ.स. २००५|२००५]] साली [[श्रीलंका|श्रीलंकेविरुद्ध]] खेळताना नोंदवला. * सर्वाधिक क्रिकेट मैदानांवर खेळाचा विक्रम: सचिन आत्तापर्यंत ५२ मैदानांवर कसोटी क्रिकेट खेळलेला आहे. हा आकडा [[मोहम्मद अझहरुद्दीन]] (४८), [[कपिल देव]] (४७), [[इंझमाम उल-हक|इंजमाम उल-हक]] (४६) आणि [[वसिम अक्रम]] (४५) पेक्षा जास्त आहे. * सर्वात जलद १०००० धावा कसोटी सामन्यांमध्ये करण्याचा विक्रम: हा विक्रम [[ब्रायन लारा]] आणि सचिन ह्या दोघांच्या नावे आहे. दोघांनीही हा विक्रम १९५ डावांमध्ये केला. * एकूण कसोटी धावांमध्ये पहिला क्रमांक . * सर्वोच्च फलंदाजीची सरासरी: ५३.७९. ही सरासरी कोणत्याही ११,००० धावा केलेल्या फलंदाजापेक्षा जास्त आहे. * सचिन हा १०,००० पेक्षा जास्त कसोटी धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज आहे. * त्याच्या नावे ३७ कसोटी [[बळी (क्रिकेट)|बळी]] आहेत ([[डिसेंबर १४]], [[इ.स. २००५|२००५]]). * दुसऱ्या क्रमांकाचा जलद ९,००० धावा करणारा फलंदाज. (ब्रायन लाराने ९००० धावा १७७ डावांमध्ये केल्या, सचिनने १७९ डावांमध्ये ती कामगिरी केली). * [[नोव्हेंबर १६]], [[इ.स. २०१३]] रोजी, आपली कारकीर्द सुरू केल्याच्या २४ वर्षे १ दिवसांनी तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. === एकदिवसीय क्रिकेट === तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील ठळक कामगिरी: * सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम. * सर्वाधिक (५०) वेळा सामनावीर बनण्याचा विक्रम. * सर्वाधिक (८९ वेगवेगळ्या) मैदानांवर खेळण्याचा विक्रम. * सर्वाधिक धावा (१८४२६ धावा). * सर्वाधिक शतके (४९). * पुढील संघांविरुद्ध सर्वाधिक शतके: [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]], [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट|दक्षिण आफ्रिका]], [[न्यू झीलंड क्रिकेट|न्यू झीलंड]], [[श्रीलंका क्रिकेट|श्रीलंका]] आणि [[झिम्बाब्वे क्रिकेट|झिम्बाब्वे]]. * १०,०००, ११,०००, १२,०००, १३,००० आणि १४,०००, १५,०००, १६,०००, १७,०००, १८,००० धावांचे लक्ष्य प्रथम आणि सर्वात जलद ओलांडणारा फलंदाज. * एकदिवसीय सामन्यांमध्ये १५,००० धावांचा टप्पा पार करणारा एकमेव फलंदाज. * १०० डांवांमध्ये ५० अथवा अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज. * १००हून अधिक [[बळी (क्रिकेट)|बळी]] ([[मार्च २४]], [[इ.स. २०११|२०११]] पर्यंत १५४ बळी). * ज्या फलंदाजांनी सर्वाधिक वनडे (९६) अर्धशतक केले <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://sportsjagran.com/stats/most-fifties-odi-cricket/|title=एकदिवसीय क्रिकेट : सबसे ज्यादा अर्धशतक बनाने वाले 5 बल्लेबाज|language=en-US|access-date=2021-05-02}}</ref> * भारतीय फलंदाजांमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम (१९९९ साली [[न्यू झीलंड क्रिकेट|न्यू झीलंड]]विरुद्ध केलेल्या १८६ धावा) * एका वर्षात १,००० अथवा जास्त धावा करण्याची कामगिरी सर्वाधिक वेळा करण्याचा विक्रम. ही कामगिरी त्याने आत्तापर्यंत सहा वेळा केलेली आहे - १९९४, १९९६, १९९७, १९९८, २००० आणि २००३. * १९९८ साली त्याने १,८९४ एकदिवसीय धावा केल्या. हा विक्रम आत्तापर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही. * १९९८ साली त्याने ९ एकदिवसीय शतके झळकवली. इतकी शतके आत्तापर्यंत कोणत्याही फलंदाजाने व कोणत्याही एका वर्षात केलेली नाहीत. * फेब्रुवारी २०१० मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध [[ग्वाल्हेर]]मध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच २०० धावा फटकावण्याचा विक्रम. * १०,००० पेक्षा अधिक धावा केलेल्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक फलंदाजीची सरासरी ([[मार्च २४]], [[इ.स. २०११|२०११]] पर्यंत). ''विश्वचषक'' * [[क्रिकेट विश्वचषक|विश्वचषकाच्या इतिहासातील]] सर्वाधिक धावा (५९.७२ च्या सरासरीने १७३२ धावा). * [[क्रिकेट विश्वचषक, २००३|२००३ सालच्या विश्वचषकामध्ये]] मालिकावीर. * २००३ सालच्या विश्वचषकामध्ये ६७३ धावा. ह्या कोणीही कोणत्याही एका [[क्रिकेट विश्वचषक|विश्वचषकामध्ये]] केलेल्या धावांपेक्षा अधिक आहेत. २३ डिसेंबर २०१२मध्ये तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. === आय.पी.एल. === तेंडुलकर [[इंडियन प्रीमियर लीग]]I.P.L.च्या [[मुंबई इंडियन्स]] संघाकडून त्यांचा ''आयकॉन प्लेयर'' म्हणून खेळतो. २००८ च्या आय.पी.एल. मोसमात पहिल्या तीन सामन्यात त्याला दुखापतीमुळे खेळता आले नाही. मे २६, २०१३ रोजी त्याने आय.पी.एल.मधून निवृत्ती जाहीर केली. === इतर === * सचिन तेंडुलकर हा [[तिसरा पंच|तिसऱ्या पंचाकडून]] धावचीत केला गेलेला पहिला फलंदाज आहे. हा निर्णय १९९२ साली दक्षिण आफ्रिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना देण्यात आला. * सचिन हा (१९९२ साली) यॉर्कशायर [[क्रिकेट काउंटी क्लब]]मध्ये खेळणारा पहिला परदेशी फलंदाज आहे. * विशेष म्हणजे, विस्डेनने सचिनच्या एकाही कामगिरीची नोंद सर्वोच्च १०० फलंदाजीच्या खेळ्यांमध्ये केलेली नाही. *लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2020 <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.highonstudy.com/sachin-tendulkar-wins-laureus-world-sports-awards/|title=Indian Icon Sachin Tendulkar wins Laureus World Sports Awards 2020|संकेतस्थळ=Highonstudy.com|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2020-03-06}}</ref> * सचिनच्या नावावर अनेक न मोडता येणारे विक्रम आहेत . ==छायाचित्रे== <gallery> File:Sachin tendulkar.jpg File:Sachin Tendulkar 1.jpg File:Sachin Tendulkar 3.jpg File:Sachin Tendulkar 2.jpg File:Sachin Tendulkar fielding.jpg File:Tendulkar batting against Australia, October 2010 (1), cropped.jpg File:Sachin at the other end.jpg File:Tendulkar six.jpg File:Tendulkar batting against Australia, October 2010 (1).jpg File:Tendulkar goes to 14,000 Test runs.jpg File:A Cricket fan at the Chepauk stadium, Chennai.jpg File:Cricket Partnership.jpg File:Tendulkar's.jpg File:Tendulkar shot.JPG File:Tendulkar closup.jpg File:Master Blaster at work.jpg </gallery> == सामनावीर पारितोषिके == === कसोटी क्रिकेटमध्ये १० पुरस्कार === :{| border=0 cellpadding=3 cellspacing=1 width=60% |- style="background:#00f; color:#fff;" ! दिनांक ! विरुद्ध संघ ! स्थळ |- style="background:#87cefa;" | [[ऑगस्ट ९]] [[इ.स. १९९०|१९९०]] | [[इंग्लिश क्रिकेट|इंग्लंड]] | [[ओल्ड ट्रॅफर्ड|ओल्ड ट्रॅफोर्ड]] |- style="background:#87cefa;" | [[फेब्रुवारी ११]] [[इ.स. १९९३|१९९३]] | [[इंग्लिश क्रिकेट|इंग्लंड]] | [[एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई|चिदंबरम स्टेडियम]] |- style="background:#87cefa;" | [[ऑक्टोबर २५]] [[इ.स. १९९५|१९९५]] | [[न्यू झीलंड क्रिकेट|न्यू झीलंड]] | [[एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई|चिदंबरम स्टेडियम]] |- style="background:#87cefa;" | [[मार्च ६]] [[इ.स. १९९८|१९९८]] | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] | [[एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई|चिदंबरम स्टेडियम]] |- style="background:#87cefa;" | [[जानेवारी २८]] [[इ.स. १९९९|१९९९]] | [[पाकिस्तान क्रिकेट|पाकिस्तान]] | [[एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई|चिदंबरम स्टेडियम]] |- style="background:#87cefa;" | [[ऑक्टोबर २९]] [[इ.स. १९९९|१९९९]] | [[न्यू झीलंड क्रिकेट|न्यू झीलंड]] | [[सरदार पटेल स्टेडियम]] |- style="background:#87cefa;" | [[डिसेंबर २६]] [[इ.स. १९९९|१९९९]] | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] | [[मेलबोर्न क्रिकेट मैदान]] |- style="background:#87cefa;" | [[फेब्रुवारी २४]] [[इ.स. २०००|२०००]] | [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट|दक्षिण आफ्रिका]] | [[वानखेडे स्टेडियम]] |- style="background:#87cefa;" | [[ऑक्टोबर ३०]] [[इ.स. २००२|२००२]] | [[वेस्ट इंडीज क्रिकेट|वेस्ट इंडीज]] | [[इडन गार्डन्स|ईड्न गार्डन्स]] |- style="background:#87cefa;" | [[जानेवारी २]] [[इ.स. २००४|२००४]] | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] | [[सिडनी क्रिकेट मैदान]] |} === आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५२ पुरस्कार === :{| border=0 cellpadding=3 cellspacing=1 width=60% |- style="background:#00f; color:#fff;" ! # ! दिनांक ! विरुद्ध ! स्थळ |- style="background:#87cefa;" | १ | [[इ.स. १९९०|१९९०]]-[[इ.स. १९९१|९१]] | [[श्रीलंका]] | [[पुणे]] |- style="background:#87cefa;" | २ | [[इ.स. १९९१|१९९१]]-[[इ.स. १९९२|९२]] | [[वेस्ट इंडीज]] | [[शारजा]] |- style="background:#87cefa;" | ३ | [[इ.स. १९९१|१९९१]]-[[इ.स. १९९२|९२]] | [[दक्षिण आफ्रिका]] | [[कोलकाता]] |- style="background:#87cefa;" | ४ | [[इ.स. १९९१|१९९१]]-[[इ.स. १९९२|९२]] | [[वेस्ट इंडीज]] | [[मेलबोर्न]] |- style="background:#87cefa;" | ५ | [[इ.स. १९९१|१९९१]]-[[इ.स. १९९२|९२]] | [[पाकिस्तान]] | [[सिडनी]] |- style="background:#87cefa;" | ६ | [[इ.स. १९९१|१९९१]]-[[इ.स. १९९२|९२]] | [[झिम्बाब्वे]] | [[हॅमिल्टन, न्यू झीलंड]] |- style="background:#87cefa;" | ७ | [[इ.स. १९९३|१९९३]]-[[इ.स. १९९४|९४]] | [[न्यू झीलंड]] | [[ऑकलंड]] |- style="background:#87cefa;" | ८ | [[इ.स. १९९४|१९९४]] | [[ऑस्ट्रेलिया]] | [[कोलंबो]] |- style="background:#87cefa;" | ५० | [[मार्च १६]] [[इ.स. २००४|२००४]] | [[पाकिस्तान]] | [[रावळपिंडी]] |- style="background:#87cefa;" | ५१ | [[जुलै २१]] [[इ.स. २००४|२००४]] | [[बांगलादेश]] | [[सिंहली स्पोर्टस क्लब मैदान]] |- style="background:#87cefa;" | ५२ | [[सप्टेंबर १४]] [[इ.स. २००६|२००६]] | [[वेस्ट इंडीज]] | [[कुआलालंपूर]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://content-ind.cricinfo.com/dlfcup/engine/match/256607.html |title=2nd Match: India v West Indies at Kuala Lumpur, Sep 14, 2006 |प्रकाशक=Content-ind.cricinfo.com |date= |accessdate=2012-08-10}}</ref> |} == पाकिस्तानविरुद्धची कामगिरी == भारताच्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सचिनची कामगिरी हा नेहमीच टीकेचा विषय राहिला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंवर नेहमीच दडपण असते आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्‍नात खेळाडू आपल्या खेळाचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करतात असे समजले जाते. तेंडुलकर आत्तापर्यंत पाकिस्तानशी १६ कसोटी सामने खेळला आहे. ह्या सामन्यांमध्ये त्याने ३९.९१ च्या सरासरीने ९१८ धावा केल्या आहेत. त्याच्या एकूण सरासरीपेक्षा (५५.३९) ही सरासरी कमी आहे. पाकिस्तानविरुद्धचा त्याची सर्वोच्च कसोटी धावसंख्या १९४; ही सुद्धा त्याच्या एकंदरीत सर्वोच्च धावसंख्येपेक्षा (२४८) कमी आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिनची कामगिरी त्यामानाने चांगली आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या ६१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३८.५८ च्या सरासरीने २१२२ धावा केल्या आहेत. त्याच्या एकंदरीत एकदिवसीय सामन्यांची सरासरी ४४.२० आहे. == टीका आणि अलीकडील कामगिरी == विस्डेनने आपल्या २००५ सालच्या अंकात सचिनबद्दल पुढील वक्तव्य केले, ''मुंबईच्या खेळपट्टीवरील सचिनची ५५ धावांची ऑस्ट्रेलियाविरुद्धची खेळी सोडली, तर सचिनची २००३ नंतरची फलंदाजी पाहणे हा तितकासा उत्कंठावर्धक अनुभव नव्हता. २००३ सालानंतर सचिनच्या फलंदाजीत राजेशाही, आक्रमक व जोशपूर्णवरून यांत्रिक व बचावात्मक असे स्थित्यंतर येत गेले.'' वरील टीका सचिनच्या आत्ताच्या कामगिरीची तुलना त्याच्या १९९४-९९ काळाच्या कामगिरीशी करून (ज्यावेळेस सचिन खेळाच्या दृष्टीने ऐन तारुण्यात म्हणजे २० ते २५ वर्षे वयाचा होता अशावेळी) झालेली दिसते. तेंडुलकरला १९९४ साली [[ऑकलंड]] येथे न्यू झीलंडविरुद्ध फलंदाजीसाठी सलामीला पाठवण्यात आले <ref>Cricinfo Ind v NZ Mar 27, 1994 match report http://www.cricinfo.com/link_to_database/ARCHIVE/1993-94/IND_IN_NZ/IND_NZ_ODI2_27MAR1994.html</ref>. त्यावेळी त्याने ४९ चेंडूंत ८२ धावा केल्या. ही सचिनच्या सुवर्णयुगाची नांदी होती. तिची परिणती १९९८-९९ सालच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धडाकेबाज खेळामध्ये झाली. ह्या सचिनच्या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज [[शेन वॉर्न]] गमतीत म्हणाला होता की सचिननामक फलंदाजीच्या झंझावाताची मला भयानक स्वप्ने पडतात.<ref>SportNetwork.net http://www.sportnetwork.net/main/s119/st62164.htm. ''Down Memory Lane - Shane Warne's nightmare''. Nov 29, 2004</ref>. भारताच्या १९९९ सालच्या पाकिस्तान दौऱ्यात सचिनचे पाठदुखीचे दुखणे उफाळून आले. ह्यात भारताला [[चेपॉक]]मधील सामन्यात सचिनने शतक झळकवले असतानाही ऐतिहासिक पराभव स्वीकारावा लागला. ह्यातच भरीस भर म्हणजे, १९९९ चे [[क्रिकेट विश्वकप]]चे सामने चालू असताना सचिनचे वडील, प्राध्यापक [[रमेश तेंडुलकर]] ह्यांचे निधन झाले. त्यानंतर [[मोहम्मद अझहरुद्दीन]]कडून कप्तानपद स्वीकारलेल्या सचिनचा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला. तिथे त्याच्या संघाला नुकतेच विश्वविजेतेपद पटकावलेल्या यजमान संघाकडून ३-० असा दारुण पराभव स्वीकारावा लागला<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://aus.cricinfo.com/db/ARCHIVE/1999-2000/IND_IN_AUS/SCORECARDS/IND_AUS_T2_26-30DEC1999.html|title=2nd Test, India tour of Australia at Melbourne, Dec 26-30 1999 {{!}} Match Summary {{!}} ESPNCricinfo|website=ESPNcricinfo|access-date=2018-03-18}}</ref>. त्यानंतर तेंडुलकरने कप्तानपदाचा राजीनामा दिला आणि [[सौरव गांगुली]]ने भारतीय संघाच्या कप्तानपदाची धुरा सांभाळली. २००३ सालच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये सचिनने ११ सामन्यांमध्ये ६७३ धावा केल्या. ह्या खेळीमुळे भारतीय संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यास मदत झाली. ऑस्ट्रेलियाने ह्या मालिकेत विश्वचषकावर आपली मक्तेदारी कायम ठेवली असली तरी तेंडुलकरला मालिकावीरचा सन्मान मिळाला. २००३-२००४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानची मालिका अनिर्णित राहिली. ह्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात तेंडुलकरने [[सिडनी क्रिकेट मैदान|सिडनीमध्ये]] द्विशतक झळकावले. १-१ अशाप्रकारे अनिर्णित राहिलेल्या ह्या मालिकेमध्ये [[राहुल द्रविड]]ला मालिकावीराचा बहुमान मिळाला. २००४ साली [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलियाने]] भारताचा दौरा केला. त्यावेळी सचिनचे कोपराच्या हाडाचे (tennis elbow) दुखणे वाढले आणि त्याला पहिल्यांदाच पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागले. मुंबईमधल्या कसोटी सामन्यात सचिनच्या कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून आपली प्रतिष्ठा राखली. कारण त्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाने चेन्नईमधील कसोटी सामना अनिर्णित ठेवून मालिका २-१ अशी खिशात घातली होती. हल्लीच तेंडुलकरला आपल्या दुखापत झालेल्या खांद्यावर शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली. त्यामुळे त्याला २००६ मधील {{WINc}} दौऱ्यापासून सक्तीने दूर राहावे लागले. सध्याच्या काळात, विस्डेनने म्हटल्याप्रमाणे, सचिनच्या खेळात पूर्वीसारखी आक्रमकता राहिली नाही. ह्याला सचिनचे वाढते वय कारणीभूत आहे का हा सचिनच्या सततच्या १७ वर्षे खेळाच्या दुखापतींचा परिणाम आहे, ह्याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. १० डिसेंबर २००५ रोजी [[फिरोजशाह कोटला मैदान|फेरोज शाह कोटला]] मैदानावर [[श्रीलंका क्रिकेट|श्रीलंकेविरुद्ध]] आपले उच्चांकी ३५वे कसोटी शतक झळकवून त्याने आपल्या चाहत्यांना खूष केले. परंतु त्यानंतरच्या भारताच्या पाकिस्तान दौऱ्यामध्ये त्याने तीन कसोटी सामन्यांमध्ये केवळ २१ च्या सरासरीने धावा जमवल्यावर सचिनच्या अलीकडच्या कामगिरीवर अनेकांनी शंका घेतली. [[फेब्रुवारी ६]] [[इ.स. २००६|२००६]] रोजी तेंडुलकरने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये आपले ३९ वे एकदिवशीय शतक झळकवले. सध्या तेंडुलकर सर्वोच्च एकदिवशीय शतके झळकवणाऱ्यांपैकी दुसऱ्या स्थानावर असलेल्या सौरव गांगुलीपेक्षा १६ शतकांनी पुढे आहे. ह्या कामगिरीनंतर ११ फेब्रुवारीला त्याने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवशीय सामन्यात जलद ४१ धावा जमवल्या आणि त्यानंतर १३ फेब्रुवारी २००६ला लाहोरमध्ये प्रतिकूल परिस्थितीत सचिनने ९५ धावा केल्या. हा एक नेत्रसुखद फलंदाजीचा अनुभव होता. [[मार्च १९]] [[इ.स. २००६]] रोजी आपल्या घरच्या [[वानखेडे स्टेडियम|वानखेडे खेळपट्टीवर]] [[इंग्लिश क्रिकेट|इंग्लंडविरुद्ध]] तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात २२ चेंडूंत केवळ १ धाव करून बाद झाल्यावर, प्रेक्षकातल्या एका गटाकडून तेंडुलकरविरुद्ध हुल्लडबाजी करण्यात आली<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.indiadaily.org/entry/sachin-tendulkar-booed-by-wankhede-crowd/|title=sachin tendulkar booed by wankhede crowd {{!}}|website=www.indiadaily.org|language=en-US|access-date=2018-03-18}}</ref>. असा अपमान सचिनला त्याच्या खेळाबद्दल पहिल्यांदा बघावा लागला. अलबत, त्याच कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी येताना सचिनचे प्रेक्षकांनी स्वागत केले. परंतु ह्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सचिनला एकही अर्धशतक करता आले नाही. शिवाय त्याच्या खांद्याच्या दुखापतीवरील शस्त्रक्रियेमुळे त्याच्या भविष्यातील फलंदाजीच्या कामगिरीसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. [[जेफरी बॉयकॉट]]ने (Geoffrey Boycott) सचिनच्या कामगिरीविषयी अतिशय परखड अशी प्रतिक्रिया दिली: "सचिन तेंडुलकर हा सध्या त्याच्या सर्वात खराब फॉर्ममध्ये आहे...आता तो अजून दोन महिने संघाबाहेर बसणार असेल, तर मला असे वाटते की तो त्याच्या पूर्वीच्या दैदीप्यमान कामगिरीला साजेसा खेळ करणे अशक्य आहे."<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.thehindu.com/todays-paper/tp-sports/Playing-five-bowlers-weakens-the-batting/article15737472.ece|title=Playing five bowlers weakens the batting|date=2006-03-23|work=The Hindu|access-date=2018-03-18|language=en-IN|issn=0971-751X}}</ref> [[मे २३]] [[इ.स. २००६]] रोजी प्रायोजित तंदुरुस्तीची चाचणी न घेण्याचा निर्णय घेतल्यावर, सचिनने असे घोषित केले की तो कॅरिबियन बेटांच्या टूरला जाणार नाही. परंतु ऑगस्टमधील पुनरागमनाच्या दृष्टीने त्याने लॅशिंगस XI तर्फे पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. त्या पाच सामन्यांमध्ये त्याने अनुक्रमे १५५, १४७ (रिटायर्ड), ९८, १०१ (रिटायर्ड) आणि १०५ अशा १०० पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आणि ह्या सर्व सामन्यांमध्ये त्याची धावसंख्या सर्वोच्च होती. शेवटी जुलै २००६ मध्ये [[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ|भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडुन]] ([[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ|BCCI]]) असे घोषित करण्यात आले की, शिबिरात सामील झाल्यानंतर सचिनने आपल्या दुखापतींवर मात केली आहे आणि तो संघाच्या निवडीसाठी पात्र आहे. सप्टेंबर १४ २००६ मधील सचिनच्या पुनरागमनाच्या सामन्यामध्ये त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध ४० वी शतकी खेळी करून त्याच्या टीकाकारांची वाचा बंद केली. ह्या सामन्यात त्याने १४८ चेंडूंत १४१ धावा जरी केल्या असल्या तरी पावसामुळे व्यत्यय आल्यामुळे वेस्ट इंडीजने हा सामना ड-लु (डकवर्थ लुईस) नियमानुसार जिंकला. जानेवारी २००७ मध्ये सचिनने आपले ४१ वे शतक ७६ चेंडुंमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध पूर्ण केले. तेंडुलकर आता सर्वोच्च एकदिवसीय शतकवीरांमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा ([[सनथ जयसूर्या]]) १८ शतकांनी पुढे आहे. आहे<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://usa.cricinfo.com/db/STATS/ODIS/BATTING/ODI_MOST_100S.html |title=Records &#124; One-Day Internationals &#124; Batting records &#124; Most hundreds in a career &#124; ESPN Cricinfo |प्रकाशक=Usa.cricinfo.com |date= |accessdate=2012-08-10}}</ref>. [[वेस्ट इंडीज]]मधील [[क्रिकेट विश्वचषक, २००७|२००७ सालच्या क्रिकेट विश्वचषकामध्ये]] द्रविडच्या नेतृत्वाखाली तेंडुलकर आणि [[भारतीय क्रिकेट संघ|भारतीय संघाची]] कामगिरी अतिशय निराशाजनक झाली. प्रशिक्षक ग्रेग चॅपेलनी खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठविल्यावर सचिनने अनुक्रमे ७([[बांगलादेश क्रिकेट|बांगलादेश]]), ५७* ([[क्रिकेट बर्म्युडा|बर्म्युडा]]) आणि ० ([[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]]) अशा धावा केल्या. ह्याचा परिणाम म्हणून माजी ऑस्ट्रेलियन कप्तान व तत्कालिन भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक असलेल्या [[ग्रेग चॅपेल|ग्रेगचा]] भाऊ [[इयान चॅपल|इयान चॅपेल]]ने मुंबईच्या मीडडे वर्तमानपत्राच्या आपल्या स्तंभातून तेंडुलकरला निवृत्ति घेण्याचा सल्ला दिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://news.bbc.co.uk/sport1/hi/cricket/6509767.stm |title=BBC SPORT &#124; Cricket &#124; Tendulkar faces calls to retire |प्रकाशक=BBC News |date=2007-03-30 |accessdate=2012-08-10}}</ref>. लगेचच त्यानंतरच्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेमध्ये सचिनला मालिकावीर म्हणून बहुमान मिळाला. सध्या तो आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये १४००० व १५,००० धावा करणारा एकमेव फलंदाज आहे. कसोटी सामन्यांत ५० शतके करणारा तेंडुलकर एकमेव फलंदाज आहे. १६ मार्च २०१२ रोजी बांगलादेश विरुद्ध एक दिवसीय सामन्यामध्ये शतक करून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० शतके पूर्ण केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.kheliyad.com/2020/03/sachin-tendulkar-100th-century.html|title=शतकांचे महाशतक किती कठीण होते सचिनसाठी?|last=Pathade|पहिले नाव=Mahesh|संकेतस्थळ=Kheliyad|अॅक्सेसदिनांक=2020-03-30}}</ref> शंभरावे शतक पूर्ण करण्यासाठी त्याला १ वर्ष आणि चार दिवस वाट पाहावी लागली. तेंडुलकरने [[नोव्हेंबर १४]], [[इ.स. २०१३]] रोजी आपला २००वा कसोटी सामना खेळून झाल्यावर क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. == वैयक्तिक जीवन == काही वर्षापूर्वी मित्रांनी एकमेकांची ओळख करून दिल्यावर १९९५ साली सचिनचा विवाह आनंद मेहता ह्या गुजराती उद्योगपतींच्या अंजली (व्यवसायाने बालरोगतज्ज्ञ असलेल्या) यांच्याशी झाला. त्यांना सारा ( ऑक्टोबर १९९७) आणि अर्जुन ( २३ सप्टेंवर २०००) अशी दोन मुले आहेत. सचिन आपल्या सासूतर्फे चालवल्या जाणाऱ्या अपनालय नामक मुंबईच्या स्वयंसेवी संस्थेमार्फत दरवर्षी २०० गरजू मुलांना आर्थिक अथवा इतर मदत करतो. प्रसारमाध्यमांमध्ये सचिनच्या ह्या कार्याविषयी पराकोटीची उत्सुकता असली तरी सचिन आपल्या ह्या कामांविषयी गोपनीयता बाळगणेच पसंत करतो. तेंडुलकर बरेचदा आपली [[फेरारी ३६० मॉडेना]] मुंबईमध्ये फिरण्यासाठी काढताना दिसला आहे. (ही गाडी त्याला [[फियाट]] कंपनीतर्फे [[मायकल शूमाकर]]च्या हस्ते भेट देण्यात आली. [[कस्टम]]ने ह्या गाडीवरील करावर सूट दिल्यामुळे ह्या गाडीचे प्रकरण सचिनसाठी डोकेदुखी ठरले होते. शेवटी फियाटने कर भरून हे प्रकरण मिटवले.) ==राजकीय कारकीर्द== सचिन यांची [[राज्यसभा]] सदस्य म्हणून २०१२ मध्ये नियुक्ती झाली. २१ डिसेंबर २०१७ रोजी प्रथमच संसदेच्या अधिवेशनादरम्यान राज्यसभेत सचिन तेंडुलकर भाषण करणार होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ह्यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी करणाऱ्या खासदारांच्या गोंधळामुळे सदर भाषण सचिन तेंडुलकर ह्यांना करता आले नव्हते.<ref> {{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-HDLN-sachin-tendulkar-first-speech-at-rajya-sabha-halted-due-to-disruption-5774541-PHO.html |title=राज्यसभा पीचवर सचिनचे खाते उघडलेच नाही; खा. सचिन भाषणासाठी प्रथमच उभारला, पण गोंधळात शब्दही नाही |प्रकाशक=दिव्य मराठी (https://divyamarathi.bhaskar.com/) |दिनांक= २२ डिसेंबर २०१७ |ॲक्सेसदिनांक=२७ जानेवारी २०१८}} </ref> शेवटी त्यांनी आपले भाषण त्याच दिवशी फेसबुकावरून चित्रफितीच्या स्वरूपात प्रसिद्ध केले.<ref> {{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.facebook.com/SachinTendulkar/videos/1753046098052915/ |title=भारतातील खेळाचे भवितव्य आणि खेळण्याचा अधिकार ह्या विषयावरील सचिन तेंडुलकर ह्यांच्या भाषणाची त्यांच्या फेसबुक पानावरील चित्रफीत |प्रकाशक=सचिन तेंडुलकर ह्यांचे फेसबुक खाते |दिनांक= २२ डिसेंबर २०१७ |ॲक्सेसदिनांक=२७ जानेवारी २०१८}} </ref> == सन्मान == * [[भारतरत्न]] पुरस्कार * २०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘[[द ग्रेटेस्ट इंडियन]]’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये तेंडुलकर सातव्या क्रमांकावर होते.<ref>https://www.outlookindia.com/magazine/story/a-measure-of-the-man/281949</ref> *1994 मध्ये सचिन तेंडुलकरांना अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला. *1997 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळविणारे सचिन हे पहिले क्रिकेटपटू बनले. *1999 मध्ये यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. *2001 मध्ये महाराष्ट्र भुषण पुरस्कार देण्यात आला. *2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. *2010 मध्ये एलजी पीपल्स चॉईस अवॉर्ड प्राप्त झाला. *2011 मध्ये क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले याची चर्चा कौतुकास्पद होती. ==पुस्तके== * [[इंद्रनील राय]] यांनी सचिन तेंडुलकरांवर एक त्यांच्याच नावाचे [[इंग्रजी]] [[पुस्तक]] लिहिले आहे. * चिरंजीव सचिन ([[द्वारकानाथ संझगिरी]]) ==चित्रपट== सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर ‘[[सचिन: अ बिलियन ड्रीम्स]]’ नावाचा माहितीपटवजा चित्रपट निघाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन जेम्स अर्सकिन यांचे आहे. मूळ इंग्रजीत असलेला हा चित्रपट अनेक भारतीय भाषांत डब झाला आहे. == हे सुद्धा पहा == * [[सर्वात महान भारतीय (सर्वेक्षण)]] * [[सचिन तेंडुलकरच्या क्रिकेटमधील विक्रमांची यादी]] * [[जागत्या स्वप्नाचा प्रवास]] == संदर्भ == <references/> == बाह्य दुवे == * {{विकिक्वोट}} * {{ट्विटर|sachin_rt}} * [[फेसबुक]]वरील अधिकृत पेज - [http://www.facebook.com/SachinTendulkar सचिन तेंडुलकर]. * [http://www.cricinfo.com/db/PLAYERS/IND/T/TENDULKAR_SR_06001934 क्रिकइन्फो प्रोफ़ाइल] * [http://news.bbc.co.uk/sport2/hi/in_depth/2001/india_v_australia/1253003.stm BBC's article on Tendulkar after 2000-01 Border-Gavaskar Trophy] {{राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार}} {{भारतरत्‍न}} {{Navboxes colour |bg=gold |fg=navy |title= पुरस्कार व विक्रम |list1= {{क्रम-सुरू}} {{क्रम-मागील|मागील=[[मोहम्मद अझहरुद्दीन]]}} {{क्रम-शीर्षक|title=[[भारतीय क्रिकेट संघाचे नायक]]|वर्ष=[[इ.स. १९९६]]–[[इ.स. १९९८]]}} {{क्रम-पुढील|पुढील=[[मोहम्मद अझहरुद्दीन]]}} {{क्रम-मागील|मागील=[[मोहम्मद अझहरुद्दीन]]}} {{क्रम-शीर्षक|title=[[भारतीय क्रिकेट संघाचे नायक]]|वर्ष=[[इ.स. १९९९]]–[[इ.स. २०००]]}} {{क्रम-पुढील|पुढील=[[सौरव गांगुली]]}} {{क्रम-मागील|मागील=[[लिएंडर पेस]] आणि [[नमीर्क्पाम कुंजुराणी]]}} {{क्रम-शीर्षक|title=[[राजीव गांधी खेलरत्‍न]]| वर्ष=१९९७/९८}} {{क्रम-पुढील|पुढील=[[ज्योतिर्मयी सिकदर]]}} {{क्रम-मागील|मागील=[[अनिल कुंबळे]]}} {{क्रम-शीर्षक|title=भारतीय पुरस्कार [[विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर]]|वर्ष=१९९७}} {{क्रम-पुढील|पुढील=[[राहुल द्रविड]]}} {{क्रम-शेवट}} {{५०च्या वर कसोटी सामन्यांची सरासरी असलेले भारतीय फलंदाज}} {{१०००० धावा कसोटी सामने}} {{१०००० धावा एकदिवसीय सामने}} }} {{Navboxes colour |title= भारतीय संघ |bg = #0077FF |fg = #FFFF40 |bordercolor= |list1={{भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११}} {{भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७}} {{भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, २००३}} {{भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९९}} {{भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९६}} {{भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९२}} }} {{मुंबई इंडियन्स संघ २००८}} {{मुंबई इंडियन्स संघ २०१० २०-२० चँपियन्स लीग}} [[वर्ग:सचिन तेंडुलकर| ]] [[वर्ग:भारतीय क्रिकेट संघाचे नायक|तेंडुलकर, सचिन]] [[वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|तेंडुलकर,सचिन]] [[वर्ग:भारतीय कसोटी फलंदाज|तेंडुलकर, सचिन]] [[वर्ग:विस्डेन वार्षिक क्रिकेटवीर|तेंडुलकर, सचिन]] [[वर्ग:यॉर्कशायरचे फलंदाज|तेंडुलकर, सचिन]] [[वर्ग:भारताचे विश्वचषक सामन्यांतील क्रिकेट खेळाडू|तेंडुलकर, सचिन]] [[वर्ग:१९९२ विश्वचषक सामन्यांतील क्रिकेटपटू|तेंडुलकर, सचिन]] [[वर्ग:१९९६ विश्वचषक सामन्यांतील क्रिकेटपटू|तेंडुलकर, सचिन]] [[वर्ग:१९९९ विश्वचषक सामन्यांतील क्रिकेटपटू|तेंडुलकर, सचिन]] [[वर्ग:२००३ विश्वचषक सामन्यांतील क्रिकेटपटू|तेंडुलकर, सचिन]] [[वर्ग:२००७ विश्वचषक सामन्यांतील क्रिकेटपटू|तेंडुलकर, सचिन]] [[वर्ग:२०११ विश्वचषक सामन्यांतील क्रिकेटपटू|तेंडुलकर, सचिन]] [[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते|तेंडुलकर, सचिन]] [[वर्ग:भारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू|तेंडुलकर, सचिन]] [[वर्ग:भारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू|तेंडुलकर, सचिन]] [[वर्ग:भारतीय व्यक्ती]] [[वर्ग:मराठी व्यक्ती]] [[वर्ग:द ग्रेटेस्ट इंडियन]] [[वर्ग:राज्यसभा सदस्य]] [[वर्ग:भारतरत्‍न पुरस्कारविजेते]] [[वर्ग:महाराष्ट्र भूषण पुरस्कारविजेते]] [[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]] [[वर्ग:भारतीय कसोटी क्रिकेट कर्णधार]] [[वर्ग:मुंबई इंडियन्स क्रिकेटर्स]] 1tv7ihq505pimcz856q5nqfezcucyxr 2142118 2142099 2022-08-01T05:00:03Z Sandesh9822 66586 wikitext text/x-wiki {{संदर्भ कमी}} <div style="position:absolute; z-index:100; right:{{#if:{{{1|}}}|{{{1}}}|30}}px; top:{{#if:{{{2|}}}|{{{2}}}|8}}px;" class="metadata topicon"> {| style="background:none; border:0;" |- |[[चित्र:Crystal Clear action bookmark.png|18px|link=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B0_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96|हा लेख १ जुलै, २०११ रोजी मराठी विकिपीडियावरील मुखपृष्ठ सदर होता.]] |} </div> {| style="Background-color:#9fc; Border:#4b4 solid 2px; margin:auto; width:75%;" |- ! style="Border:#4b4 1px solid;"|विशेष लेख |- style="text-align:Center;" |या लेखातील मार्च १९, इ.स. २०१२ च्या रात्री ११.३३ (ग्रीनीच प्रमाणवेळ) वाजता केला गेलेला बदल हा मराठी विकिपीडियावरील १०,००,०००वा बदल होता. |} '''सचिन रमेश तेंडुलकर''' ( २४ एप्रिल, इ.स. १९७३, [[मुंबई]]) हा क्रिकेटविश्वात [[डॉन ब्रॅडमन]] याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. [[इ.स. २००२]] मध्ये आपल्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षीच, [[विस्डेन]]ने डॉन ब्रॅडमन याच्यानंतर सर्व कालिक दुसरा सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील [[व्हिव रिचर्ड्स]] याच्यानंतरचा दुसरा सर्व कालिक सर्वोत्तम फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर यांनची निवड केली होती.<ref name="Tribune1">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.tribuneindia.com/2002/20021214/sports.htm#4|title=The Tribune, Chandigarh, India - Sport|website=www.tribuneindia.com|access-date=2018-03-18}}</ref> २०११ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात तेंडुलकरचा समावेश होता. [[इ.स. २००३]] मधील क्रिकेट विश्वचषकात तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. २० नोव्हेंबर २००९ रोजी त्याने कारकिर्दीतील ३०,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला. सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव मानले जाते.{{संदर्भ}} {{माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती | नाव = सचिन तेंडुलकर | image = Sachin Tendulkar.jpg | देश= भारत | देश_इंग्लिश_नाव = India | पूर्ण नाव = सचिन रमेश तेंडुलकर | उपाख्य = मास्टर ब्लास्टर, तेंडल्या, सच्चू <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.celebsfacts.com/sachin-tendulkar/|title=Sachin Tendulkar: Bio, Facts|प्रकाशक=Celebrity Bio, Facts|date= |accessdate=2017-05-30}}</ref> | living = true | दिनांकजन्म = २४ | महिनाजन्म = ४ | वर्षजन्म = १९७३ | जन्म स्थान=[[मुंबई]] | देश_जन्म = [[भारत]] | heightft = ५ | heightinch = ५ | heightm = | विशेषता = [[फलंदाज]] | फलंदाजीची पद्धत = उजखोरा | गोलंदाजीची पद्धत = उजव्या हाताने [[लेग ब्रेक]]/[[ऑफ स्पिन|ऑफ ब्रेक]]/[[जलदगती गोलंदाजी|मध्यमगती]] | international = true | कसोटी सामना पदार्पण दिनांक = [[१५ नोव्हेंबर]] | कसोटी सामना पदार्पणवर्ष = [[इ.स. १९८९]] | कसोटी सामना पदार्पण विरूद्ध = [[पाकिस्तान]] | कसोटी सामने = १९८ | शेवटचा कसोटी सामना दिनांक =१६ नोव्हेंबर २०१३ | शेवटचा कसोटी सामना वर्ष = २०१३ | शेवटचा कसोटी सामना विरूद्ध = [[ऑस्ट्रेलिया]] | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना पदार्पण दिनांक = १८ डिसेंबर | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना पदार्पणवर्ष = १९८९ | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना पदार्पण विरूद्ध = पाकिस्तान | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने = ४६३ | एकदिवसीय शर्ट क्र = १० | शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना दिनांक = १८ मार्च | शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना वर्ष = २०१२ | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना विरुद्ध = पाकिस्तान | संघ१ = [[क्रिकेट क्लब ऑफ इंडिया|सीसीआय]] | वर्ष१ = १९८८ | संघ क्र.१ = | संघ२ = [[यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लब|यॉर्कशायर]] | वर्ष२ = १९९२ | संघ३ = [[मुंबई क्रिकेट संघ|मुंबई]] | वर्ष३ = १९८८ | संघ४ = [[मुंबई इंडियन्स]] | वर्ष४ = २००८ | चेंडू = balls | columns = ४ | column१ = [[कसोटी सामना|कसोटी]] | सामने१ = २०० | धावा१ = १५,९२१ | नाबाद१ = ३३ | फलंदाजीची सरासरी१ = ५३.७९ | शतके/अर्धशतके१ = ५१/६८ | सर्वोच्च धावसंख्या१ = २४८* | चेंडू१ = ४२१० | बळी१ = ४५ | गोलंदाजीची सरासरी१ = ५४.६८ | ५ बळी१ = ० | १० बळी१ = ० | सर्वोत्तम गोलंदाजी१ = ३/१० | झेल/यष्टीचीत१ = ११५/– | column२ = [[एकदिवसीय क्रिकेट|ए.सा.]] | सामने२ = ४६३ | धावा२ = १८४२६ | नाबाद२ = ४१ | फलंदाजीची सरासरी२ = ४४.८३ | शतके/अर्धशतके२ = ४९/९६ | सर्वोच्च धावसंख्या२ = २००* | चेंडू२ = ८०५४ | बळी२ = १५४ | गोलंदाजीची सरासरी२ = ४४.४८ | ५ बळी२ = २ | १० बळी२ = n/a | सर्वोत्तम गोलंदाजी२ = ५/३२ | झेल/यष्टीचीत२ = १४०/– | column३ = [[प्रथम श्रेणी क्रिकेट|प्र.श्रे.]] | सामने३ = ३०७ | धावा३ = २५२२८ | नाबाद३ = ५० | फलंदाजीची सरासरी३ = ५७.८६ | शतके/अर्धशतके३ = ८१/११४ | सर्वोच्च धावसंख्या३ = २४८* | चेंडू३ = ७५६३ | बळी३ = ७० | गोलंदाजीची सरासरी३ = ६२.१८ | ५ बळी३ = ० | १० बळी३ = ० | सर्वोत्तम गोलंदाजी३ = ३/१० | झेल/यष्टीचीत३ = १८६/– | column४ = [[लिस्ट - अ सामने|लि.अ.]] | सामने४ = ५५१ | धावा४ = २१९९९ | नाबाद४ = ५५ | फलंदाजीची सरासरी४ = ४५.५४ | शतके/अर्धशतके४ = ६०/११४ | सर्वोच्च धावसंख्या४ = २००* | चेंडू४ = १०२३० | बळी४ = २०१ | गोलंदाजीची सरासरी४ = ४२.१७ | ५ बळी४ = २ | १० बळी४ = n/a | सर्वोत्तम गोलंदाजी४ = ५/३२ | झेल/यष्टीचीत४ = १७५/– | दिनांक= १५ जून | वर्ष = २०१३ | source = http://content-ind.cricinfo.com/indvaus/content/current/player/35320.html cricinfo.com }} [[पद्मविभूषण]] आणि [[राजीव गांधी खेलरत्‍न]] या पुरस्कारांनी तो सन्मानित केला आहे. सचिनला [[भारतरत्न]] हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला.<ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5565675208992853025&SectionId=19&SectionName=%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6&NewsTitle=%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%20'%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8';%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE.%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%20%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8|title=सचिनला 'भारतरत्न', दै. सकल मधील बातमी|ॲक्सेसदिनांक=१७ नोव्हेंबर २०१३}}</ref> हा सन्मान त्यांना त्याच्या क्रिकेट मधील निवृत्तीच्या दिवशी जाहीर झाला. [[भारतीय वायुसेना]] दलाने त्याला ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक हुद्दा प्रदान केलेला आहे. असा मान मिळालेला ते पहिले खेळाडू आणि विमानोड्डाणाची पार्श्वभूमी नसलेले पहिले व्यक्ती आहेत. राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ने आणि [[म्हैसूर विद्यापीठ|म्हैसूर विद्यापीठाने]] सचिन यांना मानद डॉक्टरेट पदव्या प्रदान केलेल्या आहेत. ६ नोव्हेंबर २०१२ रोजी सचिनला मुंबईत मेंबर ऑफ दी [[ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया]] हा गौरव प्रदान करण्यात आला. तेंडुलकर हे राज्यसभेचे [[खासदार]]ही होते.{{संदर्भ हवा}} == सुरुवातीचे दिवस == सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये [[मुंबई]]मध्ये एका मध्यमवर्गीय [[मराठी लोक|मराठी]] कुटुंबात झाला. सचिनच्या कुटुंबीयांचे आवडते संगीत दिग्दर्शक [[सचिन देव बर्मन]] ह्यांच्या नावावरून त्याचे सचिन असे नाव ठेवण्यात आले. सचिन त्याचे वडील रमेश तेंडुलकर ह्यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे. सचिनने त्याच्या [[शारदाश्रम विद्यामंदिर]] ह्या शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक [[रमाकांत आचरेकर]] ह्यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळेत असताना त्याने आपला मित्र व सहखेळाडू असलेल्या [[विनोद कांबळी|विनोद कांबळीबरोबर]] हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची अजस्र भागीदारी रचली. [[इ.स. १९८८|१९८८]]/ [[इ.स. १९८९|१९८९]] साली तो आपल्या पहिल्यावहिल्या [[प्रथम श्रेणी सामना|प्रथम श्रेणी सामन्यामध्ये]] १०० धावांवर नाबाद राहिला. त्यावेळी तो [[मुंबई]] संघामधून [[गुजरात]] संघाविरुद्ध खेळत होता. तेव्हा त्याचे वय १५ वर्षे २३२ दिवस होते, आणि त्यावेळी हा विक्रम करणारा (पहिल्या सामन्यात शतकी खेळी) तो सर्वांत तरुण खेळाडू होता.{{संदर्भ हवा}} == आंतरराष्ट्रीय कारकीर्द == सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली {{PAKc}} [[कराची]] येथे खेळला. त्या सामन्यात त्याने [[वासिम अक्रम]], [[इम्रान खान]], [[अब्दुल कादीर]] आणि [[वकार युनूस|वकार युनूससारख्या]] दिग्गज गोलंदाजांचा सामना केला. सचिनची आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सुरुवात निराशाजनक झाली. वकार युनूस, ज्याचा सुद्धा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता, त्याने सचिनला १५ धावांवर त्रिफळाचीत केले. याचे उट्टे सचिनने [[फैसलाबाद]] येथील [[कसोटी सामना|कसोटी]] सामन्यात आपले पहिले अर्धशतक झळकावून काढले. सचिनची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील सुरुवातही खराब झाली. [[डिसेंबर १८]]ला झालेल्या आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खाते उघडण्यापूर्वीच (पुन्हा) वकार युनूसने त्याला बाद केले. वरील मालिकेनंतर [[न्यू झीलंड]]च्या दौऱ्यात त्याचे पहिले कसोटी शतक १२ धावांनी हुकले. त्या सामन्यात (नंतर भारताच्या प्रशिक्षकपदी आलेल्या) [[जॉन राईट]]ने सचिनचा झेल पकडला ज्यायोगे सचिन जगातला सर्वात तरूण शतकी खेळी करणारा खेळाडू बनण्यापासून वंचित राहिला. अखेर १९९० सालच्या [[इंग्लंड]]च्या दौऱ्यात सचिनने आपले पहिले कसोटी शतक झळकवले. परंतु ह्या काळात त्याच्याकडून फारश्या लाक्षणिक खेळ्या झाल्या नाहीत. तेंडुलकरला खरा सुर त्याच्या १९९१-९२ सालच्या [[ऑस्ट्रेलिया|ऑस्ट्रेलियन]] दौऱ्यात गवसला, ज्यात त्याने [[पर्थ]]मधील वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर सुंदर शतकी खेळी केली. सचिनला आत्तापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये ११ वेळा [[सामनावीर|सामनावीरा]]चा बहुमान मिळाला आहे व २ वेळा तो ([[बॉर्डर-गावसकर चषक|बॉर्डर-गावसकर चषकामध्ये]] {{AUSc}}) [[मालिकावीर]] राहिला आहे.{{संदर्भ हवा}} सचिनने आपले पहिले एकदिवसीय सामन्यांमधील शतक [[सप्टेंबर ९]], [[इ.स. १९९४]] साली [[कोलंबो]], [[श्रीलंका]] येथे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवले. त्याला पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक नोंदवण्यासाठी ७९ सामने वाट पहावी लागली. सचिन हा एकमेव असा खेळाडू आहे की ज्याने रणजी चषक, दुलिप चषक आणि इराणी चषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यांमध्ये शतक झळकावले.{{संदर्भ हवा}} १९९७ साली [[विस्डेन]]ने सचिनला त्या वर्षीचा [[विस्डेनचा सर्वोत्तम वार्षिक क्रिकेटपटू|सर्वोत्तम वार्षिक क्रिकेटपटू]] घोषित केले. ह्याच वर्षी सचिनने पहिल्यांदा १००० कसोटी धावा केल्या. ह्याची सचिनने १९९९, २००१ आणि २००२ साली पुनरावृत्ती केली.{{संदर्भ हवा}} तेंडुलकरच्या नावे एका वर्षात १००० धावा करण्याचा विक्रम आहे. हा पराक्रम त्याने सहा वेळा केलेला आहे (१९९४, १९९६, १९९७, १९९८, २०००, २००३). १९९८ साली त्याने १८९४ एकदिवसीय धावा केल्या. हा त्याचा विक्रम अजून कोणीही मोडू शकलेला नाही.त्याने कसोटी मध्ये ४९ शतके तर वन -डे मध्ये ५१ शतकाचा विक्रम अजून कोणी मोडू शकला नाही . सचिनने वयाच्या अकराव्या वर्षी क्रिकेट स्वीकारले आणि १५ नोव्हेंबर १९८९ रोजी पाकिस्तानविरुद्ध कराची येथे सोळाव्या वर्षी कसोटी सामन्यात पदार्पण केले आणि जवळजवळ चोवीस वर्षे आंतरराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबईचे प्रतिनिधित्व केले. २००२ मध्ये, कारकिर्दीच्या अर्ध्या पलीकडे, विस्डेन क्रिकेटर्सच्या अ‍ॅलमॅनॅकने त्याला डॉन ब्रॅडमन आणि व्हिव्ह रिचर्ड्सच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा वनडे फलंदाज म्हणून स्थान दिले. [१ him] त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी, सचिनने २०११ वल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा एक भाग होता, सहा वर्ल्डकपमध्ये भारतासाठी केलेला हा पहिला विजय. २००३ च्या दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या स्पर्धेच्या आवृत्तीत त्याला यापूर्वी “प्लेअर ऑफ द टूर्नामेंट” म्हणून गौरविण्यात आले होते.{{संदर्भ हवा}} सचिनने १९९४ मध्ये अर्जुन पुरस्कार, १९९७ मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान, १९९९ आणि २००० मध्ये अनुक्रमे पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कार, भारताचा चौथा आणि दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार. १६ नोहेंबर२०१३ रोजी झालेल्या अंतिम सामन्याच्या काही तासांनंतर पंतप्रधान कार्यालयाने त्यांना भारतरत्न, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याचा निर्णय जाहीर केला. तो आत्तापर्यंतचा सर्वात तरुण प्राप्तकर्ता आणि पुरस्कार मिळविणारा प्रथम खेळाडू आहे. त्याने आयसीसी पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूसाठी सर गारफिल्ड सोबर्स करंडकही जिंकले. २०१२ मध्ये तेंडुलकर यांना भारतीय संसदेच्या वरील सभागृहात राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली. भारतीय वायुसेनेद्वारे ग्रुप कॅप्टनचा मानद रँक मिळवून देणारा तो पहिला खेळपटू आणि विमानचालन पार्श्वभूमी नसलेला पहिला माणूस होता. २०१२ मध्ये त्याला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाचा मानद सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले. २०१० मध्ये, टाईम मासिकाने सचिनला “जगातील सर्वाधिक प्रभावशाली लोक” म्हणून निवडले जाणाऱ्या वार्षिक टाईम १०० च्या यादीमध्ये समाविष्ट केले. डिसेंबर २०१२ मध्ये सचिनने वनडेमधून निवृत्तीची घोषणा केली. ऑक्टोबर २०१३ मध्ये ट्वेन्टी -२० क्रिकेटमधून निवृत्त झाले आणि त्यानंतर वेस्ट इंडीज विरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याने २०० वे कसोटी सामना खेळल्यानंतर १६ नोव्हेंबर २०१३ रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सचिनने एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आणि ३४,३५७ धावा केल्या<ref>{{स्रोत बातमी|url=https://sportsjagran.com/stats/stats-most-odi-runs|title=वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक धावा|archive-url=https://sportsjagran.com/stats/stats-most-odi-runs|archive-date=4 मार्च 2021|access-date=8 मार्च 2021|url-status=live}}</ref> === गोलंदाजी === तेंडुलकर हा नियमितपणे गोलंदाजी करत नसला तरी त्याने १३२ आणि ३६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४२ बळींची कामगिरी केली आहे. ज्यावेळेस महत्त्वाचे गोलंदाज अपयशी ठरत असतात त्यावेळेस सचिनला गोलंदाजी देण्यात येते. आणि बऱ्याच वेळेस तो बळी मिळविण्यात यशस्वी ठरतो. जरी त्याची गोलंदाजीची सरासरी ५० च्या वर असली, त्याला 'जम बसलेली फलंदाजांची जोडी फोडण्याचा हातगुण असणारा गोलंदाज' समजण्यात येते.<ref>{{स्रोत बातमी|url=http://content-ind.cricinfo.com/ci/content/story/93592.html|title=Injury-hit India take on Zimbabwe in crucial encounter|work=Cricinfo|access-date=2018-03-18|language=en}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.bangladeshobserveronline.com/new/2004/08/02/sports.htm |title=Hosts toast guests to snatch Asia Cup |अॅक्सेसदिनांक=३ मे २०२१ |विदा संकेतस्थळ दुवा=http://web.archive.org/web/20040913201726/http://www.bangladeshobserveronline.com/new/2004/08/02/sports.htm |विदा दिनांक=१३ सप्टेंबर २००४}}</ref> अनेक वेळा<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.cricinfo.com/db/ARCHIVE/2004-05/PAK_IN_IND/SCORECARDS/PAK_IND_ODI1_02APR2005.html|title=1st ODI, Pakistan tour of India at Kochi, Apr 2 2005 {{!}} Match Summary {{!}} ESPNCricinfo|website=ESPNcricinfo|access-date=2018-03-18}}</ref> सचिनने घेतलेल्या बळींचा भारताच्या विजयामध्ये महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. खालील सामन्यांमध्ये सचिनच्या गोलंदाजीची नोंद घेता येईल, * १९९७-९८ सालच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.cricinfo.com/db/ARCHIVE/1997-98/OD_TOURNEYS/PTC/IND_AUS_PTC_ODI1_01APR1998.html|title=1st Match, Pepsi Triangular Series at Kochi, Apr 1 1998 {{!}} Match Summary {{!}} ESPNCricinfo|website=ESPNcricinfo|access-date=2018-03-18}}</ref> मालिकेत कोची येथे ५ बळींची कामगिरी. २६९ धावांचे लक्ष्य समोर असताना ३१ व्या षटकात ऑस्ट्रेलियाची २०३/३ अशी मजबूत स्थिती होती. सचिनने १० षटकात केवळ ३२ धावा देऊन एम.जी.बेवन, एस.आर.वॉ, डी.एस.लेमन, टी.एम.मुडी आणि डी.एम.मार्टीन ह्यांना बाद करून सामना भारताच्या बाजूने वळवला. * [[इ.स. १९९३|१९९३]] सालचे [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट|दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या]] सामन्यातील हिरो कप उपांत्य सामन्यामधील शेवटचे षटक. दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी एक षटक शिल्लक असताना ६ धावांची गरज होती. सचिनने त्या सामन्यात एकही धाव न देता तीन चेंडू टाकले व संपूर्ण षटकात केवळ तीन धावा देऊन भारताला सामना जिंकून अंतिम सामन्यात पोहोचण्यास मदत केली.<ref>http://usa.cricinfo.com/db/ARCHIVE/1993-94/OD_TOURNEYS/CAB/IND_RSA_CAB_ODI-SEMI1_24NOV1993_MR</ref> * शारजामध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.cricinfo.com/db/ARCHIVE/1991-92/OD_TOURNEYS/WLSTPY/WI_IND_WLSTPY_ODI5_22OCT1991.html|title=5th Match, Wills Trophy at Sharjah, Oct 22 1991 {{!}} Match Summary {{!}} ESPNCricinfo|website=ESPNcricinfo|access-date=2018-03-18}}</ref> १० षटकांत ४/३४ची कामगिरी केली. त्यामुळे विंडीजचा डाव १४५ धावांत आटोपला. * आय सी सी १९९८ मधील उपांत्यपूर्व फेरीमध्ये ढाक्कामध्ये त्याने १२८ चेंडूंत १४१ धावा केल्यावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ बळी मिळवून भारताचा उपांत्य फेरीमध्ये पोहोचण्याचा मार्ग. == प्रसिद्ध खेळी == === कसोटी क्रिकेट === {| border="0" cellpadding="3" cellspacing="1" style="width:60%;" |- style="background:#00f; color:#fff;" ! धावा ! प्रतिस्पर्धी ! ठिकाण (वर्ष) ! निकाल |- style="background:#87cefa;" | ११९ नाबाद | [[इंग्लिश क्रिकेट|इंग्लंड]] | [[ओल्ड ट्रॅफर्ड|मॅंचेस्टर]] (१९९०) | अनिर्णित |- style="background:#87cefa;" | १४८ | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] | [[सिडनी क्रिकेट मैदान|सिडनी]] (१९९१-९२) | अनिर्णित |- style="background:#87cefa;" | ११४<sup>*</sup> | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] | [[डब्ल्यू ए सी ए मैदान|पर्थ]] (१९९१-९२) | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] |- style="background:#87cefa;" | १२२ | [[इंग्लिश क्रिकेट|इंग्लंड]] | [[एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम|बर्मिंगहॅम]] (१९९६) | [[इंग्लिश क्रिकेट|इंग्लंड]] |- style="background:#87cefa;" | १६९ | [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट|दक्षिण आफ्रिका]] | [[न्यूलॅंड्स क्रिकेट मैदान|केप टाऊन]] (१९९६-९७) | [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट|दक्षिण आफ्रिका]] |- style="background:#87cefa;" | १५५ नाबाद | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] | [[एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई|चेन्नई]] (१९९७-९८) | [[भारतीय क्रिकेट|भारत]] |- style="background:#87cefa;" | १३६ | [[पाकिस्तान क्रिकेट|पाकिस्तान]] | [[एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई|चेन्नई]] (१९९८-९९) | [[पाकिस्तान क्रिकेट|पाकिस्तान]] |- style="background:#87cefa;" | १५५ | [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट|दक्षिण आफ्रिका]] | [[स्प्रिंगबॉक पार्क|ब्लूमफॉॅंटेन]] (२००१-०२) | [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट|दक्षिण आफ्रिका]] |- style="background:#87cefa;" | १७६ | [[वेस्ट इंडीज क्रिकेट|वेस्ट इंडीज]] | [[इडन गार्डन्स|कोलकाता]] (२००२-०३) | अनिर्णित |- style="background:#87cefa;" | २४१ नाबाद | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] | [[सिडनी क्रिकेट मैदान|सिडनी]] (२००४) | अनिर्णित |- style="background:#87cefa;" | १५४ नाबाद | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] | [[सिडनी क्रिकेट मैदान|सिडनी]] (२००८) | ऑस्ट्रेलिया |} <sup>*</sup> १८ वर्षाचा असताना [[डब्ल्यू ए सी ए मैदान|वाकाच्या]] उसळत्या खेळपट्टीवर खेळल्या गेलेल्या या खेळीला स्वतः तेंडुलकर आपली सर्वोत्त्कृष्ट खेळी मानतो. === एकदिवसीय क्रिकेटचा देव === {| border="0" cellpadding="3" cellspacing="1" style="width:60%;" |- style="background:#00f; color:#fff;" ! धावा ! प्रतिस्पर्धी ! ठिकाण (वर्ष) ! निकाल |- style="background:#87cefa;" | ९० <ref>Cricinfo match report. World Cup, 1995/96, India v Australia 27 Feb 1996 http://www.cricinfo.com/link_to_database/ARCHIVE/WORLD_CUPS/WC96/WC96-MATCHES/GROUP-A/AUS_IND_WC96_ODI19_27FEB1996.html</ref> | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] | [[वानखेडे स्टेडियम|मुंबई]] (१९९६ वि.च.<sup>+</sup>) | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] |- style="background:#87cefa;" | १०४ | [[झिम्बाब्वे क्रिकेट|झिम्बाब्वे]] | [[बेनोनी]] (१९९७) | [[भारतीय क्रिकेट|भारत]] |- style="background:#87cefa;" | १४३ | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] | [[शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम|शारजाह]] (१९९८) | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] |- style="background:#87cefa;" | १३४ | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] | [[शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम|शारजाह]] (१९९८) | [[भारतीय क्रिकेट|भारत]] |- style="background:#87cefa;" | १२४ | [[झिम्बाब्वे क्रिकेट|झिम्बाब्वे]] | [[शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम|शारजाह]] (१९९८) | [[भारतीय क्रिकेट|भारत]] |- style="background:#87cefa;" | १८६ नाबाद | [[न्यू झीलंड क्रिकेट|न्यू झीलंड]] | [[लाल बहादूर शास्त्री स्टेडियम|हैदराबाद]] (१९९९) | [[भारतीय क्रिकेट|भारत]] |- style="background:#87cefa;" | ९८ | [[पाकिस्तान क्रिकेट|पाकिस्तान]] | [[सेंच्युरीयन]] (२००३ वि.च.) | [[भारतीय क्रिकेट|भारत]] |- style="background:#87cefa;" | १४१ | [[पाकिस्तान क्रिकेट|पाकिस्तान]] | [[रावळपिंडी]] (२००४) | [[पाकिस्तान क्रिकेट|पाकिस्तान]] |- style="background:#87cefa;" | १२३ | [[पाकिस्तान क्रिकेट|पाकिस्तान]] | [[अमदाबाद|अमदावाद]] (२००५) | [[पाकिस्तान क्रिकेट|पाकिस्तान]] |- style="background:#87cefa;" | ९३ | [[श्रीलंका क्रिकेट|श्रीलंका]] | [[व्ही सी ए मैदान|नागपूर]] (२००५) | [[भारतीय क्रिकेट|भारत]] |- style="background:#87cefa;" | २०० नाबाद | [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट|दक्षिण आफ्रिका]] | [[कॅप्टन रूपसिंग स्टेडियम|ग्वाल्हेर]] (२०१०) | [[भारतीय क्रिकेट|भारत]] |- style="background:#87cefa;" | ११४ | [[बांगलादेश क्रिकेट|बांगलादेश]] | [[शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान|मिरपूर]] (२०१२)** | [[भारतीय क्रिकेट|भारत]] |} <sup>+</sup>वि.च.-विश्वचषक <sup>**</sup>आंतरराष्ट्रीय सामन्यांतील १००वे शतक == कामगिरी == <!--[[चित्र:Sachin Tendulkar.png|right|thumb|350px|सचिन तेंडुलकरच्या कारकीर्दीचा आलेख]]--> === कसोटी क्रिकेट === तेंडुलकरच्या कसोटी कारकिर्दीतील ठळक कामगिरी, * विस्डेनतर्फे दुसऱ्या क्रमांकाच्या (डॉन ब्रॅडमननंतरच्या) सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान <ref name="Tribune1" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.rediff.com/cricket/2002/dec/13wisden.htm|title=Tendulkar second-best ever: Wisden|website=www.rediff.com|access-date=2018-03-18}}</ref> * सर्वाधिक कसोटी शतकांचा (३५) विक्रम, जो आधी [[सुनील गावसकर]]च्या नावे होता (३४ शतके). हा विक्रम सचिनने [[दिल्ली]]मध्ये [[इ.स. २००५|२००५]] साली [[श्रीलंका|श्रीलंकेविरुद्ध]] खेळताना नोंदवला. * सर्वाधिक क्रिकेट मैदानांवर खेळाचा विक्रम: सचिन आत्तापर्यंत ५२ मैदानांवर कसोटी क्रिकेट खेळलेला आहे. हा आकडा [[मोहम्मद अझहरुद्दीन]] (४८), [[कपिल देव]] (४७), [[इंझमाम उल-हक|इंजमाम उल-हक]] (४६) आणि [[वसिम अक्रम]] (४५) पेक्षा जास्त आहे. * सर्वात जलद १०००० धावा कसोटी सामन्यांमध्ये करण्याचा विक्रम: हा विक्रम [[ब्रायन लारा]] आणि सचिन ह्या दोघांच्या नावे आहे. दोघांनीही हा विक्रम १९५ डावांमध्ये केला. * एकूण कसोटी धावांमध्ये पहिला क्रमांक . * सर्वोच्च फलंदाजीची सरासरी: ५३.७९. ही सरासरी कोणत्याही ११,००० धावा केलेल्या फलंदाजापेक्षा जास्त आहे. * सचिन हा १०,००० पेक्षा जास्त कसोटी धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज आहे. * त्याच्या नावे ३७ कसोटी [[बळी (क्रिकेट)|बळी]] आहेत ([[डिसेंबर १४]], [[इ.स. २००५|२००५]]). * दुसऱ्या क्रमांकाचा जलद ९,००० धावा करणारा फलंदाज. (ब्रायन लाराने ९००० धावा १७७ डावांमध्ये केल्या, सचिनने १७९ डावांमध्ये ती कामगिरी केली). * [[नोव्हेंबर १६]], [[इ.स. २०१३]] रोजी, आपली कारकीर्द सुरू केल्याच्या २४ वर्षे १ दिवसांनी तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. === एकदिवसीय क्रिकेट === तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील ठळक कामगिरी: * सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम. * सर्वाधिक (५०) वेळा सामनावीर बनण्याचा विक्रम. * सर्वाधिक (८९ वेगवेगळ्या) मैदानांवर खेळण्याचा विक्रम. * सर्वाधिक धावा (१८४२६ धावा). * सर्वाधिक शतके (४९). * पुढील संघांविरुद्ध सर्वाधिक शतके: [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]], [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट|दक्षिण आफ्रिका]], [[न्यू झीलंड क्रिकेट|न्यू झीलंड]], [[श्रीलंका क्रिकेट|श्रीलंका]] आणि [[झिम्बाब्वे क्रिकेट|झिम्बाब्वे]]. * १०,०००, ११,०००, १२,०००, १३,००० आणि १४,०००, १५,०००, १६,०००, १७,०००, १८,००० धावांचे लक्ष्य प्रथम आणि सर्वात जलद ओलांडणारा फलंदाज. * एकदिवसीय सामन्यांमध्ये १५,००० धावांचा टप्पा पार करणारा एकमेव फलंदाज. * १०० डांवांमध्ये ५० अथवा अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज. * १००हून अधिक [[बळी (क्रिकेट)|बळी]] ([[मार्च २४]], [[इ.स. २०११|२०११]] पर्यंत १५४ बळी). * ज्या फलंदाजांनी सर्वाधिक वनडे (९६) अर्धशतक केले <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://sportsjagran.com/stats/most-fifties-odi-cricket/|title=एकदिवसीय क्रिकेट : सबसे ज्यादा अर्धशतक बनाने वाले 5 बल्लेबाज|language=en-US|access-date=2021-05-02}}</ref> * भारतीय फलंदाजांमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम (१९९९ साली [[न्यू झीलंड क्रिकेट|न्यू झीलंड]]विरुद्ध केलेल्या १८६ धावा) * एका वर्षात १,००० अथवा जास्त धावा करण्याची कामगिरी सर्वाधिक वेळा करण्याचा विक्रम. ही कामगिरी त्याने आत्तापर्यंत सहा वेळा केलेली आहे - १९९४, १९९६, १९९७, १९९८, २००० आणि २००३. * १९९८ साली त्याने १,८९४ एकदिवसीय धावा केल्या. हा विक्रम आत्तापर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही. * १९९८ साली त्याने ९ एकदिवसीय शतके झळकवली. इतकी शतके आत्तापर्यंत कोणत्याही फलंदाजाने व कोणत्याही एका वर्षात केलेली नाहीत. * फेब्रुवारी २०१० मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध [[ग्वाल्हेर]]मध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच २०० धावा फटकावण्याचा विक्रम. * १०,००० पेक्षा अधिक धावा केलेल्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक फलंदाजीची सरासरी ([[मार्च २४]], [[इ.स. २०११|२०११]] पर्यंत). ''विश्वचषक'' * [[क्रिकेट विश्वचषक|विश्वचषकाच्या इतिहासातील]] सर्वाधिक धावा (५९.७२ च्या सरासरीने १७३२ धावा). * [[क्रिकेट विश्वचषक, २००३|२००३ सालच्या विश्वचषकामध्ये]] मालिकावीर. * २००३ सालच्या विश्वचषकामध्ये ६७३ धावा. ह्या कोणीही कोणत्याही एका [[क्रिकेट विश्वचषक|विश्वचषकामध्ये]] केलेल्या धावांपेक्षा अधिक आहेत. २३ डिसेंबर २०१२मध्ये तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. === आय.पी.एल. === तेंडुलकर [[इंडियन प्रीमियर लीग]]I.P.L.च्या [[मुंबई इंडियन्स]] संघाकडून त्यांचा ''आयकॉन प्लेयर'' म्हणून खेळतो. २००८ च्या आय.पी.एल. मोसमात पहिल्या तीन सामन्यात त्याला दुखापतीमुळे खेळता आले नाही. मे २६, २०१३ रोजी त्याने आय.पी.एल.मधून निवृत्ती जाहीर केली. === इतर === * सचिन तेंडुलकर हा [[तिसरा पंच|तिसऱ्या पंचाकडून]] धावचीत केला गेलेला पहिला फलंदाज आहे. हा निर्णय १९९२ साली दक्षिण आफ्रिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना देण्यात आला. * सचिन हा (१९९२ साली) यॉर्कशायर [[क्रिकेट काउंटी क्लब]]मध्ये खेळणारा पहिला परदेशी फलंदाज आहे. * विशेष म्हणजे, विस्डेनने सचिनच्या एकाही कामगिरीची नोंद सर्वोच्च १०० फलंदाजीच्या खेळ्यांमध्ये केलेली नाही. *लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2020 <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.highonstudy.com/sachin-tendulkar-wins-laureus-world-sports-awards/|title=Indian Icon Sachin Tendulkar wins Laureus World Sports Awards 2020|संकेतस्थळ=Highonstudy.com|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2020-03-06}}</ref> * सचिनच्या नावावर अनेक न मोडता येणारे विक्रम आहेत . ==छायाचित्रे== <gallery> File:Sachin tendulkar.jpg File:Sachin Tendulkar 1.jpg File:Sachin Tendulkar 3.jpg File:Sachin Tendulkar 2.jpg File:Sachin Tendulkar fielding.jpg File:Tendulkar batting against Australia, October 2010 (1), cropped.jpg File:Sachin at the other end.jpg File:Tendulkar six.jpg File:Tendulkar batting against Australia, October 2010 (1).jpg File:Tendulkar goes to 14,000 Test runs.jpg File:A Cricket fan at the Chepauk stadium, Chennai.jpg File:Cricket Partnership.jpg File:Tendulkar's.jpg File:Tendulkar shot.JPG File:Tendulkar closup.jpg File:Master Blaster at work.jpg </gallery> == सामनावीर पारितोषिके == === कसोटी क्रिकेटमध्ये १० पुरस्कार === :{| border=0 cellpadding=3 cellspacing=1 width=60% |- style="background:#00f; color:#fff;" ! दिनांक ! विरुद्ध संघ ! स्थळ |- style="background:#87cefa;" | [[ऑगस्ट ९]] [[इ.स. १९९०|१९९०]] | [[इंग्लिश क्रिकेट|इंग्लंड]] | [[ओल्ड ट्रॅफर्ड|ओल्ड ट्रॅफोर्ड]] |- style="background:#87cefa;" | [[फेब्रुवारी ११]] [[इ.स. १९९३|१९९३]] | [[इंग्लिश क्रिकेट|इंग्लंड]] | [[एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई|चिदंबरम स्टेडियम]] |- style="background:#87cefa;" | [[ऑक्टोबर २५]] [[इ.स. १९९५|१९९५]] | [[न्यू झीलंड क्रिकेट|न्यू झीलंड]] | [[एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई|चिदंबरम स्टेडियम]] |- style="background:#87cefa;" | [[मार्च ६]] [[इ.स. १९९८|१९९८]] | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] | [[एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई|चिदंबरम स्टेडियम]] |- style="background:#87cefa;" | [[जानेवारी २८]] [[इ.स. १९९९|१९९९]] | [[पाकिस्तान क्रिकेट|पाकिस्तान]] | [[एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई|चिदंबरम स्टेडियम]] |- style="background:#87cefa;" | [[ऑक्टोबर २९]] [[इ.स. १९९९|१९९९]] | [[न्यू झीलंड क्रिकेट|न्यू झीलंड]] | [[सरदार पटेल स्टेडियम]] |- style="background:#87cefa;" | [[डिसेंबर २६]] [[इ.स. १९९९|१९९९]] | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] | [[मेलबोर्न क्रिकेट मैदान]] |- style="background:#87cefa;" | [[फेब्रुवारी २४]] [[इ.स. २०००|२०००]] | [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट|दक्षिण आफ्रिका]] | [[वानखेडे स्टेडियम]] |- style="background:#87cefa;" | [[ऑक्टोबर ३०]] [[इ.स. २००२|२००२]] | [[वेस्ट इंडीज क्रिकेट|वेस्ट इंडीज]] | [[इडन गार्डन्स|ईड्न गार्डन्स]] |- style="background:#87cefa;" | [[जानेवारी २]] [[इ.स. २००४|२००४]] | [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलिया]] | [[सिडनी क्रिकेट मैदान]] |} === आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५२ पुरस्कार === :{| border=0 cellpadding=3 cellspacing=1 width=60% |- style="background:#00f; color:#fff;" ! # ! दिनांक ! विरुद्ध ! स्थळ |- style="background:#87cefa;" | १ | [[इ.स. १९९०|१९९०]]-[[इ.स. १९९१|९१]] | [[श्रीलंका]] | [[पुणे]] |- style="background:#87cefa;" | २ | [[इ.स. १९९१|१९९१]]-[[इ.स. १९९२|९२]] | [[वेस्ट इंडीज]] | [[शारजा]] |- style="background:#87cefa;" | ३ | [[इ.स. १९९१|१९९१]]-[[इ.स. १९९२|९२]] | [[दक्षिण आफ्रिका]] | [[कोलकाता]] |- style="background:#87cefa;" | ४ | [[इ.स. १९९१|१९९१]]-[[इ.स. १९९२|९२]] | [[वेस्ट इंडीज]] | [[मेलबोर्न]] |- style="background:#87cefa;" | ५ | [[इ.स. १९९१|१९९१]]-[[इ.स. १९९२|९२]] | [[पाकिस्तान]] | [[सिडनी]] |- style="background:#87cefa;" | ६ | [[इ.स. १९९१|१९९१]]-[[इ.स. १९९२|९२]] | [[झिम्बाब्वे]] | [[हॅमिल्टन, न्यू झीलंड]] |- style="background:#87cefa;" | ७ | [[इ.स. १९९३|१९९३]]-[[इ.स. १९९४|९४]] | [[न्यू झीलंड]] | [[ऑकलंड]] |- style="background:#87cefa;" | ८ | [[इ.स. १९९४|१९९४]] | [[ऑस्ट्रेलिया]] | [[कोलंबो]] |- style="background:#87cefa;" | ५० | [[मार्च १६]] [[इ.स. २००४|२००४]] | [[पाकिस्तान]] | [[रावळपिंडी]] |- style="background:#87cefa;" | ५१ | [[जुलै २१]] [[इ.स. २००४|२००४]] | [[बांगलादेश]] | [[सिंहली स्पोर्टस क्लब मैदान]] |- style="background:#87cefa;" | ५२ | [[सप्टेंबर १४]] [[इ.स. २००६|२००६]] | [[वेस्ट इंडीज]] | [[कुआलालंपूर]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://content-ind.cricinfo.com/dlfcup/engine/match/256607.html |title=2nd Match: India v West Indies at Kuala Lumpur, Sep 14, 2006 |प्रकाशक=Content-ind.cricinfo.com |date= |accessdate=2012-08-10}}</ref> |} == पाकिस्तानविरुद्धची कामगिरी == भारताच्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सचिनची कामगिरी हा नेहमीच टीकेचा विषय राहिला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंवर नेहमीच दडपण असते आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्‍नात खेळाडू आपल्या खेळाचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करतात असे समजले जाते. तेंडुलकर आत्तापर्यंत पाकिस्तानशी १६ कसोटी सामने खेळला आहे. ह्या सामन्यांमध्ये त्याने ३९.९१ च्या सरासरीने ९१८ धावा केल्या आहेत. त्याच्या एकूण सरासरीपेक्षा (५५.३९) ही सरासरी कमी आहे. पाकिस्तानविरुद्धचा त्याची सर्वोच्च कसोटी धावसंख्या १९४; ही सुद्धा त्याच्या एकंदरीत सर्वोच्च धावसंख्येपेक्षा (२४८) कमी आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिनची कामगिरी त्यामानाने चांगली आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या ६१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३८.५८ च्या सरासरीने २१२२ धावा केल्या आहेत. त्याच्या एकंदरीत एकदिवसीय सामन्यांची सरासरी ४४.२० आहे. == टीका आणि अलीकडील कामगिरी == विस्डेनने आपल्या २००५ सालच्या अंकात सचिनबद्दल पुढील वक्तव्य केले, ''मुंबईच्या खेळपट्टीवरील सचिनची ५५ धावांची ऑस्ट्रेलियाविरुद्धची खेळी सोडली, तर सचिनची २००३ नंतरची फलंदाजी पाहणे हा तितकासा उत्कंठावर्धक अनुभव नव्हता. २००३ सालानंतर सचिनच्या फलंदाजीत राजेशाही, आक्रमक व जोशपूर्णवरून यांत्रिक व बचावात्मक असे स्थित्यंतर येत गेले.'' वरील टीका सचिनच्या आत्ताच्या कामगिरीची तुलना त्याच्या १९९४-९९ काळाच्या कामगिरीशी करून (ज्यावेळेस सचिन खेळाच्या दृष्टीने ऐन तारुण्यात म्हणजे २० ते २५ वर्षे वयाचा होता अशावेळी) झालेली दिसते. तेंडुलकरला १९९४ साली [[ऑकलंड]] येथे न्यू झीलंडविरुद्ध फलंदाजीसाठी सलामीला पाठवण्यात आले <ref>Cricinfo Ind v NZ Mar 27, 1994 match report http://www.cricinfo.com/link_to_database/ARCHIVE/1993-94/IND_IN_NZ/IND_NZ_ODI2_27MAR1994.html</ref>. त्यावेळी त्याने ४९ चेंडूंत ८२ धावा केल्या. ही सचिनच्या सुवर्णयुगाची नांदी होती. तिची परिणती १९९८-९९ सालच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धडाकेबाज खेळामध्ये झाली. ह्या सचिनच्या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज [[शेन वॉर्न]] गमतीत म्हणाला होता की सचिननामक फलंदाजीच्या झंझावाताची मला भयानक स्वप्ने पडतात.<ref>SportNetwork.net http://www.sportnetwork.net/main/s119/st62164.htm. ''Down Memory Lane - Shane Warne's nightmare''. Nov 29, 2004</ref>. भारताच्या १९९९ सालच्या पाकिस्तान दौऱ्यात सचिनचे पाठदुखीचे दुखणे उफाळून आले. ह्यात भारताला [[चेपॉक]]मधील सामन्यात सचिनने शतक झळकवले असतानाही ऐतिहासिक पराभव स्वीकारावा लागला. ह्यातच भरीस भर म्हणजे, १९९९ चे [[क्रिकेट विश्वकप]]चे सामने चालू असताना सचिनचे वडील, प्राध्यापक [[रमेश तेंडुलकर]] ह्यांचे निधन झाले. त्यानंतर [[मोहम्मद अझहरुद्दीन]]कडून कप्तानपद स्वीकारलेल्या सचिनचा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला. तिथे त्याच्या संघाला नुकतेच विश्वविजेतेपद पटकावलेल्या यजमान संघाकडून ३-० असा दारुण पराभव स्वीकारावा लागला<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://aus.cricinfo.com/db/ARCHIVE/1999-2000/IND_IN_AUS/SCORECARDS/IND_AUS_T2_26-30DEC1999.html|title=2nd Test, India tour of Australia at Melbourne, Dec 26-30 1999 {{!}} Match Summary {{!}} ESPNCricinfo|website=ESPNcricinfo|access-date=2018-03-18}}</ref>. त्यानंतर तेंडुलकरने कप्तानपदाचा राजीनामा दिला आणि [[सौरव गांगुली]]ने भारतीय संघाच्या कप्तानपदाची धुरा सांभाळली. २००३ सालच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये सचिनने ११ सामन्यांमध्ये ६७३ धावा केल्या. ह्या खेळीमुळे भारतीय संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यास मदत झाली. ऑस्ट्रेलियाने ह्या मालिकेत विश्वचषकावर आपली मक्तेदारी कायम ठेवली असली तरी तेंडुलकरला मालिकावीरचा सन्मान मिळाला. २००३-२००४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानची मालिका अनिर्णित राहिली. ह्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात तेंडुलकरने [[सिडनी क्रिकेट मैदान|सिडनीमध्ये]] द्विशतक झळकावले. १-१ अशाप्रकारे अनिर्णित राहिलेल्या ह्या मालिकेमध्ये [[राहुल द्रविड]]ला मालिकावीराचा बहुमान मिळाला. २००४ साली [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलियाने]] भारताचा दौरा केला. त्यावेळी सचिनचे कोपराच्या हाडाचे (tennis elbow) दुखणे वाढले आणि त्याला पहिल्यांदाच पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागले. मुंबईमधल्या कसोटी सामन्यात सचिनच्या कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून आपली प्रतिष्ठा राखली. कारण त्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाने चेन्नईमधील कसोटी सामना अनिर्णित ठेवून मालिका २-१ अशी खिशात घातली होती. हल्लीच तेंडुलकरला आपल्या दुखापत झालेल्या खांद्यावर शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली. त्यामुळे त्याला २००६ मधील {{WINc}} दौऱ्यापासून सक्तीने दूर राहावे लागले. सध्याच्या काळात, विस्डेनने म्हटल्याप्रमाणे, सचिनच्या खेळात पूर्वीसारखी आक्रमकता राहिली नाही. ह्याला सचिनचे वाढते वय कारणीभूत आहे का हा सचिनच्या सततच्या १७ वर्षे खेळाच्या दुखापतींचा परिणाम आहे, ह्याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. १० डिसेंबर २००५ रोजी [[फिरोजशाह कोटला मैदान|फेरोज शाह कोटला]] मैदानावर [[श्रीलंका क्रिकेट|श्रीलंकेविरुद्ध]] आपले उच्चांकी ३५वे कसोटी शतक झळकवून त्याने आपल्या चाहत्यांना खूष केले. परंतु त्यानंतरच्या भारताच्या पाकिस्तान दौऱ्यामध्ये त्याने तीन कसोटी सामन्यांमध्ये केवळ २१ च्या सरासरीने धावा जमवल्यावर सचिनच्या अलीकडच्या कामगिरीवर अनेकांनी शंका घेतली. [[फेब्रुवारी ६]] [[इ.स. २००६|२००६]] रोजी तेंडुलकरने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये आपले ३९ वे एकदिवशीय शतक झळकवले. सध्या तेंडुलकर सर्वोच्च एकदिवशीय शतके झळकवणाऱ्यांपैकी दुसऱ्या स्थानावर असलेल्या सौरव गांगुलीपेक्षा १६ शतकांनी पुढे आहे. ह्या कामगिरीनंतर ११ फेब्रुवारीला त्याने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवशीय सामन्यात जलद ४१ धावा जमवल्या आणि त्यानंतर १३ फेब्रुवारी २००६ला लाहोरमध्ये प्रतिकूल परिस्थितीत सचिनने ९५ धावा केल्या. हा एक नेत्रसुखद फलंदाजीचा अनुभव होता. [[मार्च १९]] [[इ.स. २००६]] रोजी आपल्या घरच्या [[वानखेडे स्टेडियम|वानखेडे खेळपट्टीवर]] [[इंग्लिश क्रिकेट|इंग्लंडविरुद्ध]] तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात २२ चेंडूंत केवळ १ धाव करून बाद झाल्यावर, प्रेक्षकातल्या एका गटाकडून तेंडुलकरविरुद्ध हुल्लडबाजी करण्यात आली<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.indiadaily.org/entry/sachin-tendulkar-booed-by-wankhede-crowd/|title=sachin tendulkar booed by wankhede crowd {{!}}|website=www.indiadaily.org|language=en-US|access-date=2018-03-18}}</ref>. असा अपमान सचिनला त्याच्या खेळाबद्दल पहिल्यांदा बघावा लागला. अलबत, त्याच कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी येताना सचिनचे प्रेक्षकांनी स्वागत केले. परंतु ह्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सचिनला एकही अर्धशतक करता आले नाही. शिवाय त्याच्या खांद्याच्या दुखापतीवरील शस्त्रक्रियेमुळे त्याच्या भविष्यातील फलंदाजीच्या कामगिरीसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. [[जेफरी बॉयकॉट]]ने (Geoffrey Boycott) सचिनच्या कामगिरीविषयी अतिशय परखड अशी प्रतिक्रिया दिली: "सचिन तेंडुलकर हा सध्या त्याच्या सर्वात खराब फॉर्ममध्ये आहे...आता तो अजून दोन महिने संघाबाहेर बसणार असेल, तर मला असे वाटते की तो त्याच्या पूर्वीच्या दैदीप्यमान कामगिरीला साजेसा खेळ करणे अशक्य आहे."<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.thehindu.com/todays-paper/tp-sports/Playing-five-bowlers-weakens-the-batting/article15737472.ece|title=Playing five bowlers weakens the batting|date=2006-03-23|work=The Hindu|access-date=2018-03-18|language=en-IN|issn=0971-751X}}</ref> [[मे २३]] [[इ.स. २००६]] रोजी प्रायोजित तंदुरुस्तीची चाचणी न घेण्याचा निर्णय घेतल्यावर, सचिनने असे घोषित केले की तो कॅरिबियन बेटांच्या टूरला जाणार नाही. परंतु ऑगस्टमधील पुनरागमनाच्या दृष्टीने त्याने लॅशिंगस XI तर्फे पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. त्या पाच सामन्यांमध्ये त्याने अनुक्रमे १५५, १४७ (रिटायर्ड), ९८, १०१ (रिटायर्ड) आणि १०५ अशा १०० पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आणि ह्या सर्व सामन्यांमध्ये त्याची धावसंख्या सर्वोच्च होती. शेवटी जुलै २००६ मध्ये [[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ|भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडुन]] ([[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ|BCCI]]) असे घोषित करण्यात आले की, शिबिरात सामील झाल्यानंतर सचिनने आपल्या दुखापतींवर मात केली आहे आणि तो संघाच्या निवडीसाठी पात्र आहे. सप्टेंबर १४ २००६ मधील सचिनच्या पुनरागमनाच्या सामन्यामध्ये त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध ४० वी शतकी खेळी करून त्याच्या टीकाकारांची वाचा बंद केली. ह्या सामन्यात त्याने १४८ चेंडूंत १४१ धावा जरी केल्या असल्या तरी पावसामुळे व्यत्यय आल्यामुळे वेस्ट इंडीजने हा सामना ड-लु (डकवर्थ लुईस) नियमानुसार जिंकला. जानेवारी २००७ मध्ये सचिनने आपले ४१ वे शतक ७६ चेंडुंमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध पूर्ण केले. तेंडुलकर आता सर्वोच्च एकदिवसीय शतकवीरांमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा ([[सनथ जयसूर्या]]) १८ शतकांनी पुढे आहे. आहे<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://usa.cricinfo.com/db/STATS/ODIS/BATTING/ODI_MOST_100S.html |title=Records &#124; One-Day Internationals &#124; Batting records &#124; Most hundreds in a career &#124; ESPN Cricinfo |प्रकाशक=Usa.cricinfo.com |date= |accessdate=2012-08-10}}</ref>. [[वेस्ट इंडीज]]मधील [[क्रिकेट विश्वचषक, २००७|२००७ सालच्या क्रिकेट विश्वचषकामध्ये]] द्रविडच्या नेतृत्वाखाली तेंडुलकर आणि [[भारतीय क्रिकेट संघ|भारतीय संघाची]] कामगिरी अतिशय निराशाजनक झाली. प्रशिक्षक ग्रेग चॅपेलनी खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठविल्यावर सचिनने अनुक्रमे ७([[बांगलादेश क्रिकेट|बांगलादेश]]), ५७* ([[क्रिकेट बर्म्युडा|बर्म्युडा]]) आणि ० ([[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]]) अशा धावा केल्या. ह्याचा परिणाम म्हणून माजी ऑस्ट्रेलियन कप्तान व तत्कालिन भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक असलेल्या [[ग्रेग चॅपेल|ग्रेगचा]] भाऊ [[इयान चॅपल|इयान चॅपेल]]ने मुंबईच्या मीडडे वर्तमानपत्राच्या आपल्या स्तंभातून तेंडुलकरला निवृत्ति घेण्याचा सल्ला दिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://news.bbc.co.uk/sport1/hi/cricket/6509767.stm |title=BBC SPORT &#124; Cricket &#124; Tendulkar faces calls to retire |प्रकाशक=BBC News |date=2007-03-30 |accessdate=2012-08-10}}</ref>. लगेचच त्यानंतरच्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेमध्ये सचिनला मालिकावीर म्हणून बहुमान मिळाला. सध्या तो आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये १४००० व १५,००० धावा करणारा एकमेव फलंदाज आहे. कसोटी सामन्यांत ५० शतके करणारा तेंडुलकर एकमेव फलंदाज आहे. १६ मार्च २०१२ रोजी बांगलादेश विरुद्ध एक दिवसीय सामन्यामध्ये शतक करून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० शतके पूर्ण केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.kheliyad.com/2020/03/sachin-tendulkar-100th-century.html|title=शतकांचे महाशतक किती कठीण होते सचिनसाठी?|last=Pathade|पहिले नाव=Mahesh|संकेतस्थळ=Kheliyad|अॅक्सेसदिनांक=2020-03-30}}</ref> शंभरावे शतक पूर्ण करण्यासाठी त्याला १ वर्ष आणि चार दिवस वाट पाहावी लागली. तेंडुलकरने [[नोव्हेंबर १४]], [[इ.स. २०१३]] रोजी आपला २००वा कसोटी सामना खेळून झाल्यावर क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. == वैयक्तिक जीवन == काही वर्षापूर्वी मित्रांनी एकमेकांची ओळख करून दिल्यावर १९९५ साली सचिनचा विवाह आनंद मेहता ह्या गुजराती उद्योगपतींच्या अंजली (व्यवसायाने बालरोगतज्ज्ञ असलेल्या) यांच्याशी झाला. त्यांना सारा ( ऑक्टोबर १९९७) आणि अर्जुन ( २३ सप्टेंवर २०००) अशी दोन मुले आहेत. सचिन आपल्या सासूतर्फे चालवल्या जाणाऱ्या अपनालय नामक मुंबईच्या स्वयंसेवी संस्थेमार्फत दरवर्षी २०० गरजू मुलांना आर्थिक अथवा इतर मदत करतो. प्रसारमाध्यमांमध्ये सचिनच्या ह्या कार्याविषयी पराकोटीची उत्सुकता असली तरी सचिन आपल्या ह्या कामांविषयी गोपनीयता बाळगणेच पसंत करतो. तेंडुलकर बरेचदा आपली [[फेरारी ३६० मॉडेना]] मुंबईमध्ये फिरण्यासाठी काढताना दिसला आहे. (ही गाडी त्याला [[फियाट]] कंपनीतर्फे [[मायकल शूमाकर]]च्या हस्ते भेट देण्यात आली. [[कस्टम]]ने ह्या गाडीवरील करावर सूट दिल्यामुळे ह्या गाडीचे प्रकरण सचिनसाठी डोकेदुखी ठरले होते. शेवटी फियाटने कर भरून हे प्रकरण मिटवले.) ==राजकीय कारकीर्द== सचिन यांची [[राज्यसभा]] सदस्य म्हणून २०१२ मध्ये नियुक्ती झाली. २१ डिसेंबर २०१७ रोजी प्रथमच संसदेच्या अधिवेशनादरम्यान राज्यसभेत सचिन तेंडुलकर भाषण करणार होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ह्यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी करणाऱ्या खासदारांच्या गोंधळामुळे सदर भाषण सचिन तेंडुलकर ह्यांना करता आले नव्हते.<ref> {{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-HDLN-sachin-tendulkar-first-speech-at-rajya-sabha-halted-due-to-disruption-5774541-PHO.html |title=राज्यसभा पीचवर सचिनचे खाते उघडलेच नाही; खा. सचिन भाषणासाठी प्रथमच उभारला, पण गोंधळात शब्दही नाही |प्रकाशक=दिव्य मराठी (https://divyamarathi.bhaskar.com/) |दिनांक= २२ डिसेंबर २०१७ |ॲक्सेसदिनांक=२७ जानेवारी २०१८}} </ref> शेवटी त्यांनी आपले भाषण त्याच दिवशी फेसबुकावरून चित्रफितीच्या स्वरूपात प्रसिद्ध केले.<ref> {{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.facebook.com/SachinTendulkar/videos/1753046098052915/ |title=भारतातील खेळाचे भवितव्य आणि खेळण्याचा अधिकार ह्या विषयावरील सचिन तेंडुलकर ह्यांच्या भाषणाची त्यांच्या फेसबुक पानावरील चित्रफीत |प्रकाशक=सचिन तेंडुलकर ह्यांचे फेसबुक खाते |दिनांक= २२ डिसेंबर २०१७ |ॲक्सेसदिनांक=२७ जानेवारी २०१८}} </ref> == सन्मान == * [[भारतरत्न]] पुरस्कार * २०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘[[द ग्रेटेस्ट इंडियन]]’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये तेंडुलकर सातव्या क्रमांकावर होते.<ref>https://www.outlookindia.com/magazine/story/a-measure-of-the-man/281949</ref> *1994 मध्ये सचिन तेंडुलकरांना अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला. *1997 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळविणारे सचिन हे पहिले क्रिकेटपटू बनले. *1999 मध्ये यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. *2001 मध्ये महाराष्ट्र भुषण पुरस्कार देण्यात आला. *2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. *2010 मध्ये एलजी पीपल्स चॉईस अवॉर्ड प्राप्त झाला. *2011 मध्ये क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले याची चर्चा कौतुकास्पद होती. ==पुस्तके== * [[इंद्रनील राय]] यांनी सचिन तेंडुलकरांवर एक त्यांच्याच नावाचे [[इंग्रजी]] [[पुस्तक]] लिहिले आहे. * चिरंजीव सचिन ([[द्वारकानाथ संझगिरी]]) ==चित्रपट== सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर ‘[[सचिन: अ बिलियन ड्रीम्स]]’ नावाचा माहितीपटवजा चित्रपट निघाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन जेम्स अर्सकिन यांचे आहे. मूळ इंग्रजीत असलेला हा चित्रपट अनेक भारतीय भाषांत डब झाला आहे. == हे सुद्धा पहा == * [[सर्वात महान भारतीय (सर्वेक्षण)]] * [[सचिन तेंडुलकरच्या क्रिकेटमधील विक्रमांची यादी]] * [[जागत्या स्वप्नाचा प्रवास]] == संदर्भ == <references/> == बाह्य दुवे == * {{विकिक्वोट}} * {{ट्विटर|sachin_rt}} * [[फेसबुक]]वरील अधिकृत पेज - [http://www.facebook.com/SachinTendulkar सचिन तेंडुलकर]. * [http://www.cricinfo.com/db/PLAYERS/IND/T/TENDULKAR_SR_06001934 क्रिकइन्फो प्रोफ़ाइल] * [http://news.bbc.co.uk/sport2/hi/in_depth/2001/india_v_australia/1253003.stm BBC's article on Tendulkar after 2000-01 Border-Gavaskar Trophy] {{राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार}} {{भारतरत्‍न}} {{Navboxes colour |bg=gold |fg=navy |title= पुरस्कार व विक्रम |list1= {{क्रम-सुरू}} {{क्रम-मागील|मागील=[[मोहम्मद अझहरुद्दीन]]}} {{क्रम-शीर्षक|title=[[भारतीय क्रिकेट संघाचे नायक]]|वर्ष=[[इ.स. १९९६]]–[[इ.स. १९९८]]}} {{क्रम-पुढील|पुढील=[[मोहम्मद अझहरुद्दीन]]}} {{क्रम-मागील|मागील=[[मोहम्मद अझहरुद्दीन]]}} {{क्रम-शीर्षक|title=[[भारतीय क्रिकेट संघाचे नायक]]|वर्ष=[[इ.स. १९९९]]–[[इ.स. २०००]]}} {{क्रम-पुढील|पुढील=[[सौरव गांगुली]]}} {{क्रम-मागील|मागील=[[लिएंडर पेस]] आणि [[नमीर्क्पाम कुंजुराणी]]}} {{क्रम-शीर्षक|title=[[राजीव गांधी खेलरत्‍न]]| वर्ष=१९९७/९८}} {{क्रम-पुढील|पुढील=[[ज्योतिर्मयी सिकदर]]}} {{क्रम-मागील|मागील=[[अनिल कुंबळे]]}} {{क्रम-शीर्षक|title=भारतीय पुरस्कार [[विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर]]|वर्ष=१९९७}} {{क्रम-पुढील|पुढील=[[राहुल द्रविड]]}} {{क्रम-शेवट}} {{५०च्या वर कसोटी सामन्यांची सरासरी असलेले भारतीय फलंदाज}} {{१०००० धावा कसोटी सामने}} {{१०००० धावा एकदिवसीय सामने}} }} {{Navboxes colour |title= भारतीय संघ |bg = #0077FF |fg = #FFFF40 |bordercolor= |list1={{भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११}} {{भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७}} {{भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, २००३}} {{भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९९}} {{भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९६}} {{भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९२}} }} {{मुंबई इंडियन्स संघ २००८}} {{मुंबई इंडियन्स संघ २०१० २०-२० चँपियन्स लीग}} {{DEFAULTSORT:तेंडुलकर, सचिन}} [[वर्ग:सचिन तेंडुलकर| ]] [[वर्ग:भारतीय क्रिकेट संघाचे नायक]] [[वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू]] [[वर्ग:भारतीय कसोटी फलंदाज]] [[वर्ग:विस्डेन वार्षिक क्रिकेटवीर]] [[वर्ग:यॉर्कशायरचे फलंदाज]] [[वर्ग:भारताचे विश्वचषक सामन्यांतील क्रिकेट खेळाडू]] [[वर्ग:१९९२ विश्वचषक सामन्यांतील क्रिकेटपटू]] [[वर्ग:१९९६ विश्वचषक सामन्यांतील क्रिकेटपटू]] [[वर्ग:१९९९ विश्वचषक सामन्यांतील क्रिकेटपटू]] [[वर्ग:२००३ विश्वचषक सामन्यांतील क्रिकेटपटू]] [[वर्ग:२००७ विश्वचषक सामन्यांतील क्रिकेटपटू]] [[वर्ग:२०११ विश्वचषक सामन्यांतील क्रिकेटपटू]] [[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]] [[वर्ग:भारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू]] [[वर्ग:भारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू]] [[वर्ग:भारतीय व्यक्ती]] [[वर्ग:मराठी व्यक्ती]] [[वर्ग:द ग्रेटेस्ट इंडियन]] [[वर्ग:राज्यसभा सदस्य]] [[वर्ग:भारतरत्‍न पुरस्कारविजेते]] [[वर्ग:महाराष्ट्र भूषण पुरस्कारविजेते]] [[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]] [[वर्ग:भारतीय कसोटी क्रिकेट कर्णधार]] [[वर्ग:मुंबई इंडियन्स क्रिकेटर्स]] bklej7weyln9o4nwb7y6arjl4gqv034 बाबासाहेब आंबेडकर 0 4419 2142129 2137124 2022-08-01T05:03:08Z Sandesh9822 66586 wikitext text/x-wiki {{करिता|'''बाबासाहेब'''|बाबासाहेब (निःसंदिग्धीकरण)}}{{करिता|'''आंबेडकर'''|आंबेडकर (निःसंदिग्धीकरण)}} {{माहितीचौकट पदाधिकारी | सन्मानवाचक पूर्वप्रत्यय = <sub>[[बोधिसत्व]]</sub> | नाव = <sub>डॉ. बाबासाहेब आंबेडकर</sub> <br /> भीमराव रामजी आंबेडकर | सन्मानवाचक प्रत्यय = | चित्र = Dr. Bhimrao Ambedkar.jpg | चित्र आकारमान = 250px | लघुचित्र = | चित्र शीर्षक = इ.स. १९४८ नंतर टिपलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र | क्रम = | पद = [[राज्यसभा|राज्यसभेचे सदस्य]] ([[मुंबई राज्य]]) | कार्यकाळ_आरंभ = [[एप्रिल ३|३ एप्रिल]] [[इ.स. १९५२|१९५२]] | कार्यकाळ_समाप्ती = [[डिसेंबर ६|६ डिसेंबर]] [[इ.स. १९५६|१९५६]] | राष्ट्रपती = [[राजेंद्र प्रसाद]] | पंतप्रधान = [[जवाहरलाल नेहरू]] | क्रम1 = | पद1 = [[कायदा आणि न्याय मंत्रालय, भारत सरकार|भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री]] | कार्यकाळ_आरंभ1 = [[ऑगस्ट १५|१५ ऑगस्ट]] [[इ.स. १९४७|१९४७]] | कार्यकाळ_समाप्ती1 = [[ऑक्टोबर ६|६ ऑक्टोबर]] [[इ.स. १९५१|१९५१]] | सम्राट1 = | राष्ट्रपती1 = [[राजेंद्र प्रसाद]] | पंतप्रधान1 = [[जवाहरलाल नेहरू]] | गव्हर्नर-जनरल1 = [[लाईस माऊंटबेटन]]<br />[[चक्रवर्ती राजगोपालाचारी]] | मागील1 = पद स्थापित | पुढील1 = [[चारू चंद्र बिस्वार]] | मतदारसंघ1 = | क्रम2 = | पद2 = [[भारताची संविधान सभा|संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष]] | कार्यकाळ_आरंभ2 = [[ऑगस्ट ३०|३० ऑगस्ट]] [[इ.स. १९४७|१९४७]] | कार्यकाळ_समाप्ती2 = [[जानेवारी २४|२४ जानेवारी]] [[इ.स. १९५०|१९५०]] | उपराष्ट्रपती2 = | उपपंतप्रधान2 = [[वल्लभभाई पटेल]] | डेप्युटी2 = | लेफ्टनंट2 = | सम्राट2 = | राष्ट्रपती2 = | पंतप्रधान2 = | राज्यपाल2 = | मागील2 = | पुढील2 = | मतदारसंघ2 = | बहुमत2 = | क्रम3 = | पद3 = [[भारताची संविधान सभा|भारतीय संविधान सभेचे सदस्य]] | कार्यकाळ_आरंभ3 = [[डिसेंबर ९|९ डिसेंबर]] [[इ.स. १९४६|१९४६]] | कार्यकाळ_समाप्ती3 = [[जानेवारी २४|२४ जानेवारी]] [[इ.स. १९५०|१९५०]] | मतदारसंघ3 = [[बंगाल प्रांत]] (१९४६–१९४७)<br />[[मुंबई राज्य]] (१९४७–१९५०) | क्रम4 = | पद4 = ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, ऊर्जामंत्री व बांधकाममंत्री; व्हाइसरॉयचे कार्यकारी मंडळ | कार्यकाळ_आरंभ4 = [[जुलै २०|२० जुलै]] [[इ.स. १९४२|१९४२]] | कार्यकाळ_समाप्ती4 = [[ऑक्टोबर २०|२० ऑक्टोबर]] [[इ.स. १९४६|१९४६]] | मागील4 = फेरोज खान नून | क्रम5 = | पद5 = मुंबई विधानसभेचे विरोधी पक्षनेते | कार्यकाळ_आरंभ5 = [[इ.स. १९३७]] | कार्यकाळ_समाप्ती5 = [[इ.स. १९४२]] | गव्हर्नर-जनरल5 = | क्रम6 = | पद6 = मुंबई विधानसभेचे सदस्य | कार्यकाळ_आरंभ6 = [[इ.स. १९३७]] | कार्यकाळ_समाप्ती6 = [[इ.स. १९४२]] | गव्हर्नर-जनरल6 = | क्रम7 = | पद7 = मुंबई विधिमंडळाचे सदस्य | कार्यकाळ_आरंभ7 = [[डिसेंबर]] [[इ.स. १९२६]] | कार्यकाळ_समाप्ती7 = [[इ.स. १९३७]] | गव्हर्नर-जनरल7 = | जन्मदिनांक = [[१४ एप्रिल]], [[इ.स. १८९१]] | जन्मस्थान = [[महू]], [[मध्य प्रांत]], [[ब्रिटिश भारत]] <br /> (सध्या [[भीम जन्मभूमी]], [[डॉ. आंबेडकर नगर]], [[मध्य प्रदेश]]) | मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1956|12|6|1891|4|14}} | मृत्युस्थान = [[नवी दिल्ली]], [[दिल्ली]], [[भारत]] <br /> (सध्या [[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक]], [[दिल्ली]]) | राष्ट्रीयत्व = [[भारतीय]] | पक्ष = {{•}}[[स्वतंत्र मजूर पक्ष]]<br /> {{•}}[[शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन]]<br /> {{•}}[[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया]] | शिक्षण = {{•}}[[मुंबई विद्यापीठ]]<br />{{•}}[[कोलंबिया विद्यापीठ]]<br />{{•}}[[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स]]<br />{{•}}ग्रेज इन्, लंडन<br />{{•}}बॉन विद्यापीठ, जर्मनी | इतरपक्ष = '''सामाजिक संस्था''' : <br />{{•}} [[बहिष्कृत हितकारिणी सभा]]<br />{{•}} [[समता सैनिक दल]]<br /><br />'''शैक्षणिक संस्था''' : <br />{{•}} [[डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी]]<br />{{•}} [[द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट]]<br />{{•}} [[पिपल्स एज्युकेशन सोसायटी]] <br /><br /> '''धार्मिक संस्था''' : <br />{{•}} [[भारतीय बौद्ध महासभा]] | आई = [[भीमाबाई सकपाळ]] | वडील = [[रामजी सकपाळ]] | पती = | पत्नी = {{•}} [[रमाबाई आंबेडकर]] <br /><sub>(विवाह १९०६ - निधन १९३५)</sub><br /><br />{{•}} [[सविता आंबेडकर]] <br /><sub>(विवाह १९४८ - निधन २००३)</sub> | नाते = '''[[आंबेडकर कुटुंब]]''' | अपत्ये = [[यशवंत आंबेडकर]] | निवास = [[राजगृह]], [[मुंबई]] | धर्म = [[बौद्ध धर्म]] | शाळा_महाविद्यालय = | व्यवसाय = | धंदा = | सही = Dr. Babasaheb Ambedkar Signature.svg | संकेतस्थळ = | तळटीपा = }} '''भीमराव रामजी आंबेडकर''' तथा '''डॉ. बाबासाहेब आंबेडकर''' ([[१४ एप्रिल]], [[इ.स. १८९१|१८९१]] – [[६ डिसेंबर]], [[इ.स. १९५६|१९५६]]), हे [[भारतीय]] [[कायदेपंडित|न्यायशास्त्रज्ञ]], [[अर्थशास्त्रज्ञ]], [[राजकारण|राजकारणी]], [[तत्त्वज्ञान|तत्त्वज्ञ]] आणि [[समाजसुधारक]] होते. त्यांनी [[दलित बौद्ध चळवळ]]ीला प्रेरणा दिली आणि [[अस्पृश्य]] ([[दलित]]) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे [[भारताचे कायदा व न्यायमंत्री|पहिले कायदेमंत्री]], [[भारताचे संविधान|भारतीय संविधानाचे]] शिल्पकार, [[भारतामधील बौद्ध धर्म|भारतीय बौद्ध धर्माचे]] पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://c250.columbia.edu/c250_celebrates/remarkable_columbians/bhimrao_ambedkar.html|title=Bhimrao Ambedkar|language=en|access-date=2018-03-16}}</ref> बाबासाहेब आंबेडकर यांनी [[कोलंबिया विद्यापीठ]] आणि [[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स]] या शिक्षण संस्थांमधून [[अर्थशास्त्र]] विषयात [[विद्यावाचस्पती|पीएच.डी.]] पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी [[कायदा]], [[अर्थशास्त्र]] आणि [[राज्यशास्त्र]] या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक [[अर्थशास्त्रज्ञ]], [[प्राध्यापक]] आणि [[वकील]] होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारताच्या स्वातंत्र्यासाठी]] प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले. इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह [[बौद्ध धर्म]] स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. [[इ.स. १९९०]] मध्ये, त्यांना मरणोत्तर [[भारतरत्‍न]] हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी [[आंबेडकर जयंती]] म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.<ref>{{Cite web|url=http://ccis.nic.in/WriteReadData/CircularPortal/D2/D02est/12_6_2015_JCA-2-19032015.pdf|title=Worldwide Ambedkar Jayanti celebration from ccis.nic.in on 19th March 2015|language=en}}</ref> इ.स. २०१२ मध्ये, "[[द ग्रेटेस्ट इंडियन]]" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत. == सुरुवातीचे जीवन == === पूर्वज === [[चित्र:Young Ambedkar.gif|thumb|right|तरुण डॉ. आंबेडकर]] बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजी [[ब्रिटिश भारतीय लष्कर|इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात]] [[शिपाई]] म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी [[रामानंद पंथ]]ाची दीक्षा घेतली होती. त्यामुळे मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारांत शुद्ध विचाराला व शुद्ध आचाराला महत्त्वाचे स्थान होते.<ref name="auto24">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=३२}}</ref> मालोजींना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुलांनंतरच्या मिराबाई या मुलीचा जन्म झाला होता. तर इ.स. १८४८ च्या सुमारास जन्मलेले [[रामजी सकपाळ|रामजी]] हे मालोजींचे चौथे अपत्य होते.<ref name="auto24" /> मालोजींचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा असलेल्या रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले.<ref name="auto24" /> शिक्षण सुरू असताना रामजी इ.स. १८६६ च्या सुमारात वयाच्या १८व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स ॲन्ड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी १९ वर्षाचे असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय [[भीमाबाई सकपाळ|भीमाबाईंशी]] झाला. भीमाबाईंचे वडील [[मुरबाड]]चे राहणारे होते व ते इंग्रजी सैन्यात [[सुभेदार]] या पदावर होते.<ref name="auto34">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=३३}}</ref> रामजी हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी संत [[कबीर]]ाचे दोहे, [[ज्ञानेश्वर]], [[नामदेव]], [[चोखामेळा|चोखोबा]], [[एकनाथ]], [[तुकाराम]] इत्यादी संतांचे [[अभंग]] पाठ केले होते. ते रोज [[ज्ञानेश्वरी]] वाचत, सकाळी स्तोत्रे व भूपाळ्याही म्हणत. सैन्यात शिपाई असताना सैनिकी शाळेत त्यांचे इंग्रजी शिक्षण सुरू झाले व त्यांनी इंग्रजी भाषा उत्तमरीत्या आत्मसात केली. यामुळे ते नॉर्मल स्कूलच्या (मॅट्रिकच्या) परीक्षेत उत्तीर्ण झाले.<ref name="auto34" /> मॅट्रिक परीक्षा उतीर्ण झाल्यामुळे त्यांची शिपाई पदाची नोकरी सुटली व त्यांना सैनिकी शाळेत म्हणजेच 'नॉर्मल स्कूल'मध्ये शिक्षक पदाच्या नोकरीची पदोन्नती मिळाली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=३४}}</ref> रामजींना उत्तम शिक्षक होण्यासाठीचे प्रशिक्षण घेण्यास पुण्याच्या सैनिकी शाळेत प्रवेश मिळाला. प्रशिक्षित शिक्षक होऊन त्यांची इंग्रजी राजसत्तेच्या सैनिकी शाळेत पदोन्नती होऊन ते मुख्याध्यापक बनले व या पदावर ते चौदा वर्षे राहिले. त्यांना मुख्याध्यापक पदाच्या अखेरच्या टप्प्यात [[सुभेदार]]पदाचीही बढती मिळाली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=३४ व ३५}}</ref> रामजी व भीमाबाई या दांपत्याला सन १८९१पर्यंत चौदा अपत्ये झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जगल्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव (भिवा) ही तीन मुले हयात होती. भीमराव हा सर्वात लहान व चौदावे अपत्य होता.<ref name="auto46">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=३५}}</ref> === बालपण === रामजी ज्या पलटणीत होते ती पलटण इ.स. १८८८ मध्ये [[मध्य प्रदेश]]ातील [[महू]] येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते.<ref name="auto46" /> या काळात [[एप्रिल १४|१४ एप्रिल]] [[इ.स. १८९१|१८९१]] रोजी [[डॉ. आंबेडकर नगर|महू]] (आताचे [[डॉ. आंबेडकर नगर]]) या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.<ref name="auto46" /> रामजींनी [[मराठी भाषा|मराठी]] व [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव ''भिवा'' असे ठेवण्यात आले, त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. [[आंबेडकर कुटुंब|आंबेडकरांचे कुटुंब]] हे त्याकाळी [[अस्पृश्य]] गणल्या गेलेल्या [[महार]] जातीचे आणि महाराष्ट्रातील [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी]] जिल्ह्याच्या [[मंडणगड]] तालुक्यातील [[आंबडवे]] या गावचे होते. ('आंबडवे' या गावचा 'अंबावडे' असा चुकीचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.)<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/pune-news/about-name-of-ambadve-village-1227278/|title=आंबडवे नाव योग्यच – खासदार अमर साबळे|date=2016-04-14|work=[[लोकसत्ता]]|access-date=2018-03-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/kgtocollege-news/international-standard-educational-complex-at-original-village-of-dr-babasaheb-ambedkar-446635/lite/|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवडे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक संकुल|website=[[लोकसत्ता]]|access-date=2018-03-14}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-ambedkars-teacher-family-saving-memories-of-ambedkar-5489831-NOR.html|title=आंबेडकर गुरुजींचं कुटुंब जपतंय सामाजिक वसा, कुटुंबानं सांभाळल्या ‘त्या’ आठवणी|date=2016-12-26|work=[[दिव्य मराठी]]|access-date=2018-03-14}}</ref> अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://thewirehindi.com/30384/waiting-for-a-visa-br-ambedkar-koregaon-maharashtra/|title=प्रासंगिक: जब नौ साल की उम्र में कोरेगांव गए आंबेडकर को जातीय भेदभाव का सामना करना पड़ा|date=2018-01-03|website=The Wire - Hindi|language=hi|access-date=2021-06-05}}</ref> इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातल्या [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातील]] आपल्या मूळ गावाजवळील [[दापोली]] या गावातील ''कॅम्प दापोली'' वस्तीत परिवारासह राहू लागले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश मिळाला नाही व भीमरावास घरीच [[अक्षर]] ओळख करून द्यावी लागली. इ.स. १९९६ मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह [[दापोली]] सोडले व ते [[सातारा|साताऱ्याला]] जाऊन तेथे राहिले. यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. रामजींनी इ.स. १९९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील ''कॅम्प स्कूल'' या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.<ref name="auto46" /> या वर्षीच त्यांनी [[कबीर पंथ]]ाची दीक्षा घेतली. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधीत [[इ.स. १८९६]] मधे [[डोकेदुखी|मस्तकशूल]] या आजाराने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=४१}}</ref> त्यानंतर भीमासह व अन्य मुलांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी कठीण परिस्थितीत केले. साताऱ्यात आल्यावर थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आंबेडकर कुटुंब राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. रामजींनी [[इ.स. १८९६]]च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. [[इ.स. १८९८]] साली रामजींनी जीजाबाई नावाच्या विधवेसोबत दुसरे लग्न केले. साताऱ्यातील कॅम्प स्कूलमधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=४२}}</ref> [[कोकण]]ासह महाराष्ट्रातील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असत व त्यात शेवटी ''कर'' शब्द जोडण्याचा प्रघात आहे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव "सकपाळ" असतांना त्यांचे वडील [[रामजी सकपाळ|रामजी]] यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी [[सातारा|साताऱ्यातील]] गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे [[प्रतापसिंह हायस्कूल]])मध्ये "आंबडवेकर" असे आडनाव नोंदवले.<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-ambedkars-teacher-family-saving-memories-of-ambedkar-5489831-NOR.html|title=आंबेडकर गुरुजींचं कुटुंब जपतंय सामाजिक वसा, कुटुंबानं सांभाळल्या ‘त्या’ आठवणी|date=2016-12-26|work=[[दिव्य मराठी]]|access-date=2018-03-14}}</ref>) साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावांचे ''आंबडवेकर'' हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनिडे वाटत असे म्हणून माझे ''आंबेडकर'' हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमरावांना सुचविले. त्यावर भीमरावांनी होकार दिल्यावर तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव ''आंबडवेकर''चे '[[आंबेडकर]]' असे झाले.<ref>{{Cite book|title=[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९६६ चे पुस्तक)|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]|last=कीर|first=धनंजय|publisher=पॉप्युलर प्रकाशन|year=1966|isbn=|location=मुंबई|pages=६० ते ६३}}</ref> नोव्हेंबर १९०४ मध्ये भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण केली व यावर्षीच रामजी सकपाळ [[मुंबई]]ला सहपरिवार गेले.<ref name="auto8">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=४४}}</ref> === सुरुवातीचे शिक्षण === डिसेंबर १९०४ मध्ये रामजी सकपाळ सहपरिवार [[मुंबई]]ला आले व तेथील [[लोअर परळ]] भागातील ''डबक चाळ'' (बदक चाळ) नावाच्या एका इमारतीच्या एका खोलीत राहू लागले.<ref name="auto8" /> [[मुंबई]]मधे आल्यावर भीमराव हे [[एल्फिन्स्टन रोड|एल्फिन्स्टन रस्त्यावरील]] सरकारी शाळेत जाऊ लागले, एल्फिन्स्टन हायस्कूलमधे जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/1900s.html|title=1900s|access-date=2018-03-14|language=en}}</ref> [[कबीर पंथ]]ीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे रामजींनी मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर केला. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती.<ref name="columbia.edu">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/txt_ambedkar_waiting.html|title=Waiting for a Visa, by Dr. B. R. Ambedkar|access-date=2021-06-05|language=en}}</ref> जेव्हा त्यांना तहान लागत असे, तेव्हा शाळेतील पाणी पिण्याच्या भांड्याला किंवा [[पेला|पेल्याला]] स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नव्हती. तेव्हा एखादा उच्च जातीतील व्यक्ती उंचीवरून त्यांच्या ओंजळीवर पाणी ओतत असे. आंबेडकरांसाठी हे काम बहुधा शिपाई करीत. शिपाई उपलब्ध नसेल तर त्यांना दिवसभर पाण्याविनाच रहावे लागत असे; नंतर त्यांनी आपल्या लेखनात या घटनेचे "शिपाई नाही, तर पाणी नाही" असे वर्णन केले आहे.<ref name="columbia.edu"/> शाळेत असतानाच [[इ.स. १९०६]] मध्ये १४-१५ वर्षीय भीमरावांचे लग्न [[दापोली]]च्या भिकू वलंगकर यांची ९-१० वर्षीय कन्या रामीबाई उर्फ [[रमाबाई आंबेडकर|रमाबाई]] यांच्याशी झाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=४६}}</ref> एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना भीमरावांना वर्गातील स्पृश्य जातींच्या मुलांपासून दूर बसावे लागे. हायस्कूलमधील अनेक शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असत.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=४८ व ४९}}</ref> आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज १८ तास अभ्यास करत असत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=B.R. AMBEDKAR: Saviour of the Masses|last=Kapadiya|first=Payal|publisher=Wisha Wozzawriter published by Puffin|year=2012|isbn=|location=Mumbai|pages=14|language=en}}</ref> [[इ.स. १९०७]] साली भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=४९-५०}}</ref> ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भीमराव आंबेडकरांच्या ज्ञातिबांधवांनी [[कृष्णाजी अर्जुन केळुसकर]]गुरुजी यांच्या अध्यक्षेखाली सभा भरवून भिवा रामजी आंबेडकरांचे कौतुक केले. एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहीर सभा भरवण्यात आली होती. यावेळी केळुसकर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्धचरित्राची एक प्रत भीमरावांना भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच [[गौतम बुद्ध|बुद्धांच्या]] शिकवणुकींची माहिती मिळाली व ते बुद्धाप्रती आकर्षित झाले.<ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा|last=लोखंडे|first=भाऊ|publisher=परिजात प्रकाशन|year=२०१२|isbn=|location=कोल्हापुर|pages=१२२}}</ref><ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=५० व ७७}}</ref> आर्थिक अडचणीमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील, अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये [[सयाजीराव गायकवाड|महाराज सयाजीराव गायकवाड]] यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा रु.२५ची शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. त्यानंतर [[३ जानेवारी]], [[इ.स. १९०८]] रोजी भीमरावांनी [[एल्फिन्स्टन महाविद्यालय]]ात प्रवेश घेतला.<ref name="auto3">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=५१}}</ref> पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी [[मुंबई विद्यापीठ]]ाची [[राज्यशास्त्र]] आणि [[अर्थशास्त्र]] विषय घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केली आणि [[बडोदा संस्थान]]ात नोकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी १२ जानेवारी १९१२ रोजी त्यांना पहिला मुलगा [[यशवंत आंबेडकर|यशवंत]] झाला. त्याच सुमारात [[२ फेब्रुवारी]], [[इ.स. १९१३]] रोजी मुंबईमध्ये त्यांचे वडील रामजींचे आजाराने निधन झाले. पुढे चार महिन्यांनी बडोदा नरेशांकडून प्रति महिने साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती घेऊन [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[कोलंबिया विद्यापीठ]]ात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयाण केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://web.archive.org/web/20100625044711/http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/youth.html|title=youth|date=2010-06-25|access-date=2021-06-05|language=en}}</ref> == उच्च शिक्षण == [[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar 09.jpg|thumb|right|विद्यार्थी दशेतील आंबेडकर, सन १९१८]] आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.<ref>{{जर्नल स्रोत|last=आगलावे|first=डॉ. सरोज|date=एप्रिल २०१५|editor-last=ओक|editor-first=चंद्रशेखर|title=कर विकासोन्मुख हवेत...|url=http://dgipr.maharashtra.gov.in|journal=लोकराज्य|series=अंक १०|location=मुंबई|publisher=माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन|volume=|pages=१२|via=}}</ref> आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=८८ व ८९}}</ref> त्यांनी नोव्हेंबर, १८९६ ते नोव्हेंबर १९२३ अशा २७ वर्षांत [[मुंबई विद्यापीठ]], [[कोलंबिया विद्यापीठ]], [[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स]] आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी या दरम्यान बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५० च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२६, २७, ७३, ७९, ११३}}</ref> === मुंबई विद्यापीठ === केळुसकर गुरुजींनी [[मुंबई]]मध्ये [[वडोदरा|बडोद्याचे]] महाराज [[सयाजीराव गायकवाड]] यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. यानंतर [[निर्णयसागर छापखाना|निर्णयसागर छापखान्याचे]] मालक [[दामोदर सावळाराम यंदे]] यांनीही प्रयत्न केल्यावर महाराजांनी त्यांना जानेवारी १९०८पासून दरमहा रु. २५ची शिष्यवृत्ती देऊ केली. त्यानंतर ३ जानेवारी [[इ.स. १९०८]] रोजी रामजींनी भीमरावांचे नाव मुंबईतील [[एल्फिन्स्टन महाविद्यालय]]ात प्रीव्हियसच्या वर्गात दाखल केले.<ref name="auto3" /> भीमराव हे आंबेडकर घराण्यातील सर्वप्रथम महाविद्यालयीन विद्यार्थी झाले. या काळात रामजी डबकचाळ सोडून इंप्रूव्हमेंट ट्रस्टच्या (पोयबावाडी-[[परळ]]) चाळीत राहायला गेले. येथे भीमराव नियमित अभ्यास करत असे.<ref name="auto3" /> महाविद्यालयात भीमरावांना इंग्लिश व [[फारसी भाषा|फारसी]] विषयांत शेकडा ७५ पेक्षा जास्त गुण मिळत असे. तेथे इंग्लिशचे प्राध्यापक मुलर व फारसीचे प्राध्यापक के.बी. इराणी हे आंबेडकरांचे शिक्षक होते. आंबेडकर जानेवारी [[राज्यशास्त्र]] आणि [[अर्थशास्त्र]] हे मुख्य विषय घेऊन १९१३मध्ये बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. ते [[मुंबई विद्यापीठ]]ाची बी.ए.ची पदवी संपादन करणारे अस्पृश्य वर्गातील पहिले विद्यार्थी होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=५२}}</ref> महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहकार्यातून मुक्त व्हावे, असा विचार करून आंबेडकरांनी बडोदा संस्थानात नोकरी मिळवली व २३ जानेवारी १९१३ रोजी नोकरीवर रूजू झाले. पण नवव्या दिवशीच मुंबईत वडील आजारी असल्याची तार त्यांना मिळाली व दोन दिवसांनी ते मुंबईत आले. भीमरावांची वडिलांशी भेट झाल्यावर ३ फेब्रुवारी १९१३ रोजी रामजींचे निधन झाले.<ref name="auto23">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=५३}}</ref> यानंतर ते बडोद्यातील नोकरीवर पुन्हा वेळेवर हजर होऊ शकले नाहीत. दरम्यान त्यांना पुढचे पदव्युत्तर शिक्षण घेण्याची व त्याकरिता [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेला]] जाण्याची संधी मिळाली.<ref name="auto">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=५४}}</ref> === कोलंबिया विद्यापीठ === [[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar in Columbia University.jpg|thumb|right|१९१३-१६ दरम्यान कोलंबिया विद्यापीठात असताना विद्यार्थी डॉ. आंबेडकर]] बी.ए. उत्तीर्ण झाल्यावर आंबेडकरांसमोर नोकरी करून व घरची आर्थिक स्थिती सुधारणे, किंवा तर पदव्युत्तर शिक्षण घेणे आणि आपली शैक्षणिक पात्रता आणखी वाढवणे, असे पर्याय होते.<ref name="auto23" /> महाराज [[सयाजीराव गायकवाड]] [[बडोदा संस्थान|बडोदा संस्थानाच्या]] वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. त्याचवेळी आंबेडकर महाराजांना भेटले व [[बडोदा]] येथे आपल्याला बरोबर होत असलेला सामाजिक अन्याय महाराजांना सांगितला; त्यावर महाराजांनी काही प्रतिक्रिया दिली नाही परंतु त्यांनी आंबेडकरांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देउन अमेरिकेत पाठविणे पसंत केल्याचे सांगितले.<ref name="auto" /> ४ एप्रिल, १९१३ रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले, यात आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी १८ एप्रिल, १९१३ रोजी सह्या केल्या.<ref name="auto" /> या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत १५ जून १९१३ ते १४ जून १९१६ पर्यंत एकूण तीन वर्षांची होती. त्यानंतर आंबेडकर अमेरिकेला जाण्यासाठी [[मुंबई]]च्या बंदरातून एस.एस. अंकोना बोटीने प्रवास करून २१ जुलै, १९१३ रोजी दुपारी १२ वाजता अमेरिकेतील [[न्यू यॉर्क]] येथे पोचले. या शहरातील [[कोलंबिया विद्यापीठ]]ामध्ये राज्यशास्त्र शाखेत त्यांनी जुलै १९१३ ते जून १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=५५}}</ref> त्यांनी [[अर्थशास्त्र]] हा प्रमुख विषय आणि जोडीला [[समाजशास्त्र]], [[इतिहास]], [[राज्यशास्त्र]], [[मानववंशशास्त्र]] आणि [[तत्त्वज्ञान]] हे विषय निवडले. त्यांनी अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास करून विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन आर. के. सेलिग्मन यांचे आवडते विद्यार्थी झाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=५६ व ५७}}</ref> दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात [[लाला लजपतराय]] यांनी भीमरावांशी ओळख करून घेतली.<ref name="auto9">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=५७}}</ref> भीमराव आंबेडकर या ग्रंथालयात सर्वांच्या अगोदर हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत, याची माहिती लजपतराय यांना झाली होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली. एकदा लजपतराय व आंबेडकर यांचा अर्थशास्त्र व समाजशास्त्र संबंधित विषयांवर संवाद सुरू असताना प्राध्यापक [[एडविन रॉबर्ट अँडरसन सेलीग्मन|एडविन सेलिग्मन]] तेथे आले व तेही संवादात सहभागी झाले.<ref name="auto9" /> प्रा. सेलिग्मन हे आंबेडकरांचे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे सखोल ज्ञान जानून होते. लजपतराय यांनी आंबेडकरांच्या ज्ञानाची स्तुती केली. त्याचवेळी सेलिग्मन यांनी आंबेडकरांबद्दल "भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत." असे म्हणले.<ref name="auto9" /> एम.ए.च्या पदवीसाठी भीमरावांनी ''एन्शंट इंडियन कॉमर्स'' (प्राचीन भारतीय व्यापार) या विषयावर प्रबंध लिहून तो १५ मे, १९१५ रोजी कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. २ जून, १९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना विद्यापीठाने एम.ए.ची पदवी प्रदान केली. हा प्रबंध नंतर ''अ‍ॅडमिशन अँड फायनान्स ऑफ इस्ट इंडिया कंपनी'' नावाचे प्रकाशित करण्यात आला.<ref name="auto51" /><ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=५७ व ५८}}</ref> त्यानंतर आंबेडकरांनी पीएच.डी. पदवीसाठी ''द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया: अ हिस्टॉरीकल अँड ॲनलाटिकल स्टडी'' (भारताचा राष्ट्रीय लाभांश: इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन) नावाचा प्रबंध लिहिणे सुरू केले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=५८}}</ref> १९१७ मध्ये विद्यापीठाने त्यांचा प्रबंध स्वीकारून त्यांना पीएच.डी. (डॉक्टर ऑफ फिलॉसफी)ची पदवी देण्याचे मान्य केले मात्र यासोबत एक अटही घातली की ज्यावेळी हा प्रबंध छापून त्याच्या काही प्रती विद्यापीठात सादर केल्या जातील तेव्हाच आंबेडकरांना पीएच.डी. पदवी रीतसर दिली जाईल.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=६२ व ६३}}</ref> मात्र प्रबंध स्वीकारल्यामुळे १९१७ मध्येच विद्यापीठाने आंबेडकरांनाना त्यांच्या नावापुढे 'डॉक्टर' (डॉ.) हा शब्द लावण्याची अनुमती दिली.<ref name="auto18">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=६३}}</ref> आंबेडकरांनी आपल्या पीएच.डी. प्रबंधामध्ये, ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या [[ब्रिटिश संसद|ब्रिटिश संसदेमधील]] सेक्रेटरी ऑफ स्टेट (भारतमंत्री) यांच्यामार्फत कसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकला तसेच अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्यसंस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. त्यानंतर आठ वर्षांनी (इ.स. १९२५ मध्ये) आंबेडकरांचा पीएच.डी.चा प्रबंध ''ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती'' या नावाने [[लंडन]]च्या पी.एस. किंग अँड कंपनीने ग्रंथरूपात प्रकाशित केला. आंबेडकरांनी प्रबंधाच्या प्रती कोलंबिया विद्यापीठात सादर केल्या, त्यानंतर ८ जून १९२७ रोजी आंबेडकरांना पीएच.डी. ही डॉक्टरेट पदवी रीतसर प्रदान करण्यात आली.<ref name="auto18" /> आंबेडकरांचे पीएच.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक प्रा. सेलिग्मन यांनी ग्रंथाची प्रस्तावना लिहिली होती. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षं सेलिग्मन यांच्याशी आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता.<ref name=":3">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/txt_zelliot1991.html|title=txt_zelliot1991|language=en|access-date=2018-03-31}}</ref> डॉ. आंबेडकरांनी आपला हा ग्रंथ महाराज [[सयाजीराव गायकवाड]] यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केला.<ref name="auto18" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://drbacmahad.org/Speeches/the-evolution-of-provincial-finance-in-british-india.pdf|title=The Evolution of Provincial Finance in British India|language=en}}</ref> ९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. [[ए.ए. गोल्डनवायझर]] यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या [[मानववंशशास्त्र]] विषयाच्या चर्चासत्रात ''[[कास्ट्स इन इंडिया]] : देअर मेकनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट'' (भारतातील जाती : त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी) नावाचा आपला एक नवीन शोधलेख वाचला.<ref name="auto18" /> शास्त्रीय विवेचन केलेला हा शोधलेख मे १९१७ ''इंडियन अँटीक्वेरी'' नावाच्या मासिकात प्रकाशित झाला. नंतर हाच शोधलेख पुस्तकाच्या रुपात प्रकाशित झाला. हे आंबेडकरांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होते.<ref name="auto18" /> कोलंबिया विद्यापिठामध्ये आंबेडकरांना [[जॉन ड्युई]] यांचेही मार्गदर्शन मिळाले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्ही सुद्धा प्रभावित झाले होते. आंबेडकरांनी या विद्यापीठात प्रथमच ''स्वातंत्र्य, समता आणि बंधुता'' तत्त्वांचा अनुभव घेतला होता. "कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले", असे आंबेडकरांनी एका मुलाखतीत म्हटले होते. आंबेडकरांनी ३ वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ ३ वर्षांच्या आधी पूर्ण केला होता. लंडनला जाऊन अर्थशास्त्रामध्ये संशोधन करून अन्य पदव्या मिळवाव्यात ह्या विचाराने त्यांनी फेब्रुवारी १९१६ मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांना दोन-तीन वर्ष शिष्यवृत्तीची मुदतवाढ मिळविण्यासाठी विनंतीपत्र पाठवले. मात्र ती विनंती अमान्य करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर प्राध्यापक सेलिग्मन यांच्या शिफारसपत्रासह गायकवाडांना दुसरे विनंती पत्र पाठवले, मात्र यावेळी त्यांना केवळ एका वर्षाकरिता शिष्यवृत्तीची मुदत वाढवून देण्यात आली, मग मे १९१६ मध्ये ते लंडनला गेले.<ref name=":3" /><ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=५९}}</ref><ref name="auto42">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=६०}}</ref> === लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन === [[चित्र:Dr. B. R. Ambedkar with his professors and friends from the London School of Economics and Political Science, 1916-17.jpg|thumb|right|300px|डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मधल्या रांगेत उजवीकडून पहिले) [[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स]]मध्ये शिकत असतांना प्राध्यापक व मित्रांबरोबर घेतलेले छायाचित्र, १९१६-१७]] [[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar as Barrister in London.jpg|thumb|बॅरिस्टर-ॲट-लॉ पदवी प्राप्त केल्यानंतर आंबेडकर यांचे छायाचित्र, इ.स. १९२२, लंडन]] आंबेडकरांनी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[कोलंबिया विद्यापीठ|कोलंबिया विद्यापीठातील]] आपल्या अभ्यासक्रम संपल्यावर पुढील शिक्षण [[लंडन]] मध्ये करण्याचे ठरवले. इ.स. १९१६ च्या जून महिन्यात ते [[लिव्हरपूल]] बंदरात उतरले व पुढचा प्रवास रेल्वेने करत [[लंडन]]ला पोहोचले.<ref name="auto42" /> कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक सीगर यांनी [[लंडन विद्यापीठ|लंडन विद्यापीठाचे]] अर्थशास्त्राचे प्राध्यापक [[एडविन कॅनन]] यांना आंबेडकरांसाठी परिचयपत्र दिले होते. "डॉ. भीमराव आंबेडकरांची अर्थशास्त्रातील प्रगती एखाद्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकापेक्षाही जास्त आहे" असे त्या परिचयपत्रात सीगर यांनी लिहिले होते.<ref name="auto42"/> तसेच प्रा. सेलिग्मन यांनीही अर्थशास्त्रज्ञ सिडने वेब यांच्या नावे परिचयपत्र आंबेडकरांजवळ दिले होते, ज्यात आंबेडकरांना अर्थशास्त्राच्या विविध ग्रंथांचा अभ्यास करता यावा म्हणून लंडन येथील विविध ग्रंथालयात प्रवेश मिळवून द्यावा असे सांगितले होते. त्यानुसार वेब यांनी लंडनमधील [[इंडिया हाऊस]]च्या ग्रंथालयात आंबेडकरांना अभ्यास करता येईल अशी सोय उपलब्ध करून दिली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=६० व ६१}}</ref> अर्थशास्त्रामध्ये पदव्या घेण्याच्या हेतूने इ.स. १९१६ च्या ऑक्टोबर महिन्यात आंबेडकरांनी [[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स]] अँड पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेतला. कोलंबिया विद्यापीठात एम.ए. व पीएच.डी. या पदव्यांसाठी आंबेडकरांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता, त्यामुळे बी.एस्सी.ची परीक्षा न देता थेट एम.एस्सी. साठी प्रवेश मिळावा, अशी प्रा. कॅनन यांच्या शिफारशीसह असलेली विनंती [[लंडन विद्यापीठ|लंडन विद्यापीठाने]] मान्य केली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=६१}}</ref> हा अभ्यास सुरू असतानाच समांतर [[बॅरिस्टर]] होण्यासाठी ११ नोव्हेंबर १९१६ रोजी लंडनमधील [[ग्रेज इन]] मध्ये प्रवेश घेतला.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=६०, ६१ व ६३}}</ref> एम.एस्सी. पदवी मिळवण्याकरिता ''प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स'' (भारतीय शाही अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) विषयावर प्रबंध लिहिणे सुरू केले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=६२}}</ref> परंतु त्यांच्या एक वर्ष शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे अभ्यास अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. लंडन सोडण्यापूर्वी आंबेडकरांनी पुढील चार वर्षांच्या कालमर्यादेत म्हणजे ऑक्टोबर १९१७ ते सप्टेंबर १९२१ पर्यंत कोणत्याही वेळी लंडन येऊन आपला अपूर्ण राहिलेला अभ्यास करण्यासाठी पुन्हा प्रवेश घ्यावा, अशी [[लंडन विद्यापीठ|लंडन विद्यापीठाकडून]] परवानगी मिळवली होती.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=६४}}</ref> [[चित्र:The photograph of Dr. Babasaheb Ambedkar was appointed as Professor of Economics on November 19, 1918..jpg|thumb|right|१९ नोव्हेंबर १९१८ रोजी डॉ. आंबेडकरांची मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये अर्थशास्त्राच्या प्राध्यापक असतानाचे छायाचित्र.]] जुले इ.स. १९१७ मध्ये आंबेडकर मुंबईला परत आले. [[बडोदा संस्थान]]च्या करारान्वये त्यांनी [[वडोदरा|बडोद्यात]] दरमहा एकशे पन्नास रुपयांची नोकरी घेतली. आंबेडकरांना महाराजांचे ''मिलिटरी सेक्रेटरी'' म्हणून नेमण्यात आले. येथे आंबडकर अस्पृश्य असल्याने आपल्या कार्यालयात अन्य सहकारी व कर्मचारी त्यांचा सतत अपमान करीत असत.<ref name="गायकवाड 'राजवंश' २०१६ ६५">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=६५}}</ref> आंबेडकरांनी गायकवाडांना याबाबतचे निवेदन दिले होते परंतु यावर कार्यवाही झाली नाही.<ref name="गायकवाड 'राजवंश' २०१६ ६५"/> अस्पृश्य असल्यामुळे [[वडोदरा|बडोद्यात]] राहण्यासाठी आंबेडकरांना जागा मिळाली नाही त्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला व १९१७ च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईला परतले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=६५ व ६६}}</ref> त्यांना दोन पारशी विद्यार्थांना त्यांच्या घरी जाऊन शिकविण्याची दरमहा ₹१०० मिळणारी शिकवणी त्यांनी घेतली.<ref name="auto19">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=६६}}</ref> जोडीला त्यांनी व्यापाऱ्यांना आणि व्यापारी संस्थांना सल्ले देणारी ''स्टॉक्स अँड शेअर्स ॲडव्हायझर्स'' नावाची कंपनी सुरू केली. मात्र ही कंपनी महार व्यक्तीची आहे असे समजल्यावर लोकांचे सल्ले घेण्यास येणे बंद झाले व आंबेडकरांना आपली कंपनी बंद करावी लागली.<ref name="auto19" /> ''दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स'' या व्यापारविषय शिक्षण सल्ले देणाऱ्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र, बँकेचे व्यवहार आणि व्यापारी कायदे हे विषय शिकवण्यासाठी प्राध्यापक म्हणून आंबेडकरांना दरमहा पन्नास रुपये वेतनावर नियुक्त करण्यात आले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=६६ व ६७}}</ref> दरमहा दीडशे रुपयांची ही आवक घरखर्च व शिक्षण पूर्ण करण्यासाठी साठवणूकीसाठी तोकडी होती. ते अर्थशास्त्रीय प्रश्नांवर लेख लिहून वर्तमानपत्रांकडे प्रसिद्धीसाठी पाठवत यातून त्यांना थोडी आर्थिक मदत होई. याखेरीज आंबेडकरांनी [[कास्ट्स इन इंडिया]] व [[स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज]] हे आपले दोन प्रबंध पुस्तकस्वरुपाने प्रसिद्ध केले. यातूनही त्यांना पैसा जमा करण्याइतपत अर्थ प्राप्ती झाली नाही. या दरम्यान ते मुंबईतील विविध ग्रंथालयात जात आणि लंडनच्या अभ्यासास उपयुक्त अशा ग्रंथांचे वाचन करत व टिपणे काढत.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=६७}}</ref> पुढे [[सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स]] या मुंबईतील सरकारी महाविद्यालयात ''राजकीय अर्थशास्त्र'' विषयाच्या प्राध्यापकाची जागा दोन वर्षांकरीता रिकामी झालेल्या जागेवर शासनाने १० नोव्हेंबर १९१८ रोजी डॉ. आंबेडकरांची नेमणूक केली. त्यांना या नोकरीचा पगार दरमहा ४५० रुपये मिळत असे.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=६७ व ६८}}</ref> याचदरम्यान इ.स. १९१८ मध्ये त्यांचे मोठे भाऊ आनंदराव यांचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची घरखर्चाची जबाबदारी एकट्या भीमरावांवर आली. आंबेडकरांच्या अर्थशास्त्रावरील व्याख्यानांनी त्यांचे विद्यार्थी प्रभावित होत असत. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक बनले. त्यांचे लेक्चर्स ऐकण्यासाठी अन्य महाविद्यालयांचेही विद्यार्थी वर्गात येऊन बसत असत.<ref name="गायकवाड 'राजवंश' २०१६ ६८">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=६८}}</ref> आंबेडकर सिडनहॅम महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील प्रामुख्याने अर्थशास्त्रावरील ग्रंथ वाचत असत व टिपणे काढत असत. आंबेडकर घरखर्चासाठी शंभर रुपये देउन बाकीचे पैसे पुढील शिक्षणासाठी जमा करून ठेवत असत. ११ मार्च १९२० रोजी त्यांची प्राध्यापकाची नोकरी संपली.<ref name="गायकवाड 'राजवंश' २०१६ ६८"/> सामाजिक कार्याच्या माध्यमातून आंबेडकरांचा [[कोल्हापूर संस्थान]]चे राजर्षी [[शाहू महाराज]] यांच्याशी परिचय झाला होता. त्यामुळे जेव्हा आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला जाण्याच्या तयारीला लागले तेव्हा त्यांना शाहू महाराजांनी दीड हजार रुपये सहकार्य म्हणून दिले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=६८ व ६९}}</ref> ५ जुलै १९२० रोजी 'सिटी ऑफ एक्टिटर' या बोटीने आंबेडकर लंडनकडे रवाना झाले.<ref name="auto25">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=६९}}</ref> ३० सप्टेंबर १९२० रोजी आंबेडकरांनी लंडन स्कूल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि ग्रेज-इन मध्ये पुन्हा प्रवेश घेतला.<ref name="auto25" /> ते सकाळी सहा वाजता ग्रंथालयात जात, ग्रंथालयात सर्वप्रथम त्यांचाच प्रवेश होई.<ref name="गायकवाड 'राजवंश' २०१६ ७०">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=७०}}</ref> दिवसभर पुरेल इतके साहित्य घेउन ते एकाबैठकी अखंड अखंड अभ्यास करीत. दुपारच्या वेळी खाण्यासाठीच ते जागेवरून थोडा वेळ आपल्या जागेवरून उठत असत. ग्रंथालय सायंकाळी बंद होत असताना ते सर्वात शेवटी बाहेर पडत असत.<ref name="गायकवाड 'राजवंश' २०१६ ७०"/> राहण्याच्या ठिकाणीही ते जेवणानंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करत असत. खाणे, आराम करणे, झोप घेणे किंवा मनोरंजनासाठी वेळे देणे; हे सर्व त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नसून सतत अभ्यास करणे, हे त्यांचे ध्येय होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=६९-७०}}</ref> वर्षभरात आंबेडकरांनी त्यांचा शोधप्रबंध ''प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया'' (ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) तयार केला आणि जून १९२१ मध्ये एम.एस्सी.च्या पदवीसाठी लंडन विद्यापीठात सादर केला. विद्यापीठाने प्रंबंध स्वीकारून २० जून १९२१ रोजी त्यांना अर्थशास्त्रातील एम.एस्सी. ही पदवी प्रदान केली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=७०-७१}}</ref> २८ जून १९२२ रोजी ग्रेज-इन संस्थेने त्यांना ''बॅरिस्टर-ॲट-लॉ'' (बार-ॲट-लॉ) ही कायद्याची उच्चतम पदवी प्रदान केली.<ref name="auto12">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=७१}}</ref> त्यानंतर '[[द प्रोब्लम ऑफ रुपी]]' (रुपयाचा प्रश्न) हा अर्थशास्त्रीय प्रबंध तयार करून 'डॉक्टर ऑफ सायन्स' (डी.एस्सी.)च्या पदवीसाठी ऑक्टोबर १९२२ मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला. त्यांनतर, अर्थशास्त्रावर संशोधनात्मक लेखन करून [[जर्मनी]]च्या [[बॉन विद्यापीठ]]ाचीही डॉक्टरेट पदवी मिळवावी हा विचार करून ते जर्मनीला गेले आणि बॉन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. ते [[जर्मन भाषा]]ही शिकलेले होते.<ref name="auto12"/> तेथे तीन महिने राहून त्यांनी प्रबंधलेखनाची तयारी केली. त्याचवेळी शिक्षक एडविन कॅनन यांनी डी.एस्सी. पदवी संदर्भात लंडनला येण्यासंबंधीचे पत्र त्यांना पाठवल्यामुळे ते लगेच लंडनला परतले.<ref name="auto12" /> प्रबंधात आंबेडकरांनी भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या धोरणांवर टीका केलेली असल्यामुळे मार्च १९२३ मध्ये परीक्षकांनी स्वतःच्या प्रबंधाचे त्यांच्या धोरणानुसार पुनर्लेखन करण्याचे सांगितले. यासाठी तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार होता. यादरम्यान त्यांच्याजवळील पैसे संपत चालले होते म्हणून त्यांनी भारतात जाऊन तेथे प्रबंध पूर्ण करण्याचे ठरवले. त्यांनी बॉन विद्यापीठाचा प्रबंध सोडून दिला. आंबेडकर लंडनहून बोटीने भारताकडे निघाले व ३ एप्रिल १९२३ रोजी ते मुंबईला पोहोचले. ऑगस्ट १९२३ मध्ये आंबेडकरांनी आपले निष्कर्ष न बदलता लिखाणाची पद्धत बदलून प्रबंध लंडन विद्यापीठाला पुन्हा एकदा पाठवला. विद्यापीठाने तो प्रबंध मान्य करत नोव्हेंबर १९२३ मध्ये त्यांना डी.एस्सी.ची पदवी प्रदान केली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=७२}}</ref> लंडनच्या ''पी.एस. किंग अँड कंपनी'' प्रकाशन संस्थेने ''द प्रोब्लेम ऑफ रुपी'' हा प्रबंध इ.स. १९२३ च्या डिसेंबर मध्ये ग्रंथरुपाने प्रसिद्ध केला. या ग्रंथाला त्यांचे मार्गदर्शक अर्थशास्त्रज्ञ डॉ. कॅनन यांनी प्रस्तावना लिहिली होती. हा प्रबंध आंबेडकरांनी आपल्या आई-वडिलांस अर्पण केला होता.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=७३}}</ref> या संशोधनांमुळे तसेच ग्रंथलेखनामुळे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ज्ञानशाखांतील तज्ज्ञ व्यक्ती तसेच निष्णात [[कायदेपंडित]] म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओळखले जाऊ लागले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=८५}}</ref> इंग्लंडमध्ये शिकत असताना ज्या अभ्यासक्रमाला ८ वर्षे लागतात तो आंबेडकरांनी २ वर्षे ३ महिन्यांत यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला होता. यासाठी त्यांना दररोज २४ तासांपैकी २१ तास अभ्यास करावा लागला.<ref>{{Cite book|title=माझी आत्मकथा|last=आंबेडकर|first=डॉ. बाबासाहेब|publisher=कौशल्य प्रकाशन|year=२०१४|isbn=|location=औरंगाबाद|pages=३१}}</ref> == जातिसंस्था विषयक सिद्धान्त == {{मुख्य|कास्ट्स इन इंडिया}} अमेरीकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये १९१६ साली डॉ. ए.ए. गोल्डनविझर यांनी [[मानववंशशास्त्र]] विषयक परिसंवादात भाग घेण्यासाठी भीमराव आंबेडकरांना बोलविले. त्यांनी [[कास्ट्स इन इंडिया|भारतातील जाती, त्यांचा उगम, विकास आणि वास्तविकता]] या विषयावर व्याख्यान दिले. तेव्हा आंबेडकर हे केवळ २५ वर्षांचे होते.<ref name="auto17">{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=६}}</ref> आंबेडकरांनी या आपल्या शोध पुस्तिकेत जातिसंस्था विषयक खालील सिद्धांत मांडले. <blockquote> वर्ग आणि जात तसे मानायचे झाले, तर निकटवर्ती होत. कालांतराने ते अलग होतात. बंदिस्त केलेली, गोठवलेला वर्ग म्हणजे ‘जात’.<ref name="auto17" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/txt_ambedkar_castes.html|title=Castes in India: Their Mechanism, Genesis, and Development, by Dr. B. R. Ambedkar|language=en|access-date=2018-04-01}}</ref> </blockquote> जातिसंस्था मनूने निर्माण केली हे डॉ. आंबेडकरांना मान्य नव्हते. आंबेडकरांच्या मतानुसार, 'मनूने जातीचा कायदा सांगितला नाही. तो ते करू शकता नव्हता. मनूपूर्वी कित्येक वर्षे जातिसंस्था अस्तित्वात होत्या. स्मृतिकार मनूने अस्तित्वात असलेल्या कायद्यांची संहिता बनवून, त्याला तात्त्विक आणि धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिले.'<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=६ व ७}}</ref> ४ जानेवारी १९२८ रोजी [[द टाइम्स ऑफ इंडिया]]च्या इंदूर संस्थानात अनुसूचित जातींना मिळणाऱ्या वाईट वागणुकीबद्दलच्या वृत्तांताची तुलना आंबेडकरांनी १८ व्या शतकातील [[पेशवाई]]तील रिजनाच्या स्थितीशी केली.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=७}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://ccnmtl.columbia.edu/projects/mmt/ambedkar/web/section_2.html|title=Section 2 [Why social reform is necessary for political reform]|language=en|access-date=2018-04-01}}</ref> आंबेडकरांनी ''[[जात]]'' या संकल्पनेची चिकित्सा करून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. <blockquote>जात ही ''श्रमविभागणी'' वरही अवलंबून नाही आणि ''नैसर्गिक कल वा योग्यतेवरही'' अवलंबून नाही. व्यक्तीची कामे जात आधीच तयार करते. कूळ कुवतीच्या आधारे नव्हे तर, जन्मानुसार किंवा आई-वडिलांच्या सामाजिक स्थानानुसार ठरते.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=७ व ८}}</ref> </blockquote> == वकिली == [[चित्र:Babasaheb Ambedkar as a Lawyer in Bombay High Court.jpg|thumb|right|बॉम्बे उच्च न्यायालयामधील वकील आंबेडकर]] आंबेडकर १९२२ मध्ये ग्रेज इन येथून बॅरिस्टर-ॲट-लॉ ही पदवी घेउन ३ एप्रिल, १९२३ रोजी मुंबईत परतले. समाजकार्य करावे व अर्थाजनासाठी वकिली करावी असा निर्णय त्यांनी घेतला व [[परळ]]च्या दामोदर हॉलमध्ये पहिल्या मजल्यावर एक खोली कार्यालयासाठी मिळवली. जून महिन्यात त्यांनी वकिलीच्या प्रॅक्टिससाठी [[मुंबई उच्च न्यायालय|मुंबई उच्चन्यायालयात]] आपले नाव नोंदवण्यासाठी अर्ज दाखल केला व ५ जुलै, १९२३ रोजी उच्च न्यायालयाने त्यांचे नाव नोंदवून घेतले. वकिली सुरू झाल्यावर आंबेडकर अस्पृश्य समाजाचे असल्याने स्पृश्य समाजाच्या वकिलांनी त्यांना सहकार्य करण्याचे टाळले. अशा स्थितीत बाळकृष्ण गणेश मोडक नावाच्या एका स्पृश्य वकीलाने आंबेडकरांना वकिली करत राहण्यासाठी सहकार्य केले.<ref name="auto50">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२०|language=मराठी}}</ref> आंबेडकरांना पहिली केस म्हणून [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्यातल्या]] आडगावच्या महार जातीच्या जाधव बंधूंची केस मिळाली. ही केस वर्षभर चालली व यशस्वीही झाली. केसची फी म्हणून आंबेडकरांना सहाशे रुपये मिळाले.<ref name="auto50" /> वकिलीतून घरखर्च भागत नसल्यामुळे त्यांनी बॉटलीबॉईज अकौंटसी इन्स्टिट्युटमध्ये मर्कंटाइल लॉचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. याचे त्यांना महिन्याला दोनशे रुपये वेतन मिळे. ही प्राध्यापक पदाची नोकरी त्यांनी १० जून, १९२५ ते ३१ मार्च, १९२८ पर्यंत केली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२० व १२१|language=मराठी}}</ref> आंबेडकरांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतला होता. ब्राह्मणेत्तर सत्यशोधक चळवळीशी संबंधित नेते [[केशव गणेश बागडे]], [[केशवराव मारुतीराव जेधे]], [[रांमचंद्र नारायण लाड]] आणि [[दिनकरराव शंकरराव जवळकर]] या चौघांवर "देशाचे दुश्मन" हे पुस्तक लिहिण्याच्या कारणांवरून खटला भरण्यात येऊन खालच्या न्यायालयाने त्यांना दोषी मानले होते. आंबेडकरांनी त्यांची अपील लढवून ऑक्टोबर १९२६ मध्ये त्या चौघांनाही वरच्या न्यायालयातून निर्दोष मुक्तता मिळवून दिली. फिर्यादीच्या बाजूने [[पुणे|पुण्यातील]] वकील एल.बी. भोपटकर होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२६|language=मराठी}}</ref> ''इंडिया अँड चायना'' या पुस्तकाचे लेखक फिलीफ स्प्रॅट यांनाही आंबेडकरांच्या वकिलीनिशी २८ नोव्हेंबर, १९२७ रोजी न्यायालयाद्वारे दोषमुक्त करण्यात आले. बॅरिस्टर आंबेडकरांची यशस्वी वकिलांमध्ये गणना होऊ लागली.<ref name="auto21">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२७|language=मराठी}}</ref> [[शहापूर तालुका|शहापूर तालुक्यातील]] [[किन्हवली]] येथील व्यापारी चंदुलाला सरूपचंद शहा यांच्याविरुद्ध १९३० च्या [[भारतीय दंड संहिता|इंडियन पिनल कोड]]च्या कायद्याखाली बेकायदा शस्त्रे आणि स्फोटके बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना शहा यांचे वकील प्रभाकर रेगे यांनी या गुन्ह्यातून तुम्हाला सोडवणे आपणास शक्य नसल्याचे सांगितला व [[दादर]]च्या [[हिंदू कॉलनी|हिंदू कॉलनीमध्ये]] राहणाऱ्या डॉ. आंबेडकरांना भेटण्याचे सांगितले. पुढची तारीख कोणती आहे हे विचारून डॉ. आंबेडकरांनी त्यांचे वकीलपत्र स्वीकारले. त्यांनी [[ठाणे]] येथे सत्र न्यायालयात शस्त्र कायद्याप्रकरणी न्यायाधीशांसमोर दोनच मिनिटे युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर न्यायाधीशांकडून चंदुलाल शेठ यांना आरोपातून निर्दोष सोडवण्यात आले. यासाठी आंबेडकरांनी फक्त ठाणे-दादर रेल्वेचे तिकीट हेच मानधन घतेले होते.<ref name="Gaikwad">{{Cite web|url=http://prahaar.in/%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b2/|title=..आणि बाबासाहेबांनी चंदुलाल शहा यांना आरोपातून सोडविले! &#124;|first=Priyanka|last=Gaikwad}}</ref> सन १९३० ते १९३८ या कालावधीत शहापूर येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात वकील म्हणून अनेक खटले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवले. [[वाशिंद]] येथील नाना मलबारी यांच्या घरी डॉ. आंबेडकर आले असताना ते ज्या लाकडी खुर्चीवर बसले होते ती खुर्ची त्यांनी आजपर्यंत जपून ठेवली आहे. आता ती खुर्ची कासने येथील विहारात मलबारी यांनी दान केलेली आहे.<ref name="Gaikwad"/> == अस्पृश्यता निर्मूलन व जातीअंताचा लढा == [[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar delivering a speech 2.jpg|thumb|300px|right|बाबासाहेब आंबेडकर सभेत संबोधित करताना विशेष उपस्थिती महिलांची दिसत आहे. (१९४०)]] भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत.<ref name="auto13"/> जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये बाबासाहेबांचे स्थान आहे, असे [[गेल ऑमवेट|डॉ. गेल ऑमवेट]] सांगतात.<ref name="auto13">{{Cite web|url=https://www.bbc.com/marathi/india-43756471|title=दृष्टिकोन : न्यू यॉर्क आणि शिकागोमध्येही फडकतोय आंबेडकरांचा निळा झेंडा|first=डॉ गेल|last=ऑमवेट|date=13 एप्रिल 2018|via=www.bbc.com}}</ref> सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी तीन महत्त्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता - लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप.<ref>{{स्रोत बातमी|last=आर्य|first=दिव्या|url=https://www.bbc.com/marathi/india-43620153|title=जाती-धर्माच्या बेड्या तोडण्यासाठी धडपडणाऱ्या त्या|publisher=BBC News मराठी|year=2018|language=mr}}</ref> आंबेडकरांना बालपणापासून अस्पृश्येचा सामना करावा लागला.<ref>{{Cite web|url=http://thewirehindi.com/30384/waiting-for-a-visa-br-ambedkar-koregaon-maharashtra/|title=प्रासंगिक: जब नौ साल की उम्र में कोरेगांव गए आंबेडकर को जातीय भेदभाव का सामना करना पड़ा|website=thewirehindi.com}}</ref> [[इ.स. १९३५]]-[[इ.स. १९३६|३६]] या कालावधी दरम्यान लिहिलेल्या [[वेटिंग फॉर अ व्हिझा]] या आपल्या आत्मकथेत आंबेडकरांनी [[अस्पृश्यता|अस्पृश्यतेसंबंधी]] त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत.<ref name="columbia.edu"/><ref>{{स्रोत पुस्तक|last1=Moon|first1=Vasant|शीर्षक=Dr. Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol. 12|date=1993|publisher=Bombay: Education Department, Government of Maharashtra|location=Mumbai|accessdate=15 April 2015}}</ref> हे आत्मचरित्रपर पुस्तक [[कोलंबिया विद्यापीठ]]ात 'पाठ्यपुस्तक' म्हणून वापरले जाते.<ref name="columbia.edu"/><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://hindi.theprint.in/opinion/ambedkars-autobiography-is-not-taught-in-india-but-columbia-university/55760/|title=भारत नहीं, कोलंबिया यूनिवर्सिटी में पढ़ाई जाती है डॉ. भीमराव आम्बेडकर की आत्मकथा|last=सिद्धार्थ|date=2019-04-14|website=ThePrint Hindi|language=en-US|access-date=2021-06-05}}</ref> राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा हा [[टिळक]] व [[आगरकर]] यांच्यातील वाद डॉ. आंबेडकरांच्याही मनात चालत होता. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणा व अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली. बाबासाहेब आंबेडकर भारतातील ब्रिटिश सत्तेचे सुद्धा विरोधक होते. === साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष === इंग्रज सरकारकडून भारतातील अस्पृश्य समाजाला राजकीय व सामाजिक स्वरुपाचे हक्क [[इ.स. १९१९]] पर्यंत मिळालेले नव्हते. पण ज्यावेळी साउथबरो अध्यक्ष असलेली मताधिकार समिती जेव्हा [[मुंबई प्रांत|मुंबई प्रांतात]] आली, तेव्हा [[सिडनहॅम महाविद्यालय|सिडनहॅम महाविद्यालयात]] प्राध्यापक असताना आंबेडकरांनी २७ जानेवारी, १९१९ रोजी अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून [[माँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा १९१९|गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९१९]] बाबत साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष दिली व समितीला आपल्या मागण्यांचे पन्नास पृष्ठांचे छापील निवेदनही सादर केले. त्यात त्यांनी ''अस्पृश्यांना मतदानाचा हक्क पाहिजे, त्यांना निवडणुकीस उभे राहता पाले पाहिजे, त्यांच्या मतदारांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत, अस्पृश्यांचे अस्पृश्य प्रतिनीधी अस्पृश्य मतदारांनीच निवडले पाहिजेत आणि अस्पृश्यांच्या मतदारसंघात अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या पाहिजेच,'' यासारख्या मागण्या केल्या होत्या.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०० व १०१|language=मराठी}}</ref> त्यांच्या प्रभावाखाली अस्पृश्यवर्गीय समाजसेवक व पुढारी सभा घेऊन आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करणारे ठराव पास करून इंग्रज सरकारकडे पाठवू लागले. समाजप्रबोधनाची ही चळवळ नेटाने सुरू ठेवण्यासाठी चळवळीला मदत करणारे एखादे वृत्तपत्र सुरू करावे असे आंबेडकरांना वाटू लागले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०१|language=मराठी}}</ref> === '[[मूकनायक]]' पाक्षिकातून अस्पृश्यांच्या अन्यायाला वाचा === आंबेडकरांचे समाजकार्य सुरू असताना मुंबईत कोल्हापुरचे राजे [[शाहू महाराज]] हे आपण होऊन आंबेडकरांना त्यांच्या घरी येऊन भेटले.<ref name="गायकवाड 'राजवंश' २०१६ १०१ व १०२">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०१ व १०२|language=मराठी}}</ref> त्यांनी आंबेडकरांना वृत्तपत्र काढण्यासाठी अडीच हजार रुपयांची मदत केली.<ref name="गायकवाड 'राजवंश' २०१६ १०१ व १०२"/> आंबेडकरांनी [[इ.स. १९२०]] साली मुंबईत [[मूकनायक]] नावाचे पाक्षिक सुरू केले व पांडुरंग नंदराम भटकर यांना पाक्षिकाचे संपादक नेमले. मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी, १९२० रोजी प्रकाशित करण्यात आला. पहिल्या अंकातील ''मनोगत'' नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी लिहिला होता. त्यांनी आपल्या लेखांतून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली व हा अन्याय कमी करण्यासाठी सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार होण्यासाठी त्यांनी सत्ता मिळवणे गरजेचे आहे असे आंबेडकरांना वाटत होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०२|language=मराठी}}</ref> आंबेडकर ५ जुलै, १९२० मध्ये आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंग्लंडमध्ये गेले असता तेथे त्यांनी भारतमंत्री [[एडविन माँटेग्यू]] यांची भेट घेतली आणि अस्पृश्यांच्या हितांविषयी चर्चा केली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=११०|language=मराठी}}</ref> === अस्पृश्यांच्या परिषदांमधील सहभाग === बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार त्यांचे अनुयायी व अस्पृश्य लोक ठिकठिकाणी सभा घेऊन व आंदोलन करून आपल्या राजकीय हक्कांच्या मागण्या इंग्रज सरकारकडे करु लागले. त्यांचाच भाग म्हणून १९२० मध्ये कोल्हापूर जवळील माणगाव आणि नागपूर येथे अस्पृश्यांच्या दोन परिषदा पार पडल्या. कोल्हापूर संस्थानातील [[माणगाव]] या गावात २१ मार्च व २२ मार्च १९२० रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष आंबेडकर होते तर शाहू महाराजांची विशेष उपस्थिती होती. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांच्या सामाजिक हक्कांचे व राजकीय हक्कांचे समर्थन केले. अस्पृश्यांच्या उद्धाराचे व समाजसुधारणेचे कार्य करीत असलेल्या राजर्षी शाहू महाराजांचाही गौरव आंबेडकरांनी केला. तर शाहू महाराजांनी आपल्या भाषणात आंबेडकरांविषयी वक्तव्य केले की ''डॉ. आंबेडकर आपल्या अस्पृश्य समाजाचा उद्धार करतील आणि आपल्या देशाचाही उद्धार करतील. ते फक्त अस्पृश्यांचेच नव्हे तर देशाचेही थोर राष्ट्रीय नेते होतील. त्यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्य समाजाने अवश्य आपला उद्धार करून घ्यावा. तसे घडले तर सर्वांचेच कल्याण होईल.''<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०२ व १०३|language=मराठी}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/chhatrapati-shahu-maharajs-hora-dr-ambedkar-done-right/articleshow/74715917.cms|title=छत्रपती शाहू महाराजांचा होरा डॉ. आंबेडकरांनी खरा केला!|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2021-06-05}}</ref> ३० मे ते १ जून, इ.स. १९२० दरम्यान नागपूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ''अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद'' झाली. आंबेडकर आपल्या अनुयायांसह या परिषदेत सहभागी झाले. आंबेडकरांनी या परिषदेमध्ये समाजसेवक [[विठ्ठल रामजी शिंदे]] यांचा निषेध करणारा ठराव पास करून घेतला. अस्पृश्यांना इंग्रज सरकारकडून राजकीय व सामाजिक हक्क कशा स्वरुपात मिळावेत, याविषयी आंबेडकर व शिंदे यांच्यात मतभेद होते. इंग्रज सरकारने अस्पृश्यांना स्पृश्यांच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे शिंदेंचे मत होते तर त्याच्या उलट इंग्रज सरकारने अस्पृश्यांना अगदी थेट राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे आंबेडकरांचे मत होते. ''अस्पृश्यांचे राजकीय व सामाजिक हक्क स्पृश्यांच्या किंवा अन्य कोणाच्याही मर्जीवर अवलंबून असू नयेत'', असा आंबेडकरांचा दृष्टीकोन होता.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०३|language=मराठी}}</ref> इ.स. १९२६ च्या मे महिन्यात [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातील]] [[कोरेगाव तालुका|कोरेगाव तालुक्यातील]] [[रहिमतपुर]] येथे आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली ''सातारा जिल्हा महार परिषदे''चे अधिवेशन झाले. त्यांनी आपल्या भाषणात महार वतनाविषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच अस्पृश्य समाजाला ब्राह्मणी विचारसरणीच्या लोकांपासून सावध राहण्यास सांगितले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२५ व १२६|language=मराठी}}</ref> === बहिष्कृत हितकारिणी सभा === बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी ९ मार्च १९२४ रोजी दामोदर हॉलमध्ये सहकाऱ्यांची बैठक घेऊन '[[बहिष्कृत हितकारिणी सभा]]' नावाची संस्था स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी २० जुलै १९२४ रोजी '[[बहिष्कृत हितकारिणी सभा]]' संस्था स्थापना केली व स्वतः त्या संस्थेचे अध्यक्ष झाले. संस्थेचे ध्येय व कार्य सूचित करण्यासाठी "शिका, संघटित व्हा व संघर्ष करा" हे क्रियावाचक व आज्ञावाचक शब्द स्वीकारण्यात आले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२१, १२३ व १२४|language=मराठी}}</ref> भारतीय समाजातील सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात असलेल्यांना इतरांच्या बरोबरीस आणणे, हे या सभेचे ध्येय होते. अस्पृश्यांना नसलेल्या नागरी, धार्मिक वा राजकीय हक्कांबद्दल त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे हा उद्देश होता. आंबेडकरांनी [[सायमन कमिशन]]कडे एक पत्र सादर केले व त्यात त्यांनी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्त्वावर जागा आरक्षित ठेवण्यासंबंधी मागणी केली. तसेच भूदल, नौदल व पोलीस खात्यात मागासवर्गीयांची भरती करण्यासंबंधीचीही मागणी केली. सभेमार्फत अस्पृश्यांच्या कल्याणासाठी शाळा, वसतिगृहे व ग्रंथालये सुरू करण्यात आली.<ref name="auto16">{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४२|language=मराठी}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=Dr. Ambedkar Life And Mission|last=keer|first=Dhanajay|publisher=Popular Prakashan|year=1995|isbn=|location=|pages=62}}</ref> या संस्थेमधील पदाधिकाऱ्यांत अस्पृश्य व स्पृश्य समाजांच्या व्यक्ती होत्या. स्पृश्य समाजाचे जे लोक जातीयतेचे व अस्पृश्यतेचे अच्चाटन करु इच्छितात त्यांचे सहकार्य अवश्य घ्यावे, असा आंबेडकरांचा विचार होता. बहिष्कृत हितकारणी सभेने अस्पृश्यांमध्ये शिक्षण प्रसार करणे, वाचनालये सुरू करणे, विद्यार्थी वसतीगृहे काढले इत्यादी कर्तव्ये स्वीकारली. या संस्थेमार्फत [[सोलापूर]] (१९२५ मध्ये), [[जळगाव]], [[पनवेल]], [[अहमदाबाद]], [[ठाणे]] अशा अनेक ठिकाणी वसतीगृहे सुरू करण्यात आली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२१, १२३, १२४ व १२६|language=मराठी}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?redir_esc=y&id=Wx218EFVU8MC&q=Shahu+meets+ambedkar#v=snippet&q=Shahu%20food&f=false|title=Dalit Movement in India and Its Leaders, 1857–1956|last=Kshīrasāgara|first=Rāmacandra|date=|publisher=M.D. Publications Pvt. Ltd.|year=1994|isbn=9788185880433|location=|pages=135|language=en}}</ref> १० व ११ एप्रिल १९२५ रोजी बहिष्कृत हितकाकारणी सभेच्या सहकार्याने [[बेळगाव जिल्हा|बेळगाव जिल्ह्यातील]] [[निपाणी]] या गावी ''मुंबई इलाखा प्रांतीय बहिष्कृत परिषद'' या संस्थेने आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे अधिवेशन आयोजित केले. आंबेडकरांनी ''सामाजिक सुधारणांसाठी तयार व्हा'' असा संदेश देणारे भाषण केले. त्यावर प्रभावित होऊन अस्पृश्यांनी बेळगाव येथे मुलांचे वसतीगृह सुरू केले. पुढे इ.स. १९२९ मध्ये हे वसतीगृह [[धारवाड]]ला हलवण्यात आले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२४ व १२५|language=मराठी}}</ref> आंबेडकरांनी बहिष्कृत हितकाकारणी सभेतर्फे [[मुंबई राज्य]] सरकारकडे मागणी केली होती, की मुंबई राज्य सरकारकतर्फे मुंबई राज्य कायदेमंडळावर (विधिमंडळावर) सदस्य म्हणून अस्पृश्य समाजाचे दोन प्रतिनिधी नेमण्यात यावेत. त्यांची ही मागणी मान्य करून १९२६ च्या डिसेंबर मध्ये मुंबई कायदेमंडळावर आंबेडकर व पुरुषोत्तम सोलंकी यांना नेमण्यात आले.<ref name="auto21" /> === कोरेगाव येथील विजयस्तंभास भेट === [[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar and his followers at Vijaystambha of Bhima Koregaon (Pune, Maharashtra).jpg|thumb|300px|left|१ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे कार्यकर्ते भीमा-कोरेगाव येथील 'विजयस्तंभ' येथे युद्ध जिंकलेल्या शूर महार रेजिमेंटच्या सैनिकांना अभिवादन करण्यासाठी आले असतानाचे छायाचित्र. छायाचित्रात पुष्पहार घातलेले बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या डाव्या हाताला शिवराम जानबा कांबळे व इतर कार्यकर्ते.]] १ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगाव येथे [[कोरेगावची लढाई|ब्रिटिश आणि पेशव्यांमध्ये लढाई]] झाली होती. या लढाईत ब्रिटिशांकडून बहुतांश दलित समाजाचे [[महार]] सैनिक लढले होते. १ जानेवारी १८२७ रोजी [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[कोरेगाव भिमा|भीमा कोरेगाव]] येथील विजयस्तंभाला आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मानवंदना देऊन त्यावर्षी स्मृतिदिन साजरा केला. त्यावेळी त्यांनी [[महार रेजिमेंट|महार बटालियनच्या]] शौर्याचे कौतुक केले. आंबेडकरांच्या भेटीनंतर त्यांच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणात या विजयस्तंभाला भेट देण्यास सुरुवात केली. महार लोक आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा विरोध म्हणून [[पेशवे|पेशव्यांच्या]] ब्राह्मणी प्रशासनाविरुद्ध ब्रिटिश सैन्याचा भाग म्हणून लढले.<ref name="शर्मा">{{Cite web|url=https://www.bbc.com/hindi/india-42542280|title=कोरेगांव में मराठों और महारों के बीच हुआ क्या था|last=शर्मा|first=भरत|date=2 जानेवारी 2018|via=www.bbc.com|url-status=live}}</ref> त्यांच्या व त्या दिवसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ व महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव येथे एक विजयस्तंभ उभारला आहे. आंबेडकरांनी कोरेगावला दलित स्वाभिमानाचे प्रतीक बनवले.<ref name="bbc.com">{{Cite web|url=http://www.bbc.com/hindi/india-42598739|title=नज़रिया: आंबेडकर ने कोरेगांव को दलित स्वाभिमान का प्रतीक बनाया?|date=8 जानेवारी 2018|via=www.bbc.com|url-status=live}}</ref> २५ डिसेंबर १९२७ रोजी [[महाड]] येथे दिलेल्या भाषणात आंबेडकर अस्पृश्यांना उद्देशून म्हणाले की ''तूम्ही शूर वीरांची संतान आहात, ही गोष्ट काल्पनिक नव्हे. भीमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात''.<ref name="शर्मा"/><ref name="bbc.com"/><ref>{{Cite web|url=https://www.lokmat.com/pune/dr-babasaheb-ambedkar-gave-salute-vijaystambha-bhima-koregoan/|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विजयस्तंभाला मानवंदना दिली अन्...|date=1 जानेवारी 2019|website=Lokmat|url-status=live}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/marathi/india-42554568|title=भीमा कोरेगाव: दलितांना इतिहासातल्या आदर्शांचा शोध|date=4 जानेवारी 2018|via=www.bbc.com|url-status=live}}</ref> === चवदार तळे आंदोलन === {{मुख्य|महाड सत्याग्रह|चवदार तळे}} [[चित्र:Bronze sculpture depicting Mahad water moment by B R Ambedkar.png|thumb|300px|[[महाड सत्याग्रह]]ाचे नेतृत्व करत [[चवदार तळे|चवदार तळ्याचे]] पाणी प्राशन करतांना आंबेडकरांचे कांस्य धातुचे शिल्पचित्रण]] डॉ. आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे सदस्य असताना [[इ.स. १९२७]]च्या सुमारास त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व [[मंदिर|हिंदू देवळांमध्ये]] प्रवेशासाठी चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२७-१४१, १४५-१५०, १६१-१६५|language=मराठी}}</ref> संपूर्ण देशात बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता. [[४ ऑगस्ट]] [[इ.स. १९२३]] रोजी ब्राह्मणेतर पक्षाचे नेते व मुंबई कायदेमंडळाचे सभासद असलेले समाजसुधारक रावबहादुर [[सीताराम केशव बोले]] यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात "सार्वजनिक निधीतून बांधलेली किंवा शासकिय नियमांनुसार बनविलेल्या संस्थांनी प्रशासित केली सार्वजनिक शाळा, न्यायालये, कार्यालये आणि दवाखाने व सर्व सार्वजनिक पाण्याची ठिकाणे, विहिरी व धर्मशाळाचा वापर करण्यास परिषदेने अस्पृश्य वर्गांना परवानगी असावी." असा ठराव मंजूर करून घेतला.<ref name="auto48">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२८|language=मराठी}}</ref><ref name="auto36">{{स्रोत बातमी|url=https://feminisminindia.com/2017/03/20/mahad-satyagraha/|title=The Significance Of Mahad Satyagraha: Ambedkar's Protest March To Claim Public Water {{!}} Feminism in India|date=2017-03-20|work=Feminism in India|access-date=2018-04-01|language=en-US}}</ref> रावबहादुर बोले यांनी ५ ऑगस्ट १९२३ रोजी मुंबई विधिमंडळात "ज्या [[नगरपालिका]] आणि जिल्हामंडळे पहिल्या ठरावाची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांना सरकारतर्फे दिले जाणारे वार्षिक अनुदान बंद करण्यात यावे." असा दुसरा ठराव मांडला<ref name="auto48" /> या ठरावानुसार [[महाड]]च्या नगरपालिकेने आपल्या ताब्यातील [[चवदार तळे]] अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहीर केले. परंतु सनातनी स्पृश्यांनी अस्पृश्यांना तळ्यातून पाणी भरू दिले नाही.<ref name="auto48" /> अस्पृश्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आंबेडकरांनी [[१९ मार्च]] व [[२० मार्च]] [[इ.स. १९२७|१९२७]] रोजी येथे स्वतःच्या अध्यक्षतेखाली ''कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद, अधिवेशन पहिले'' अशा नावाखाली परिषद भरवली आणि [[२० मार्च]] [[इ.स. १९२७|१९२७]] रोजी महाड येथे आंदोलन सुरू करण्याचे निश्चित केले. या कुलाबा परिषदेस सुरेंद्र चिटणीस, संभाजी गायकवाड, अनंत चित्रे, रामचंद्र मोरे, गंगाधरपंत सहस्त्रबुद्धे आणि बापूराव जोशी हे दलितेतर सवर्ण व ब्राह्मण नेते सुद्धा उपस्थित होते. या परिषदेत अस्पृश्यतेचा धिक्कार करून पुढील ठराव पास झाले. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून माणुसकीचे व सन्मानाचे जीवन जगण्याचा संदेश दिला.<ref name="auto36" /><ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२९|language=मराठी}}</ref> [[२० मार्च]] [[इ.स. १९२७|१९२७]] रोजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली परिषदेतील सर्वांनी [[चवदार तळे|चवदार तळ्याकडे]] कूच केली. बाबासाहेबांनी सर्वप्रथम चवदार तळ्यातील [[पाणी]] आपल्या हातांच्या ओंजळीत घेतले व तो पाणी प्राशन केले. त्यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांनी आंबेडकरांचे अनुसरण करत तळ्यातील पाणी प्राशन केले. ही घटना महाडमधील रूढीवादी स्पृश्य हिंदुंना सहन झाली नाही. त्यांनी दलितांसाठींच्या भोजनामध्ये माती मिसळली व नंतर झुंडीने येत दलितांवर लाठया-काठ्यांनी हल्ले केले. आंबेडकरांनी आंदोलनकारी अस्पृश्यांना प्रतिहल्ला करु नका असे अवाहन केले. अस्पृश्यांना जबर मारहाण करण्यात आली, खूप लोक जखमी झाले होते. ''अस्पृश्यांनी तळे बाटवले'' असे म्हणून चवदार चळ्यात [[गोमूत्र]] टाकून तळ्याचे ब्राह्मणांकडून शुद्धीकरण केले. सरकारच्या प्रतिनिधींनी हल्लेखोर स्पृश्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालू केला.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१३०|language=मराठी}}</ref> या आंदोलनाद्वारे आंबेडकरांनी आपला कायदेशीर, नागरी व मानवी हक्क अमलात अस्पृश्यांबरोबर सामुदायिक रीतीने चवदार तळ्याचे पाणी पिण्याचे आंदोलन यशस्वी केले. यामध्ये त्यांना संभाजी गायकवाड, विश्राम सवादकर, रामचंद्र मोरे, शिवराम जाधव, केशवराव व गोविंद आड्रेकर इत्यादी अस्पृश्य कार्यकत्यांचे तसेच अनंतराव विनायक चित्रे, [[सुरेंद्रनाथ टिपणीस]], [[गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे]], कमलाकांत चित्रे इत्यादी स्पृश्य समाजसेवकांचेही महत्त्वाचे सहकार्य मिळाले होते. स्पृश्यास्पृश्य भेद संपवून सामाजिक समता प्रस्तावित करणे, हे आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीच्या आंदोलनाचे प्रमुख ध्येय होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१३१ व १३२|language=मराठी}}</ref> === शिवजयंती व गणेशोत्सवात सहभाग === [[मे ३|३ मे]] [[इ.स. १९२७|१९२७]] रोजी मुंबईजवळ [[बदलापूर]] येथे [[शिवजयंती]] उत्सव आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला. बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातिभेद न ठेवता आंबेडकरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. [[बहिष्कृत भारत]]च्या २० मे १९२७ च्या अंकात छापलेल्या माहितीनुसार आंबेडकरांनी [[शिवाजी महाराज]]ांच्या लोकहितकारी राज्यपद्धतीवर भाषण केले. कीर्तनाच्या वेळी स्पृश्य व अस्पृश्यांनी एकत्र बसून [[कीर्तन]] ऐकले. रात्री शिवाजी महाराजांची [[पालखी]] आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंधरा हजार लोकांसह नगरप्रदक्षिणा करून आली आणि उत्सवाची समाप्ती झाली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१३४, १३५ व १३६|language=मराठी}}</ref> [[दादर]] [[बी.बी.सी.आय.]] रेल्वे स्थानकाजवळच्या गणेशोत्सवाच्या उत्सवाच्या व्यवस्थापक मंडळाने [[इ.स. १९२७]]च्या [[गणेशोत्सव]]ात आंबेडकरांचे भाषण आयोजित केले. आंबेडकरांनी आपल्या भाषणात विविध देशांच्या व भारताच्या इतिहासाचे दाखले देत सांगितले की, "''हिंदू समाज तेव्हाच सामर्थ्यवान होऊ शकेल, जेव्हा तो आपल्या अनिष्ठ रूढी नष्ट करु शकेल आणि स्पृश्यास्पृश्यभेद संपवून समानतेचे व माणुसकीचे वर्तन करू लागेल.''"<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१४३|language=मराठी}}</ref> === मनुस्मृतीचे दहन === {{quote| "ते (मनुस्मृती दहन) एक दक्षतेचे उचललेले आक्रमक पाऊल होते. परंतु ते सवर्ण हिंदुंचे लक्ष वेधून घेण्यासाठी उचलेले होते. अधूनमधून अशा प्रकारचे तीव्र उपाय योजावे लागतात. तुम्ही दार ठोठावलेच नाही, तर ते कोणी उघडणार नाही. [[मनुस्मृती]]चे सर्व भाग टाकाऊ आहेत आणि त्यात चांगली तत्त्वे मुळीच नाहीत किंवा मनु स्वतः समाजशास्त्रज्ञ नव्हता, तर केवळ एक मूर्ख माणूस होता, असा त्याचा अर्थ नाही. आम्ही मनुस्मृतीचे दहन केले ते शतकानुशतके आम्ही ज्या अन्यायाखाली चिरडले गेलो त्याचे प्रतिक म्हणून..!" |डॉ. बाबासाहेब आंबेडकर|<sub>इ.स. १९३८ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत मनुस्मृती दहनाच्या प्रतीकात्मक स्वरूपावरील विधान</sub><ref name="auto41">{{Cite book|title=डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म|last=संघरक्षित|first=महास्थवीर|publisher=द कॉर्पोरेट बॉडी ऑफ द बुद्धा एज्युकेशन फाऊंडेशन|year=१९९०|isbn=|location=[[तैवान]]|pages=५६|language=मराठी}}</ref>}} डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते दलितांच्या सर्व प्रमुख समस्या या [[मनुस्मृती]]मुळे निर्माण झालेल्या आहेत.<ref name="auto16" /> काही हिंदुंना मनुस्मृती हा ग्रंथ आदरणीय असून अस्पृश्यांच्या दृष्टीने मात्र तो तिरस्कारणीय आहे.<ref name="auto16" /> हा ग्रंथ सुमारे २००० वर्षापूर्वी मनूने लिहिला असला तरी तो रूढीवादी हिंदुंच्या जीवनाचे आजही नियंत्रण करतो.<ref name="auto16" /> मनुस्मृतीने कनिष्ठ जातींवर अनेक अपात्रता लादल्या तर उच्च जातींना अनेक विशेषाधिकार दिले.<ref name="auto16" /> आंबेडकरांच्या मते मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाचे, क्रूरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे.<ref name="auto16" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.sabrangindia.in/article/why-did-dr-babasaheb-ambedkar-publicly-burn-manu-smruti-dec-25-1927|title=Why did Dr Babasaheb Ambedkar publicly burn the Manu Smruti on Dec. 25, 1927?|date=2017-12-24|website=SabrangIndia|language=en|access-date=2021-06-05}}</ref> स्मृतिकाराने [[अस्पृश्य]]ांवर केलेल्या अन्यायाची जंत्री म्हणून [[मनुस्मृती]]चा उल्लेख केला जातो.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=१३|language=मराठी}}</ref> [[चित्र:Flyer published before Mahad Satyagraha in 1927.png|thumb|300px|महाड सत्याग्रहाचे प्रकाशित पत्रक]] {{मुख्य|मनुस्मृती दहन दिन}} आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बहिष्कृत हितकारणी सभेने महाड येथे २५ व २६ डिसेंबर १९२७ रोजी अस्पृश्यांचे अधिवेशन भरवले. त्यात अधिवेशनात प्रामुख्याने दोन कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१४५, १४६ व १४७|language=मराठी}}</ref> # चवदार तळ्यावर पाणी पिण्यासाठी अस्पृश्य बंधंनी वहिवाट पाडावी, म्हणून आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी मिरवणुकीने सामुहिकपणे जाऊन चवदार तळ्याचे पाणी प्यावयाचे. # हिंदू समाजातील व धार्मिक सामाजिक विषमतेचा आधार असलेल्या मनुस्मृती ग्रंथाचे दहन करायचे. प्रतीकात्मक रीतीने हिंदूंतील सामाजिक विषमतेचे निर्मूलन करावयाचे. पहिल्या दिवशी २५ डिसेंबर रोजी आंबेडकर यांचे उपदेशपर भाषण झाले. 'अस्पृश्योद्धार झाला पाहिजे. त्यासाठी आपण जागरुकपणे सामाजिक क्रांतीचे आंदोलन यश मिळेपर्यंत चालू ठेवले पाहिजे. अस्पृश्यांचा उद्धार होण्यात आपल्या राष्ट्राचेही हीत आहे.' अशा आशयाचे त्यांचे भाषण झाले. आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर, नीलकंठ सहस्त्रबुद्धे यांनी मनुस्मृती दहन करण्याचा प्रस्ताव मांडला आणि अस्पृश्य सहकारी [[पां.न. राजभोज]] यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम करण्यात आला. दहनभूमीवर (सरणावर) म्हणजे वेदीवर मनुस्मृती ठेवून तिचे दहन करण्यात आले आणि हे काम आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे तसेच पाच-सहा अस्पृश्य साधू या सहकाऱ्यांनी पूर्ण केले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१४८|language=मराठी}}</ref> मनुस्मृतीचे जाहीरपणे दहन ही घटना म्हणजे सनातनी [[हिंदू धर्म]]ाला बसलेला मोठा धक्का होता. मनुस्मृती दहनाचे परिणाम इतके दुरगामी होते की, त्या घटनेची तुलना [[मार्टिन ल्युथर]]ने केलेल्या [[पोप]]च्या ([[ख्रिश्चन]] धर्मगुरू) धर्मबहिष्कृततेच्या आज्ञेच्या दहनाशी केली गेली.<ref name="auto41" /> तेव्हापासून दरवर्षी [[२५ डिसेंबर]] रोजी अनेक लोक '[[मनुस्मृती दहन दिन]]' आयोजित करतात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://feminisminindia.com/2016/12/25/manusmriti-dahan-din-still-relevant/|title=Why Manusmriti Dahan Din Is Still Relevant {{!}} Feminism in India|date=2016-12-25|work=Feminism in India|access-date=2018-03-24|language=en-US}}</ref> दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबर रोजी ८ ते १० हजार अस्पृश्य लोक चवदार तळ्याचे पाणी पिण्याच्या सत्याग्रहासाठी सहभागी झाले होते. अस्पृश्य स्त्रिया देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मात्र आपण पाणी पिण्यासाठी चवदार तळ्यावर जाऊ नये असा तात्पुरता मनाई हुकूम महाडच्या दिवाणी न्यायालयाने १२ डिसेंबर १९२७ रोजी काढला होता. सनातन्यांशी लढताना सरकारचे वैर घेण्यापेक्षा सरकारचे सहकार्य घेणे हितकारण असल्याचे आंबेडकरांनी सत्याग्रहींना समजावले. सर्वजण सामूहिकपणे चवदार तळ्याला एक प्रदक्षिणा घालून परत आले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१४८ व १४९|language=मराठी}}</ref> बॅरीस्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीन न्यायालयांमधून महाडच्या चवदार तळ्याच्या बाबतीत अस्पृश्यांच्या बाजूने न्याय मिळवण्यात यश प्राप्त केले. 'महाडच्या चवदार तळ्याची जमीन सरकारी मालकीची आहे, म्हणजेच त्या जमिनीवरील चवदार तळे सार्वजनिक आहे; आणि त्यामुळे अस्पृश्यांना चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा व पाणी वापराचा कायदेशीर हक्क आहे.' हे सत्य महाडच्या न्यायालयाच्या निकालाने ८ जून १९३१ रोजी, ठाण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या निकालाने ३० जानेवारी १९३३ रोजी, व मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या निकालाने १७ मार्च १९३७ रोजी मान्य केले. महाड न्यायालयाचा १२ डिसेंबर १९२७चा तात्पुरता मनाई हुकूम १७ मार्च १९३७ रोजी पूर्णपणे निकालात निघाला.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१४९ व १५०|language=मराठी}}</ref> === समाज समता संघ === [[चित्र:Dr Babasabeb Ambedkar (front row, third from right) with members of the Samaj Samata Sangh in Bombay in 1927.jpg|thumb|right |300px|इ.स. १९२७ मध्ये मुंबई येथे समाज समता संघाच्या सहकार्यांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर (पहिल्या ओळीत उजवीकडून तिसरे)]] ४ सप्टेंबर, १९२७ रोजी आंबेडकरांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली ''समाज समता संघ'' नावाच्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांत अस्पृश्यांसह स्पृश्यही होते. या संस्थेतर्फे त्यांनी रोटीबंदी व बेटीबंदी तोडण्याकरिता काम करण्याचे ठरविले. या संघात भिन्न जातींचे पदाधिकारी व सभासद होते, त्या प्रत्येकांनी आळीपाळीने एकामेकांची घरी सहभोजनाचे कार्यक्रम केले. पहिला सहभोजनाचा कार्यक्रम आंबेडकरांच्या घरी १५ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. मात्र बेटीबंदी तोडण्याच्या दृष्टीने समाज समता संघाकडून एकही आंतरजातीय विवाह होऊ शकला नाही.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१४३ व १४४|language=मराठी}}</ref> आंबेडकरांनी २९ जून १९२८ रोजी पासून समाज समता संघासाठी [[समता (वृत्तपत्र)|समता]] नावाचे पाक्षिक सुरू केले पण आर्थिक अडचणीमुळे इ.स. १९२९ मध्ये ते बंद पडले.<ref name="auto27">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१४४|language=मराठी}}</ref> या काळात आंबेडकरांचे बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून अस्पृश्योद्धाराचे कार्य व इतर समाजकार्य व्यापक सुरू होते. सभेचे 'बहिष्कृत भारत' हे वृत्तपत्र सुद्धा चालू होते, जे इ.स. १९२७ च्या नोव्हेंबर पासून 'बुद्ध भूषण प्रिटिंग प्रेस' मधून छापण्यात येई.<ref name="auto27" /> === धर्मांतराची घोषणा === सार्वजनिक जीवनात पदार्पण केल्यानंतर पहिली दहा वर्षे समाजसुधारक बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माच्या चौकटीत राहूनच हिंदू समाजात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला.<ref name="लेखक मंडळ २०१३ १४६">{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४६|language=मराठी}}</ref> पण सवर्ण हिंदुंचा दृष्टिकोन बदलणे अशक्य आहे याची खात्री त्यांना झाली, तसेच हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव झाल्यानंतर आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.<ref name="लेखक मंडळ २०१३ १४६"/><ref name="लेखक मंडळ २०१३ १४६"/><ref name="लेखक मंडळ २०१३ १४६"/> त्यांनी असा विचार मांडला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.<ref name="लेखक मंडळ २०१३ १४६"/> आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की - अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही.बाबासाहेबांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?"<ref name="गाठाळ २०१९ ४३३">{{Cite book|title=आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास|last=गाठाळ|first=डॉ. एस.एस.|publisher=कैलास प्रकाशन|year=२०१९|isbn=|location=औरंगाबाद|pages=४३३|language=मराठी}}</ref> सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत मे १९२४ मध्ये ‘अस्पृश्यतेवर उपाय- देशांतर, नामांतर की धर्मातर’ या विषयावर विवेचन करताना आंबेडकर म्हणाले की, "कोणत्याही धर्माकडे आपण तात्त्विक तसेच व्यावहारिकदृष्ट्याही पाहिले पाहिजे. तात्त्विकदृष्ट्या हिंदुधर्म कोणत्याही धर्मास हार जाणार नाही असे माझे मत आहे. नव्हे कोणत्याही धर्माहून तो श्रेष्ठच गणला जाईल. ‘सर्वाभूती एक आत्मा’ या मूलतत्त्वाप्रमाणे समाज घटना न झाल्याने हिंदू समाजाचे व्यावहारिक स्वरूप किळसवाणे झाले आहे. ज्या धर्मात माणसाला माणुसकी नाही तो धर्म काय कामाचा? आपण धर्मत्याग केला तर जे हिंदू लोक आपला तिरस्कार करतात तेच आपल्याला मान देतील. आपण आज आहोत तसे बहिष्कृत असण्याऐवजी एका मोठ्या समाजाचे अंग होऊन काळ न लागता आपली आपण उन्नती करून घेऊ."<ref name="archive.is">{{स्रोत बातमी|url=http://archive.is/wJ65n|title=eSakal|date=2013-08-21|work=archive.is|access-date=2018-03-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://hindi.theprint.in/opinion/why-ambedkar-adopted-bauddh-dharm-except-islam-christian-or-sikhism/61588/|title=डॉ. आंबेडकर ने इस्लाम, ईसाई या सिख धर्म की जगह बौद्ध धम्म ही क्यों अपनाया|last=सिद्धार्थ|date=2019-05-14|website=ThePrint Hindi|language=en-US|access-date=2021-06-05}}</ref> त्यानंतर आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जवळील येवला येथे धर्मांतराची घोषणा केली की,<br /> <span style="color: green"> <blockquote>मी अस्पृश्य जातीत हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते, पण हिंदू म्हणून मरणार नाही!<ref name="archive.is"/> </blockquote> त्या वेळेस आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करणार हे त्यांनी स्पष्ट केले नव्हते. ३० व ३१ मे १९३६ रोजी घेण्यात आलेल्या मुंबई इलाखा महार परिषदेत धर्मांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. परिषदेपुढे बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, ‘‘अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणता धर्म स्वीकारायचा हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. फक्त समानतेचे हक्क मिळतील असाच धर्म त्यांनी स्वीकारावा.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘ ‘दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू’ असा डाग घेऊन मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की हिंदू म्हणवून घेत मी मरणार नाही.’’ इ.स. १९३५ च्यापूर्वी हिंदू पुढाऱ्यांशी झालेल्या भेटीगाठीत हिंदू संस्कृतीचे नुकसान होईल असा धर्म मी स्वीकारणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती. ३० मे १९३६ रोजी जातपात मोडक मंडळाकरिता केलेल्या भाषणात अस्पृश्यांनी बुद्धवचन लक्षात घेतल्यास त्यांना मुक्तीचा मार्ग सापडेल असे प्रतिपादन केले.<ref>{{Cite web|url=https://www.loksatta.com/lokprabha/babasaheb-ambedkar-and-religion-change-290869/|title=बाबासाहेब आणि धर्मातर|date=6 डिसेंबर 2013|website=Loksatta|url-status=live}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://hindi.news18.com/news/knowledge/why-ambedkar-take-20-years-to-accept-buddhism-3296343.html|title=हिंदू धर्म छोड़ने के 21 साल बाद क्यों बौद्ध बने थे डॉ. अंबेडकर|website=News18 India|access-date=2021-06-05}}</ref> === 'हरिजन' शब्दाला विरोध === [[महात्मा गांधी]] अस्पृश्यांसाठी '[[हरिजन]]' ही संज्ञा वापरत, जिचा अर्थ 'ईश्वराची लेकरे' असा होतो.<ref name="saamana.com">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.saamana.com/samata-yodha-book-review-diwakar-shejawal1/|title=समता योद्धा {{!}} Saamana (सामना)|last=ऑनलाईन|first=सामना|language=en-US|access-date=2021-06-05}}</ref> तसेच गांधी इ.स. १९३३ मध्ये 'हरिजन' नावाचे एक नियतकालिकही चालवत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी "अस्पृश्य हे 'हरिजन' असतील तर उरलेले लोक 'दैत्यजन' आहेत काय?", असा सवाल करत 'हरिजन' हा शब्दाला विरोध केला. या मुद्यावरून त्यांनी मुंबई विधिमंडळात २२ जानेवारी १९३८ रोजी सभात्यागसुद्धा केला होता.<ref name="saamana.com"/> पुढे १९८२ सालात भारतीय केंद्र सरकारने 'हरिजन' शब्दावर बंदी घालत तो शब्द जातप्रमाणपत्रातूनही हद्दपार केला. आता 'हरिजन'च नव्हे तर 'दलित' या शब्दाचाही सरकार दरबारी वापर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, व त्याऐवजी '[[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|अनुसूचित जाती]]' (इंग्रजीत: 'शेड्युल्ड कास्ट्स') हा शब्द स्वीकारण्यात आला आहे.<ref name="saamana.com"/> == मंदिर सत्याग्रह == डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक सत्याग्रही सुद्धा होते, त्यांनी अनेक सत्याग्रह व आंदोलने केली होती. === अंबादेवी मंदिर सत्याग्रह === {{मुख्य|अंबादेवी मंदिर सत्याग्रह}} [[अमरावती]] येथील प्राचीन अंबादेवी मंदिरात प्रवेशासाठी अस्पृश्यांनी इ.स. १९२५ मध्ये माधोराव गोविंदराव मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनास आंबेडकर, दादासाहेब पाटील, [[पंजाबराव देशमुख]] या ब्राह्मणेतर आंदोलनाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता.<ref name="गायकवाड 'राजवंश' २०१६ १३७">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१३७|language=मराठी}}</ref> [[२६ जुलै]], [[इ.स. १९२७]] रोजी अमरावती येथे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ''पंधरा दिवसाच्या आत अंबादेवीच्या पंचसमितीने अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशास संमती दिली नाही, तर अस्पृश्य लोक मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रह सुरू करतील'' अशा आशयाचा ठराव समंत करण्यात आला. या ठरावाचा पंचकमिटीवर काहीही परिणाम झाला नाही. अस्पृश्यांच्या या सत्याग्रहाच्या निर्धाराचे अभिनंदन करताना आंबेडकरांनी बहिष्कृत भारताच्या २ सप्टेंबर १९२७ रोजी अस्पृश्यांना वीरवृत्ती धारण करून अंबादेवी मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी यशस्वी सत्याग्रह करीत राहण्याचा संदेश दिला.<ref name="गायकवाड 'राजवंश' २०१६ १३७"/> १३ नोव्हेंबर, १९२७ रोजी अमरावतीच्या इंद्रभुवन थिएटरमध्ये आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली ''वऱ्हाड प्रांतिक अस्पृश्य परिषदे''चे दुसरे अधिवेशन सुरू झाले. या सुमारास आंबेडकरांचे बंधू बाळाराम यांचे १२ नोव्हेंबर १९२७ रोजी निधन झाल्याची तार त्यांना मिळाली. १५ फेब्रुवारी, १९२८ पासून अंबादेवी मंद्रिरप्रवेशाचा सत्याग्रह सुरू करण्याचा निर्णय अधिवेशनात घेण्यात आला. आंबेडकरांनी या सत्याग्रहाच्या संदर्भात सत्याग्रहासंबंधीचे आपले विचार ''बहिष्कृत भारत''च्या २१ नोव्हेंबर, १८२७ च्या अंकात व्यक्त केले. '...सत्कार्यासाठी केलेला आग्रह म्हणजे सत्याग्रह...' अशी सत्याग्रह व्याख्या करत, ही विचारसरणी भगवद्गीतेवर आधारित असल्याचे मत आंबेडकरांनी मांडले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१३८-१३९|language=मराठी}}</ref> केवळ देवाच्या दर्शनासाठी हा मंदिर सत्याग्रह नव्हता तर हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी हा मंदिर प्रवेशाचा संघर्ष होता. हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मुर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाही, हे ही सिद्ध करण्याचा हेतू या चळवळीमागे होता. या मंदिरात प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त [[दादासाहेब खापर्डे]] यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन दिले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१३७-१४१|language=मराठी}}</ref> === पर्वती मंदिर सत्याग्रह === {{मुख्य|पर्वती मंदिर सत्याग्रह}} [[पुणे|पुण्यातील]] [[पर्वती]] टेकडीवरील मंदिर अस्पृश्यांना खुले नव्हते. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील एम.एम. जोशी, [[ना.ग. गोरे]], र.के. खाडिलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून त्यांना प्रवेश देण्याचा किंवा न देण्याचा अधिकार आहे या कारणास्तव हा अर्ज फेटाळला गेला. यानंतर सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां.ना. राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. यांनी [[१३ ऑक्टोबर]] [[इ.स. १९२९]] रोजी पर्वती सत्याग्रह सुरू केला. हा सत्याग्रह आंबेडकरांच्या प्रेरणेने करण्यात आला.<ref name="गायकवाड 'राजवंश' २०१६ १६२">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१६२|language=मराठी}}</ref> सत्याग्रहात शिवराम जानबा कांबळे, एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर, विनायक भुस्कुटे, पां.ना. राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित अनेक स्त्री पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला होता. या दरम्यान पर्वती मंदिराचे दरवाजे कायम बंद ठेवण्यात आले होते, त्यामुळे पर्वती मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळू शकला नाही. अखेर २० जानेवारी १९३० रोजी सत्याग्रह बंद करण्यात आला.<ref name="गायकवाड 'राजवंश' २०१६ १६२"/> === काळाराम मंदिर सत्याग्रह === {{मुख्य|काळाराम मंदिर सत्याग्रह}} [[चित्र:Dr. Ambedkar with Dadasaheb Gaikwad and other social workers.jpg|thumb|right|काळाराम मंदिर सत्याग्रहामधील बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड व इतर सत्याग्रही, १९३०]] आंबेडकरांनी [[अस्पृश्यता]] निवारणासाठी जे लढे दिले त्यात [[काळाराम मंदिर सत्याग्रह|काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे]] महत्त्वाचे स्थान आहे. फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. हा लढा २ मार्च १९३०ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्षे चालला. त्यावेळी सत्ताधारी इंग्रजांच्या दडपशाहीविरोधात [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]] लढत होती तर हिंदू धर्ममार्तंडशाहीविरोधात आंबेडकरांचा संघर्ष सुरू होता. नाशिकामधील काळाराम मंदिरात हजारो अस्पृश्यांसह प्रवेश करण्याचा निर्धार डॉ. आंबेडकर यांनी केला होता. त्याबद्दल आंबेडकरांचे चरित्रकार [[धनंजय कीर]] लिहितात, "''महाराष्ट्रातील स्पृश्य हिंदूंचे नाक जे नाशिक तेच दाबण्याचा निर्धार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला. डॉ. आंबेडकरांचा लढा माणुसकीस कलंक लावणाऱ्या अमानुष, अन्यायी आणि अघोर अशा स्वदेशी सनातनी ब्राह्मणी सत्तेविरुद्ध होता.''"<ref name="auto52">{{Cite web|url=https://www.bbc.com/hindi/india-47925404|title=आंबेडकर को जब रामनवमी के रथ में हाथ नहीं लगाने दिया गया|last=कुलकर्णी|first=तुषार|date=14 एप्रिल 2019|via=www.bbc.com|url-status=live}}</ref><ref name="auto26">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१६२-१६५|language=मराठी}}</ref> काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे शोषितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी आंबेडकरांनी स्पृश्य व [[सवर्ण]]ांना केलेले एक आवाहन होते. {{quote|"आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. काळाराम मंदिरात प्रवेश करणे म्हणजे हिंदू मनाला केलेले आवाहन आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवले. आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे. हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारावयास तयार आहे की नाही हा याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे."|डॉ. बाबासाहेब आंबेडकर|<sub> २ मार्च १९३० रोजी केलेले भाषण<ref>डॉ. आंबेडकर यांची भाषणं आणि पत्रं (प्रकाशक- परराष्ट्र मंत्रालय भारत सरकार, भाग 17).</ref>}} [[चित्र:Kalaram Mandir (temple) Satyagrah at Nashik, 1930.jpg|thumb|right|काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये सामील सत्याग्रही व पोलीस शिपाई]] [[इ.स. १९२९]]च्या ऑक्टोबर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी विचारविनिमय करून [[नाशिक जिल्हा|नाशिक]] जिल्ह्यातील अस्पृश्यांच्या पुढाऱ्यांनी नाशिक येथील [[काळाराम मंदिर]]ात अस्पृश्यांनी प्रवेश करावा व गरज वाटल्यास सत्याग्रह करावा, असे निश्चित करण्यात आले. अस्पृश्य पुढाऱ्यांनी नाशिक येथे सत्याग्रह समिती स्थापन केली आणि नाशिकचे नेते [[दादासाहेब गायकवाड|भाऊराव कृष्णाजी गायकवाड]] यांना त्या सत्याग्रह समितीचे चिटणीस तर अध्यक्ष केशव नारायण वर्धेकर यांना केले तर [[शंकरराव गायकवाड]] हे सभासद होते. या समितीने काळाराम मंदिराच्या पंचाना अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्याबाबत नोटीस पाठवली मात्र तिची पंचांनी दखल घेतली नाही. त्यामुळे [[मार्च ३|३ मार्च]] [[इ.स. १९३०|१९३०]] रोजी प्रत्यक्ष सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१६३|language=मराठी}}</ref> २ मार्च १९३० रोजी डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये एक परिषद भरली. २ मार्च १९३० रोजी सकाळी व दुपारी अशा दोन सभा बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झाल्या, तसेच ३ मार्च १९३० रोजीही सकाळी आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. आंबेडकरांनी शांततेच्या मार्गाने [[सत्याग्रह]] करावा व यश मिळेपर्यंत सत्याग्रहाचा लढा सुरू ठेवावा असा उपदेश केला.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१६३-१६४|language=मराठी}}</ref> त्या परिषदेत ठरल्याप्रमाणे २ मार्च रोजी नाशिक शहरात अस्पृश्यांची मोठी मिरवणूक निघाली. ही मिरवणूक अंदाजे एक मैल लांबीची होती व त्यात सुमारे पंधरा हजार कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. मिरवणूक मंदिराजवळ पोहोचली. काळाराम मंदिराला पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही बाजूंनी दरवाजे होते, व मंदिराचे ते सर्व दरवाजे बंद होते म्हणून मिरवणूक [[गोदावरी नदी|गोदावरीच्या घाटाजवळ]] गेली. तिथे एक भव्य सभा झाली. दुसऱ्या दिवशी ३ मार्च रोजी मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय सभेत झाला. सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत १२५ पुरुष आणि २५ स्त्रिया जातील, असे ठरले. सत्याग्रही चार गटांत विभागून दरवाजांवर धरणे धरून बसले होते. पतितपावनदास (उत्तर दरवाजा), कचरू साळवे (पूर्व दरवाजा), पांडुरंग राजभोज (दक्षिण दरवाजा) व शंकरदास नारायणदास (पश्चिम दरवाजा) असे चार सरदार मंदिराच्या चारी दिशांवर आपापल्या आघाड्या सांभाळत होते. बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊराव गायकवाड हे प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या ठिकाणी सारी व्यवस्था पहात होते. मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते. दरवाजे उघडल्यास सत्याग्रही मंदिरात प्रवेश करणार अन् [[राम]]ाचे दर्शन घेणार, असे ठरले.<ref name="auto45">{{Cite web|url=https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/kalaram-satyagraha-and-dr-ambedkar/articleshow/63750408.cms|title=काळाराम सत्याग्रह आणि डॉ. आंबेडकर|website=Maharashtra Times}}</ref> मंदिराभोवती हजारांच्यावर बंदुकधारी सैनिक तैनात करण्यात आले होते. त्या दिवशी स्पृश्यांनाही मंदिर प्रवेशास मज्जाव करण्यात आला होता. पुढे महिनाभर हा सत्याग्रह सुरूच होता. मग ९ एप्रिल १९३० रोजी [[रामनवमी]]चा दिवस होता. सनातनी हिंदू आणि सत्याग्रहाचे नेत्यांमध्ये तडजोड झाली आणि असे ठरले की स्पृश्य-अस्पृश्यांनी मिळून [[राम]]ाचा रथ ओढावा. कार्यकर्त्यांसह आंबेडकर मंदिराजवळ आले. पण आंबेडकरांच्या अनुयायांनी रथाला हात लावण्यापूर्वीच सनातनी हिंदूंनी सत्याग्रहींना हुलकावणी देऊन तो रथ दुसरीकडे पळवला. त्या रथाचा पाठलाग आंबेडकरांच्या अनुयायांनी केला व चरण पादुकाजवळ थांबलेल्या सत्याग्रहींच्या लक्षात येताच त्यांनी सर्व शक्ती एकवटून रथ अडविला तेव्हा मारामारी व आंबेडकरांच्या अनुयायांवर दगडांचा वर्षाव झाला. तोवर आंबेडकर प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी पोहचले. दगडांचा वर्षाव चालू होता. इतक्यात पोलिसांचा कडा फोडून भास्कर कद्रे नावाचा सत्याग्रही भीमसैनिक मंदिरात घुसला आणि रक्ताने माखून बेशुद्ध पडला.<ref name="auto45" /> डॉ. आंबेडकरांवर दगडे पडू नये म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या डोक्यावर [[छत्री]] होती. उपस्थित सर्व सत्याग्रह्यांना व स्वतः आंबेडकरांनाही लहान-सहान इजा झाल्या होत्या. या घटनेत एक तरुण रक्तबंबाळ झाला होता नंतर त्याचा मृत्यू झाला. डॉ. आंबेडकरांनी [[मुंबई इलाखा|बॉम्बे प्रांताचे]] गव्हर्नर फ्रेडरिक साइक्स यांना पत्र लिहून हा सर्व वृत्तांत कळवला होता. "''सत्याग्रहानंतर नाशिकमधल्या अस्पृश्यांना अतोनात छळ सोसावे लागले. त्यांच्या मुलांच्या शाळा बंद झाल्या. रस्ते बंद झाले, इतकंच काय तर त्यांना दुकानातून वस्तू देखील मिळेनाशा झाल्या. सनातनी हिंदू त्यांच्यावर दमदाटी करू लागले. तुम्ही माजले आहात अशा शब्दांत अस्पृश्यांना बोलणी खावी लागत होती. ही दुःखं भोगूनही आंबेडकरांनी सत्याग्रह सुरूच ठेवला''," असे धनंजय कीर यांनी लिहितात. दरम्यान, आंबेडकरांना गोलमेज परिषदेसाठी लंडनलाही जावे लागले. पण त्यांच्या अनुपस्थितीत [[दादासाहेब गायकवाड|भाऊराव गायकवाड]] यांनी हा लढा सुरूच ठेवला. पाच वर्षं हा लढा चालला. पण अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळाला नाही. एका सत्याग्रही तरुणाने [[रामकुंड]]ात उडी घेतली होती. सर्व सत्याग्रह, सभा, आंदोलने [[अहिंसा|अहिंसेच्याच]] मार्गाने व्हावीत, यावर आंबेडकरांचा जोर असायचा. कुठलाही [[कायदा]] मोडायचा नाही, असे ते म्हणायचे. नाशिकमध्ये तत्कालीन कलेक्टरने जमावबंदी लागू केली. मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंबेडकरांनी गव्हर्नरकडे पाठपुरावा केला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. आंबेडकरांनी ३ मार्च १९३४ रोजी गायकवाडांना पत्र पाठवले आणि आता सत्याग्रह सुरू ठेवून शक्ती वाया घालवण्यापेक्षा ती शक्ती राजकीय हक्क व शिक्षण घेण्याची सोय मिळवण्यासाठी वापरावी, म्हणून आता सत्याग्रह बंद करण्यात यावा, असे कळवले. त्यानंतर हा मंदिराचा सत्याग्रह बंद करण्यात आला, व तो पुन्हा कधीही करण्यात आला नाही.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१६४|language=मराठी}}</ref> काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कवी [[वि.वा. शिरवाडकर|कुसुमाग्रज]] हेही सहभागी झाले होते. त्यांच्या [[विद्रोही कविता|क्रांतिकारी कवितांची]] सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे.<ref>{{Cite web|url=https://www.lokmat.com/television/kalaram-temple-satyagraha-story-will-be-shown-dr-babasaheb-ambedkar-serial/|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत पाहायला मिळणार काळाराम मंदिर सत्याग्रह|date=7 फेब्रुवारी 2020|website=Lokmat|url-status=live}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/artical-on-vashivarcha-paulkhuna/articleshow/57349100.cms|title=कुसुमाग्रजांचे उपेक्षित शिरवाडे|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2021-06-05}}</ref> मग शेवटी त्यांनी काळाराम मंदिराचे आंदोलन स्थगित केले. पुढे [[स्वातंत्र्य दिन (भारत)|भारताला स्वातंत्र्य]] मिळाल्यानंतरच सर्व मंदिरे खुली झाली आणि अस्पृश्यांना प्रवेश मिळाला.<ref name="auto26" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bbc.com/hindi/india-47925404|title=आंबेडकर को जब रामनवमी के रथ में हाथ नहीं लगाने दिया गया|date=2019-04-14|website=BBC News हिंदी|language=hi|access-date=2021-06-05}}</ref> जर तुमची [[राम]]ावर खरी भक्ती असेल तर तुम्हाला देवळातच प्रवेश का हवा असा प्रश्न तेव्हा विचारला जात होता. या प्रश्नाचे उत्तर आंबेडकरांनी अमरावतीत घेतलेल्या सभेत दिले आहे. त्यात आंबेडकर म्हणतात, "''उपासनेचे अनेक प्रकार आहेत. साकाराचे प्रत्यक्ष पूजन देवळात करता यावे म्हणून अस्पृश्यांना देवळात प्रवेश पाहिजे असे नाही. त्यांना सिद्ध करायचे आहे की त्यांच्या प्रवेशाने देवालय भ्रष्ट होत नाही. किंवा त्यांच्या स्पर्शाने मूर्तीचे पावित्र्य कमी होत नाही.''" पुढे आंबेडकर म्हणतात, "''[[हिंदू धर्म|हिंदुत्व]] ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे. तितकीच अस्पृश्यांची आहे. या हिंदुत्वाची प्राणप्रतिष्ठा जितकी [[वशिष्ठ|वसिष्ठांसारख्या]] ब्राह्मणांनी, [[कृष्ण]]ासारख्या क्षत्रियांनी, [[सम्राट हर्षवर्धन|हर्षासारख्या]], [[संंत तुकाराम|तुकारामासारख्या]] वैश्यांनी केली तितकीच [[वाल्मीकी|वाल्मिकी]], [[रोहिदास]] इत्यादी अस्पृश्यांनी केलेली आहे. या हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी अस्पृश्यांनी आपली माणुसकी खर्ची घातली आहे. मंदिरे जितकी स्पृश्यांचीच तितकीच अस्पृश्यांचीच आहेत.''"<ref name="auto52" /><ref name="auto26" /> शोषितांचा लढा फक्त मंदिर प्रवेशापुरताच मर्यादित नाही, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले होते. [[इ.स. १९३३]] मध्ये [[महात्मा गांधी]] आणि डॉ. आंबेडकर यांची [[येरवडा मध्यवर्ती कारागृह|येरवडा तुरुंगात]] भेट झाली होती त्यावेळी गांधींनी डॉ. सुब्बारायान यांच्या विधेयकाला समर्थन देण्याची विनंती आंबेडकरांना केली होती. आंबेडकरांनी नकार दिला. या विधेयकात मंदिर प्रवेशाबाबत लिहिलं आहे, पण अस्पृश्यांच्या पूजेच्या अधिकाराबाबत काहीच लिहिलं नाही, असं आंबेडकरांनी सांगितलं.<ref>डॉ. आंबेडकरांची भाषणे आणि पत्रे, प्रकाशक भारतीय परराष्ट्र खाते)</ref> आपल्या मंदिर प्रवेशाबाबतच्या भूमिकेबाबत आंबेडकरांनी गांधींना सांगितले होते की, "''शोषित वर्ग फक्त मंदिर प्रवेशामुळे समाधानी होणार नाही. या वर्गाचा नैतिक आणि सामाजिक उत्कर्ष होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी [[शिक्षण]] मिळणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण जातीव्यवस्थेचे निर्दालन होणे आवश्यक आहे. जातीव्यवस्थेेेचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय अस्पृश्यांचा उत्कर्ष होणार नाही.''"<ref name="auto52" /><ref name="auto26" /> "''सामाजिक बदलाची प्रक्रिया हळुहळू होत असते, याची जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही होती. शोषितांना मानवतेचे पूर्ण हक्क मिळावे यासाठी ते वेगवेगळ्या मार्गांनी लढत राहिले आणि मंदिर प्रवेशही त्याच लढ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे''", असे मत 'साप्ताहिक विवेक'चे सह-कार्यकारी संपादक रवी गोळे यांनी मांडले. आंबेडकरांच्या या लढ्याने काय साध्य केले याबद्दल अखिल भारतीय दलित नाट्य परिषदेचे अध्यक्ष मधुसूदन गायकवाड सांगतात की, "''डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा प्रतीकात्मक होता. जो समाज जातीयवादाचा, बळी पडला आहे, त्याला या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी आणि सत्ताधारी इंग्रजांना जाग यावी यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते.''"<ref name="auto52" /> == कृषी व शेतकऱ्यांसाठी कार्य == <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/editorial/samwad/prof-dr-satish-yadav-article-on-dr-babasaheb-ambedkar-and-farmers/articleshow/82012003.cms|title=खोती आणि जमीनदारी विरोधातील बाबासाहेब|url-status=live}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/editorial/samwad/prof-dr-satish-yadav-article-on-dr-babasaheb-ambedkar-and-farmers/articleshow/82012003.cms|title=शेतकऱ्यांचे बाबासाहेब|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2021-06-04}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.thewire.in/a-farmers-agitation-lasting-for-6-years|title=६ वर्षे चाललेले एक शेतकरी आंदोलन!|website=marathi.thewire.in|language=en|access-date=2021-06-04}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-55382981|title=BBC News मराठी|language=mr}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.maxmaharashtra.com/max-kissan/what-is-khoti-system-and-how-ambedkars-fight-against-khoti-system-869724|title=चरीचा शेतकरी संप आणि बाबासाहेब|last=Admin|date=2021-04-14|website=www.maxmaharashtra.com|language=mr|access-date=2021-06-04}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://prahaar.in/%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be/|title=शेती, शेतकरी आणि डॉ. बाबासाहेब {{!}}|last=Sawant|first=Rajesh|language=en-US|access-date=2021-06-04}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/mumbai/dr-babasaheb-ambedkars-three-points-agricultural-thought-381731|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा "त्रिसूत्री' शेतीविचार|website=eSakal - Marathi Newspaper|language=mr-IN|access-date=2021-06-04}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/editorial/babasaheb-and-farmer/|title=बाबासाहेब आणि शेतकरी|last=author/admin|date=2016-04-14|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-06-04}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/aurangabad-news/dr-babasaheb-ambedkar-water-nice-idea-power-1229010/|title=‘डॉ. आंबेडकरांकडून पाणी, वीज व शेतीचा सूक्ष्म विचार’|date=2016-04-20|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2021-06-04}}</ref> === कृषी व शेती संबंधीचे विचार === शेती व्यवसायाचा संबंध त्यांनी समाजव्यवस्थेशी जोडला होता. ग्रामीण भागातील जातीवर आधारित समाज व्यवस्थेचे कारण त्यांनी ग्रामीण आर्थिक व्यवस्थेमध्ये शोधलं होतं. त्यामुळेच जातीवर आधारित समाजव्यवस्था बदलायची, तर त्यासाठी शेतीमध्ये परिवर्तन घडवावं लागेल. शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. शेतकरी आर्थिक समृद्ध झाला तर शेतमजूर आणि शेतीशी निगडित सर्वच घटकाला या आर्थिक सक्षमतेचा फायदा होईल. आर्थिक स्रोत तळागाळापर्यंत झिरपले म्हणजे ग्रामीण माणसाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडतील. हे बदल सामाजिक परिवर्तनासाठी पोषक ठरतील. आर्थिक विषमता ही जातीय व्यवस्थेला पूरक व पोषक ठरते. आर्थिक विषमता जितकी कमी होईल, तितकी जातीय भेदभावाची दरी कमी होईल, असे त्यांना वाटत होते.{{संदर्भ हवा}} शेतीसाठी [[जमीन]] व [[पाणी]] हे मुख्य घटक आहेत. पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे. शेतकऱ्याला शाश्‍वत पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याशिवाय उत्पादकता वाढणे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही, हे त्यांनी ब्रिटीश सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. शेतीला शाश्‍वत पाणी पुरविण्यासाठी नदीच्या पाण्याचे नियोजन झाले पाहिजे. देशात घडणारे दुष्काळ हे मानवनिर्मित आहेत. दुष्काळ हटवायचा तर दुष्काळात पाण्याचे नियोजन करावे. जिरायती शेती, बागायती करण्याचे प्रयत्न वाढवावेत. शेती व शेतमजूर समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल, असे मौलिक विचार त्यांनी मांडले. पाण्यासंदर्भात केवळ विचार व्यक्त न करता त्यांनी ब्रिटिश सरकारला, नदीच्या खोऱ्यातील पाण्याच्या नियोजनाची योजना सादर केली. ही योजना ‘दामोदर खोरे परियोजना’ म्हणून ओळखली जाते. आपल्या शासनाने १९९६ मध्ये कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा अशी खोऱ्यांची विभागणी केली. यावरून डॉ. बाबासाहेब यांच्या दूरदर्शीपणाची लांबी व खोली लक्षात येते.{{संदर्भ हवा}} डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांत महत्त्वाची संकल्पना मांडली ती ‘शेतीचे राष्ट्रीयकरण’ करण्याची. शासनाने शेतजमिनी ताब्यात घेऊन, त्या विकसित कराव्यात, अशा विकसित शेतजमिनी शेतकऱ्यांना काही अटींवर कसण्यासाठी द्याव्यात. हा एका अर्थाने सामुदायिक शेतीचाच प्रयोग होता. अशी शेती करण्यासाठी शासनाने अधिनियम बनवावेत. पीकपद्धती, पाणी उपलब्धता, बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत. यामुळे कोणत्याही एकाच पिकाखाली मोठे क्षेत्र येऊन, शेतमालाच्या उपलब्धतेत विषमता येणार नाही. मागणी व पुरवठा या अर्थशास्त्रीय नियमानुसार, शेतमालाला रास्त भाव मिळतील. त्याचबरोबर अतिरिक्त उत्पादन टळून शेतमालाचे नुकसानही टळेल. आजही शेतकऱ्यांना शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी शासनाशी झगडावे लागते. या पार्श्‍वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतीसाठी अधिनियम व कायदा असावा ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी किती मोलाची आहे, हे अधोरेखित होते.{{संदर्भ हवा}} डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काही संकल्पनातूनच कमाल जमीनधारणा कायदा, सावकारी व खोती पद्धतींना प्रतिबंध करणारा कायदा, सामूहिक शेतीचे प्रणालीवर आधारित शेती महामंडळ, राज्यातील नद्यांच्या खोऱ्यांची विभागणी व विकास, जलसंवर्धन योजना अमलात आल्या. शासनाने त्याबाबत कायदे व नियम बनविले. यामागे डॉ. बाबासाहेब यांच्या विचारांचाच प्रभाव दिसून येतो. डॉ. बाबासाहेब यांचे शेतीबाबतचे विचारधन राज्यकर्ते नियोजनकार व शेती तज्ज्ञांनी अभ्यासले पाहिजेत.{{संदर्भ हवा}} === शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभाग व खोती पद्धतीवर बंदी === डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आला होता. हा संप इ.स. १९२८-१९३४ या कालावधीत [[चरी]](रायगड जिल्हा) या गावात झाला. हा संप ७ वर्ष सुरू होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी संघर्ष केला.{{संदर्भ हवा}} [[१४ एप्रिल]] १९२९ रोजी [[रत्‍नागिरी]] येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शेतकरी परिषद चिपळूण येथे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत त्यांनी [[कोकण]]ातील खोतीदारीविरूद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले. या संबंधी [[१७ सप्टेंबर]] १९३७ रोजी [[खोती]] पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक बाबासाहेबांनी [[मुंबई]] विधिमंडळात मांडले. [[१० जानेवारी]] १९३८ रोजी बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली २५,००० शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर काढण्यात आला.{{संदर्भ हवा}} सप्टेंबर १९१८ मध्ये शेतजमिनीच्या समस्येवर शोधनिबंध एका प्रसिद्ध मासिकात प्रकाशित केला. शेतकऱ्यांसाठी त्यांनी [[प्रधानमंत्री पीक विमा योजना|पीक विमा योजना]] सुचवली.{{संदर्भ हवा}} श्रमिकांची श्रमशक्ती उद्योग क्षेत्रात वळवायला हवी;तसेच शेतीचा विकास करण्यासाठी राज्य समाजवादाचा सिद्धांत त्यांनी मांडला.{{संदर्भ हवा}} == गोलमेज परिषदांमधील सहभाग == [[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar with Sir Muhammad Zafrulla Khan, standing outside the House of Commons when they participated in the 2nd Round Table Conference on Sept. 1931.jpg|thumb|दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेतल्यावर हाऊस ऑफ कॉमन्सबाहेर सर मुहम्मद झफरुल्ला खान यांच्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सप्टेंबर १९३१]] {{मुख्य|गोलमेज परिषद}} इ.स. १९२७-३० मधील सायमन कमिशनने अस्पृश्यांच्या राजकीय हितांना फारसे महत्त्व दिले नाही. ब्रिटिश सरकार भारताला काही राजकीय हक्क राज्यघटनेच्या माध्यमातून देण्याच्या तयारीत होते तेव्हा ''भारताच्या भावी राज्यघटनेत अस्पृश्यांच्या हिताचे संरक्षण करणारे राजकीय हक्क असावेत'' असे आंबेडकरांना वाटत होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१६५|language=मराठी}}</ref> अस्पृश्यांच्या ठिकठिकाणी सभा व अधिवेशन भरवून आंबेडकरांनी अस्पृश्यांना त्यांच्या राजकीय हक्कांचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्याच स्वतःच्या अधिकारांविषयी जागृती करु लागले. ''अस्पृश्यांनी काँग्रेस पक्षापासून दूर राहिले पाहिजे. कारण काँग्रेसच्या हाती सत्ता गेली तर ती काँग्रेस अस्पृश्यांना राजकीय हक्क देईल, यात विश्वास नाही. म्हणून अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळवण्यासाठी इंग्रजी सरकारशीही व काँग्रेसशीही लढत राहणे महत्त्वाचे आहे,'' असा आंबेडकरांचा विचार होता.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१६६|language=मराठी}}</ref> इ.स. १९३०, १९३१ व १९३२ मध्ये इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदा झाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शोषित व अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून या तिन्हींही गोलमेज परिषदांमध्ये हजर राहिले. ''अस्पृश्यांना राजकीय हक्क असावेत आणि ब्रिटिशांपासून भारताला स्वातंत्र मिळावे'' अशा मागण्या त्यांनी गोलमेज परिषदांमध्ये केल्या.<ref name="auto40">{{स्रोत पुस्तक|title=डॉ. भीमराव रामजी आंबेडकर खंड ४ कालखंड १९२८ ते १९३२|last=खैरमोडे|first=चांगदेव भगवान|publisher=सुगावा प्रकाशन (तृतीय आवृत्ती)|year=जुलै २००३|isbn=|location=पुणे|pages=९४ ते ९५}}</ref> त्यांनी ब्रिटिश शासनाच्या सत्ताधाऱ्यांना सांगितले की, 'जसे कोणत्याही संप्रदायाला दुसऱ्या संप्रदायावर दबाव टाकून गुलाम बनविण्याचा अधिकार नाही. तसेच कोणत्याही देशाला दुसऱ्या देशावर आपली सत्ता गाजवून गुलाम ठेवण्याचा अधिकार नाही' म्हणून ब्रिटिश सत्तेला भारतात हे कारण पुढे करून की भारत 'अजून स्वराज्य प्राप्तीसाठी सक्षम नाही' हे निमित्त आता चालणार नाही. बालकाला कडेवर घेऊन फिरल्याने तो आपल्या पायावर कसा चालू शकेल? म्हणून त्याला कडेवरून उतरवून स्वतंत्रपणे चालायचा अधिकार दिला गेला पाहिजे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/national/patriot-great-dr-babasaheb-ambedkar-who-going-east-british/|title=इंग्रजांच्या मायभूमीत जाऊन त्यांना ललकारणारे 'देशभक्त डॉ. बाबासाहेब'|last=author/online-lokmat|date=2019-04-14|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-06-05}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/editorial/humanitarian-mahatmas-dr-ambedkar/|title=मानवतावादी महापुरुष डॉ. आंबेडकर|last=author/lokmat-news-network|date=2018-12-06|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-06-05}}</ref> === पहिली गोलमेज परिषद === [[चित्र:The first Round Table Conference - 16 November 1930 to 19 January 1931. Dr. Ambedkar in the first row left.jpg|thumb|इ.स. १९३० मध्ये आयोजित लंडन मधील पहिल्या गोजमेज परिषदेमध्ये आंबेडकर (डावीकडून दुसऱ्या रांगेत दहाव्या स्थानी) व इतर प्रतिनिधी दिसत आहेत.]] ब्रिटिश सरकारने भारताला देऊ केलेल्या वसाहतींचे स्वराज्य व भावी राज्यघटना यावर चर्चा व विचारविनिमय करण्यासाठी भारतातील नेत्यांसह इंग्लंड येथे गोलमेज परिषद भरवली. यात अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब आंबेडकर व रावबहादूर श्रीनिवासन या दोघांचा समावेश होता. काँग्रेसने गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१६७|language=मराठी}}</ref> गोलमेज परिषदेच्या निमंत्रणानंतर २ ऑक्टोबर १९३० रोजी मुंबई प्रांतातील अस्पृश्यांनी दामोदर हॉलच्या मैदानावर सभा घेऊन आंबेडकरांचा सत्कार केला. त्यांना मानपत्र व रु. ३७००ची शैलीही देण्यात आली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१६८-१६९|language=मराठी}}</ref> या परिषदेसाठी आंबेडकर, श्रीनिवास व अन्य सर्व प्रतिनिधी ४ ऑक्टोबर, १९३० रोजी ''एस.एस. व्हाइसरॉय ऑफ इंडिया'' या बोटीने [[मुंबई]]हून इंग्लंडकडे निघाले. १८ ऑक्टोबर १९३० रोजी हे इंग्लंडला पोहचले. ही परिषद एक दिवस आधी म्हणजे १७ ऑक्टोबर, १९३० रोजी सुरू झाली होता. याचे अधिकृत उद्घाटन १२ नोव्हेंबर, १९३० रोजी [[पंचम जॉर्ज]] यांच्या हस्ते व ब्रिटनचे पंतप्रधान [[रामसे मॅकडॉनल्ड]] यांच्या अध्यक्षतेखाली [[हाउस ऑफ लॉर्ड्स]]च्या रॉयल गॅलरीत होणार होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१६९|language=मराठी}}</ref> त्यामुळे आंबेडकरांनी १८ ऑक्टोबर १९३० ते ११ नोव्हेंबर १९३० या कालावधीत भारतमंत्री, उपभारतमंत्री, मजूर पक्षाचे नेते जॉर्ज लान्सबेरी, भारताचे नवे सरसेनापती सर [[फिलिप चेटवूड]], लंडनचे खासदार, मजूर, उदारमतवादी व हुजूर पक्षांचे सभासद या सर्वांशी भेटी घेतल्या व अस्पृश्योद्धाराच्या विषयावर त्यांच्याशी चर्चा केल्या.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१६९-१७०|language=मराठी}}</ref> पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली १२ नोव्हेंबर १९३० ते १९ जानेवारी १९३१ पर्यंत गोलमेज परिषदेच्या बैठका होत राहिल्या. या परिषेदला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रावबहादूर श्रीनिवासन अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांचा खलिता या परिषदेत सादर केला. डिसेंबर १९३० मध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांचा खलित्याच्या दोन हजार प्रती छापल्या व त्यापैकी काही प्रती ब्रिटिश संसदेच्या सदस्यांना, गोलमेज परिषदेच्या सभासदांना तसेच काही प्रती मुंबईला पाठवून दिल्या.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१७०|language=मराठी}}</ref> भविष्यात भारत स्वतंत्र होऊन ज्या राज्यघटनेच्या आधारे राज्यकारभार करतील त्या राज्यघटनेत अस्पृश्यांच्या आठ राजकीय हक्कांचा समावेश असावा, असे मत आंबेडकर व श्रीनिवास यांनी मांडले. अस्पृश्य वर्गासाठी समान नागरिकत्व, समान हक्क, जातिद्वेषरहित वागणूक, कायदेमंडळात भरपूर प्रतिनिधित्व, सरकारी नोकरीत अस्पृश्यांची भरती करण्यात यावी, सरकारची पूर्वग्रहरहित वर्तवणूक, अस्पृश्यता निर्मूलन सरकारी खाते, व गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व, असे ते राजकीय हक्क होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१७०-१७१|language=मराठी}}</ref> या परिषदेदरम्यान आंबेडकरांना कळाले की त्यांचे मुंबई कायदेमंडळाचे सदस्यत्व आणखी तीन वर्षांनी वाढवले आहे. आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये तसेच मजूर पक्ष, उदारमतवादी पक्ष, हुजूर पक्ष या तिन्ही पक्षांच्या सभासदांपुढे भाषणे दिली आणि भारताच्या भावी राज्यघटनेत अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांची तरतुद करून ठेवण्याबाबत पाठपुरावा केला. आंबेडकरांच्या भाषणांची दखल ब्रिटिश वर्तमानपत्रांनीही घेतली, आंबेडकरांच्या छायाचित्रासह त्यांच्या भाषणांचे वृत्त वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होऊ लागली. अस्पृश्यांच्या स्थितीबाबतची माहिती सर्वांना कळू लागली. वर्तमानपत्रे आंबेडकरांना "अस्पृश्यांचा महान नेता" संबोधू लागले.<ref name="गायकवाड 'राजवंश' २०१६ १७१">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१७१|language=मराठी}}</ref> लंडन मधीन काही संस्थानी आंबेडकरांची भाषणे आयोजित केली होती.<ref name="गायकवाड 'राजवंश' २०१६ १७१"/> ब्रिटिश संसदेत [[हाऊस ऑफ कॉमन्स]]च्या सदस्यांपुढे आंबेडकरांनी भाषण केले आणि अस्पृश्यांचा उद्धार करणे अत्यंत निकडीचे असल्याचे सांगितले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१७१-१७२|language=मराठी}}</ref> बडोद्याचे [[महाराजा सयाजीराव गायकवाड]] हेही परिषदेचे सभासद होते, त्यांनी आंबेडकरांचे कौतुक केले.<ref name="गायकवाड 'राजवंश' २०१६ १७२">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१७२|language=मराठी}}</ref> परिषद संपल्यावर जानेवारी १९३१ मध्ये मुंबईला परतले. १९ एप्रिल, १९३१ रोजी त्यांनी [[परळ]] येथील गोखले शिक्षण संस्थेच्या शाळेत अखिल भारतीय अस्पृश्य पुढारी परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेत त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांविषयी सर्व प्रदेशातील अस्पृश्य पुढाऱ्यांचे मत जाणून घेतले.<ref name="auto40" /><ref name="गायकवाड 'राजवंश' २०१६ १७२"/> === दुसरी गोलमेज परिषद === {{मुख्य|दुसरी गोलमेज परिषद}} [[चित्र:Second round tableconf.gif|thumb|इ.स. १९३१ मध्ये आयोजित लंडन मधील दुसऱ्या गोजमेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर (उजवीकडील रांगेत चौथे), रॅम्से मॅकडोनाल्ड, (त्यांच्या उजव्या हाताला) गांधी, मदन मोहन मालवीय, जयकर, सप्रु व इतर प्रतिनिधी दिसत आहेत.]] दुसऱ्या गोलमेज परिषदेत १९३१ च्या ऑगस्टमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी यांची निवड करण्यात आली. तत्पूर्वी ते तुरुंगात बंद होते आणि काँग्रेसनेही पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता. आंबेडकरांनाही दुसऱ्या गोलमेज परिषदेचे निमंत्रण मिळाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१७३|language=मराठी}}</ref> १४ ऑगस्ट १९३१ रोजी मुंबई येथे गांधींनी अस्पृश्योद्धाराच्या प्रशांवर चर्चा करण्यासाठी आंबेडकरांना बोलावले. या पहिल्या भेटीत गांधींना आंबेडकर हे अस्पृश्य असल्याचे माहिती नव्हते तर ते त्यांना अस्पृश्यांविषयी कळवळा असलेले एक पुरोगामी ब्राह्मण समजत होते. या भेटीत गांधी यांनी आंबेडकरांना देशभक्त म्हटले होते. अस्पृश्योद्धाराच्या मार्गाबाबत आंबेडकर व गांधी यांच्यामध्ये एकमत न होऊ शकल्याने ही भेट अयशस्वी झाली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१७३ व १७४|language=मराठी}}</ref> दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी आंबेडकर २९ ऑगस्ट १९३१ रोजी लंडनला पोहोचले. गांधी १२ सप्टेंबर १९३१ रोजी लंडनला पोहोचले. दुसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज ७ सप्टेंबर १९३१ ते १ डिसेंबर १९३१ पर्यंत चालू होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१७४|language=मराठी}}</ref> ४ नोव्हेंबर १९३१ रोजी आंबेडकरांनी भारताच्या भावी संविधानात अल्पसंख्य अस्पृश्यांना काही राजकीय हक्क असावेत याची मागणी केली व ४ नोव्हेंबर १९३१ रोजी आंबेडकरांनी आपल्या मागण्या लिखित स्वरुपात गोलमेज परिषदेपुढे सादर केल्या. यामध्ये दोन प्रमुख मागण्या होत्या - स्वतंत्र्य मतदार संघ, ज्याद्वारे अस्पृश्यांना त्यांचे प्रतिनिधी स्वतंत्रपणे निवडून देण्याचा हक्क असावा. दुसरी मागणी ही की अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा समजण्यात यावे. मुसलमान, शीख, अँग्लो इंडियन इत्यादी अल्पसंख्यांना राजकीय हक्क देण्यासाठी गांधी तयार होते, मात्र त्यांनी अस्पृश्यांना राजकीय हक्क देण्याच्या मागणीचा विरोध केला. संपूर्ण परिषदेत आंबेडकर व गांधी यांचे एकमत होऊ शकले नाही.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१७४ व १७५|language=मराठी}}</ref> परिषदेत म. गांधींनी असे म्हटले की, 'अस्पृश्यांचे प्रतिनिधीत्व काँग्रेसच्या वतीने मी स्वतः करत असल्याने डॉ. आंबेडकर किंवा श्रीनिवासन हे अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी नाहीत'. गांधींच्या या भूमिकेचा अनिष्टपणा मि मॅक्डोनाल्ड यांच्या नजरेस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आणून देताना गांधींच्या विधानाला गैरजबाबदार व्यक्तीचे विधान म्हटले. आंबेडकरांनी या परिषदेसमोर अस्पृश्यांच्या राजकीय अधिकारांची मागणी केली. त्यात, 'अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र राजकीय हक्क मिळाले पाहिजे आणि अस्पृश्य मतदारसंघातून अस्पृश्यांनी आपले उमेदवार निवडले पाहिजेत, तसेच त्यांना नोकऱ्यांमध्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, प्रांतिक व मध्यवर्ती कायदेमंडळात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळाव्यात' अशा प्रकारचा खलिता परिषदेला सादर केला.<ref>{{स्रोत पुस्तक|title=डॉ. भीमराव रामजी आंबेडकर खंड ४ कालखंड १९२८ ते १९३२|last=खैरमोडे|first=चांगदेव भगवान|publisher=सुगावा प्रकाशन|year=जुलै २००३|isbn=|location=पुणे|pages=१६४(तृतीय आवृत्ती)}}</ref> १० नोव्हेंबर १९३१ रोजी लंडन येथील 'इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स' या संस्थेच्या सभागृहात आंबेडकरांचे भाषण आयोजित करण्यात आले. भाषणात त्यांनी भारतातील अस्पृश्यांची दुःस्थिती कथन केली आणि त्यांच्या उत्कर्षाकरिता त्यांना स्वतंत्र राजकीय हक्क मिळणे किती आवश्यक आहे, तेही पटवून दिले. यावेळीही आंबेडकरांना अस्पृश्यांचे सर्वोच्च नेते म्हणून ओळख मिळाली. आंबेडकर लंडनहून मुंबईला २९ जानेवारी १९३२ रोजी पोहोचले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१७५|language=मराठी}}</ref> भारताला संघराज्यात्मक राज्यघटना देण्यात यावी, असा विचार पहिल्या गोलमेज परिषदेत झाला होता. म्हणून दुसऱ्या गोलमेज परिषदेत भारताला भावी राज्यघटनेचे स्वरुप कसे असावे यावर विचारविनिमय झाला आणि 'फेडरल स्ट्रक्चर कमिटी' म्हणजेच एक प्रकारची संविधान समिती नेमण्यात आली, व तिच्यावर भारताच्या भावी संविधानाविषयी विचारविनिमय करण्याची जबाबदारी सोपण्यात आली. ३८ विद्वानांना या समितीचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले गेले, ज्यात काही ब्रिटिश प्रतिनिधी आणि काही भारतीय प्रतिनिधी होते. या भारतीय प्रतिनिधींमध्ये आंबेडकरांनाही स्थान मिळाले, व सोबतच सयाजीराव गायकवाड, इतर संस्थानिक, म. गांधी, बॅ. जयकर, सर तेजबहादूर सप्रू इत्यादी भारतीयही समितीचे प्रतिनिधी होते. 'फेडरल स्ट्रक्चर कमिटी' या घटना समितीचे अध्यक्ष लॉर्ड सँकी होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ७ सप्टेंबर १९३१ ते ४ नोव्हेंबर १९३१ या कालावधीत बंकिंगहॅम पॅलेसमध्ये घटना समितीच्या बैठका घेण्यात आल्या. बैठकांत आंबेडकरांनी विद्वतेने युक्त विचार मांडले ज्यामुळे अध्यक्षांसह सर्व सभासद आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेवर प्रभावित झाले. चर्चेत आंबेडकर विविध देशांतील राज्यघटनांच्या कलमांचा आधार देऊन बिनतोड उत्तरे देत.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१७६|language=मराठी}}</ref> १६ सप्टेंबर १९३१ रोजी झालेल्या बैठकीत आंबेडकरांनी राज्यघटनेविषयी आपले विचार सविस्तरपणे व्यक्त केले. [[कायदेमंडळ]] एकच असावे, जर दोन कायदेमंडळ असावीत असे वाटत असल्यास कनिष्ठ कायदेमंडळात लोकांनी निवडून दिलेले (निर्वाचित) सदस्य असावेत व वरिष्ठ कायदेमंडळात प्रांतिक कायदेमंडळांनी निवडून दिलेले सदस्य असावेत. संस्थानिकांनी स्वतंत्र राहण्यापेक्षा संघराज्यात्मक भारतात सामील होण्यातच त्यांचे हित आहे. कायदेमंडळावर अस्पृश्यांचे प्रतिनिधी सरकारने नियुक्त केलेले नसावे, तर ते देखील लोकांनी निवडून दिलेले असावे. अस्पृश्यांचे प्रतिनिधी स्वतंत्र मतदारसंघातून अस्पृश्य मतदारांद्वारे निवडून दिलेले असावे. मागासवर्गीयांचे हित करणे, राज्यकारभाराचे प्रमुख ध्येय असावे. अंदाजपत्रकात अस्पृश्यांच्या प्रगतीसाठी भरपूर निधीची तरतूद असावी, असेही आंबेडकरांनी सुचवले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१७७|language=मराठी}}</ref> आंबेडकर लंडनहून मुंबईला २९ जानेवारी १९३२ रोजी पोहोचले. या दिवशी सायंकाळी डॉ. सोळुंकी यांच्या अध्यक्षतेखाली बाबासाहेब आंबेडकरांना ११४ संस्थांच्यावतीने मानपत्र देण्याचा समारंभ दामोदर हॉलच्या मैदानात साजरा करण्यात आला. या सत्कारात आंबेडकर म्हणाले की, "तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केले, माझ्या भुमिकांना पाठिंबा दिला, म्हणूनच मी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी यशस्वीपणे संघर्ष करु शकलो. माझा संघर्ष केवळ महार जातीच्या उद्धारासाठी नव्हे नसून भारतातील संपूर्ण अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी आहे म्हणजेच आपल्या देशाच्या उद्धारासाठी आहे."<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१७८|language=मराठी}}</ref> आंबेडकरांनी पुणे व कोल्हापूर भागात दौरे केले. पुणे येथील अहिल्याश्रमात पुणे जिल्हा बहिष्कृत समाजातर्फे व अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारण संघातर्फे २१ मे १९३२ रोजी आंबेडकरांना रौप्य करंडकातून मानपत्रे प्रदान करण्यात आली. कोल्हापूर येथेही कर्नाटकच्या जनेतेद्वारे २३ मे १९३२ रोजी आंबेडकरांना समारंभापूर्वक मानपत्र देण्यात आले. दुसऱ्या दिवशी २४ मे रोजी त्यांना लंडनहून गोलमेज परिषदेच्या चिटणीसाची तार मिळाली, ज्यात राजकीय प्रश्नांच्या कामकाजासाठी त्यांना ताबडतोब लंडनला येण्याचे सुचवले होते. २६ मे रोजी आंबेडकर मुंबईहून लंडनकडे रवाना झाले आणि जून १९३२ मध्ये लंडनला पोहोचले. तेथील कामकाज आटोपवून ते १७ ऑगस्ट १९३२ रोजी मुंबईस परत आले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१७८ व १७९|language=मराठी}}</ref> भारतीय जनतेला मतदानाचे अधिकार कोणत्या पात्रतेवर द्यावेत, याचा विचार करण्यासाठी 'इंडियन फ्रंचाईज कमिटी' नेमण्यात आली होती आणि तिच्या १७ सभासदांमध्ये आंबेडकरांचाही समावेश करण्यात आला होता.<ref name="auto22">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१७९|language=मराठी}}</ref> दुसऱ्या गोलमेज परिषदेत ठरल्यानुसार इंग्रज सरकारने १७ ऑगस्ट १९३२ रोजी जातीय निवाडा जाहीर करून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्याची तरतूद मान्य केली. आंबेडकरांच्या अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांच्या मागणीला यश मिळाले. मात्र याला [[महात्मा गांधी]]ंनी विरोध करून २२ सप्टेंबर १९३२ रोजी येरवाडा तुरूंगात प्राणांतिक उपोषण सुरू केले व अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीस विरोध केला. त्यामुळे नाईलाजास्तव आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९३२ [[पुणे करार]]ावर साक्षरी करून स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेतली व अस्पृश्यांसाठी संयुक्त राखीव मतदारसंघ मान्य केला.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१८०, १८१ व १८२|language=मराठी}}</ref> === तिसरी गोलमेज परिषद === ब्रिटिश सरकारने आंबेडकरांना तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले. आंबेडकरांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताच्या भावी राज्यघटनेविषयी महत्त्वाचे काम केले होते. ब्रिटिश सरकार भारताला वताहतीचे स्वराज्य देणार होते व त्याच्याबरोबरच राज्यकारभारासाठी स्वतंत्र राज्यघटना सुद्धा देणार होते. त्यामुळे त्यांनी तिसरी गोलमेज परिषद बोलावली होती.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१८२|language=मराठी}}</ref> परिषदेत सहभागी होण्यासाठी आंबेडकर ७ नोव्हेंबर १९३२ रोजी एम.एन. व्हिक्टोरीया बोटीने इंग्लंडकडे रवाना झाले. लंडनला पोहोचल्यावर आंबेडकरांनी असे उद्गार काढले की, "ब्रिटिश सरकारने भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करावा." त्यावेळी मुंबईतील बाँबे क्रॉनियल या काँग्रेस पक्षीय वृत्तपत्राने २२ नोव्हेंबर १९३२ च्या अंकात आंबेडकरांच्या विधानाची नोंद घेतली आणि "डॉ. आंबेडकरांचे राष्ट्रप्रेम कोणाही राष्ट्रभक्तापेक्षा कधीच कमी नव्हते" असे म्हटले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१८३|language=मराठी}}</ref> परिषदेत आंबेडकरांनी अशीही मागणी केली होती की, भारताची मध्यवर्ती सत्ता व प्रांतिय सत्ता या दोन्ही सत्ता एकाच वेळी भारतीयांच्या हातांत आल्या पाहिजेत. तिसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज २१ नोव्हेंबर १९३२ रोजी सुरू झाले आणि २४ डिसेंबर १९३२ पर्यंत चालले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१८३ व १८४|language=मराठी}}</ref> यावेळी भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीवर सभासद म्हणून आंबेडकरांचा समावेश करण्यात आला. तिसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज संपल्यानंतर आंबेडकर २३ जानेवारी १९३३ रोजी बोटीने मुंबईस परत आले.<ref name="auto35">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१८४|language=मराठी}}</ref> भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या (जॉईंट कमिटी ऑन इंडियन कोन्स्टिट्युशनल रिफोर्म) बैठकांमध्ये सहभागी घेण्यासाठी आंबेडकर पुन्हा मुंबईहून बोटीने २४ एप्रिल १९३३ रोजी लंडनकडे निघाले आणि ६ मे १९३३ रोजी लंडनला पोहोचले. घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या बैठका दोन टप्प्यात झाल्या. पहिला टप्पा ११ ते २८ जुलै १९३३ आणि दुसरा ३ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर १९३३ या कालावधीत झाल्या.<ref name="auto35" /> या बैठकांमध्ये आंबेडकरांनी गव्हर्नरचे सर्व जातींच्या हितसंरक्षासाठी अधिकार, कनिष्ठ व वरिष्ठ तसेच प्रांतिय कायदेमंडळ, मध्यवर्ती व प्रांतिय सरकार यांचे अधिकार अशा विविध घटनात्मक प्रश्नांवर चर्चा केली. त्यांनी भारतीय १९१९ च्या कायद्यातील बऱ्याच उणिवा निदर्शनास आणून दिल्या. सरकारने नेमलेला सभासद मंत्री होऊ शकतो का?, असा एक नवीन मुद्दा आंबेडकरांनी चर्चेत उपस्थित केला होता. घटनापंडित आंबेडकरांना सखोल घटनात्मक ज्ञान होते. नोव्हेंबर १९३३ मध्ये समितीचे कामकाज संपले आणि ८ जानेवारी १९३४ रोजी आंबेडकर मुंबईला परत आले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१८४ व १८५|language=मराठी}}</ref> गोलमेज परिषदांच्या निमित्ताने आंबेडकरांचे पाच वेळा लंडनला जाणे-येणे झाले. गोलमेज परिषदांतील सहभागामुळे त्यांना 'अस्पृश्यांचा महान नेता', 'कायदेपंडित' व 'बुद्धिमान व्यक्ती' म्हणून जागतिक पातळीवर ओळखले जाऊ लागले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१८५|language=मराठी}}</ref> == पुणे करार == [[चित्र:M.R. Jayakar, Tej Bahadur Sapru and Dr. Babasaheb Ambedkar at Yerwada jail, in Poona, on 24 September 1932, the day the Poona Pact was signed.jpg|thumb|right|230px|२४ सप्टेंबर १९३२ रोजी, येरवडा कारागृहामध्ये जयकर, तेज बहादुर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या दिवशी पुणे करावर सही झाली.]] {{मुख्य|पुणे करार}} {{quote box | border=2px | align=right | bgcolor = Cornsilk | title= | halign=center | quote=<poem> "युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेल्यामुळे राष्ट्राचे तुकडे पडतात असे जर गांधींना वाटत नसेल, तर केवळ बहिष्कृत वर्गासाठी (अस्पृश्य) स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास अरिष्ट कोरळेल असे त्यांना वाटण्याचे काय कारण? त्याचबरोबर गांधी अमर नाहीत किंवा काँग्रेसही अमर नाही. अस्पृश्यतेचे निवारण करण्यासाठी व बहिष्कृत वर्गाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सामावून घेण्यासाठी हिंदुस्तानात अनेक महात्म्यांनी आजपर्यंत प्रयत्न केले. पण प्रत्येकाला अपयश आले. महात्मे आले आणि गेले पण अस्पृश्य हे अस्पृश्यच राहिले." </poem> |salign=right |author= '''डॉ. बाबासाहेब आंबेडकर''' <br /> इ.स. १९३२ मध्ये गांधींनी आमरण उपोषण सुरू केल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया |source= <ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा|last=लोखंडे|first=भाऊ|publisher=परिजात प्रकाशन|year=२०१२|isbn=|location=कोल्हापुर|pages=३६|language=मराठी}}</ref> }} १९१० च्या दशकाच्या अखेरीस डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांचे राजकीय नेतृत्व करायला सुरुवात केली. त्यांनी अस्पृश्यांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली. त्यांनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी व जातिसंस्थेविरुद्ध काहीही न करणाऱ्या पक्षांवर आणि ब्रिटिश सरकारवर टीका केली. [[महात्मा गांधी]] आणि [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|अखिल भारतीय काँग्रेस]] यांच्यावर अस्पृश्यांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. ८ ऑगस्ट, १९३० रोजी मागासवर्गीयांच्या सभेमध्ये आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केला, आणि ''मागासवर्गीयांनी काँग्रेस पक्ष व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत'' असे त्यानी सांगितले. या भाषणात त्यांनी [[मिठाचा सत्याग्रह|मिठाच्या सत्याग्रहावर]] सुद्धा टीका केली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१७९ ते १८२|language=मराठी}}</ref> [[गोलमेज परिषद|पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदेतील]] चर्चेच्या आधारे ब्रिटिश पंतप्रधान [[रॅम्से मॅकडोनाल्ड]] यांनी १७ ऑगस्ट, १९३२ रोजी जातीय निवाडा (कम्युनल अवॉर्ड) जाहीर केला. यानुसार भारतातील अस्पृश्यांना युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख यांच्याप्रमाणे राजकीय हक्क देण्याची तरतूद करण्यात आली होती. यामुळे अस्पृश्यांना दुहेरी राजकीय लाभ मिळणार होता. पहिला लाभ असा की, कायदेमंडळावर निवडून येण्याकरिता अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ मान्य करण्यात आले होते. त्या स्वतंत्र मतदारसंघातून अस्पृश्य उमेदवार निवडून येऊन प्रांतिक कायदेमंडळाचे सभासद बनू शकत होते. यावेळी अस्पृश्य उमेदवारांनी स्वतंत्र निवडून येण्यासाठी फक्त अस्पृश्य मतदारांवरच विसंबून राहता येत होते, त्यांना स्पृश्य मतदार मतदान करु शकत नव्हते. अस्पृश्यांसाठी विकास करण्यासाठी केवळ अस्पृश्य मतदारांमार्फतच अस्पृश्य प्रतिनिधी निवडण्यात येणार होता.<ref name="auto22" /> दुसरा लाभ असा की, अस्पृश्यांना दोन मतांचा अधिकार मान्य करण्यात आला होता. अस्पृश्यांचे मतदार संघ सामान्य मतदारसंघाच्या अंतर्गत होते. अस्पृश्य मतदार आपल्या दोन मतांपैकी एक मत अस्पृश्य उमेदवाराला देऊ शकत होते व दुसरे मत सामान्य स्पृश्य उमेदवाराला देऊ शकत होते. सामान्य (स्पृश्य) उमेदवाराला निवडणुकीत निवडून येण्यासाठी अस्पृश्य मतदारांवरही अवलंबून राहावे लागणार होते. अस्पृश्य उमेदवाराला निवडून येण्यासाठी स्पृश्य मतदारांवर अवलंबून राहण्याची गरज नव्हती. भारतातील स्पृश्यास्पृश्यभेद नष्ट होण्यासाठी आणि सामाजिक समता स्थापन होण्यासाठी ब्रिटिश सरकारने हे राजकीय हक्क मान्य केले होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१७९-१८०|language=मराठी}}</ref> अस्पृश्यांचा हा राजकीय हक्क महात्मा गांधींना मान्य झाला नाही. त्यांनी अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या हक्कास विरोध केला आणि तो बदलण्यासाठी [[पुणे|पुण्याच्या]] [[येरवडा तुरूंग|येरवडा तुरूंगात]] २० सप्टेंबर, १९३२ रोजी प्राणांतिक उपोषण सुरू केले. आंबेडकर अस्पृश्यांना मिळालेले हे राजकीय हक्क कोणत्याही स्थितीत सोडून देण्यास किंवा बदलण्यास तयार नव्हते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१८०|language=मराठी}}</ref> ''प्राण गेला तरी बेहेत्तर, पण अस्पृश्यांना स्वतंत्र असे काही मिळू देणार नाही'' असे गांधी म्हटले.<ref>{{Cite book|title=माझी आत्मकथा|last=आंबेडकर|first=डॉ. बाबासाहेब|publisher=कौशल्य प्रकाशन|year=२०१४|isbn=|location=औरंगाबाद|pages=५३|language=मराठी}}</ref> सर्वसाधारण मतदारसंघातून मुसलमानांना वगळल्यानंतर जे मतदारसंघ शिल्लक राहतात त्यांच्यामध्ये स्पृश्य हिंदूंची संख्या फार मोठी असल्यामुळे अस्पृश्यांना केवळ स्वतःच्या सामर्थ्यावर कायदेमंडळात आपले प्रतिनिधी निवडून आणता येणार नाहीत. अस्पृश्य हे मुसलमानांसारखेच अल्पसंख्याक आणि त्यांच्याहूनही अधिक दुबळे व असंघटित आहेत म्हणून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्यावेत असा युक्तिवाद आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत केलेला होता. अस्पृश्य हे हिंदू धर्माचेच घटक आहेत असे गांधींच्या मतावर आंबेडकरांनी स्पष्ट केले की, स्पृश्य हिंदूप्रमाणे अस्पृश्यांना मंदिरात जाता येत नाही, हिंदू देवाच्या मूर्तीला स्पर्श करता येत नाही, हिंदू ग्रंथांचे वाचन करता येत नाही तसेच स्पृश्य हिंदू अस्पृश्यांना आपले धर्मबांधव मानत नाही व त्यांनी कोणताही धार्मिक अधिकार देत नाही. त्यामुळे अस्पृश्यांना हिंदू म्हणणे योग्य नाही. युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना मिळालेल्या स्वंतत्र मतदारसंघास गांधींचा विरोध नव्हता, मात्र अस्पृश्यांना स्वतंत्र्य मतदारसंघ दिल्यास हिंदू समाज दुभंगेल तसेच राष्ट्राचे तुकडे पडतील असे गांधींना वाटत होते. त्यावर आंबेडकरांचे मत होते की युरोपीय, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेल्यामुळे राष्ट्राचे तुकडे पडत नाही त्याप्रमाणे बहिष्कृत वर्गासाठी (अस्पृश्य) स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास अरिष्ट कोरळणार नाही किंवा राष्ट्राचे तुकडे पडणार नाही. अस्पृश्यतेचे निवारण करण्यासाठी व बहिष्कृत वर्गाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सामावून घेण्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र्य मतदार संघ आवश्यक आहेत. अस्पृश्यता निर्मूलन हे अस्पृश्यांच्या सशक्तीकरणामुळेच होऊ शकते असा आंबेडकरांचा विचार होता तर स्पृश्य हिंदूंच्या हृदयपरिवर्तनाने अस्पृश्यता निर्मूलन होईल असे गांधींना वाटे.<ref>{{Cite book|title=माझी आत्मकथा|last=आंबेडकर|first=डॉ. बाबासाहेब|publisher=कौशल्य प्रकाशन|year=२०१४|isbn=|location=औरंगाबाद|pages=४१ ते ६४|language=मराठी}}</ref> आंबेडकरांना काँग्रेसचे नेते भेटू लागले आणि गांधींचे प्राण वाचविण्यास विनवू लागले. या कालावधीत देशात अशांतता निर्माण झाली होती. अखेर डॉ. आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात तडजोड होऊन २४ सप्टेंबर, १८३२ रोजी [[पुणे करार]] करण्यात आला, त्याद्वारे आंबेडकरांनी राखीव मतदारसंघाची मागणी मान्य करत स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेतली. मात्र या कराराबाबत आंबेडकर असमाधानी होते. ब्रिटिश सरकारने २६ सप्टेंबर, १९३२ रोजी पुणे करार मान्य केला, त्यानंतर गांधींनी २७ सप्टेंबर, १९३२ रोजी आपले प्राणांतिक उपोषण समाप्त केले. गांधींच्या उपोषणाचे वर्णन आंबेडकरांनी ''अस्पृश्यांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधींनी खेळलेली राजकीय चाल होय'' असे नंतर केले. अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीस विरोध व पुणे करार या घटनांमुळे गांधी अस्पृश्य लोकांत अप्रिय बनले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=१८१|language=मराठी}}</ref> इ.स. १९४२ मध्ये आंबेडकरांनी स्वतः या कराराचा धिक्कार केला. आंबेडकरांनी आपल्या 'स्टेट ऑफ मायनॉरिटी' या ग्रंथातसुद्धा पुणे कराराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. रिपब्लिकन पक्षातर्फेही अनेक धिक्कार सभा घेण्यात आल्या आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/gadchiroli/it-was-dabkare-who-had-done-punes-contract-babasaheb/|title=पुणे कराराचा बाबासाहेबांनीच केला होता धिक्कार|last=author/admin|date=2015-09-25|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-06-05}}</ref> === पुणे कराराचा संक्षिप्त मसुदा === # प्रांतीय विधानसभांमध्ये साधारण निवडणूक क्षेत्रांमधील जागांपैकी दलित वर्गासाठी पुढीलप्रमाणे राखीव जागा ठेवण्यात येतील: मद्रास - ३०, [[मुंबई]] व [[सिंध]] मिळून - १५, [[पंजाब]] - ७, [[बिहार]] व [[ओरिसा]] - १८, मध्य भारत - २०, [[आसाम]] - ७, बंगाल - ३०, मध्यप्रांत - २० अशा प्रकारे एकूण १४८ जागा. या ८ प्रांताच्या कायदेमंडळात हिंदूंच्या ७८७ जागा होत्या.<ref>{{Cite book|title=आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास|last=गाठाळ|first=डॉ. एस.एस.|publisher=कौशल्य प्रकाशन|year=२०१९|isbn=|location=औरंगाबाद|pages=४३०|language=मराठी}}</ref> # या जागांची निवडणूक संयुक्त निवडणूक संघ पद्धतीद्वारे केली जाईल. प्रत्येक राखीव जागेसाठी [[दलित]] वर्गातील ४ उमेदवारांचे पॅनल निवडले जाईल. या चार उमेदवारांतून ज्याला सर्वाधिक मते मिळतील तो उमेदवार विजयी जाहीर होईल. # केंद्रीय कार्यकारिणीमध्ये दलित वर्गाचे प्रतिनिधित्व वरील कलम दोननुसार होईल. # केंद्रीय कारिणीमध्ये दलित वर्गाच्या राखीव जागांची संख्या १८% असेल आणि त्यांची निवड वरील प्रकारे होईल. # वर उल्लेख केलेली उमेदवारांच्या पॅनलच्या प्राथमिक निवडींची व्यवस्था अशा केंद्रीय तसेच प्रांतिक कार्यकारिणींसाठी १० वर्षांनंतर समाप्त होईल. # जोपर्यंत दोन्ही संबंधित पक्षांद्वारा आपसांत समझौता होऊन दलितांच्या प्रतिनिधीस हटविण्याचा सर्वसंमत निर्णय होत नाही, तोपर्यंत प्रांतीय व केंद्रीय कार्यकारिणीमध्ये दलितांच्या जागांचे प्रतिनिधित्व कलम १ व ४ मध्ये दिले आहे त्याप्रमाणे अंमलात असेल. # केंद्रीय व प्रांतिक कार्यकारिणींच्या निवडणुकीत दलितांचा मतदानाचा अधिकार लोथियन समितीच्या अहवालानुसार असेल. # दलितांना स्थानिक निवडणुका व सरकारी नोकरीसाठी जातीय कारणामुळे डावलल्या जाऊ नयेत. पात्रता असलेल्या प्रत्येक दलितास नोकरीत घ्यावे. # सर्व प्रांतांत शैक्षणिक अनुदान देऊन दलितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करण्यात यावे.<ref>{{Cite book|title=आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास|last=गाठाळ|first=डॉ. एस.एस.|publisher=कौशल्य प्रकाशन|year=२०१९|isbn=|location=औरंगाबाद|pages=४२७ ते ४३०|language=मराठी}}</ref> == राजकीय कारकीर्द == [[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar delivering a speech.jpg|thumb|एका सभेत भाषण करतांना आंबेडकर]] बाबासाहेब आंबेडकर हे राजनितीतज्ज्ञ होते, त्यांना भारतीय इतिहासातील एक आघाडीचे राजकारणी म्हणूनही ओळखले जाते. आंबेडकरांनी इ.स. १९१९ पासून सामाजिक व राजकीय क्षेत्रांमध्ये काम करायला सुरू केले होते. इ.स. १९५६ पर्यंत त्यांना अनेक राजकीय पदांवर नियुक्त केले गेले. === मुंबई विधानपरिषदेचे सदस्य (१९२६ – १९३७) === डिसेंबर १९२६ मध्ये मुंबईचे गव्हर्नर [[हेनरी स्टॅव्हले लॉरेन्स]] यांनी त्यांना [[मुंबई विधानपरिषद|मुंबई विधानपरिषदेचे]] (बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल) सदस्य म्हणून नेमले. तेथे त्यांनी अनेकदा आर्थिक विषयांवर भाषणे दिली. ते १९३६ पर्यंत मुंबई विधानपरिषदेचे सदस्य होते.<ref>{{Cite book|title=Dr. Bhimrao Ramji Ambedkar (Vol. 7)|last=Khairmode|first=Changdev Bhawanrao|publisher=Maharashtra Rajya Sahilya Sanskruti Mandal, Matralaya|year=1985|isbn=|location=Mumbai|pages=273|language=Marathi}}</ref><ref>{{Cite web|url=http://www.ambedkar.org/ambcd/13A.%20Dr.%20Ambedkar%20in%20the%20Bombay%20Legislature%20PART%20I.htm|title=13A. Dr. Ambedkar in the Bombay Legislature PART I}}</ref><ref>{{Cite web|url=https://books.google.com/books?id=AeGQ8Bnn3XwC&pg=PA231&lpg=PA231&dq=In+1926,+Ambedkar+was+appointed+as+a+member+of+the+Bombay+Legislature&source=bl&ots=by41UAOG17&sig=ACfU3U3_d32QkngHTej8KecSCmneqml_tw&hl=en&sa=X&ved=2ahUKEwilwPjQkOnjAhUjH48KHUgDAL4Q6AEwEnoECAoQAQ#v=snippet&q=Dec.+1926+the+Bombay+Legislative+Council&f=false|title=Ambedkar and His Writings: A Look for the New Generation|first=Raj|last=Kumar|date=9 August 2008|publisher=Gyan Publishing House|via=Google Books}}</ref><ref>{{Cite web|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/1920s.html|title=1920s|website=www.columbia.edu}}</ref> अस्पृश्यांना कोणतेही राजकीय अधिकार नसतानाही त्याना [[इ.स. १९३०]] मध्ये [[लंडन]] येथे भरलेल्या पहिल्या [[गोलमेज परिषद]]ेस अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आमंत्रण दिले गेले. या परिषदेत त्यांनी भारतातील अस्पृश्यांच्या परिस्थितीबद्दल आवाज उठवला आणि अस्पृश्यता निर्मूलनाची मागणी केली. त्यांनी पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदांमध्ये दलित वर्गाच्या मूलभूत हक्कांचा एक जाहीरनामा तयार केला आणि अल्पसंख्याकांसाठी नेमलेल्या समितीसमोर सादर केला. त्या जाहीरनाम्यात अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती. हा जाहिरनामा ब्रिटिश सरकारने मान्य केला. परंतु [[महात्मा गांधी]] यांनी स्वतंत्र्य मतदार संघाच्या संकल्पनेस प्रखर विरोध केला व [[पुणे]] येथील [[येरवडा कारागृह|येरवडा कारागृहात]] त्याविरुद्ध आमरण उपोषण सुरू केले. याचे पर्यवसान [[पुणे करार|पुणे करारात]] झाला.<ref name="auto39">{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४३|language=मराठी}}</ref> === स्वतंत्र मजूर पक्ष, आणि मुंबई विधानसभेचे सदस्य व विरोधी पक्षनेते (१९३७ – १९४२) === {{मुख्यलेख|स्वतंत्र मजूर पक्ष}} 'कोणत्याही समाजात त्या देशातील सर्वसामान्य जनतेचा जीवनमार्ग हा राजकीय परिस्थितीने घडविलेला असतो. राजकीय सत्ता जनतेच्या आकांक्षांना मूर्त रूप देत असते. ती ज्यांच्या हातात असते त्यांना आपल्या आशा-आकांक्षांना मूर्त रूप देण्याची संधी प्राप्त होते. सत्ता त्यांचीच बटीक बनत असते.' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाणले. “या देशातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व भांडवलदार, जमिनदार व ब्राह्मणवर्ग यांच्या हातात असल्याने, राजकीय सत्ता त्यांच्याच हाती जाईल व येथील दलित कष्टकरी समाज गुलामासारखा राबविला जाईल,' असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होते. असे होऊ नये यासाठी त्यांनी लोकशाही मूल्यांवर आधारित असणारा 'स्वतंत्र मजूर पक्ष' स्थापन करण्याचा निर्णय घेतला.<ref>{{स्रोत पुस्तक|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला स्वतंत्र मजूर पक्ष जडण घडण आणि धोरण|last=कीर्ती|first=विमल|publisher=प्रबोधन प्रकाशन|year=२५ डिसेंबर १९७९|isbn=|location=नागपूर|pages=१५ (प्रथम आवृत्ती)}}</ref> अस्पृश्य वर्गांची स्वतंत्र्य राजकीय ओळख प्रस्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इ.स. १९३६ मध्ये [[स्वतंत्र मजूर पक्ष]]ाची (इंडिपेन्डन्ट लेबर पार्टी) स्थापना केली.<ref name="auto39" /> [[फेब्रुवारी १७|१७ फेब्रुवारी]] [[इ.स. १९३७|१९३७]] मध्ये [[मुंबई इलाखा|मुंबई इलाख्याच्या]] प्रांतिक विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रयत्नांमुळे या पक्षाचे १७ पैकी १५ उमेदवार निवडून आले. १५ विजयी उमेदवारांपैकी १३ स्वतंत्र मजूर पक्षाचे तर २ हे स्वतंत्र मजूर पक्षाने पाठिंबा दिलेले उमेदवार होते. पक्षाला मिळालेले हे यश सर्वाधिक होते.<ref name="auto53">{{Cite web|url=https://www.loksatta.com/wanchitanche-vartaman-news/sukhadeo-thorat-article-about-ambedkar-movement-1749355/|title=विचारधारेपासून दुरावणारी आंबेडकरी चळवळ|date=13 सप्टेंबर 2018|url-status=live}}</ref><ref>{{cite book |last1=Jaffrelot |first1=Christophe |title=Dr Ambedkar and Untouchability: Analysing and Fighting Caste |year=2005 |publisher=C. Hurst & Co. Publishers |location=London |isbn=1-85065-449-2 |pages=76–77 }}</ref> यावेळी आंबेडकरांची सुद्धा मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून निवड झाली. सन १९४२ पर्यंत ते विधानसभेचे सदस्य राहिले आणि यादरम्यान त्यांनी मुंबई विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले.<ref name="auto39" /><ref>{{Cite book|title=Dr. Bhimrao Ramji Ambedkar (Vol. 7)|last=Khairmode|first=Changdev Bhawanrao|publisher=Maharashtra Rajya Sahilya Sanskruti Mandal, Matralaya|year=1985|isbn=|location=Mumbai|pages=245|language=Marathi}}</ref><ref>{{cite book |last1=Jaffrelot |first1=Christophe |title=Dr Ambedkar and Untouchability: Analysing and Fighting Caste |year=2005 |publisher=C. Hurst & Co. Publishers |location=London |isbn=978-1-85065-449-0 |pages=76–77 }}</ref> १९३७मध्ये झालेल्या मुंबई विधानसभेच्या निवडणुकीत बाबासाहेबांच्या विरुद्ध काँग्रेसने पहिले दलित क्रिकेटर [[पी. बाळू|बाळू पालवणकरांना]] मैदानात उतरले होते. बाळूंनी निवडणूक लढवावी हा वल्लभभाई पटेलांचा आग्रह होता. या चुरशीच्या निवडणुकीत डॉ. आंबेडकरांना १३,२४५ तर बाळू यांना ११,२२५ मते मिळाली. या निवडणुकीत [[पा.ना. राजभोज]] सुद्धा उभे राहिले होते. पुणे करार घडवून आणण्यात दाक्षिणात्य सामाजिक नेते [[एम.सी. राजा]] आणि [[बाळू पालवणकर]] यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-56751129|title=BBC News मराठी|language=mr}}</ref> ==== नेहरू व बोस यांच्याशी पहिल्यांदा भेटी ==== ऑक्टोबर १९३९ मध्ये बाबासाहेब आंबेडकरांची [[जवाहरलाल नेहरू]] यांचेशी पहिल्यांदा भेट झाली, तर २२ जुलै १९४० रोजी मुंबईत त्यांची [[सुभाषचंद्र बोस]] यांचेशी भेट झाली होती.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=boCDDwAAQBAJ&pg=RA2-PA1942&lpg=RA2-PA1942&dq=%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0+%E0%A4%B5+%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0+%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B8&source=bl&ots=s_oztjMot6&sig=ACfU3U2W0-B9SUdAwABfr0Hp2gGOL4UHjw&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjlyqT_-p3nAhXl7HMBHUY6DYYQ6AEwDXoECAgQAQ#v=onepage&q=%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%20%E0%A4%B5%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B8&f=false|title=Dr. Ambedkar : Jeevan Darshan|last=Makwana|first=Kishor|date=101-01-01|publisher=Prabhat Prakashan|isbn=978-93-5322-167-6|language=hi}}</ref> === शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन आणि ब्रिटिश भारताचे केंद्रीय मजूरमंत्री (१९४२ ते १९४६) === [[चित्र:A photograph of the election manifesto of the All India Scheduled Caste Federation, the party founded by Dr Ambedkar.jpg|thumb|right|300px|[[शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन|अखिल भारतीय दलित फेडरेशनचे]] निवडणूक घोषणापत्र, १९४६]] आपल्या राजकीय पक्षास राष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी व सर्व अनुसूचित जातींना या पक्षाच्या झेंड्याखाली आणण्यासाठी त्यांनी '[[शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन|ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन]]'ची (अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघाची) [[इ.स. १९४२]] मध्ये स्थापना केली.<ref name="auto39" /> शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन ही एक सामाजिक-राजकीय संघटना होती, या संस्थेचा प्रमुख उद्देश दलित-शोषित समाजाच्या हक्कांच्या मोहिमांसाठी होता. इ.स. १९४२ ते १९४६ या कालावधीत आंबेडकरांनी तत्कालीन भारताचे मध्यवर्ती सरकार असलेल्या संरक्षण सल्लागार समिती व व्हाईसरॉयच्या कार्यकारी समितीमध्ये कामगारमंत्री किंवा मजूरमंत्री म्हणून काम केले.<ref name="Sadangi">{{Cite web|दुवा=https://books.google.com/books?id=maFRVrOe1PQC&pg=PA239&dq=Scheduled+Castes+Federation&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjGk7_u-_fjAhXEbSsKHYrqCno4ChDrATABegQIARAK#v=onepage&q=Scheduled+Castes+Federation&f=false|शीर्षक=Emancipation of Dalits and Freedom Struggle|last=Sadangi|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|via=Google Books|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=|url=|title=|first=Himansu Charan|date=13 August 2008|publisher=Gyan Publishing House}}</ref><ref name="Keer">{{Cite web|url=https://books.google.com/books?id=B-2d6jzRmBQC&printsec=frontcover&dq=Scheduled+Castes+Federation&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjGk7_u-_fjAhXEbSsKHYrqCno4ChDrATAGegQIARAk#v=snippet&q=Scheduled+Castes+Federation&f=false|title=Dr. Ambedkar: Life and Mission|first=Dhananjay|last=Keer|date=13 August 1971|publisher=Popular Prakashan|via=Google Books}}</ref><ref name=autogenerated2>{{cite book |last1=Jaffrelot |first1=Christophe |title=Dr Ambedkar and Untouchability: Analysing and Fighting Caste |year=2005 |publisher=C. Hurst & Co. Publishers |location=London |isbn=1-85065-449-2 |page=5 }}</ref> बाबासाहेब आंबेडकर हे १९४२ ते १९४६ दरम्यान व्हाइसरॉयच्या एक्झिक्यूटिव्ह कौन्सिलमध्ये (कार्यकारी मंडळामध्ये) अर्थात ब्रिटिश भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. त्यांच्याकडे कामगार खाते, ऊर्जा खाते आणि पाटबंधारे खाते होते. कामगार मंत्री, ऊर्जामंत्री व पाटबंधारे मंत्री म्हणून बाबासाहेबांनी केलेले काम आधुनिक भारताच्या उभारणीसाठी महत्त्वाचे ठरले आहे. कामगार, पाणी व वीज संबंधात बाबासाहेबांनी अनेक उपाय योजना राबवल्या. ऊर्जा साक्षरता व जल साक्षरता यावरही त्यांनी लेखन व मार्गदर्शन केलेले आहे.<ref name="Keer"/><ref name=autogenerated2/><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com.au/books?id=maFRVrOe1PQC&pg=PA239&dq=Scheduled+Castes+Federation&hl=en&sa=X&redir_esc=y|title=Emancipation of Dalits and Freedom Struggle|last=Sadangi|first=Himansu Charan|date=2008|publisher=Gyan Publishing House|isbn=978-81-8205-481-3|language=en}}</ref> आंबेडकरांनी [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात]] सक्रियपणे भाग घेतला होता.<ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/hindi/news/2011/03/110331_history_this_day_akd|title=इतिहास के पन्नों से : भारत में दलाई लामा, अंबेडकर को भारत रत्न|website=BBC News हिंदी|url-status=live|accessdate=25 एप्रिल 2019}}</ref> पाकिस्तानची मागणी करणाऱ्या [[अखिल भारतीय मुस्लिम लीग|मुस्लिम लीगच्या]] [[लाहोर ठराव|लाहोर ठरावाच्या]] (१९४०) अनुसरणानंतर आंबेडकरांनी [[थॉट्स ऑन पाकिस्तान]] (पाकिस्तानवरील विचार) या नावाने ४०० पानांचे पुस्तक लिहिले व त्यात त्यांनी "[[पाकिस्तान]]" या संकल्पनेचे विश्लेषण केले. त्यांनी मुस्लिम लीगच्या [[मुसलमान]]ांसाठी वेगळा देश पाकिस्तानच्या मागणीवर टीका करीत ''हिंदूंनी मुस्लिमांच्या पाकिस्तानला स्वीकारले पाहिजे'' असा युक्तिवादही केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20180402094202/http://www.nihcr.edu.pk/Latest_English_Journal/Pjhc%2035-2,%202014/4%20Punjab%20Boundary%20Line,%20Zulfiqar%20Ali.pdf|title=Wayback Machine|date=2018-04-02|website=web.archive.org|access-date=2021-06-05}}</ref><ref>{{citation |last=Dhulipala |first=Venkat |title=Creating a New Medina |url=https://books.google.com/books?id=1Z6TBQAAQBAJ&pg=PR2 |date=2015 |publisher=Cambridge University Press |isbn=978-1-107-05212-3 |ref={{sfnref|Dhulipala, Creating a New Medina|2015}} |pp=124,&nbsp;134,&nbsp;142–144,&nbsp;149}}</ref> === संविधान सभेचे सदस्य (१९४६ – १९५०) === आंबेडकरांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष '[[शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन|ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन]]' (अखिल भारतीय अनुसूचित जाती संघ) १९४६ मध्ये [[भारतीय संविधान सभा|भारतीय संविधान सभेसाठीच्या]] झालेल्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करु शकला नाही. नंतर आंबेडकर मुस्लिम लीगची सत्ता असलेल्या बंगाल प्रांताच्या (आजचा [[बांगलादेश]]) मतदार संघातून संविधान सभेत निवडून गेले. ऑगस्ट १९४७ मध्ये आंबेडकरांची राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेली [[भारताची राज्यघटना]] २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठे योगदान दिल्यामुळे आंबेडकरांना "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार" म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नेहरूंच्या मंत्रिमंडळात डॉ. आंबेडकरांना [[भारताचे कायदा व न्यायमंत्री]] म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र त्यांनी संसदेत मांडलेल्या [[हिंदू कोड बिल]]ास विरोध झाल्याने ते नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडले.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४२ आणि १४३|language=मराठी}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20150920032027/http://www.firstpost.com/india/attention-sanghis-when-the-muslim-league-rescued-ambedkar-from-the-dustbin-of-history-2196678.html|title=Attention BJP: When the Muslim League rescued Ambedkar from the 'dustbin of history' - Firstpost|date=2015-09-20|website=web.archive.org|access-date=2021-06-05}}</ref> === भारताचे केंद्रीय कायदा व न्यायमंत्री (१९४७ – १९५१) === [[चित्र:Dr. Ambedkar being sworn in as Minister of Law, 1947. V. N. Gadgil sitting next to him and Sir Servapalli Radhakrishnan on the extreme right.jpg|thumb|300px|सप्टेंबर १९४७ मध्ये स्वंतत्र भारताचे कायदेमंत्री पदाची शपत घेताना बाबासाहेब आंबेडकर. व्ही.एन. गाडगिळ त्यांच्या बाजूला बसलेले आणि [[सर्वपल्ली राधाकृष्णन]] सर्वात उजवीकडे]] [[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar being sworn in as independent India’s first Law Minister by President Dr. Rajendra Prasad, Prime Minister Jawaharlal Nehru looks on May 8, 1950.jpg|right|thumb|300px| मे १९५० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रजासत्ताक भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री म्हणून शपत देतांना राष्ट्रपती [[राजेंद्र प्रसाद]] व सोबत पंतप्रधान [[जवाहरलाल नेहरू]]]] [[चित्र:The first Cabinet of independent India.jpg|right|thumb|300px|३१ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रपतींसह प्रजासत्ताक भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळाचे छायाचित्र. मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांसोबत कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बसलेल्यापैकी डावीकडून पहिले), मध्यभागी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, त्यांच्या उजवीकडे पंतप्रधान [[जवाहरलाल नेहरू]] व इतर मंत्री]] ब्रिटिश संसदेने भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव १५ जुलै १९४७ रोजी स्वीकृत केल्यानंतर ३ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे जाहीर झाली. त्यात डॉ. आंबेडकरांची कायदे व न्यायमंत्री म्हणून नियुक्ती होती. यानंतर आंबेडकर संविधान समितीचे अध्यक्ष आणि कायदा व न्याय मंत्री अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत होते. १५ ऑगस्टला देश स्वतंत्र झाल्यावर पंतप्रधान नेहरूंच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर १९४७ मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून आंबेडकरांनी पदाची शपथ घेतली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=सुरवाडे|first=विजय|publisher=वैभव प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कल्याण जि. ठाणे|pages=४५|language=मराठी}}</ref> आंबेडकरांनी सप्टेंबर १९४७ ते ऑक्टोबर १९५१ दरम्यान या पदावर कार्य केले. [[मुंबई]]तील वकिलांच्या संस्थेने ६ ऑगस्ट, १९४७ रोजी स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून त्यांचा सत्कार केला. डॉ. आंबेडकरांनी २७ सप्टेंबर, १९५१ रोजी मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान नेहरूंकडे पाठविला. नेहरुंनी तो त्याच दिवशी स्वीकारला पण १ ऑक्टोबर, १९५१ रोजी आंबेडकरांनी नेहरूंना पत्र पाठवून अशी विनंती केली की ६ ऑक्टोबर, १९५१ रोजी लोकसभेत आपल्या राजीनाम्याविषयी निवेदन करेपर्यंत हा राजीनामा तहकूब समजावा. ४ ऑक्टोबर, १९५१ रोजी नेहरूंनी आंबेडकरांना त्यांची विनंती मान्य केल्याचे कळवले. ६ ऑक्टोबर, १९५१ रोजी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान लोकसभेत आंबेडकर आपले राजीनाम्याचे निवेदन वाचून दाखविणार होते. परंतु लोकसभेचे उपसभापती [[अनंतशयनम अय्यंगार]] यांनी सायंकाळी ६ वाजता निवेदन वाचण्याचा आदेश दिला. वेळेतील हा बदल आंबेडकरांना अन्यायकारक वाटल्यामुळे ते रागातच लोकसभेतून बाहेर पडले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२६१|language=मराठी}}</ref> लोकसभेबाहेर त्यांनी आपले राजीनाम्यासंबंधीचे लिखित निवेदन वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना दिले. त्या निवेदनात आंबेडकरांनी आपल्या राजीनाम्यामागची कारणे दिली होती.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२६१ व २६४|language=मराठी}}</ref><ref name="auto31">{{Cite web|url=https://www.bbc.com/hindi/india/2016/04/160414_ambedkar_un_birth_century_cj_tk|title=‘असल उपचार है हिंदू शास्त्रों की पवित्रता का नाश’|website=BBC News हिंदी}}</ref> === राज्यसभा सदस्य (१९५२ – १९५६) === आंबेडकरांनी [[पहिली लोकसभा|१९५२ची पहिली भारतीय लोकसभा निवडणूक]] [[उत्तर मुंबई (लोकसभा मतदारसंघ)|बॉम्बे उत्तरमधून]] लढविली. त्यात ते त्यांचे माजी सहाय्यक आणि [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस पक्षाचे]] उमेदवार [[नारायण सदोबा काजरोळकर]] यांच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर १९५२ मध्ये आंबेडकर [[राज्यसभा सभासद|राज्यसभेचे सदस्य]] झाले. सन १९५४ मध्ये [[भंडारा जिल्हा|भंडारा]] येथून झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तिसऱ्या स्थानावर राहिले. यातही काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी झाला. सन १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीपर्यंत आंबेडकर यांचे निधन झाले होते. आंबेडकरांनी दोन मुदतींसाठी [[भारतीय संसद]]ेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत मुंबई राज्याचे प्रतिनिधित्व केले. राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ ३ एप्रिल १९५२ ते २ एप्रिल १९५६ दरम्यान होता आणि त्यांचा दुसरा कार्यकाळ ३ एप्रिल १९५६ ते २ एप्रिल १९६२ दरम्यान होता. दुसऱ्या कार्यकाळाच्या मुदतीतच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.<ref>{{cite web|title=Alphabetical List Of Former Members Of Rajya Sabha Since 1952|url=http://164.100.47.5/Newmembers/alphabeticallist_all_terms.aspx|publisher=Rajya Sabha Secretariat, New Delhi|accessdate=5 March 2019}}</ref> === रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया === बाबासाहेब आंबेडकरांनी "शेड्युल्ड कास्ट फेडरेशन" बरखास्त करून [[भारतीय रिपब्लिकन पक्ष|रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया]] स्थापन करण्याची घोषणा १९५६ मध्ये केली होती. हा पक्ष स्थापन होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी व कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापन करण्याची योजना आखली. पक्ष स्थापन करण्यासाठी १ ऑक्टोबर १९५७ रोजी [[नागपूर]] येथे अध्यक्षीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत [[एन. शिवराज]], [[यशवंत आंबेडकर]], पी.टी. बोराळे, ए.जी. पवार, दत्ता कट्टी, दा.ता. रुपवते हे हजर होते. तिसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली. [[एन. शिवराज]] यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.<ref>{{Cite book|title=सूर्यपुत्र यशवंत आंबेडकर|last=खोब्रागडे|first=फुलचंद|publisher=संकेत प्रकाशन|year=२०१४|isbn=|location=नागपूर|pages=२० व २१|language=मराठी}}</ref> १९५७ साली दुसऱ्या लोकसभेत या पक्षाचे नऊ सदस्य निवडले गेले. आंबेडकरांचा या पक्षाला मिळालेले हे सर्वाधिक यश होय.<ref name="auto53" /> == शैक्षणिक कार्य == आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित [[शिक्षणतज्ज्ञ]] होते. "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही." असे त्यांनी लिहिलेले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/jalgaon/dr-babasaheb-ambedkar-says-education-milk-wagheen/|title=डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत, शिक्षण हे वाघिणीचे दूध...|last=author/lokmat-news-network|date=2019-12-01|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-06-05}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/nagpur-satyapal-maharaj-column/articleshow/61989657.cms|title=जीवन शिक्षण गरजेचे!|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2021-06-05}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=YoCDDwAAQBAJ&pg=PT97&lpg=PT97&dq=%E0%A4%A1%E0%A5%89.+%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0+%E0%A4%B5+%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6&source=bl&ots=wafbE-SU6e&sig=ACfU3U1SwkgoasTORin6ywlDMDSdp94ZXA&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjSo722-p3nAhUAIbcAHQL1Dfo4FBDoATAIegQICRAB|title=Dr. Ambedkar : Aayaam Darshan|last=Makwana|first=Kishor|date=2001-01-01|publisher=Prabhat Prakashan|isbn=978-93-5322-165-2|language=hi}}</ref> ''प्राचीन हिंदू समाजातील जातीच्या नियमांनुसार कनिष्ठ जातींना शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता तर केवळ उच्च जातींना शिक्षणाचा अधिकार होता. त्यामुळे कनिष्ठ जातींची स्थिती जवळपास गुलामासारखीच झाली होती. शिक्षणामुळेच कनिष्ठ जातींची स्थिती सुधारेल'' असा विचार करून आंबेडकरांनी शैक्षणिक कामे केली.<ref name="auto2">{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४३ व १४४|language=मराठी}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.forwardpress.in/2017/10/ambedkars-thoughts-on-education-an-overview-hindi/|title=आंबेडकर : हाशियाकृत समाज के शिक्षाशास्त्री|last=मीणा|first=Meenakshi Meena मीनाक्षी|date=2017-10-21|website=फॉरवर्ड प्रेस|language=hi-IN|access-date=2021-06-05}}</ref> === शैक्षणिक जागृती === आंबेडकरांच्या मते हजारो वर्षांपासून शिक्षण नाकारलेल्या कनिष्ठ जातींमध्ये अज्ञान व निरक्षरता होती. यामुळे त्यांचे उच्च जाती हलक्या प्रतीची कामे स्वतः न करता कनिष्ठ जातींकडून सक्तीने करून घेत. आंबेडकरांनी कनिष्ठ जातींना त्यांच्या या दयनीय स्थितीचे कारण शिक्षणाचा अभाव हेच आहे याची जाणिव आंबेडकरांनी करून दिली. कनिष्ठ जातींच्या लोकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे यासाठी आंबेडकरांनी त्यांना प्रोत्साहन दिले. या मुलांना शिष्यवृत्ती, गणवेश, भोजन व निवारा अशा सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या अनुयायांना "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" असा संदेश दिला.<ref name="auto2" /> === बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना === {{मुख्य|बहिष्कृत हितकारिणी सभा}} कनिष्ठ जातीतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा व त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून २० जुलै १९२४ रोजी [[मुंबई]] येथे डॉ. आंबेडकरांनी [[बहिष्कृत हितकारिणी सभा]] या संस्थेची स्थापना केली. या संघटनेच्या वतीने [[सोलापूर]] येथे [[४ जानेवारी]], [[इ.स. १९२५]] रोजी एक वसतिगृह सुरू करून दलित, गरीब विद्यार्थ्यांना निवास, भोजन, कपडे व शैक्षणिक, साधनसामग्री पुरवली. आंबेडकरांनी या वसतिगृहास [[सोलापूर]] नगरपालिकेकडून रू. ४००००/–चे अनुदान मिळवून दिले. या संस्थेने ''सरस्वती विलास'' नावाचे मासिक व एक मोफत वाचनालयही सुरू केले.<ref name="auto4">{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४४|language=मराठी}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=Dr. Ambedkar Life And Mission|last=Keer|first=Dhanajay|publisher=Popular Prakashan|year=1995|isbn=|locationMumbai=|pages=62}}</ref> === दलित शिक्षणसंस्थेची स्थापना === {{मुख्य|डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी}} १४ जून १९२८ रोजी डॉ. आंबेडकर यांनी दलित शिक्षणसंस्थेची स्थापना केली. दलितांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय होते. माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी पेलण्यास ही संस्था समर्थ नसल्याने दलित विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी [[मुंबई]] सरकारने या संस्थेस मदत करावी असे आवाहन बाबासाहेबांनी केले. त्यामुळे मुंबईच्या गव्हर्नरने ८ ऑक्टोबर, १९२८ रोजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ५ वसतिगृहे मंजूर केली. तसेच गव्हर्नरने दरमहा रू. ९०००/–चे अनुदानही वसतिगृहांना खर्चासाठी मंजूर केले. जेव्हा ही रक्कम खर्चासाठी अपूरी पडू लागली तेव्हा डॉ. आंबेडकर यांनी [[मुस्लिम]] व [[पारशी]] समुदायातील धर्मादाय संस्थांकडून व इतर काही देणगीदारांकडून आर्थिक मदत मिळवली.<ref name="auto4" /> === पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना === {{मुख्य|पीपल्स एज्युकेशन सोसायटी}} अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै, १९४५ रोजी [[पीपल्स एज्युकेशन सोसायटी]] या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली.<ref name="auto15">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/lokprabha/peoples-education-society-and-dr-babasaheb-ambedkar-144407/|शीर्षक=बाबासाहेबांच्या संस्थांचा राजकीय आखाडा!|दिनांक=2013-07-05|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> आंबेडकरांनी या संस्थेच्यावतीने सन १९४६ मध्ये [[मुंबई]]त सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, सन १९५० मध्ये [[औरंगाबाद]] येथे [[मिलिंद महाविद्यालय]], सन १९५३ मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर सन १९५६ मध्ये मुंबईत [[सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ, मुंबई|सिद्धार्थ विधी महाविद्यालय]] सर्व समाजांसाठी सुरू केले.<ref name="auto4" /> सध्या देशभरात या संस्थेची ३० पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/lokprabha/peoples-education-society-and-dr-babasaheb-ambedkar-144407/|title=बाबासाहेबांच्या संस्थांचा राजकीय आखाडा!|date=2013-07-05|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2021-06-05}}</ref> == स्त्रियांसाठी कार्य आणि हिंदू कोड बिल == [[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar with Women delegates of the Scheduled Caste Federation during the Conference of the Federation on July 8, 1942 at Nagpur..jpg|thumb|८ जुलै १९४२ रोजी नागपूर येथे फेडरेशनच्या परिषदेच्या वेळी अनुसूचित जाती महासंघाच्या महिला प्रतिनिधींसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.amarujala.com/columns/blog/hindu-code-bill-dr-babasaheb-ambedkar-significance-importance-nehru-and-the-hindu-code-bill|title=बाबा साहेब और हिंदू कोड बिल: महिलाओं की दशा सुधारने में मील का पत्थर बना एक कदम|website=Amar Ujala|language=hi|access-date=2021-06-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://feminisminindia.com/2016/04/14/feminist-principles-of-dr-b-r-ambedkar/|title=13 Feminist Principles of Dr. B R Ambedkar on #AmbedkarJayanti|last=Team|first=F. I. I.|date=2016-04-13|website=Feminism In India|language=en-GB|access-date=2021-06-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.forwardpress.in/2016/04/ambedkars-understated-feminism_hindi/|title=आंबेडकर का अल्पज्ञात स्त्रीवाद|last=धारा|first=Lalitha Dhara ललिता|date=2016-04-14|website=फॉरवर्ड प्रेस|language=hi-IN|access-date=2021-06-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.saamana.com/article-on-dr-babasaheb-ambedkar-and-women-empowerment/|title=लेख – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महिला सक्षमीकरण {{!}} Saamana (सामना)|last=ऑनलाईन|first=सामना|language=en-US|access-date=2021-06-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://hindi.theprint.in/opinion/women-movement-and-baba-saheb-ambedkar-views-on-that/48725/|title=महिला आंदोलन और बाबा साहेब आंबेडकर की विचार दृष्टि|last=सिंह|first=डॉ मुख्तयार|date=2019-03-08|website=ThePrint Hindi|language=en-US|access-date=2021-06-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.thelallantop.com/tehkhana/babasaheb-bhimrao-ambdekar-was-the-real-hero-of-women-empowerment-in-india/|title=आंबेडकर: महिला सशक्तीकरण के रियल पोस्टरबॉय|website=LallanTop - News with most viral and Social Sharing Indian content on the web in Hindi|language=hi|access-date=2021-06-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://navbharattimes.indiatimes.com/nazaria-dr-ambedkar-wanted-to-give-women-right-to/articleshow/17493392.cms|title=महिलाओं को हक दिलाना चाहते थे डॉ. आंबेडकर|website=Navbharat Times|language=hi|access-date=2021-06-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://hindi.feminisminindia.com/2019/04/19/ambedkar-for-women-rights-hindi/|title=नारीवादी डॉ भीमराव अंबेडकर : महिला अधिकारों के लिए मील का पत्थर साबित हुए प्रयास|last=Arora|first=Jagisha|date=2019-04-18|website=फेमिनिज़म इन इंडिया|language=en-GB|access-date=2021-06-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.satyahindi.com/opinion/bhimrao-ambedkar-parinirvan-divas-women-empowerment-champion-106146.html|title=महिला आज़ादी के बड़े पैरोकार थे बाबासाहेब आम्बेडकर|website=www.satyahindi.com|language=en|access-date=2021-06-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://hindi.news18.com/news/nation/bhim-rao-ambedkar-is-hero-of-women-empowerment-despite-he-has-not-face-of-any-women-movement-2669494.html|title=बाबा साहब महिलाओं के भी मुक्तिदाता, फिर भी महिला आंदोलन का प्रतीक न बन सके|website=News18 India|access-date=2021-06-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.haribhoomi.com/dr%20ambedkar%20role%20women%20empowerment|title=महिला सशक्तिकरण पर डॉ. भीम राव अंबेडकर का अतुल्य योगदान, जानिए 10 अहम बातें {{!}} Hari Bhoomi|last=haribhoomi.com|date=2016-03-08|website=www.haribhoomi.com|language=hi|access-date=2021-06-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.prabhasakshi.com/personality/dr-bhimrao-ambedkar-was-a-true-advocate-of-women|title=जयंती विशेष: महिलाओं के सच्चे हिमायती थे डॉ. भीमराव अम्बेडकर|last=Prabhasakshi|date=2021-04-14|website=Prabhasakshi|language=hi|access-date=2021-06-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://satyagrah.scroll.in/article/111044/hindu-code-bill-1955-history|title=हिंदू कोड बिल : महिलाओं को अधिकार दिलाने की इस ईमानदार पहल पर आरएसएस को क्या ऐतराज़ था?|last=भारद्वाज|first=अनुराग|website=Satyagrah|language=hi-IN|access-date=2021-06-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/nagpur/babasahebs-world-refugee-womens-liberation/|title=बाबासाहेब जागतिक स्त्रीमुक्तीचे उद्धारक|last=author/admin|date=2016-06-20|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-06-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4614091926855976695|title=स्त्रियांचे उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर-Striyanche Uddharak Dr. Babasaheb Ambedkar by Vasant Rajas - Anand Prakashan, Aurangabad - BookGanga.com|website=www.bookganga.com|access-date=2021-06-08}}</ref> डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्त्रीमुक्तीचे पक्के समर्थक होते. त्यांच्यावर तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा आणि महात्मा जोतिबा फुलेंच्या कार्याचा प्रभाव होता.{{संदर्भ हवा}} बाबासाहेबांच्या मते बुद्ध हेच स्त्री स्वातंत्र्याचे आद्य पुरस्कर्ते होत.{{संदर्भ हवा}} ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अभ्यासक डॉक्टर रूपा कुलकर्णी-बोधी यांच्या मते, ‘भारतीय स्त्रीमुक्तीची खरी वैचारिक बैठक भगवान बुद्धांच्या भक्कम अशा समतावादी तत्त्वज्ञानाच्या पायावर उभी आहे, बाहेरून आयात केलेल्या एखाद्या जेंडर बेस्ड विचारावर नाही! आणि कायद्याएवढेच बाबासाहेबांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी दिलेली ही शुद्ध भारतीय बैठक!’{{संदर्भ हवा}} बाबासाहेबांच्या मते कोणत्याही समाजाचे मूल्यमापन त्या समाजातल्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे, यावरून करता येते.{{संदर्भ हवा}} समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याची त्यांची आग्रही भूमिका होती. ही समग्र प्रगती केवळ पुरुषांचीच नव्हे, तर स्त्रियांची देखील होणे गरजेचे आहे, हे भान त्यांना विद्यार्थिदशेतच आले होते. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. [[औरंगाबाद]]ला त्यांनी [[मिलिंद महाविद्यालय]]ाची स्थापना केली इथे मुलींनाही प्रवेश दिला.{{संदर्भ हवा}} [[चित्र:Dr Babasaheb Ambedkar in a group photograph with the female activists of 'Ambedkarite Movement'.jpg|thumb|अखिल भारतीय अस्पृश्य महिला परिषद, नागपूर, १९४२]] खाण कामगार स्त्रीला प्रसूती भत्ता, कोळसा खाणीत काम करणाऱ्या स्त्री कामगारांना पुरुषांइतकीच मजुरी, बहुपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद, मजूर व कष्टकरी स्त्रियांसाठी २१ दिवसांची किरकोळ रजा, एका महिन्याची हक्काची रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई आणि २० वर्षांची सेवा झाल्यावर निवृत्तिवेतनाची तरतूद यांसारख्या महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख करायला हवा. कामगार किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती आहेत, भारतानंतरच अनेक वर्षांनी इतर देशातील महिलांना प्रसूती रजा मंजूर झाल्या आहेत.{{संदर्भ हवा}} बाबासाहेबांनी १९४७ मध्ये कायदे मंत्री असताना [[हिंदू संहिता विधेयक]] अर्थात [[हिंदू कोड बिल]]ाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला. अस्पृश्यतेचे उच्चाटन, लग्नसंबंधातली स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांना काडीमोड घेण्याचा अधिकार, वारसाहक्काचे लाभ स्त्रियांनाही देण्याची तरतूद या तत्त्वांचा यात समावेश होता. {{संदर्भ हवा}} बाबासाहेबांच्या मते सामाजिक न्यायाचा लढा यशस्वी होण्यासाठी हिंदू समाजाच्या वैयक्तिक कायद्यामध्ये जाती व्यवस्था आणि पुरुषप्रधानता यांना नकार देऊन समान वैयक्तिक संबंधांची पायाभरणी करणे आवश्यक होते. या विधेयकाला प्रारंभी पंडित [[जवाहरलाल नेहरू]]ंचा पाठिंबा होता; पण [[काँग्रेस]]मधल्या सनातनी मंडळींचा टोकाचा विरोध आणि येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे नेहरूंना प्रतिगामी शक्तींसमोर हार पत्करावी लागली. हिंदू कोड बिलाच्या विरोधात [[वल्लभभाई पटेल]] व [[राजेंद्र प्रसाद]] हे नेते प्रमुख होते.{{संदर्भ हवा}} [[संविधान]]ात आर्थिक प्रश्नांवर समान अधिकाराची तत्त्वे समाविष्ट करून अपेक्षित परिणाम होणार नाही, तर त्यासाठी हिंदू संहितेमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, असे त्यांचे मत होते. जातीय अन्याय आणि स्त्रियांवर होणारे अन्याय यांमागची मूळ कारणे एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत, याविषयी बाबासाहेब ठाम होते. घटनेला समांतर अशी परिपूर्ण हिंदू संहिता असावी, अशी त्यांची इच्छा होती; पण तसे होऊ शकले नाही. ज्या मतदानाच्या अधिकारासाठी युरोपमधल्या स्त्रियांना संघर्ष करावा लागला तो अधिकार भारतीय स्त्रियांना न मागताच बाबासाहेबांनी  दिला. त्यांनी कुटुंबाचे योग्य नियोजन स्त्रियांशीच निगडित असल्याची स्पष्ट भूमिका घेतलेली दिसते. बाबासाहेबांनी आपल्या चळवळीत स्त्रियांना आवर्जून सहभागी करून घेतले. १९२७चा महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, १९३०चा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह व १९४२ च्या नागपुरातल्या महिला परिषदेत स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. लग्न ही मुलीच्या प्रगतीमधली अडचण असून मुलीवर ते लादले जाऊ नये, “लग्नानंतर पत्नी ही नवऱ्याची मैत्रीण व समान अधिकार असलेली सहचारिणी असायला हवी. ती नवऱ्याची गुलाम व्हायला नको.” असे ते म्हणत. बायको कशी असावी, याबाबत पुरुषाचे मत घेतले जाते, तद्वतच स्त्रीचेही नवऱ्याविषयीचे मत, आवडी-निवडी विचारत घेतल्या पाहिजेत. स्त्रियांनी आपले हक्क मिळवण्यासाठी स्वतःही पुढे यायला हवे, हा विचार आंबेडकरांनी मांडला. बाबासाहेबांचे भारतीय स्त्रियांसाठी अनेक कार्य आहेत. पण अनेक उच्चभ्रू आणि बहुजन समाजातल्या स्त्रिया बाबासाहेबांच्या या कार्याविषयी अनभिज्ञ आहेत किंवा याबाबत जाणून घ्यायला तयार नाहीत. काही अभ्यासक व चळवळीतल्या उच्चवर्णीय आणि दलित स्त्रियांनीच बाबासाहेबांच्या योगदानाची दखल घेतली असल्याचे दिसून येते. बाबासाहेबांनी केवळ दलित स्त्रियांचा विचार केलेला नसून समस्त स्त्रीवर्गाचे प्रश्न ऐरणीवर आणले. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून सधन, उच्चभ्रू स्त्रियांचेच कल्याण होणार होते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या, त्याचा लाभ दलित-बहुजन स्त्रियांपेक्षा उच्चवर्णीय स्त्रियांनाच अधिक प्रमाणात झाला. === हिंदू कोड बिल === [[चित्र:Dr. Ambedkar addressing to students of Siddharth College, Mumbai during the inauguration of 'Students Parliament' on 25 September 1947.jpg|thumb|डॉ. आंबेडकर यांनी मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात आयोजित केलल्या विद्यार्थी संसदेत हिंदू कोड बिलाच्या समर्थनात भाषण करताना. कारण विद्यार्थ्यांमध्ये राजकीय विचार रुजावेत यासाठी डॉ. आंबेडकर सतत प्रयत्नशील होते. (११ जून, १९५०)]] {{मुख्य|हिंदू कोड बिल}} भारतात प्राचीन काळापासून पुरुषप्रधान संस्कृती रूढ होती व समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान होते. [[हिंदू कोड बिल]] (हिंदू सहिंता विधेयक) हे स्त्रीयांच्या सशक्तीकरणासाठी एक पाऊल होते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/ambedkar-was-in-favour-of-hindu-code-bill/articleshow/59906235.cms|title=Ambedkar was in favour of Hindu Code Bill: Jyoti Wankhede – Times of India|work=The Times of India|access-date=2018-04-02}}</ref> भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा हिंदू समाजात पुरुष आणि महिलांना घटस्पोटाचा अधिकार नव्हता. पुरूषांना एकापेक्षा अधिक लग्न करण्याचे स्वतंत्र होते परंतु विधवांना दुसरे लग्न करु शकत नव्हती. विधवांना संपत्तीपासून सुद्धा वंचित ठेवण्यात आले होते.<ref>[https://m.youtube.com/watch?v=bN9kPv0Dro8 [[सर्वव्यापी आंबेडकर]] : राजकीय नेते आंबेडकर : - हिंदू कोड बिल]</ref><ref>[https://m.youtube.com/watch?v=u3McPRRXhm8 हिंदू कोड बिल - (प्रधानमंत्री: हिंदी मालिका)]</ref> हिंदू कोड बील प्रथमतः १ ऑगस्ट १९४६ रोजी संसदेत मांडले गेले परंतु त्यावर कोणतीही संमती झाली नाही. नंतर ११ एप्रिल १९४७ रोजी संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ते पुन्हा मांडले. या बिलाने हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या कुप्रथांना दूर केले त्या प्रथांचे वर्णन पुढील प्रमाणे, हिंदू धर्मातील "मिताक्षरा" (दायभाग आणि मिताक्षरा या संस्कृत ग्रंथात वारसा हक्काबद्दल मांडणी आहे.) नुसार वारसा हक्काने संपत्ती मुलांकडेच हस्तांतरण होत असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बीलात सर्वसामान्य महिलांसोबतच विधवा व तिच्या मुलींना देखील समाविष्ट केले. याचाच अर्थ हिंदू कोडबीलातून त्यांनी मुलींना मुलांबरोबरीचा वारसा हक्कात दर्जा देवू केला. हिंदू दायभाग कायद्यानुसार महिलांना तिच्या पतीची संपत्ती विकता येत नसे. अर्थात ती पुढे पतीच्या भावांकडे अथवा मुलांकडे हक्काने जात असे. यावर हिंदू कोड बीलात महिलांना तीच्या पतीच्या मालकीची संपत्ती विकण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला. हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या आणखी एका कुप्रथेनुसार दत्तक घेतलेल्या मुलाला संपत्तीचा अधिकार नसे. तो अधिकार प्रदान करण्याचा हिंदू कोडबीलात मांडला. हिंदू कोड बिलात बहुपत्नीत्व प्रथेला मज्जाव करून एक पत्नीत्वाचा पुरस्कार केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://dalithistorymonth.medium.com/the-hindu-code-bill-babasaheb-ambedkar-and-his-contribution-to-womens-rights-in-india-872387c53758|title=The Hindu Code Bill — Babasaheb Ambedkar and his Contribution to Women’s Rights in India|last=Month|first=Dalit History|date=2019-04-17|website=Medium|language=en|access-date=2021-06-05}}</ref> संसदेच्या आत व बाहेर विद्रोहाचे वातावरण तयार झाले. सनातनी अनुयायांसह आर्य समाजी पर्यंत आंबेडकरांचे विरोधी झाले.<ref name="auto20">{{Cite web|url=https://m.thewirehindi.com/article/hindu-code-bill-controversy/6046/amp|title=आज ही के दिन 1947 में पेश हुआ हिंदू कोड बिल, ​कट्टरपंथियों ने काटा था बवाल &#124; The Wire – Hindi – Hindi News (हिंदी न्यूज़): Latest News in Hindi हिंदी समाचार लेटेस्ट न्यूज़ इन हिंदी, The Wire Hindi|website=m.thewirehindi.com}}</ref> भारतीय स्वातंत्र्यानंतर [[जवाहरलाल नेहरू]]ंनी कायदेमंत्री डॉ. आंबेडकरांवर हिंदू वैयक्तिक कायद्यास एक समान नागरी कायद्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपविली. डॉ. आंबेडकरांनी स्वतः एक समिती स्थापन केली. ज्यात ते समितीचे अध्यक्ष होते तर सदस्य के.के. भंडारकर, के.वाय. भांडारकर, कायामंत्री जी.आर. राजगोपाल आणि बॉम्बे बारचे एस.व्ही. गुप्ते होते. इ.स. १९४७ स्वातंत्र्यपूर्व काळात विधानसभेला सादर केलेल्या मसुद्यामध्ये समितीने केवळ किरकोळ बदल केले. पण विधेयक संविधान सभेसमोर ठेवण्यापूर्वी सनातनी हिंदू नेत्यांनी 'हिंदू धर्म धोक्यात आहे' अशी ओरड सुरू केली.<ref name="auto20" /><ref name="auto5">{{Cite web|url=https://satyagrah.scroll.in/article/111044/hindu-code-bill-1955-history|title=हिंदू कोड बिल : महिलाओं को अधिकार दिलाने की इस ईमानदार पहल पर आरएसएस को क्या ऐतराज़ था?|first=अनुराग|last=भारद्वाज|website=Satyagrah}}</ref> बाबासाहेबांनी इ.स. १९४७ पासून सतत ४ वर्षे १ महिना २६ दिवस काम करून हिंदू कोड बिल तयार केले होते. हे बिल संसदेत [[फेब्रुवारी ५|५ फेब्रुवारी]] [[इ.स. १९५१|१९५१]] रोजी संसदेत मांडले. परंतु अनेक हिंदू सदस्यांसह, ज्या काही जणांनी मंत्रिमंडळात पूर्वी मंजुरी दिली होती त्यांनीही आता या बिलाला विरोध केला. ज्यांनी मंत्री मंडळात हिंदू कोड बिलास मंजूरी दिली होती ते तीन सदस्य बी.एन. राव, महामहोपाध्याय आणि गंगानाथ झा हे होत मुलतः या मसुदा समीतीचे अध्यक्ष देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर असल्यामुळे हिंदू कोड बीलासाठी गठीत केलेल्या समितीची सदस्य संख्या ही डॉ. आंबेडकरांसह ३+१ अशी चार होती. आधीचे हिंदू कोड बीलास त्यांची सहमती होती परंतु डॉ. आंबेडकरांनी त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही म्हणून नव्याने मांडलेल्या बीलाला त्या तीन सदस्यांनी देखील विरोध केला.<ref>{{जर्नल स्रोत|last=Levy|first=Harold Lewis|date=1968|title=Lawyer-Scholars, Lawyer-Politicians and the Hindu Code Bill, 1921-1956|url=https://www.jstor.org/stable/3053005|journal=Law & Society Review|volume=3|issue=2/3|pages=303–316|doi=10.2307/3053005|issn=0023-9216}}</ref> [[भारताचे राष्ट्रपती]] [[राजेंद्र प्रसाद]], [[भारताचे गृहमंत्री]] व [[भारताचे उपपंतप्रधान|उपपंतप्रधान]] [[वल्लभभाई पटेल]], उद्योगमंत्री [[श्यामाप्रसाद मुखर्जी]], हिंदू महासभेचे सदस्य [[मदन मोहन मालवीय]] आणि पट्टाभी सीतारामय्या यांनी विधेयकाला विरोध केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://drambedkarbooks.com/tag/hindu-code-bill/|title=Hindu Code Bill {{!}} Dr. B. R. Ambedkar's Caravan|website=drambedkarbooks.com|language=en|access-date=2018-04-02}}</ref> बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून केला होता. हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते. हे सात घटक खालीलप्रमाणे : # जी व्यक्ती मृत्युपत्र न करता मृत पावली असेल अशा मृत हिंदू व्यक्तीच्या (स्त्री आणि पुरुष दोघांच्याही) मालमत्तेच्या हक्कांबाबत # मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार # पोटगी # विवाह # घटस्फोट # दत्तकविधान # अज्ञानत्व व पालकत्व<ref name="auto5" /> या स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विषयांवर संविधान सभेने ''जात, धर्म किंवा लिंगभेद करून मानवप्राण्यात कायदा भेदभाव करणार नाही, न्यायाच्या तराजूत सर्वांना एकाच मापात तोलले जाईल'' अशी घोषणा केली. या पार्श्वभूमीवर हिंदू स्त्रियांना त्याचे न्याय्य हक्क देण्यास विरोध झाला.<ref>{{जर्नल स्रोत|last=Chandrakala|first=S.Halli.|date=मार्च २०१६|title=Dr.B.R. Ambedkar and Hindu Code Bill, Women Measure Legislation|url=https://www.onlinejournal.in/IJIRV2I3/002.pdf|journal=Imperial Journal of Interdisciplinary Research (IJIR)|volume=|pages=१ ते ४|via=}}</ref> या बिलातील घटस्फोट, द्विभार्या या कलमांना सनातनी मनोवृत्तीच्या विरोधकांनी तीव्र विरोध केला. हे बील तीन+एक सदस्यांनी आधी तयार केले परंतु उर्वरित तीन सदस्यांनी पुढे त्याला विरोध केला व या बिलासाठी डॉ. आंबेडकरांनी पुढे राजीनामा दिला. इतर तीन सदस्य किंवा संविधान सभेतील अन्य सदस्यांनी त्यांना साथ दिली नाही. मात्र हे बिल आंबेडकर मंत्रीपदी असताना मंजूर होऊ शकले नाही.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/news/india/ambedkar-resigned-as-law-minister-from-nehrus-cabinet-when-govt-refused-to-back-hindu-code-bill_1850749.html|title='Ambedkar resigned as law minister from Nehru's cabinet when govt refused to back Hindu Code Bill'|date=2016-01-31|website=Zee News|language=en|access-date=2021-06-05}}</ref> त्यामुळे दुःखीकष्टी होऊन आंबेडकरांनी [[२७ सप्टेंबर]] [[इ.स. १९५१]] रोजी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि नेहरूंनी तो मंजूर केला. राजीनामा दिल्यानंतर त्यावर लोकसभेमध्ये निवेदन करण्याची संधी उपसभापतींनी नाकारली. तत्कालीन नवशक्ती वृत्तपत्रात ''हिंदू कोड बिलाचा खून झाला'' अशी बातमी आली होती.<ref name="auto31" /><ref name="auto5" /><ref>दैनिक नवशक्ती दिनांक १२ ऑक्टो. १९५१ पृष्ठ ३</ref><ref>{{जर्नल स्रोत|last=Magre|first=Sunita|date=2017-12-17|title=dr babasaheb ambedkar and hindu code bill|url=https://www.researchgate.net/publication/321869023_dr_babasaheb_ambedkar_and_hindu_code_bill}}</ref> पुढे ज्या वारसा कायद्याला विरोध करण्यात आला होता तो बाजूला सारून प्रथम हिंदू विवाह कायदा हाती घेण्यात आला. हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चार ही कायदे वेगवेगळ्या वेळी नेहरूंनी मंजूर करून घेतले. इ.स. १९५५-५६ मध्ये मंजूर झालेले चार हिंदू कायदे खालीलप्रमाणे: # हिंदू विवाह कायदा # हिंदू वारसाहक्क कायदा # हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा # हिंदू दत्तक व पोटगी कायदा हे कायदे लोकसभेत मंजूर होत असताना त्याच्यांशी बाबासाहेबांचा थेट संबंध येत नव्हता, तेव्हा ते राज्यसभेत होते. हे कायदे मंजूर होणे म्हणजे भारतीय न्याय व कायदा व्यवस्थेच्या इतिहासातली एक क्रांतिकारक घटना होती असे मानले जाते. या कायद्यांनी भारतीय स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली. या कायद्यांनी स्त्री-पुरुषांच्या दर्जात कायद्याने समानता प्रस्थापित केली. बाबासाहेबांनी भारताचे कायदेमंत्री पदाचा राजीनामा देताना हिंदू कोड बिलाविषयी असे म्हटले होते की, “समाजातल्या वर्गावर्गातली असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातली असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन, आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगारावर राजमहाल बांधण्यासारखे होय.”<ref name="auto20" /><ref name="auto5" /> == धर्मांतराची घोषणा == [[चित्र:Ambedkar speech at Yeola.png|thumb|बाबासाहेब आंबेडकर]] डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोट्यवधी दलितांना [[सामाजिक न्याय]] मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटत होते. सवर्णाच्या मनात कधी तरी अस्पृश्यांबद्दल सद्भावना जागृत होईल या आशेवर ते सतत प्रयत्‍नशील होते. [[हिंदू]] धर्मात आपल्याला समतेची वागणूक देण्यात यावी यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. आधीच्या पाच वर्षापासून [[नाशिक]]च्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या जिकरीने लढा चालवीत होते. पण बहुतांश हिंदूना अस्पृश्य कधीच मानवाच्या बरोबरीचे वाटत नव्हते. त्यांना [[दलित]] वा [[अस्पृश्य]] जनता ही नेहमी कुत्र्यामांजरापेक्षाही खालच्या दर्जाची वाटे. याचा एकंदरीत परिणाम असा झाला की बाबासाहेबानी समतेसाठी केलेला लढा पाच वर्षात मातीला मिळाला. याच दरम्यान जेव्हा नाशिकचा लढा चालू होता तेव्हा बाबासाहेब [[गोलमेज परिषद]]ेत गुंतून गेले होते, त्यामुळे त्यांनी आपल्या कार्यंकर्त्यांमार्फत हा लढा सतत पाच वर्षे सुरू ठेवला. तिकडे गोलमेज परिषदेच्या माध्यमातून अस्पृश्यांसाठी मिळेल ते खेचून आणण्याचे काम तर चालूच होते व त्याला चांगले यशही आले. पण नाशिकच्या लढ्यात मात्र सनातनवाद्यांनी अस्पृश्यांना मंदिर प्रवेशापासून रोखण्यासाठी मोठी ताकत लावून लढा दिला. शेवटी या सनात्यन्यांच्या अमानवी वृत्तीला कंटाळून बाबासाहेबांनी हिंदू धर्म त्यागाचा म्हणजेच धर्मांतराचा निर्णय घेतला. ज्या धर्मात आम्हाला कुत्र्याचीही किंमत नाही त्या धर्मात आता आपण राहायचे नाही असा निर्धार करून बाबासाहेब धर्मांतराचा विचार आपल्या कार्यकर्त्यांना बोलून दाखवू लागले, त्यांची मने चाचपून पाहू लागले. कार्यकर्त्यांकडून सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रतिक्रिया येऊ लागल्या. पण धर्मत्यागाच्या बाजूने आलेला कल प्रचंड व लक्षणीय होता. आपल्या समाजातील मोठा जनसमुदाय या [[हिंदू]] धर्माचा त्याग करण्यास तयार आहे हे कळल्यावर, बाबासाहेबांवर दुसरी जबाबदारी येऊन पडली. ती म्हणजे पर्यायी धर्म निवडायचा कुठला? जेथे परत जातवादाची पुनरावृत्ती होईल अशा दुसऱ्या धर्मात अजिबात जायचे नव्हते. प्राथमिक पातळीवर बाबासाहेब कार्यकर्त्यांशी संवाद साधून धर्मांतर करण्याच्या निर्णयावर येतात. आणि येत्या काही दिवसात येवल्यात भरणाऱ्या परिषदेत ही घोषणा करण्याचे ठरले. [[१३ ऑक्टोबर]] [[इ.स. १९३५|१९३५]] रोजी [[येवला]] येथे परिषद भरली. भारताच्या कानाकोपऱ्यातून अस्पृश्य [[जनता]] येवले नगरी मोठ्या संख्येने येऊन धडकली. लोकांची अलोट गर्दी रस्त्यानी ओसंडू लागली. प्रचंड उत्साह व बाबासाहेबांच्या प्रती असलेली निष्ठा जमलेल्या लोकांच्या वर्तनातून, त्यांच्या शिस्तीतून दिसत होती. राहण्याची, खाण्यापिण्याची सोय करताना संयोजकांच्या नाकी नऊ आले. १०,००० वर जनसमुदाय येवले नगरी धडकला. बाबासाहेबांचे येवला परिषदेस आगमन होते. येवला परिषदेचे स्वागताध्यक्ष [[अमृत धोंडिबा रणखांबे]] होते. लोकांनी भरगच्च भरलेल्या सभामंडपात बाबासाहेबांची अत्यंत प्रभावी आणि हिंदू धर्माचा समाचार घेणारे तेजस्वी भाषण सुरू झाले. बाबासाहेब म्हणतात, “मागच्या पाच वर्षापासून आपण सर्वानी मोठ्या कष्टाने काळाराम मंदिराची चळवळ चालविली. पैसा आणि वेळ खर्ची घालून चालविलेला हा पाच वर्षाचा झगडा व्यर्थ गेला. हिंदूच्या पाषाणहृदयाला पाझर येणे अशक्यप्राय आहे, हे आता पक्के झाले आहे. काळारामाच्या निमित्ताने माणूसकीचे अधिकार मिळविण्यासाठी चालविलेली ही चळवळ निष्फळ ठरली. अशा या निर्दय व अमानुष धर्मापासून फारकत घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपण हिंदू आहोत केवळ याच कारणास्तव आपल्यावर हे अस्पृश्यत्व लादण्यात आले आहे. तेच जर आपण दुसऱ्या धर्माचे असतो तर हिंदू आपल्यावर अस्पृश्यत्व लादू शकले असते काय? हा धर्म सोडून एखाद्या दुसऱ्या धर्मात जावे असे तुम्हाला वाटत नाही काय?” बाबासाहेबांच्या या विधनांवर सभेतील लोकांनी मोठ्या उत्साहात टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. बाबासाहेब पुढे म्हणतात,<br /> <span style="color: green"> <blockquote>मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही.</blockquote></span> <br /> डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही घोषणा येथील तत्कालीन समाजव्यवस्थेला दिलेला मोठा धक्का होता. जागतिक पातळीवर या घटनेची नोंद झाली. धर्मसंस्थाने हादरली. परिवर्तनवादी विचारवंतांनी बाबासाहेबांच्या या घोषणेचे स्वागत केले.<ref name="archive.is"/> ही भीमगर्जना ऐकून अस्पृश्य लोकांमध्ये एक उत्साहाची लाट उसळली. जो अस्पृश्य काल या परिषदेस येताना हिंदूचा गुलाम होता, लादलेल्या द्रारिद्‌ऱ्याचा बळी होता, तो आता या घोषणेने मनोमनी या सर्व गुलामीतून मुक्त झाला होता. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या भीमगर्जनेतून एक निर्णायक संदेश अस्पृश्यांपर्यंत पोहचला. भाषणाच्या शेवटी बाबासाहेब आपल्या कार्यकर्त्याना आदेश देतात की, आता हा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह बंद करा. पाच वर्ष आपण खूप खटाटोप केली. हिंदूंच्या हृदयात आपल्यासाठी अजिबात स्थान नाही तेव्हा आता हा धर्म सोडून आपण नव्या धर्मात जाणार आहोत. एक नवे पर्व सुरू होत आहे. आम्हांला देवाच्या दर्शनासाठी वा भक्तिभावासाठी म्हणून हा प्रवेश पाहिजे होता असे नव्हे तर समानतेचा अधिकार म्हणून हा प्रवेश हवा होता. जेव्हा यांचा देव आणि हे आम्हांला प्रवेश देऊन समान मानण्यास मागच्या पाच वर्षात मोठ्या एकीने आमच्या विरोधात लढले, तेव्हा आता आम्हीही निर्णायक वळणावर आलोत. मानवी मूल्ये नाकारणाऱ्यांना नाकारण्याच्या निर्णयावर आलोत. जातिभेद मानणारा असा हा यांचा देवही नको व त्याचा धर्मही नको. आपल्या वाटा आपणच शोधू या. अन् आता नव्या धर्मात जाण्याच्या तयारीला लागू या. आणि अशा प्रकारे अस्पृश्यांच्या आयुष्यात एका नव्या पहाटेच्या भीमगर्जनेनी ही येवले परिषद संपन्न होते. कार्यकर्ते मोठ्या जल्लोषात व उत्साहात परतीला निघतात. === धर्मविषयक दृष्टिकोन व धर्मचिकित्सा === * अनेक धर्मगुरूंच्या प्रस्तावांचा राजगृहावर वर्षाव :- बाबासाहेब हिंदू धर्म त्याग करून दुसऱ्या कुठल्यातरी धर्मात प्रवेश करणार याची बातमी हां हां म्हणता सातासमुद्रापार गेली. आणि नेहमीच आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्यास मोठ्या कष्टांनी उभे जग पालथे घालत असणाऱ्या अनेक धर्मांच्या धर्मगुरूंना मोठी संधी आयती चालून आल्याने आनंद झाला. अशा या धर्मगुरूनी बाबासाहेबांनी आपल्या धर्मात यावे यासाठी अनेक आघाड्या उघडून त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्‍न चालू केले. अशा धर्मगुरूंकडून राजगृहावर देश विदेशांतून अक्षरशः पत्रांचा व तारांचा वर्षाव झाला होता. * शीख धर्माची चाचपणी :- १३ व १४ एप्रिल १९३६ रोजी अमृतसर येथे शीख मिशनरी परिषद भरली होती. देशाच्या कानाकोपऱ्यातून अस्पृश्य वर्गाचे लोक या परिषदेस हजर झाले. बाबासाहेबांनीही आपल्या अत्यंत मोजक्या कार्यकर्त्यांसकट इथे हजेरी लावली. सेवानिवृत्त न्यायाधीश सरदार बहाद्दुर हुकूमसिंग हे या परिषदेचे अध्यक्ष होते. या परिषदेत केरळचे अस्पृश्य समाजाचे नेते डॉ. कुदीर व इतरांनी मोठ्या अभिमानाने शीख धर्माचा जाहीर आणि विधिवत स्वीकार केला. या परिषदेत बाबासाहेबांचे एक तेजस्वी भाषण झाले..भाषणात ते म्हणाले<br />हिंदूनी जातीयवादाच्या अमानवी कृत्यानी माझ्या बांधवांच्या कित्येक पिढ्यांवर गुलामाचे, दारिद्‌ऱ्याचे व पराकोटीचे वेदनामय जीनव लादले, अत्यंत घृणास्पदनी खालच्या दर्जाची वागणूक दिली. या धर्मात समतेचा असलेला अभाव मानवी जीवनास हानिकारक आहे. त्या मानाने शीख धर्मातील समतेची तत्त्वे समाजाला एकसंघ ठेवण्यात व उत्कर्ष करण्यास अत्यंत अनुकूल व प्रगतिप्रवर्तक आहेत. त्यामुळे मला शीख धर्म मनातून आवडू लागला आहे. हिंदू धर्माचा त्याग करणे निश्चित झाले आहे. धर्मांतर करण्याचा निर्णय अढळ आहे, फक्त तो केव्हा करायचे हे अजून ठरायचे आहे.<br /> शीख धर्माकडील त्यांचा विशेष झुकाव होता. पण जो कुठला धर्म स्वीकारायचा त्याचा खोलवर अभ्यास करून, मानवी मूल्यास असलेली पोषकता तपासून सर्व शंकाकुशंकांचे निराकरण झाल्यानंतरच धर्मांतर करायचे या मताचे बाबासाहेब होते. आपले चिरंजीव यशवंत आंबेडकर व पुतण्या मुकंद याना बाबासाहेबानी, अमृतसर येथील गुरुद्वारात वास्तव्यास पाठविले. या वास्तव्याच्या काळात गुरुद्वारातील शीख बांधवांनी या दोन तरुणांचे मोठे आदरातिथ्य केले. दोन महिने पाहुणचार घेऊन मोठ्या आनंदाने ही मुले परत आली.<br /> १८ सप्टेंबर १९३६ रोजी बाबासाहेबानी शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी अमृतसरला गेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.sikh24.com/2014/06/26/letters-dr-ambedkar-and-sikh-leadership-of-1930s/#.WtMFvohubIU|title=Letters: Dr. Ambedkar and Sikh Leadership of 1930s {{!}} Sikh24.com|last=Singh|first=H|website=www.sikh24.com|language=en-US|access-date=2018-04-15}}</ref> मुलगा व पुतण्या यानी दिलेल्या वृत्तांताचा हा सकारात्मक परिपाक होता. ही तुकडी अमृतसरला पोहचून तिने शीख धर्माचा अभ्यास सुरू केला. दरम्यान काळात झालेल्या पत्रव्यवहारात शीख धर्माचे गुणगाण गाणारी अनेक पत्रेर बाबासाहेबांना मिळाली. उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रांत बाबासाहेबानी या सर्व तरुणांचे अभिनंदन केले व धर्माचा अभ्यास करण्यास शुभेच्छा दिल्या. इकडे बाबासाहेब इतर कामात गढून गेले. याच दरम्यान या तेरा सदस्यानी एक घोळ घातला. शीख धर्माचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की या सर्वानी बाबासाहेबांची परवानगी न घेता शीख धर्माची दीक्षाच घेऊन टाकली. खरेतर बाबासाहेबांनी त्यांना अभ्यासासाठी पाठवले होते. धर्म स्वीकारण्याचा निर्णय अजून व्हायचा होता. बाबासाहेबांच्या आदेशाची वाट न पाहता घेतलेला हा निर्णय इतका भारी पडला की ते सर्व सदस्य थेट चळवळीतून बाहेर फेकले गेले. पुढे शीख मिशनचे नेते व बाबासाहेब यांच्यातील मतभेद पराकोटीला गेले. याचा एकंदरीत परिणाम असा झाला की बाबासाहेबांना [[शीख धर्म]] स्वीकारण्याचा विचार सोडून द्यावा लागला. आता नवीन धर्म शोधण्याची जबाबदारी अंगावर पडली. * ख्रिश्चनांचे धर्मगुरू बिशप ब्रेन्टन थॉबर्न ब्रॅडले व मुंबईच्या मेथॉडिस्ट एपिस्कोपल चर्चचे बिशप या दोघांनी बाबासाहेबाना [[ख्रिश्चन धर्म]] स्वीकारून आपल्या अस्पृश्य बांधवांचा उद्धार करून घ्यावा अशी विनंती केली. यावेळी त्यानी त्यांच्या धर्मात आधीपासूनच कसा अस्पृश्य समाज धर्मांतरित होऊन मोठ्या सन्मानाने जगत आहे याचे दाखले. ख्रिश्चन मिशनऱ्यांकडे असलेल्या अमाप पैशाचा कसा दलितांच्या उद्धारासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येईल याचीही कल्पना दिली. {{संदर्भ हवा}} * [[मुस्लिम]] धर्मात येण्याचे आवाहन <br />मुस्लिम धर्मातील विधिमंडळाचे एक सदस्य गौबा यानी बाबासाहेबांना तार केली, त्याच बरोबर निजामाच्या राज्यातून काही मुस्लिम धर्मगुरू बाबासाहेबांना भेटण्यास आले. बाबासाहेबानी इस्लाम स्वीकारल्यास हैद्राबाजच्या निजामांकडून कशी पैशाच्या सुविधांची बरसात केली जाईल याचा पाढा वाचण्यात आला. त्याच बरोबर अस्पृश्यांनी [[इस्लाम]] स्वीकारल्यास त्यांच्या केसालाही हात लावण्यास हिंदूंचा कसा थरकाप उडेल हे सुद्धा बाबासाहेबाना ठासून सांगण्यात आले. हे सत्यही होते. अस्पृश्यांना हिंदूंच्या छळातून मुक्त करण्याचा खरेतर हा सोपा मार्ग होता. पण बाबासाहेबाना अस्पृश्यांची फक्त हिंदूपासून मुक्ती करावयाची नव्हती तर त्याना समतेची वागणूक मिळवून देण्याबरोबरच सर्व आघाड्यावर स्त्री व पुरुष यांचा वैयक्तिक पातळीवरही मोठा बदल घडवून आणावयाचा होता. शैक्षणिक क्रांती घडवून आणावयाची होती. बौद्धिक पातळीवर मोठी मजल मारायची होती. ज्ञानाच्या जगात गरुडझेप घ्यावयाची होती. बाबासाहेबानी मनोधैर्य एकवटून निजामाच्या प्रलोभनांना नकार दिला व इस्लामचा मार्ग नाकारला. {{संदर्भ हवा}} *बौद्ध धम्माच्या बनारस येथील महाबोधी संस्थेच्या कार्यवाहांनी बाबासाहेबांना तार केली. "भारतात जन्मलेल्या, जातिभेद न मानणाऱ्या, सर्वाना समान समजणाऱ्या आमच्या बौद्ध धम्मात आपण व आपले अनुयायी आल्यास तुम्हां सर्वांचा मोठा उत्कर्ष होईल. मानवी मूल्ये जोपासणारा आमचा बौद्ध धम्म उभ्या जगात पसरला आहे. भूतलावरील प्रत्येक कानाकोपऱ्यात आमच्या बौद्ध धम्माची मोठी ख्याती, अनुयायी व धम्मबांधव आहेत. आशिया खंडातील बहुसंख्य देशानी बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे. ईश्वराला महत्त्व न देणारा व समस्त मानव जातीला स्वातंत्र्य, समता व बंधूत्व शिकविणारा आमचा [[बौद्ध धम्म]] तुमचा तेजोमय भविष्य घडवून आणेल. तळागाळातल्या लोकांच्या प्रती अत्यंत करुणा बाळगणारा बौद्ध धम्म तुम्हां सर्वांचा इतिहास रचेल" अशा प्रकारचा एकंदरीत संदेश बाबासाहेबांना मिळाला. == अर्थशास्त्रीय कार्य == [[चित्र:B.R. Ambedkar in 1950.jpg|left|thumb|274x274px|१९५० मधील बाबासाहेब आंबेडकर]] बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्रामध्ये अनेक पदव्या प्राप्त केल्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.forwardpress.in/2017/06/ambedkars-enlightened-economics-hindi/|title=प्रबुद्ध अर्थशास्त्र : आंबेडकर और उनकी आर्थिक दृष्टि|last=स्टीफेन|first=Cynthia Stephen सिंथिया|date=2017-06-15|website=फॉरवर्ड प्रेस|language=hi-IN|access-date=2021-06-05}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.forwardpress.in/2015/12/ambedkar-an-empathetic-economist-hindi/|title=आम्बेडकर : एक हमदर्द अर्थशास्त्री|last=गौहर|first=Rajesh Kumar ‘Gauher’ राजेश कुमार|date=2015-12-01|website=फॉरवर्ड प्रेस|language=hi-IN|access-date=2021-06-05}}</ref><ref>[https://m.youtube.com/watch?v=Ae57-Ao8FD0 अर्थशास्त्रज्ञ आंबेडकर]</ref> अर्थशास्त्रामध्ये परदेशात डॉक्टरेट पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय होते.<ref name=IEA>{{स्रोत पुस्तक|last=IEA|title=IEA Newsletter&nbsp;– The Indian Economic Association(IEA)|publisher=IEA publications|location=India|page=10|url=http://indianeconomicassociation.com/download/newsletter2013.pdf|chapter=Dr. B.R. Ambedkar's Economic and Social Thoughts and Their Contemporary Relevance|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20131016045757/http://indianeconomicassociation.com/download/newsletter2013.pdf|archivedate=16 October 2013|df=dmy-all}}</ref> त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही शिकवणी केली होती. अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी असा युक्तिवाद केला की, औद्योगिकीकरण आणि कृषीवाढ भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ करू शकतात. त्यांनी भारतातील प्राथमिक उद्योग म्हणून शेतीमधील गुंतवणूकीवर भर दिला. [[शरद पवार]] यांच्या मते, आंबेडकरांच्या दृष्टीकोनाने सरकारला अन्न सुरक्षा उद्दीष्ट साध्य करण्यास मदत केली.<ref name=TNN>{{स्रोत बातमी|last=TNN|title='Ambedkar had a vision for food self-sufficiency'|url=http://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/Ambedkar-had-a-vision-for-food-self-sufficiency/articleshow/24170051.cms|accessdate=15 October 2013|newspaper=The Times of India|date=15 October 2013|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20151017053453/http://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/Ambedkar-had-a-vision-for-food-self-sufficiency/articleshow/24170051.cms|archivedate=17 October 2015|df=dmy-all}}</ref> आंबेडकरांनी राष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक विकासाचे समर्थन केले. शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, समुदाय स्वास्थ्य, निवासी सुविधांना मूलभूत सुविधा म्हणून जोर दिला.<ref name=Mishra>{{स्रोत पुस्तक|last=Mishra|first=edited by S.N.|title=Socio-economic and political vision of Dr. B.R. Ambedkar|year=2010|publisher=Concept Publishing Company|location=New Delhi|isbn=818069674X|pages=173–174|url=https://books.google.com/books?id=N2XLE22ZizYC&pg=PA173&lpg=PA173&dq=the+contribution+of+Ambedkar+on+post+war+economic+development+plan+ofaIndia&source=bl&ots=rE-jG87hdH&sig=4JRU_C0-n6sfc9gRSgDoietEPEU&hl=en&sa=X&ei=2x1AUrSoF4i80QWhtoDwDg&ved=0CEoQ6AEwBQ#v=onepage&q=the%20contribution%20of%20Ambedkar%20on%20post%20war%20economic%20development%20plan%20of%20India&f=false}}</ref> त्यांनी ब्रिटिश शासनामुळे होणाऱ्या विकासाच्या नुकसानाची गणना केली.<ref name="Zelliot Ambedkar and America">{{स्रोत बातमी|last=Zelliot|first=Eleanor|title=Dr. Ambedkar and America|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/txt_zelliot1991.html|accessdate=15 October 2013|newspaper=A talk at the Columbia University Ambedkar Centenary|year=1991|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20131103155400/http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/txt_zelliot1991.html|archivedate=3 November 2013|df=dmy-all}}</ref> त्यांनी [[अर्थशास्त्र|अर्थशास्त्रावर]] तीन पुस्तके लिहिली: '[[ईस्ट इंडिया कंपनी]]चे भारतातील प्रशासन आणि अर्थकारण', '[[ब्रिटिश भारत|ब्रिटिश भारतातील]] प्रांतीय आर्थिक उत्क्रांती' आणि '[[द प्रॉब्लम ऑफ द रूपी|द प्रॉब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सल्यूशन]]' <ref name=autogenerated3>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.aygrt.net/publishArticles/651.pdf |accessdate=28 November 2012}}{{dead link|date=May 2016|bot=medic}}{{cbignore|bot=medic}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.onlineresearchjournals.com/aajoss/art/60.pdf |title=Archived copy |accessdate=2012-11-28 |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20131102191100/http://www.onlineresearchjournals.com/aajoss/art/60.pdf |archivedate=2 November 2013 |df=dmy-all}}</ref><ref name=autogenerated1>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://drnarendrajadhav.info/drnjadhav_web_files/Published%20papers/Dr%20Ambedkar%20Philosophy.pdf |title=Archived copy |accessdate=2012-11-28 |deadurl=yes |archiveurl=https://web.archive.org/web/20130228060022/http://drnarendrajadhav.info/drnjadhav_web_files/Published%20papers/Dr%20Ambedkar%20Philosophy.pdf |archivedate=28 February 2013 |df=dmy-all}}</ref> या पुस्तकांत त्यांचे भारताच्या आर्थिक व्यवस्थेसंबंधीचे मूलगामी चिंतन अंतर्भूत आहे. १९२१ नंतर आंबेडकरांनी अर्थशास्त्रज्ञ सोडून राजकारण पत्करले. === चलनाच्या सुवर्ण विनिमय पद्धतीवरील विचार व भारतीय रिझर्व बँकेची स्थापना === आपल्या ‘‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी’‘ या पुस्तकात रुपयाच्या अवमूल्यनावर आंबेडकरांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/india/india-news-india/b-r-ambedkar-said-currency-should-be-replaced-every-10-years-prakash/|title=B R Ambedkar said currency should be replaced every 10 years: Prakash|date=2016-11-12|website=The Indian Express|language=en|access-date=2021-06-05}}</ref><ref name="loksatta.com">https://www.loksatta.com/lekha-news/dr-dr-babasaheb-ambedkar-as-an-economist-1225190/</ref> स्वतंत्र भारताचे चलन हे सोन्यात असावे, असा अर्थतज्ज्ञ लॉर्ड कान्स यांनी केलेला दावा आंबेडकरांनी खोडून काढला होता. त्याऐवजी [[सुवर्ण विनिमय परिमाण]] (गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड) अमलात आणावे, अशी शिफारस आंबेडकरांनी केली. त्यासंदर्भात सन १९२५ साली स्थापन केलेल्या [[हिल्टन यंग आयोग|हिल्टन यंग आयोगापुढे]] त्यांनी साक्षही दिली. त्यानंतर सन १९३५ साली [[भारतीय रिझर्व बँक]]ेची स्थापना करण्यात आली. भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया देखील आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर घातला गेला.<ref name="loksatta.com">https://www.loksatta.com/lekha-news/dr-dr-babasaheb-ambedkar-as-an-economist-1225190/</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/-/articleshow/22494430.cms|title=अर्थतज्ज्ञ बाबासाहेबांचा विसर|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2021-06-05}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/hindi/special/ambedkar-jayanti-2018-calling-b-r-ambedkar-as-only-dalit-leader-is-unfair-blog-by-pavan-chaurasia/390983|title=आंबेडकर को मात्र ‘दलित-नेता’ कहना उनके साथ सबसे बड़ा अन्याय|date=2018-04-14|website=Zee News Hindi|language=hi|access-date=2021-06-05}}</ref> [[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स]] येथे त्यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ प्रबंधावरून प्रा. जॉन केन्स यांच्याशी मतभेद झाले होते. चलन आणि संबंधित विषयावर त्यावेळी प्रा. केन्स हे जागतिक पातळीवरील अंतिम अधिकारी समजले जात. प्रा. केन्स हे ''चलनाच्या मूल्यासाठी सुवर्ण विनिमय पद्धतीचाच अवलंब करावयास हवा'', या मताचे होते. सुवर्ण विनिमय पद्धतीत देशाच्या चलनाच्या मूल्याची सांगड ही सोन्याच्या मूल्याशी घातली जाते. या पद्धतीचा अवलंब करणारे देश आपल्या कागदी चलनाचे रूपांतर निश्चित दराने सोन्यामध्ये करून ठेवतात. तसेच अशा देशांत सोन्याची किंमत सरकार निर्धारित करते. परंतु सुवर्ण प्रमाण पद्धतीत मात्र प्रत्यक्ष चलनात काही प्रमाणात सोने वापरले जाते. पारतंत्र्यातील भारतात सुवर्ण विनिमय पद्धतीने रुपयाची हाताळणी केली जावी असे ब्रिटिश सरकार आणि प्रा. केन्स व इतरांचे मत होते. आंबेडकरांचे म्हणणे होते की, सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत चलनस्थैर्य येऊ शकत नाही. प्रा. केन्स आणि त्यांच्या मताचा पुरस्कार करणाऱ्या इतरांना वाटत होते की सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत रुपयाची किंमत आपोआपच स्थिर होऊ शकेल. आंबेडकरांना ते अमान्य होते. आपले मत सिद्ध करण्यासाठी बाबासाहेबांनी इ. स. १८०० ते १८९३ या काळातील चलनमूल्यांचा धांडोळा घेतला. त्यातून मिळालेल्या दाखल्यांच्या आधारे त्यांनी साधार दाखवून दिले की, भारतासारख्या अविकसित देशात सुवर्ण विनिमय पद्धती अयोग्य आहे. शिवाय या पद्धतीत चलनवाढीचाही धोका असतो असा युक्तिवाद त्यांनी केला आणि ब्रिटिश सरकारवर थेट आरोप केला. आंबेडकरांच्या मते सुवर्ण विनिमय पद्धतीचा अवलंब करून ब्रिटिश सरकार रुपयाची किंमत कृत्रिमरीत्या चढी ठेवत असून, त्यामागे ब्रिटनमधून भारतात निर्यात करणाऱ्यांना जास्तीत जास्त नफा कसा होईल हाच विचार आहे.{{दुजोरा हवा}} आंबेडकरांनी रुपयाच्या अवमूल्यनाची मागणी केली. ''रुपयाची सर्वसाधारण क्रयशक्ती जोपर्यंत आपण स्थिर करीत नाही तोपर्यंत रुपयाची किंमत अन्य कोणत्याही मार्गाने स्थिर होऊ शकत नाही. विनिमय पद्धतीत चलनाच्या दुखण्याची लक्षणे तेवढी कळू शकतात, तीत उपचार होऊ शकत नाहीत.’' ब्रिटिश सरकारने चलनाचा तिढा सोडवण्यासाठी [[रॉयल कमिशन]]ची स्थापना केली. या कमिशनसमोर बाबासाहेबांनी दिलेल्या साक्षीत ''आपल्याला दोनच गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. एक म्हणजे आपला विनिमयाचा दर आपण निश्चित करावा का? आणि केला तर अन्यांच्या तुलनेत त्याचे गुणोत्तर काय असावे?'' हे दोन प्रश्न मांडले. या वादात बाबासाहेबांनी विनिमय दरनिश्चितीपेक्षा भाववाढ नियंत्रणास महत्त्व दिले. बाबासाहेबांनी त्यावेळी यासंदर्भात जे काही लिखाण केले, प्रश्न उपस्थित केले, त्यातूनच अर्थव्यवस्थेच्या अत्यंत केंद्रस्थानी असलेली 'रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया' ही एक संस्था जन्माला आली.<ref name="loksatta.com">https://www.loksatta.com/lekha-news/dr-dr-babasaheb-ambedkar-as-an-economist-1225190/</ref> [[भारतीय रिझर्व्ह बँक]]ेची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर झालेली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/hindi/india/zee-jankari-important-facts-of-dr-bhimrao-ambedkar/288606|title=Zee जानकारी : किसने रची थी डॉ. अंबेडकर के बारे में भ्रम फैलाने की साजिश|date=2016-04-15|website=Zee News Hindi|language=hi|access-date=2021-06-05}}</ref>'' ब्रिटिश सरकारने सर हेन्री फाउलर यांच्या नेतृत्वाखाली फाउलर समिती नावाने भारतीय चलन समिती नेमली होती. आंबेडकरांनी यावर टीका केली होती.<ref name="loksatta.com">https://www.loksatta.com/lekha-news/dr-dr-babasaheb-ambedkar-as-an-economist-1225190/</ref> === स्वदेशी-विदेशी मालाबद्दल विचार === आंबेडकरांनी चलन व्यवस्थापन या विषयावर तसेच कररचनेपासून शेती ते स्वदेशी-परदेशी वादापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलेले आहे. {{quote box | border=2px | align=right | bgcolor = Cornsilk | title= | halign=center | quote=<poem> “स्वदेशी माल उत्पन्न करून हा दरिद्री देश सधन होईल अशी प्रवचने सांगणाऱ्या तारवठलेल्या स्वदेशी अर्थशास्त्रज्ञांनी लक्षात घ्यायला हवे की, परदेशी माल आयात होतो याचे कारण तो कमी किमतीत मिळतो. तसाच माल स्वदेशात उत्पन्न होत नाही. याचे कारण तो अधिक भावाचा पडल्यामुळे व्यापारात परदेशी मालापुढे त्याचा टिकाव लागत नाही. त्याचा टिकाव लागावा म्हणून परदेशी मालास अटकाव करा, या महामंत्राचा जप चालला आहे. पण परदेशी मालास अटकाव झाल्यास लोकांस अधिक भावाचा स्वदेशी माल विकत घेणे भाग पडेल याचा विचार करावा कोणी? असे केल्याने देशाचे कल्याण होईल, असे म्हणण्याऐवजी देशातील भांडवलवाल्यांचे कल्याण होईल. कारण अनियंत्रित व्यापार पद्धतीत मिळत असलेला स्वल्प भावाचा माल नियंत्रित व्यापार पद्धतीत गोरगरीबांना अधिक दाम देऊन विकत घ्यावा लागणार आहे. यात त्यांची होणारी नागवण ‘स्वदेशी’ या लाडक्या शब्दाने भरून निघेल असे मानून ते समाधान पावतील असे संभवत नाही. सुसंपन्नतेचा हा स्वदेशी मार्ग त्यांना भोवेल.” </poem> |salign=right |author= '''डॉ. बाबासाहेब आंबेडकर''' <br /> ‘[[मूकनायक]]’ या नियतकालिकात २८ फेब्रुवारी १९२० रोजी |source= <ref name="loksatta.com">https://www.loksatta.com/lekha-news/dr-dr-babasaheb-ambedkar-as-an-economist-1225190/</ref> }} === वित्त आयोग === कायदेमंत्री असताना आंबेडकरांनी इ.स. १९५१ मध्ये तात्त्विक आधार त्यांच्या ''इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया'' या प्रबंधाचा आधार घेउन भारतीय [[वित्त आयोग]]ाची स्थापना केली. याला नंतर वित्तच्या ऊर्ध्व आणि क्षैतिज संतुलन समस्येच्या समाधानासाठी संविधानाच्या कलम २८० मध्ये घालण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://doj.gov.in/page/about-dr-b-r-ambedkar|शीर्षक=About Dr. B. R. Ambedkar {{!}} Department of Justice {{!}} Ministry of Law & Justice {{!}} GoI|संकेतस्थळ=doj.gov.in|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.indiatoday.in/education-today/gk-current-affairs/story/b-r-ambedkar-facts-1100782-2017-12-05|शीर्षक=Remembering B R Ambedkar: Facts about the principal architect of the Constitution of India|last=DelhiDecember 5|पहिले नाव=India Today Web Desk New|last2=December 5|first2=2017UPDATED:|संकेतस्थळ=India Today|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2020-04-09|last3=Ist|first3=2017 18:13}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.constitutionofindia.net/constitution_assembly_debates/volume/9/1949-08-10|title=Constitution of India|website=www.constitutionofindia.net|access-date=2021-06-05}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=N2XLE22ZizYC&pg=PA176&dq=finance+commission+ambedkar&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiS2_C0h9XmAhXN7XMBHUkWAvYQ6AEIQzAE#v=onepage&q=finance%20commission%20ambedkar&f=false|title=Socio-economic and Political Vision of Dr. B.R. Ambedkar|last=Mishra|first=S. N.|date=2010|publisher=Concept Publishing Company|isbn=978-81-8069-674-9|language=en}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=riTiTry4U3EC&pg=PA100&dq=finance+commission+ambedkar&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiS2_C0h9XmAhXN7XMBHUkWAvYQ6AEILzAB#v=onepage&q=finance%20commission%20ambedkar&f=false|title=Dr. Ambedkar and Social Justice|last=Chitkara|first=M. G.|date=2002|publisher=APH Publishing|isbn=978-81-7648-352-0|language=en}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=X_iBDwAAQBAJ&pg=PA26&dq=finance+commission+ambedkar&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiS2_C0h9XmAhXN7XMBHUkWAvYQ6AEIXTAI#v=onepage&q=finance%20commission%20ambedkar&f=false|title=January 2019 Exams Exclusive|last=Sharma|first=Dheeraj|last2=Exclusive|first2=Exams|date=2019-01-02|publisher=DHEERAJ SHARMA|language=en}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.forwardpress.in/2017/06/ambedkars-enlightened-economics/|title=Ambedkar’s ‘enlightened economics’|last=स्टीफेन|first=Cynthia Stephen सिंथिया|date=2017-06-15|website=Forward Press|language=en-US|access-date=2021-06-05}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://hindi.news18.com/news/nation/birth-day-special-story-on-doctor-bhim-rao-ambedkar-1341320.html|title=वक्त से आगे थे बाबा साहेब, ऐसे मिला था 'आंबेडकर' उपनाम|website=News18 India|access-date=2021-06-05}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.aajtak.in/education/story/bhimrao-ambedkar-birth-anniversary-know-works-of-ambedkar-for-india-tedu-651432-2019-04-14|title=जानें- अंबेडकर के वो काम, जिन्हें हमेशा याद रखेगा हिंदुस्तान|website=आज तक|language=hi|access-date=2021-06-05}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://navbharattimes.indiatimes.com/metro/delhi/power-road-and-water-delhi/dr-ambedkar-was-the-foundation-of-the-international-centre/articleshow/47030994.cms|title=डॉ आंबेडकर इंटरनैशनल सेंटर का हुआ शिलान्यास|website=Navbharat Times|language=hi|access-date=2021-06-05}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://pranabmukherjee.nic.in/sph040914.html|title=श्री प्रणब मुखर्जी: भारत के पूर्व राष्ट्रपति|website=pranabmukherjee.nic.in|access-date=2021-06-05}}</ref> === सरकारांमधील कर निर्धारण आणि कर उत्पन्नांचे वाटप === ब्रिटिश राजवटीतील ''सरकार आणि प्रांतीय सरकारांमधील कर निर्धारण आणि कर उत्पन्नांचे वाटप'' या विषयावर आंबेडकरांनी पीएच.डी शोधप्रबंध [[कोलंबिया विद्यापीठ|कोलंबिया विद्यापीठात]] सादर केला होता. त्या प्रबंधात त्यांनी कर उत्पन्न वाटपात कशी सुधारणा करता येईल त्यावर विचार मांडले होते. त्यांच्या या संशोधनाच्या आधारावरच भारतीय करनिर्धारण आणि कर उत्पन्नांचे केंद्र आणि राज्यातील वाटपाचे सूत्र तयार करण्यात आले आहे.<ref>http://shodhganga.inflibnet.ac.in/jspui/bitstream/10603/161385/10/10_chapter%204.pdf प्रॉब्लम ऑफ रूपी: प्रकरण चार</ref> १३व्या योजना आयोगाने सुद्धा आंबेडकरांच्या कर उत्पन्न वाटपाच्या तत्त्वावर धोरणे आखली आहेत.<ref>https://openbudgetsindia.org/dataset/ee6bfb93-c336-4bc3-b92b-e91304fbdd3b/resource/51ab5bbf-86a0-4179-9cf3-fe5837f2f0e5/download/plan-summary.pdf</ref> == काश्मीर समस्येवरील विचार == [[भारतीय जनता पक्ष]]ाचे सदस्य सांगतात की आंबेडकरांनी भारतीय संविधानाची [[कलम ३७०]]चा विरोध केला होता, ज्याद्वारे [[जम्मू आणि काश्मिर]] राज्याला विशेष दर्जा दिला होता आणि याला त्यांच्या इच्छेविरुद्ध संविधानात सामील केले गेले.<ref name=Sehgal>{{cite book |last=Sehgal |first=Narender |title=Converted Kashmir: Memorial of Mistakes |year=1994 |publisher=Utpal Publications |location=Delhi |chapter-url=http://www.kashmir-information.com/ConvertedKashmir/Chapter26.html |accessdate=17 September 2013 |chapter=Chapter 26: Article 370 |archiveurl=https://web.archive.org/web/20130905070936/http://www.kashmir-information.com/ConvertedKashmir/Chapter26.html |archivedate=5 September 2013}}</ref><ref>[https://timesofindia.indiatimes.com/india/b-r-ambedkar-was-not-in-favour-of-article-370-raghubar-das/articleshow/70559092.cms B R Ambedkar was not in favour of Article 370: Raghubar Das] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20190902232425/https://timesofindia.indiatimes.com/india/b-r-ambedkar-was-not-in-favour-of-article-370-raghubar-das/articleshow/70559092.cms |date=2 September 2019 }}, The Times of India, 6 August 2019.</ref><ref>[https://www.dailyexcelsior.com/ambedkar-opposed-idea-for-special-status-provision-of-jk-at-planning-stage-itself-meghwal/ Ambedkar opposed idea for special status provision of J&K at planning stage itself: Meghwal] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20190821181040/https://www.dailyexcelsior.com/ambedkar-opposed-idea-for-special-status-provision-of-jk-at-planning-stage-itself-meghwal/ |date=21 August 2019 }}, Daily Excelsior, 14 August 2019.</ref> डॉ. पी.जी. ज्योतिकर यांच्या 'व्हिजनरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या इंग्रजी पुस्तकानुसार, [[जम्मू आणि काश्मिर]]ला विशेष दर्जा देण्यास डॉ. आंबेडकरांचा विरोध होता.<ref name="auto44">{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-49292671|शीर्षक=काश्मीरच्या कलम 370 चे नक्की जनक कोण? नेहरू की पटेल?|last=मकवाना|first=जय|date=2019-08-10|work=BBC News मराठी|access-date=2020-04-09|language=mr}}</ref> [[आरएसएस]]चे माजी प्रचारक [[बलराज मधोक]] यांच्यानुसार, जम्मू व काश्मिरच्या मुद्द्यावर आंबेडकरांनी काश्मिरी नेता [[शेख अब्दुल्ला]] यांना सांगितले होते की, "भारताने काश्मीरच्या सीमेचे रक्षण करावे, तेथील रस्ते तयार करावे, काश्मीरला अन्नपुरवठा पुरवठा करावा तसेच भारताच्या बरोबरीचा दर्जा मिळावा, अशी जर तुमची इच्छा असेल तर माझा [[कलम ३७०]]ला विरोध आहे. तसेच भारत सरकारकडे काश्मीरबद्दल मर्यादीत अधिकार असावे आणि भारतीय नागरिकांना काश्मीरमध्ये कोणतेच अधिकार नसावे. जर तुम्ही अशा प्रस्तावावर माझी मंजुरी घेत असाल तर मी भारताचा कायदा मंत्री म्हणून या प्रस्तावाला कधीच मान्यता देणार नाही."<ref name=Jamanadas>{{cite web |last=amanadas |first=Dr. K. |title=Kashmir Problem From Ambedkarite Perspective |url=http://www.ambedkar.org/jamanadas/KashmirProblem1.htm |publisher=ambedkar.org |accessdate=17 September 2013 |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20131004225153/http://www.ambedkar.org/jamanadas/KashmirProblem1.htm |archivedate=4 October 2013 |df=dmy-all }}</ref><ref>{{cite book|last=Sehgal|first=Narender|title=Converted Kashmir: Memorial of Mistakes|year=1994|publisher=Utpal Publications|location=Delhi|url=http://www.kashmir-information.com/ConvertedKashmir/Chapter26.html|accessdate=17 September 2013|chapter=Chapter 26: Article 370|deadurl=yes|archiveurl=https://web.archive.org/web/20130905070936/http://www.kashmir-information.com/ConvertedKashmir/Chapter26.html|archivedate=5 September 2013|df=dmy-all}}</ref><ref>{{cite web|last=Tilak |title=Why Ambedkar refused to draft Article 370 |url=http://india.indymedia.org/en/2003/08/6710.shtml |archive-url=https://web.archive.org/web/20040207095529/http://www.india.indymedia.org/en/2003/08/6710.shtml |dead-url=yes |archive-date=7 February 2004 |publisher=Indymedia India |accessdate=17 September 2013 }}</ref> आंबेडकरांच्या भूमिकेमुळे नाराज झालेले शेख अब्दुल्ला जवाहरलाल नेहरूंकडे गेले. नेहरूंनी [[गोपाळस्वामी अय्यंगार]] यांना कलम ३७०चा मसुदा तयार करायला सांगितले. अय्यंगार बिनखात्याचे मंत्री होते. ते तत्कालीन संविधान सभेचे सदस्य होते. तसेच काश्मीरचे माजी दिवाणही होते.<ref name="auto44" /><ref>{{Cite book|title=व्हिजनरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=ज्योतिकर|first=डॉ. पी. जी.|publisher=|year=|isbn=|location=|pages=१५६ व १५७|language=इंग्लिश}}</ref> जनसंघाचे माजी अध्यक्ष व आरआरएसचे कार्यकर्ता [[बलराज मधोक]] यांनी त्यांच्या आत्मचरित्रात 'विभाजित काश्मीर आणि राष्ट्रवादी डॉ. आंबेडकर' या नावाने एक लिहिलेल्या प्रकरणात "ते (आंबेडकर) इतर कुठल्याही नेत्यापेक्षा अधिक राष्ट्रवादी होते आणि इतर बुद्धिजिवींपेक्षा जास्त सुशिक्षित होते, असे मला वाटते." असे लिहिले आहे.<ref name="auto44" /> आंबेडकरवादी प्रतीक टेंभुर्णे यांच्या मते आंबेडकरांच्या निधनाच्या चार दशकानंतर इ.स. १९९१ मध्ये [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]ाच्या ''तरुण भारत'' या प्रकाशनामध्ये ही अभिरुचि पहिल्यांदा समोर आली. याच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही.<ref>Subhash Gatade, [https://www.newsclick.in/shyama-prasad-mukherjees-role-official-myths-jk-busted Shyama Prasad Mukherjee’s Role: Official Myths on J&K Busted] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20190821172453/https://www.newsclick.in/shyama-prasad-mukherjees-role-official-myths-jk-busted |date=21 August 2019 }}, News Click, 11 August 2019.</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://satyagrah.scroll.in/article/131098/kashmir-370-br-ambedkar-bayaan-sach|शीर्षक=बीआर अंबेडकर का हवाला देकर धारा 370 हटाने के फैसले को सही बताना कितना सही है?|last=कुमार|पहिले नाव=दुष्यंत|संकेतस्थळ=Satyagrah|भाषा=hi-IN|ॲक्सेसदिनांक=2020-02-17}}</ref> आंबेडकरचरित्रकार [[धनंजय कीर]] यांच्यानुसार, जेव्हा एका संवाददाता संमेलनामध्ये आंबेडकरांना विचारले गेले की, कलम ३७० ने काश्मिर समस्येचे निरसन करण्यास मदत केली आहे का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की काश्मीरकडून भारताला सैन्य आणि अन्य आवश्यक सेवा प्रदान करण्याची अपेक्षा करणे अनुचित होते परंतु यासोबत विलय झालेला नाही.<ref>Soumyabrata Choudhury, [https://www.news18.com/news/opinion/opinion-the-story-of-ambedkars-scepticism-on-article-370-is-only-half-told-2262893.html Opinion: The Story of Ambedkar's Scepticism on Article 370 is Only Half Told] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20190821172453/https://www.news18.com/news/opinion/opinion-the-story-of-ambedkars-scepticism-on-article-370-is-only-half-told-2262893.html |date=21 August 2019 }}, News18, 9 August 2019.</ref> आंबेडकर नेहरूंच्या परराष्ट्रनीतीवर असमाधानी होते.<ref name="auto10">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२६३|language=मराठी}}</ref> स्वातंत्र्यानंतरच्या लगेचच्या काळात भारताच्या ३५० कोटी रूपये वार्षिक उत्पन्नापैकी १८० कोटी रुपये केवळ सैन्यावर खर्च होत होता. सैन्यावरील प्रचंड खर्च कमी करायचा असेल तर आंबेडकरांच्या मतानुसार काश्मीरची फाळणी करणे, हा एक उपाय आहे. आंबेडकरांनी असा विचार मांडला की, ज्याप्रमाणे भारताची फाळणी करताना हिंदू बहुसंख्य भाग भारताकडे ठेवला आणि मुस्लिम बहुसंख्य भाग पाकिस्तानला दिला, त्याप्रमाणे हिंदू बहुसंख्य व बौद्ध बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग भारताला घ्यावा आणि मुस्लिम बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग पाकिस्तानला द्यावा. वाटल्यास युद्धबंदी भाग, काश्मिर खोरे आणि जम्मू-लडाख असे काश्मिरचे तीन भाग करावेत व त्या तिन्ही भागांत स्वतंत्रपणे सार्वत्रिक मतदान घेऊन घेऊन निर्णय करण्यात यावा. काश्मिरचे तीन भाग करून तीन भागात स्वतंत्रपणे सार्वमत घेण्याऐवजी जर संपूर्ण काश्मिरमध्ये सार्वमत घेण्यात आले तर काश्मिरमधील हिंदूंना व बौद्धांना त्यांच्या इच्छेविरुद्ध मुस्लिमांबरोबर पाकिस्तानात जावे लागेल आणि त्यांना पूर्व बंगालमधील हिंदूंप्रमाणे असह्य त्रास सहन करावा लागेल.<ref name="auto10"/> == भारतीय स्वातंत्र्यलढा आणि संविधानाची निर्मिती == {{मुख्य|भारताचे संविधान|भारताची संविधान सभा}} [[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar Chairman, Drafting Committee of the Indian Constitution with other members on Aug. 29, 1947.jpg|thumb|right|300px|भारतीय संविधान सभेच्या मसूदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर समवेत समितीच्या इतर सदस्यांचे २९ ऑगस्ट १९४७ रोजी घेतलेले छायाचित्र. बसलेल्यापैंकी डावीकडून – एन. माधवराव, सय्यद सदुल्ला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अध्यक्ष), अल्लादी कृष्णास्वामी अय्यर, सर बेनेगल नरसिंह राव. उभे असलेल्यापैंकी डावीकडून — एस.एन. मुखर्जी, जुगल किशोर खन्ना व केवल कृष्णन]] [[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar, chairman of the Drafting Committee, presenting the final draft of the Indian Constitution to Dr. Rajendra Prasad on 25 November, 1949.jpg|thumb|right|300px|घटनाकार [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] [[भारताचे संविधान]] संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. [[राजेंद्र प्रसाद]] यांना सूपुर्द करतांनाचे छायाचित्र, [[२६ नोव्हेंबर]], [[इ.स. १९४९|१९४९]]]] {{quote box | border=2px | align=right | bgcolor = Cornsilk | title= | halign=center | quote=<poem>“डॉ. आंबेडकरांनी आपल्या सोबत विद्वता, कल्पनाशक्ती, तर्कनिष्ठा व वक्तृत्व आणि अनुभव पणास लावले, अतिशय क्लिष्ट अशा प्रकारच्या प्रश्नांवर देखील अतिशय दुर्लभ अशी त्यांची पकड होती आणि अशावेळी अतिशय प्रभावीपणे तिकतेच सुलभपणे ते मते मांडीत. जगातल्या सर्व सुधारलेल्या राष्ट्रांच्या घटनात्मक कायद्यांचे व त्यांच्या अंमलबजावणीचे त्यांना प्रचंड ज्ञान होते. तसेच १९३५च्या कायद्याचे बारकावेही त्यांना माहित होते, घटनेचा मसुदा चर्चिला जात असताना उद्भवलेल्या कोणत्याही टीकेला ते स्पष्ट आणि सुटसुटीतपणे स्पष्टीकरण देत. त्यांनी उत्तरे दिल्यानंतर सदस्यांच्या मनातील संदेश, गोंधळ, असंदिग्धपणा यांचे ढग नाहीसे होत. तर्कस्पष्ट युक्तिवाद, प्रभावी आणि सर्वांना समजणारे स्पष्टीकरण, कोणत्याही मुद्याला तात्काळ प्रतिवाद करून वाद संपुष्टात आणण्याची हातोटी त्यांच्याशिवाय [संविधान सभेच्या] अन्य कोणत्याही सदस्यात नव्हती. हे सारे करीत असताना विरोधकाने एखादा रास्त मुद्दा मांडला तर तो समजून घेऊन स्वीकारण्याचा उदारपणा देखील त्यांच्यात होता. म्हणूनच त्यांना आधुनिक मनू अथवा भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणतात, ते साजेसेच आहे.” </poem> |salign=right |author= '''एस.व्ही. पायली''' <br /> जेष्ठ घटनातज्ज्ञ |source=<ref>{{स्रोत पुस्तक|title=संविधान सभेतील भाषणे आणि चर्चा|last=|first=|publisher=युगसाक्षी प्रकाशन|year=|isbn=|location=नागपूर|pages=२१}}</ref> }} डॉ. बाबासाहेब आंबेडकर जातिव्यवस्थेच्या विरोधात लढत होते, यासोबतच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्यांचा सहभाग होता. ते सर्व भारतीय समाजांच्या विकासासाठी कार्यरत होते. इ.स. १९३० ते १९३२ दरम्यान झालेल्या गोलमेज परिषदांमध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या हक्कांची आणि भारताच्या स्वातंत्र्याची मागणी केली होती. पहिल्या गोलमेज परिषदेतील बाबासाहेबांचे भाषण ऐकल्यानंतर महात्मा गांधींनी त्यांना "उच्च दर्जाचे देशभक्त" म्हटले आहे. आपल्या पी.एचडी. व डीएससी प्रबंधांतूनही त्यांनी ब्रिटिशांनी भारताच्या चालवलेल्या आर्थिक शोषणाचे विस्तृत विश्लेषण केलेले आहे. बाबासाहेब आंबेडकरांवर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून भारतीय संविधानाच्या निर्मितीची जबाबदारी सोपवली गेली होती. याशिवाय संविधान सभेच्या मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्यांक उपसमिती, सल्लागार समिती, ध्वज समिती, संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती व प्रांतिक घटना समिती अशा अनेक समित्यांवर सदस्य म्हणूनही आंबेडकरांनी काम केले.<ref>{{Cite book|title=भारताची राज्यघटना आणि प्रशासन|last=कोळंबे|first=रंजन|publisher=भगीरथ प्रकाशन|year=जानेवारी २०१९, द्वितीय आवृत्ती|isbn=|location=पुणे|pages=१३|language=मराठी}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/lekha-news/the-formation-of-the-constitution-guidelines-and-dr-ambedkar-1225205/|शीर्षक=संविधाननिर्मिती, मार्गदर्शक तत्त्वे व डॉ. आंबेडकर|दिनांक=2016-04-10|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठा सहभाग असल्यामुळे आंबेडकरांना ''भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार'' किंवा ''भारतीय संविधानाचे निर्माते'' म्हटले जाते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://hindi.theprint.in/opinion/why-dr-ambedkar-is-called-the-creator-of-indian-constitution/100030/|शीर्षक=डॉ. आंबेडकर को भारतीय संविधान का निर्माता क्यों कहा जाता है|last=|first=|date=|work=The Print Hindi|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://aajtak.intoday.in/education/story/constitution-day-samvidhan-divas-26-november-dr-bhim-rao-ambedkar-tedu-1-1140319.html|शीर्षक=Constitution Day: ऐसे बना था भारत का संविधान, डॉ. अंबेडकर ने निभाया अहम रोल|संकेतस्थळ=aajtak.intoday.in|भाषा=hi|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. ब्रिटिश सरकारने भारताचा स्वातंत्र्य देऊ केले होते आणि स्वतंत्र भारताचा राज्यकारभार संविधानानुसार होत राहावा, म्हणून निवडून आलेल्या मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी काही प्रतिनिधी निवडून संविधान समिती तयार करावी आणि त्या समितीने भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम सुरू करावे, असे सुचवले होते. त्याचप्रमाणे मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी संविधान समितीचे प्रतिनिधी निवडण्याचे काम केले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२२६ व २२७|language=मराठी}}</ref> १६ मे, १९४६ रोजी भारतमंत्री पेथिक लॉरेन्स, [[स्टॅफर्ड क्रिप्स]] आणि ए.व्ही. अलेक्झांडर या [[इंग्लडची संसद|ब्रिटनच्या मंत्रिमंडळाने]] भारतातील घटना परिषदेच्या (संविधान समितीच्या) निवडणूक प्रक्रियेचा तपशील जाहीर केला. त्यानुसार घटना परिषदेची निवडणूक प्रांतीय विधानसभांच्या सदस्यांनी केलेल्या मतदानानुसार जुलै १९४६मध्ये पार पडली. घटना परिषदेच्या एकूण २९६ सदस्यांपैकी १७५ सदस्य [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]] पक्षाचे तर ३० काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले होते. [[अखिल भारतीय मुस्लिम लीग|मुस्लिम लीगतर्फे]] निवडून आलेल्या ७३ सदस्यांनी घटनापरिषदेवर बहिष्कार घातल्यामुळे उरलेल्या २२३ सदस्यांमध्ये काँग्रेस पुरस्कृत सदस्य एकूण २०५ होते. त्यामुळे घटना परिषदेवर काँग्रेसचे प्रभुत्व होते.<ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा|last=लोखंडे|first=भाऊ|publisher=परिजात प्रकाशन|year=२०१२|isbn=|location=कोल्हापुर|pages=६०|language=मराठी}}</ref> मुंबई कायदेमंडळात आंबेडकरांच्या [[शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन]]चे निवडून आलेले सभासद नव्हते. त्यामुळे आंबेडकर काँग्रेसच्या सहकार्याशिवाय मुंबई कायदेमंडळातून घटना समितीचे प्रतिनिधी सभासद होऊ शकत नव्हते. मुंबई कायदेमंडळाच्या काँग्रेसच्या सभासदांनी घटना समितीचे सभासद म्हणून बॅ. [[मुकुंद जयकर]] आणि [[क.मा. मुन्शी]] या दोघांची निवड केली. त्यामुळे आंबेडकरांना [[बंगाल प्रांत|बंगाल प्रांताच्या]] कायदेमंडळातील सभासदांचे सहकार्य घ्यावे लागले. आंबेडकरांनी बंगालमधून निवडून येण्याचा प्रयत्न केला. तेथे सर्व [[हिंदू|हिंदूंसाठी]] १८ जागा, [[मुसलमान|मुसलमानांसाठी]] ३३ जागा, [[अँग्लो-इंडियन]] १, [[ईस्ट इंडियन|भारतीय ख्रिश्चनांसाठी]] प्रत्येकी १ जागा आणि अनुसूचित जातीसाठी ७ जागा अशा एकूण ६० जागा होत्या. घटना परिषदेतील सदस्यांची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार घेण्यात आली. बंगालमधून घटना परिषदेत निवडून येण्यासाठी पहिल्या क्रमांकाची पसंतीची चार मते असा 'कोटा' ठरविण्यात आला. आंबेडकरांना पहिल्या क्रमांकाच्या पसंतीची पाच मते मिळाल्यामुळे ते विजयी झाले. भारतमंत्री पेथिक लॉरेन्स यांनी पंतप्रधान [[क्लेमेंट ॲटली|क्लेमंट ॲटलींना]] लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "बंगालमधील दलितवर्गीयांवर डॉ. आंबेडकरांचा प्रभाव आहे. ते कोणीही नाकारणार नाही. बंगाल विधानसभेत अनुसूचित जातीचे २५ सदस्य आहेत. या सर्व उमेदवारांनी डॉ. आंबेडकरांना मते दिली, त्याच सोबत काही अँग्लो-इंडियन सदस्यांनीही त्यांना मते दिली आहेत. डॉ. आंबेडकर बंगालमधून घटना परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले." या निवडणूकीत काँग्रेस सदस्यांनी आंबेडकरांना सहकार्य केले नव्हते.<ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा|last=लोखंडे|first=भाऊ|publisher=परिजात प्रकाशन|year=२०१२|isbn=|location=कोल्हापुर|pages=६० व ६१|language=मराठी}}</ref> बॅ. [[जोगेंद्रनाथ मंडल]] व काही मुस्लिम लीगच्या सभासदांनी सुद्धा आंबेडकरांना मते दिली व ते घटना समितीचे सभासद म्हणून निवडून येण्यात यशस्वी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सरतचंद्र बोस यांचा पराभव केला होता.<ref name="auto30">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२२७|language=मराठी}}</ref> एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. भारतात येऊन आपले कार्य करून इंग्लंडला परत गेलेल्या [[क्रिप्स मिशन]] आणि कॅबिनेट मिशन यांची स्वातंत्र्य होऊ घातलेल्या भारतात अस्पृश्यांचे स्वतंत्र राजकीय हक्कांकडे दुर्लक्ष केले असे वाटल्यामुळे अस्पृश्यांच्या राजकीय भवितव्याबाबत आंबेडकरांना चिंता वाटू लागली. याविषयी आंबेडकरांनी ब्रिटनचे पंतप्रधान [[क्लेमेंट ॲटली|ॲटली]] यांना तार पाठवली आणि अस्पृश्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी न्याय्य मागण्या मान्य करण्याची विनंती केली. अस्पृश्यांना मताधिकार मिळवण्यात ते यशस्वी झाले होते. आंबेडकरांनी ''अस्पृश्यांना राजकीय अस्तित्व असावे'' या आशयाचे एक सविस्तर निवेडन तयार करून पंतप्रधान ॲटली, [[मजूर पक्ष|मजूर पक्षाच्या]] इतर नेत्यांना व हुजूर पक्षाचे नेते [[विन्स्टन चर्चिल]] यांना पाठवले. मात्र याचे उत्तर आले नाही. आंबेडकर दुसरे निवेदन घेउन इ.स. १९४६ मध्ये विमानाने [[दिल्ली]]हून [[कराची]]ला आणि कराचीहून लंडन गेले. लंडनमध्ये ते पंतप्रधान ॲटली, भारतमंत्री लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, विरोधी पक्षनेते चर्चिल, आणि मजूर, [[हुजूर पक्ष|हुजूर]] व [[उदारमतवाद|उदारमतवादी]] या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना भेटले. त्या सर्वांना छापील निवेदन दिले, आणि अस्पृश्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय स्थिती सुधारण्यासाठी स्वतंत्र भारतात अस्पृश्यांना विशेष राजकीय हक्क ब्रिटिश सरकारकडून मिळणे आवश्यक असल्याचे सांगत राहिले. आंबेडकरांची [[विन्स्टन चर्चिल]] यांचाशी भेट त्यांच्या [[केंट]]मधील वेस्टर्नहॅम येथील राहण्याच्या ठिकाणी झाली होती. त्यांनी चर्चिल बरोबर अस्पृश्योद्धाराच्या प्रश्नावर चर्चा केली व चर्चिल यांनी आपला हुजूर पक्ष शक्य तितके सहकार्य करील, असे आश्वासन दिले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२२८-२२९|language=मराठी}}</ref> आंबेडकर १५ नोव्हेंबर, १९४६ रोजी मुंबईला पोहोचले. तोपर्यंत भारतात २० ऑक्टोबर, १९४६ रोजी मध्यवर्ती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. घटना समितीचे कामकाज सुरू झाल्यावर आंबेडकरांनी त्यात भाग घेतला. घटना समितीच्या १० डिसेंबर १९४६ च्या बैठकीत डॉ. [[राजेंद्र प्रसाद]] यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ११ डिसेंबर पासून घटना समितीच्या बैठका सुरू झाल्या.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२२९|language=मराठी}}</ref> १३ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीच्या बैठकीत घटना समितीच्या कार्याचे ध्येय आणि साध्य स्पष्ट करणारा ठराव भारताचे पंतप्रधान [[जवाहरलाल नेहरू]] यांनी मांडला.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२२९-२३०|language=मराठी}}</ref> २० जानेवारी १९४७ रोजी नेहरूंचा ठराव मान्य करण्यात आला. भारताला स्वतंत्र देण्याचे काम तत्परतेने व्हावे म्हणून ब्रिटिश सरकारने २४ मार्च १९४७ रोजी [[लॉर्ड वेव्हेल]]च्या जागी [[लुई माउंटबॅटन|लॉर्ड माऊंटबॅटन]] यांना भारताचा व्हाईसरॉय म्हणून नियुक्त केले. ब्रिटिश सरकार जून १९४७ च्या सुमारास (अखंड किंवा विभाजित) भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या विचारात होते.<ref name="auto37">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२३१|language=मराठी}}</ref> सुरुवातीला भारतातील बरीच संस्थान स्वतंत्र राहू इच्छित होती. कारण ब्रिटिश सरकार व कॅबिनेट मिशनने भारतातील संस्थानिकांना आपल्या इच्छेप्रमाणे स्वतंत्र राहावे किंवा भारतीय संघराज्यात विलीन व्हावे या मताचे होते. आंबेडकरांनी १८ जून १९४७ रोजी एक पत्रक काढून अखंड भारतातील संस्थानिकांना सुचवले की, संस्थानिकांना आपली संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन करावीत आणि तसे करणेच त्यांच्या हिताचे आहे. अशा आशयाचे आंबेडकरांचे पत्रक '[[द टाइम्स ऑफ इंडिया]]'च्या १८ जून १९४७ च्या अंकातही प्रसिद्ध झाले होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२३१ व २३२|language=मराठी}}</ref> माऊंटबॅटनने एक समिती स्थापन केली ज्यात काँग्रेसतर्फे जवाहलाल नेहरू, [[वल्लभभाई पटेल]], आचार्य जे.बी. कृपलानी; मुस्लिम लीगतर्फे [[मोहम्मद अली जिना]], [[लियाकत अली खान]], सरदार अबदूर रीव निस्तार आणि [[शीख]] समाजातर्फे सरदार बलदेवसिंग या सात जणांना सभासद म्हणून नेमले. समितीने ४ जून ते ७ जून १९४७ दरम्यान विचारविनिमय करून भारताच्या पाळणीचे तत्त्व मान्य केले. १२ जून १९४७ रोजी फाळणी समितीने आपला खलिता तयार केला व ब्रिटिश सरकारला पाठवला. १४ जून १९४७ रोजी मुंबईत [[महात्मा गांधी|गांधींच्या]] उपस्थित काँग्रेसची बैठक झाली व त्या बैठकीत काँग्रेसने फाळणी स्वीकारली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२३२|language=मराठी}}</ref> ब्रिटिश सरकारने फाळणीचा खलिता ४ जुलै १९४७ रोजी [[हाउस ऑफ कॉमन्स|हाउस ऑफ कॉमन्समध्ये]] 'दि इंडिया इनडिपेडन्स बील' मांडले. १० जुलैला मोहंमद अली जीना यांना [[पाकिस्तान|पाकिस्तानचे]] गव्हर्नर म्हणून इंग्लंडमध्ये स्वीकारण्यात आले. २६ जुलै रोजी हे बील मंजूर झाले व त्यावर इंग्लंडच्या महाराजाने १८ जुलै १९४७ रोजी शिक्कामोर्तब केले. १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री [[भारत]] व [[पाकिस्तान]] अशी दोन राष्ट्रे स्वातंत्र्य झाले.<ref name="auto33">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२३३|language=मराठी}}</ref> या [[भारताची फाळणी|फाळणीच्या]] घडामोडीत आंबेडकर नव्हते, ते अखंड भारताचे समर्थक होते. फाळणी झाली तेव्हा [[दंगल|दंगली]] उसळल्या. फाळणीमुळे बराच अस्पृश्य समाज नव्या पाकिस्तान गेला, त्यांना परत आणण्यासाठी आंबेडकरांना प्रयत्न केले पण तितकेसे यश मिळाले नाही.<ref name="auto1">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२३५|language=मराठी}}</ref> फाळणीमुळे बंगाल प्रांताचा पूर्व भाग सुद्धा पाकिस्तानात गेला त्यामुळे आंबेडकरांचे भारतीय घटना समितीचे संपुष्टात येऊन ते पाकिस्तानच्या घटना समितीचे सदस्य बनले.<ref name="auto33" /> त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला व विभाजित भारताचा भाग असलेल्या पश्चिम बंगालच्या कायदेमंडळातर्फे घटना समितीचे सदस्य होण्यासाठी प्रयत्न करु लागले. मात्र त्यावेळी काँग्रेस पक्षाने आंबेडकरांना घटना समितीचे सभासद म्हणून निवडून देण्याचा निर्णय घेतला. पूर्वी घटना समितीच्या बैठकांमध्ये आंबेडकरांनी जी भाषणे केली त्यावरून त्यांचे कायदा व संविधान या विषयांवरील प्रभुत्व, बुद्धिमत्ता, दूरदृष्टी, देशप्रेम, व विविध विषयांमधील सखोल ज्ञान या सर्वांची जाणीव नेहरू, पटेल, प्रसाद यांच्यासह संविधान सभेतील सर्व सदस्यांना झाली होती. त्यामुळे भारताचे संविधान तयार करण्यासाठी आंबेडकरांचे सहकार्य घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांना वाटले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२३४|language=मराठी}}</ref> बंगालच्या फाळणीमुळे आंबेडकरांचे सदस्यत्व संपणार होते. त्यामुळे मुंबई प्रांतातून १९४७ च्या जुलैमध्ये आंबेडकर घटना परिषदेचे सदस्य म्हणून बिनविरोध निवडून येतील अशी व्यवस्था काँग्रेसने केली होती. आंबेडकर घटना परिषदेचे सदस्य म्हणून बंगालमधून निवडून आल्यानंतर ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना परिषदेची पहिली सभा भरण्यापूर्वीच काँग्रेस नेते आंबेडकरांनी घटना परिषदेत पूर्ण सहकार्य करावे यासाठी प्रयत्न करु लागले होते.<ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा|last=लोखंडे|first=भाऊ|publisher=परिजात प्रकाशन|year=२०१२|isbn=|location=कोल्हापुर|pages=६३ व ६४|language=मराठी}}</ref> यासाठी बॅ. जयकरांनी राजीनामा देऊन मुंबई प्रांतांतून रिकाम्या केलेल्या जागेवर डॉ. आंबेडकरांना निवडून आणावे असे डॉ. राजेंद्र प्रसादांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री [[बाळ गंगाधर खेर|बाळासाहेब खेर]] यांनी ३० जून १९४७ रोजी पत्र पाठवून कळवले होते. डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले की, "''अन्य कोणतेही कारण विचारात घेतले तरी तरी घटना परिषदेतील आणि तिच्या विविध समित्यांतील डॉ. आंबेडकरांची कामगिरी इतकी उच्च प्रतीची आहे की; त्यांच्या सेवेला आपण मूकू नये असे वाटते. १४ जुलै १९४७ पासून घटना परिषदेचे नवे सत्र सुरू होत आहे. त्या सत्रात डॉ. आंबेडकर उपस्थित रहावेत अशी माझी तीव्र इच्छा आहे. म्हणून मुंबई प्रांतातून तुम्ही डॉ. आंबेडकरांना निवडून द्यावे.''"<ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा|last=लोखंडे|first=भाऊ|publisher=परिजात प्रकाशन|year=२०१२|isbn=|location=कोल्हापुर|pages=६६ व ६७|language=मराठी}}</ref> घटना समितीवर निवडून आल्यानंतर तीचे सभासद म्हणून समितीच्या नोंदवहीत १४ जुलै १९४७ रोजी आंबेडकरांनी स्वाक्षरी केली.<ref name="auto10" /> यासोबतच पंतप्रधान नेहरू व उपपंतप्रधान पटेल यांनी भारताच्या मंत्रिमंडळात आंबेडकर यांना स्थान दिले व त्यांच्याकडे कायदा व न्याय खात्याची जबाबदारी सोपवली. आंबेडकर स्वतंत्र [[भारताचे कायदा व न्यायमंत्री|भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री]] झाले.<ref name="auto1" /> २० ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेच्या अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्या संबंधित सर्व कायदेशीर गोष्टींचा विचार करण्यासाठी एक सल्लागार समिती नेमली. डॉ. बी.आर. आंबेडकर, जी.व्ही. मावळणकर, पुरुषोत्तमदास टंडन, गोपालस्वामी अय्यंगार, बिधनचंद्र लाल मित्र, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि हुसेन इमाम अशी या समितीच्या सभासदांची नावे होती.<ref name="auto1" /> भारतीय घटना समितीने एकूण २२ समित्या स्थापन केल्या होत्या. त्यातील १२ समित्या या विशेष कामकाजासाठी (राज्यघटना कामकाज समित्या) होत्या तर १० समित्या या कार्यपद्धतीशी निगडित होत्या. २९ ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेने एक ठराव पास करून भारतीय संविधानाचा मुसदा तयार करण्यासाठी मुसदा समिती तयार केली. घटना समित्यांमध्ये मुसदा समिती ही सर्वात महत्त्वाची होती, आणि राज्यघटनेची निर्मिती करणे ही या समितीची महत्त्वाची जबाबदारी होती. विधिमंत्री डॉ. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते व इतर सहा जण सदस्य होते. मसुदा समितीचे सदस्य म्हणून अलादी कृष्णस्वामी अय्यर, डॉ. कन्हैयालाल मुन्शी, गोपाळस्वामी अय्यंगर, मोहंमद सादुल्ला, [[टी.टी. कृष्णमचारी]] (डी.पी. खैतान यांच्या मृत्युनंतर नियुक्ती), एन. माधव राऊ (बी.एल. मित्तर यांनी राजीनामा दिल्यानंतर नियुक्ती) यांनी काम केले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२३५ व २३६|language=मराठी}}</ref> आंबेडकरांना कायद्याचे व राज्यघटनेचे सखोल ज्ञान होते. त्यांनी इंग्लंड, अमेरिका, [[कॅनडा]], [[ऑस्ट्रेलिया]], [[फ्रान्स]], [[जर्मनी]], [[आयर्लंड]] यासारख्या सुमारे ६० देशांच्या [[संविधान|राज्यघटनांचा]] सखोल अभ्यास केला होता.<ref>{{Cite web|url=https://books.google.co.in/books?id=PKElDwAAQBAJ&printsec=frontcover&dq=indian+polity&hl=en&sa=X&ved=0ahUKEwia77PDu8rfAhVFfH0KHUceBFIQ6AEIGDAD#v=onepage&q=Ambedkar&f=false|title=INDIAN POLITY|first=M.|last=Laxmikanth|publisher=McGraw-Hill Education|accessdate=6 April 2019|via=Google Books}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.indiatoday.in/education-today/gk-current-affairs/story/why-do-we-celebrate-constitution-day-of-india-a-look-at-dr-b-r-ambedkar-s-contribution-towards-the-indian-constitution-1396312-2018-11-26|title=Constitution Day: A look at Dr BR Ambedkar's contribution towards Indian Constitution|first1=India Today Web Desk New|last1=DelhiNovember 26|first2=2018UPDATED:|last2=November 26|first3=2018 15:31|last3=Ist|website=India Today|accessdate=6 April 2019}}</ref> तसेच त्यांनी [[कायदा|कायदाविषयक]] महत्त्वपूर्ण ग्रंथांचा बारकाईने अभ्यास केला होता. संविधान निर्मितीच्या कामासाठी आंबेडकरांना सुरुवातीच्या [[बौद्ध]] [[संघ]]ाच्या पद्धतींचे आणि अन्य बौद्ध ग्रंथांचे अध्ययन सुद्धा कामी आले.<ref>{{cite web|title=Some Facts of Constituent Assembly |work=Parliament of India |publisher=National Informatics Centre |url=http://parliamentofindia.nic.in/ls/debates/facts.htm |quote=On 29 August 1947, the Constituent Assembly set up an Drafting Committee under the Chairmanship of B. R. Ambedkar to prepare a Draft Constitution for India |accessdate=14 April 2011 |archiveurl=https://web.archive.org/web/20110511104514/http://parliamentofindia.nic.in/ls/debates/facts.htm |archivedate=11 May 2011 |df=dmy }}</ref><ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२३६|language=मराठी}}</ref> ३० ऑगस्ट १९४७ पासून आंबेडकरांनी सहकाऱ्यांची मिळेल तशी साथ घेत संविधान मसुदा लिहून पूर्ण केला आणि तो मसुदा संविधान समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना २१ फेब्रुवारी १९४८ रोजी सादर केला. मसुदारुपी ती घटना स्वतंत्र भारताच्या लोकांचे मत अजमावण्याच्या उद्देशाने देशासमोर ठेवण्यात आली. या मसुदारुपातील घटनेचे १८ भाग होते, त्या १८ भागांत ३१५ कलमे व ९ परिशिष्टे होती.<ref name="auto7">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२३९|language=मराठी}}</ref> मसुदा समितीच्या बैठकीतील निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेतले गेले होते. मसुदा तयार करताना मसुदा समितीने, घटना समितीद्वारा घेतलेल्या निर्णयाचे किंवा घटना समितीद्वारा कार्यान्वित केलेल्या विविध समित्यांनी घेतलेल्या निर्णयांचे अनुसरण केले होते. घटना समितीत झालेल्या चर्चेनंतर घटनेचा जो मसुदा प्रसिद्ध करण्यात आला त्यात ३०५ कलमे होती व ६ परिशिष्टे होती. आंबेडकर राज्यघटनेच्या निर्मितिप्रक्रियेत केंद्रस्थानी राहिले.<ref name="auto7" /> या काळात आंबेडकरांना [[मधुमेह|मधुमेहाचा]] आजार होता आणि त्यांचा त्यांना त्रास होता असे. त्यामुळे त्यांना रोजच उपचार घ्यावे लागत होते. मुंबईल्या मुक्कामात ते डॉ. मालवणकर यांच्या दवाखान्यात औषधोपचार घेण्यासाठी येत, तेव्हा तेथे डॉ. [[सविता आंबेडकर|शारदा कबीर]] (लग्नानंतरच्या डॉ. सविता आंबेडकर) यांच्याशी त्यांची ओळख झाली. मालवणरांनी आंबेडकरांवर उपचार करण्याचे काम डॉ. शारदा कबीर यांचेवर सोपवले होते. दोघांचा परिचय वाढत गेला व दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा आंजरजातीय विवाह होता, कबीर या [[ब्राह्मण समाज|ब्राह्मण]] समाजातील होत्या. १५ एप्रिल १९४८ रोजी आंबेडकर यांच्या दिल्ली येथील हार्डिंग ॲव्हिन्यू या निवासस्थानी आंबेडकर व डॉ. शारदा कबीर यांचा विवाह झाला.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२४०|language=मराठी}}</ref> आंबेडकर राज्यघटनेच्या निर्मितिप्रक्रियेत केंद्रस्थानी राहिले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२४१|language=मराठी}}</ref> २१ फेब्रुवारी १९४८ पासून जवळपास आठ महिने मुसदारुपी घटना चर्चेसाठी खुली ठेवली होती. त्यानंतर ४ नोव्हेंबर १९४८ रोजी घटना समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राजेंद्र प्रसादांनी जाहिर केले की, आंबेडकर आज घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर करतील. घटना समितीचे सभासद दोन दिवस मुसदारूप घटनेवर आपले विचार व्यक्त करतील आणि दुरुत्याही सुचवतील. त्यानंतर आंबेडकरांनी घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर केला आणि मसुद्यावर विवेचनात्मक विचार मांडले आणि भारताच्या राज्यघटनेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगितली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२४३|language=मराठी}}</ref> "घटना समितीने वेगवेगळ्या समित्या नियुक्त केल्या होत्या. त्या सर्व समितीच्या घटना समितीला आपले अहवाल सादर करीत होत्या. घटना समिती त्या अहवालांच्या आधारे कीही निर्णय घेत होती आणि ते निर्णय मसुदा समितीला कळवत होती. मसुदा समिती ते निर्णय आणि भारत सरकारचा १९३५चा कायदा विचारात घेऊन राज्यघटना तयार करण्याचे कार्य करीत होती, असे आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच आंबेडकरांनी सांगितले.<ref name="auto43">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२४४|language=मराठी}}</ref> मसुदारुप घटना ३१५ कलमांची आणि ८ परिशिष्टांची आहे. मसुदारुपी घटनेत भारतीय संघराज्याचा मुख्य अधिकारी म्हणून एक पद आहे, ज्या भारतीय संघराज्याचा अध्यक्ष (राष्ट्रपती) असे म्हटले आहे. असे असले तरी या घटनेत अमेरिकेसारखे अध्यक्षीय पद्धतीचे सरकार स्वीकारलेले नाही तर संसदीय पद्धतीचे सरकार घटनेत स्वीकारले आहे. म्हणून [[राष्ट्रपती]] भारत देशावर राज्य करणार नाही. तो केंद्रिय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कार्य करणार आहे. संसदेत बहुमताचे प्रभुत्व आहे. मंत्री संसदेचे सदस्य आहेत. मसुदारूप घटना संघराज्यात्मक आहे आणि एकात्मही आहे. तीमध्ये लोकशाही पद्धतीला प्राध्यान्य आहे."<ref name="auto43" /> संविधान सभेत भाषणाचा समारोप करताना बाबासाहेब म्हणाले की, "राज्यघटना कितीही चांगली असली तरी ती अमलात आणणारे लोक जर चांगले नसतील तर त्या राज्यघटनेचे मातेरे होते. मात्र राज्यघटना कितीही वाईट असली तरी ती राबविणारे लोक चांगले असतील तर ती राज्यघटना निःसंशय चांगली ठरते." संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हेसुद्धा नागरी सेवेचे महत्त्व विशद करताना म्हणाले की, "राज्यघटनेत काही असेल अथवा नसेल, राज्यघटना काही सांगो अथवा न सांगो, देशाचे कल्याण या देशाचे शासन-प्रशासन कोणत्या प्रकारे केले जाते यावर अवलंबून राहील आणि शाळा-प्रशासन चालविणारे लोक कोण वा कसे आहेत त्यावर अधिक अवलंबून राहील."<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२४४ व २४५|language=मराठी}}</ref> ४ नोव्हेंबर १९४८ रोजी आंबेडकरांनी आपल्या भाषणात घटनेची देशहिताची, राज्यहिताची व जनहिताची जी वैशिष्ट्ये सांगितली त्यावर प्रभावित होऊन घटना समितीच्या अनेक सभासदांनी ५ नोव्हेंबर १९४८ रोजीच्या बैठकीत घटनाकार आंबेडकर यांची प्रशंसा करणारी मते व्यक्त केली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२४५ ते २५१|language=मराठी}}</ref> संविधान सभेमध्ये मसुदा समितीचे सदस्य [[टी.टी. कृष्णमचारी]] यांनी सांगितले की, {{Quote|text="संविधान सभेने मसुदा समितीवर सात सदस्य नियुक्त केले होते. त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला आणि त्याची जागा दुसऱ्याने घेतली. एकाचा मृत्यू झाला आणि ती जागा रिक्तच राहिली. एक सदस्य अमेरिकेत निघून गेला आणि ती जागा भरली गेलीच नाही, आणि एक अन्य सभासद राज्याच्या राजकारणात गुंतून पडले आणि त्यामुळे तेवढी पोकळी निर्माण झाली. एक किंवा दोन व्यक्ती दिल्लीपासून बरेच लांब होते आणि त्यांची प्रकृती त्यांना उपस्थित राहण्याची अनुमती देत नव्हती. म्हणून सरतेशेवटी असे घडले की, संविधानाचा मसुदा तयार करण्याचे उत्तरदायित्व एकट्या डॉ. आंबेडकरांवर आले. कदाचित सभागृहाला या वास्तवाची जाणीव असावी. डॉ. आंबेडकरांनी ही जबाबदारी, हे कार्य अत्यंत योग्यपणे पार पडले, यात मला तीळमात्रही शंका नाही. म्हणून आम्ही त्यांचे ऋणी आहोत."<ref>{{Cite web|url=https://indianexpress.com/article/opinion/columns/ambedkar-constitution-narendra-modi-govt-2851111/|title=Denying Ambedkar his due|date=14 June 2016|accessdate=6 April 2019}}</ref><ref>{{Cite web|url=http://164.100.47.194/loksabha/writereaddata/cadebatefiles/C05111948.html|title=Constituent Assembly of India Debates|website=164.100.47.194|accessdate=6 April 2019}}</ref><ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२४५ ते २४७|language=मराठी}}</ref>}} एस. नागप्पा म्हणाले की, "''या घटनेचा मुसदा तयार करण्याचे कष्ट घेतल्याबद्दल पुन्हा एकदा मी डॉ. आंबेडकर यांचे आभार मानतो. हे काम गुंतागुंतीचे आहे, याविषयी शंकाच नाही, तरी सुद्धा त्यांनी ते अतिशय यशस्वीपणे व कमी वेळेत केले.''"<ref name="auto47">{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२४७|language=मराठी}}</ref> ७ नोव्हेंबर १९४८ नंतर घटना समितीच्या बैठका लागोपाठ होत राहिल्या. घटनेच्या प्रत्येक कलमावर चर्चा करून एक-एक कलम स्वीकारण्यात आले. २० नोव्हेंबर १९४८ रोजीच्या बैठकीत घटनेचे अकरावे कलम स्वीकारण्यात आले आणि भारतातील [[अस्पृश्यता]] कायद्याने नष्ट करण्यात आली.<ref name="auto47" /> १४ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीचे शेवटचे चर्चासत्र सुरू झाले. यात आंबेडकरांनी घटनेच्या सुचनांविषयी, दुरुस्त्याविषषी भाषण केले आणि परिवर्तनीय मसुदारुपी राज्यघटना तिसऱ्या वाचनासाठी आणि मंजूर होण्यासाठी घटना समितीपुढे सादर केली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२४८|language=मराठी}}</ref> सभासदांनी परिवर्तित मसुदारुपी घटनेवर १७ नोव्हेंबर १९४९ रोजीच्या बैठकीत भाषणे केली. यावेळीही बऱ्याच सभासदांनी घटना तयार करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे आंबेडकरांची प्रशंसा केली. सेठ गोविंददास यांनी आंबेडकरांना 'आधुनिक युगाचा मनू' म्हटले जात असल्याचे संविधान सभेत सांगितले. खंडुभाई के. देसाई यांनी आंबेडकरांनी दिलेल्या अत्यंत विद्वतापूर्ण भाषणांना अविस्मरणीय म्हटले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२४९|language=मराठी}}</ref> तर के.एम. जेधे यांनी आंबेडकरांना थोर वकील व प्रचंड बुद्धी व क्षमता असलेले मानव म्हटले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२५०|language=मराठी}}</ref> २५ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचे शिल्पकार आंबेडकर यांनी संविधान सभेत आपले उद्बोधक व ऐतिहासिक भाषण दिले. त्यांनी प्रारंभी घटनेच्यासंबंधीची तांत्रिक माहिती दिली. काही कलमांची व वैशिष्ट्यांची माहिती दिल्यानंतर ते आपल्या भाषणाच्या शेवटाकडे आले आणि थोडेसे गंभीर झाले. त्यावेळी त्यांनी देशाच्या भवितव्याविषयी आपल्या भावना व आपले विचार व्यक्त केले. स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी चिंतन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, "जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे." नंतर देशाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात डॉ. बाबासाहेब म्हणतात की, "भारताचे स्वातंत्र्य आपल्याच लोकांच्या विश्वासघाताने अनेकदा गेले आहे. आपल्याच लोकांनी देशद्रोह केला आणि भारत देश दुसऱ्यांच्या हाती दिला. [[मुहम्मद बिन कासिम]]ने जेव्हा [[सिंध]]वर स्वारी केली तेव्हा राजा दाहीरच्या सेनापतीने लाच घेतली आणि तो आपल्या राजाच्या मदतीला धावला नाही. यामुळे राजा दाहीरचा पराभव झाला. [[महंमद घोरी]]ला भारतावर स्वारी करण्याचे आमंत्रण राजा [[जयचंद]]ने दिले. [[शिवाजी महाराज]] स्वराज्यासाठी लढत होते, तेव्हा इतर मराठे सरदार शिवाजी महाराजांविरुद्ध लढत राहिले. आता पुन्हा तसेच होणार नाही ना? अशी मला चिंता वाटते. जर राजकीय नेत्यांनी आपल्या पक्षाचे मत हे राष्ट्र हितापेक्षा श्रेष्ठ मानले तर भारताचे स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल. असे झाले तर पुन्हा स्वातंत्र्य मिळविणे अशक्यच होऊन बसेल. यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे. मी हिंदू, मी मुसलमान, मी ख्रिश्चन, मी शिख, मी जैन-बौद्ध यांना दुय्यमत्व देऊन, मी प्रथम भारतीय व अंतिमतः ही भारतीयच आहे, असे आपण मानलेच पाहिजे".<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२५१ ते २५६|language=मराठी}}</ref> २६ नोव्हेंबर १८४९ च्या घटना समितीच्या बैठकीत घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे आपल्या भाषण म्हणाले की, "''स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जी मसुदा समिती नियुक्त करण्यात आली, तिचे सभासद आणि प्रामुख्याने तिचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांची निवड करण्याचा घटना समितीची निर्णय अगदी अचूक होता. आणि डॉ. आंबेडकरांनी उत्कृष्ट राज्यघटनेची निर्मिती करून तो निर्णय सार्थक सिद्ध केला आहे.''" आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व जगातले एक श्रेष्ठ घटनाकार म्हणून ओळखले जाऊ लागले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२५८|language=मराठी}}</ref> == हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील योगदान == {{quote box | border=2px | align=right | bgcolor = Cornsilk | title= | halign=center | quote=<poem> "देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी निजामाच्या जोखडाखाली अडकलेल्या हैदराबाद संस्थानातील लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे नतिक पाठबळ मिळाले होते. त्यातूनच मराठवाड्यात स्वातंत्र्याची पहाट झाली. धर्मसत्ता व राजसत्ता कधीच एकत्र नांदू शकत नाहीत, या शब्दांत बाबासाहेबांनी निजामाच्या धार्मिक सत्तेला विरोध केला होता." </poem> |salign=right |author= '''ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी अ‍ॅड. [[भगवानराव देशपांडे]]''' <br /> |source= <ref name="ReferenceB">https://www.loksatta.com/maharashtra-news/dr-ambedkar-thoughts-behind-haidrabad-mukti-sangram-1142105/</ref> }} "हैदराबाद संस्थानात भाषण, लेखन, शिक्षण व सभा स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत नागरी स्वातंत्र्य येणार नाही, असे बाबासाहेबांनी सांगितले होते. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून हैदराबाद संस्थानामध्येही दलितांना स्वातंत्र्याचा विचार बाबासाहेबांनी दिला होता", असेही भगवानराव देशपांडे म्हणाले.<ref name="ReferenceB">https://www.loksatta.com/maharashtra-news/dr-ambedkar-thoughts-behind-haidrabad-mukti-sangram-1142105/</ref> १९४० च्या दशकामध्ये ब्रिटिशांनी हिंदुस्थानातील संस्थानिकांना आपले स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्याची परवानगी दिली होती. मोहम्मद अली जिन्ना यांनी आपली पाकिस्तानाची मागणी यशस्वी केली, त्यानंतर हैदराबाद संस्थानाच्या निजामाने हे १७ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांचे संस्थान हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. निजामाचे हैदराबाद संस्थान धर्मांध रजाकारांचे राज्य होते, जिथे न्याय हक्कांसारख्या मूलभूत अधिकारांवरच बंदी होती. इ.स. १९३८ ते १९४८ या कालखंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनासुद्धा हैदराबाद संस्थानात सभा, परिषद, मेळावे वा संमेलने घेण्यास मज्जाव घातला गेला होता. अशा या निजामांमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्याचे निवारण करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल आणि तत्कालीन कायदामंत्री बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रयत्न केले.<ref>https://www.saamana.com/article-on-marathwada-sangram/</ref> भारत सरकारने जेव्हा हैदराबाद संस्थानावर पोलीस कारवाई केली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना पाठिंबा दिला होता. पोलीस कारवाईचा निर्णय घेण्यापूर्वी पटेल यांनी बाबासाहेब यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. हैदराबादचा इतिहास आणि भूगोल पाहता निजाम स्वतंत्र राहणे शक्यच नाही, असे स्पष्टीकरण त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पटेल यांना दिले होते. "आपण जर सैन्य पाठविण्याचा निर्णय घेणार असाल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे विपरीत परिणाम होतील. या घटनेची संयुक्त राष्ट्रसंघामध्ये चर्चा होईल. भारताचे सैन्य हैदराबाद संस्थानात घुसले व त्यांनी हैदराबाद संस्थानावर आक्रमण केले, असे अनेक अर्थ निघू शकतील", असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. त्यामुळे बाबासाहेबांनी असे सुचवले की आपण हैदराबाद संस्थानावर भारतीय सैन्यच पाठवू परंतु या कृतीला 'पोलीस ॲक्शन' हे नाव देऊ. पटेल यांनी बाबासाहेबांच्या सूचनेचा स्वीकार केला आणि पुढे तेथे भारतीय सैन्य पाठवून कारवाई झाली व त्याला पोलीस ॲक्शन हा शब्द वापरला गेला. शेवटी भारतीय सैनिकांसमोर निजामाच्या सैनिकांचा पराभव झाला आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाचे राज्य भारतात सामील झाले.<ref>डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र - धनंजय कीर</ref><ref>हैदराबाद मुक्तिसंग्रामातील चित्तथरारक आठवणी - लक्ष्मणराव कापसे</ref><ref>डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हैदराबाद संस्थान - डॉ. शेषराव नरवाडे</ref> == बुद्ध जयंतीचे प्रणेते == [[File:Dr. Ambedkar speaking on Buddha Jayanti on 2 May 1950.jpg|thumb|२ मे १९५० रोजी [[नवी दिल्ली]] येथे झालेल्या [[बुद्ध जयंती]]च्या कार्यक्रमात बोलतांना बाबासाहेब आंबेडकर]] डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक [[बुद्ध जयंती]] [[दिल्ली]] येथे साजरी झाली होती. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवन कार्यावर विचार मांडले. या जयंती समारंभास अनेक देशांचे प्रतिनिधी, भिक्खू संघ व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता.<ref name="प्रणेते">{{स्रोत बातमी|url=|title=बुद्ध जयंतीचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=थोरात|first=ॲड. संदिप|date=१७ मे २०१२|work=दैनिक सम्राट|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=|page=४|language=मराठी}}</ref> इ.स. १९५१ मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. इ.स. १९५६ला बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. आंबेडकरांनी दिल्लीशिवाय महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस इ.स. १९५३ पासून सुरुवात केली. इ.स. १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरुवात बाबासाहेब आंबेडकरांनी केली, म्हणून त्यांना भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते समजले जाते.<ref name="प्रणेते" /> ''इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते. मग मानवतेचा महान संदेश देण्याऱ्या तथागत बुद्धांच्या जयंतीस सुट्टी का नाही? एक तर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या.'' अशी आग्रही मागणी डॉ. आंबेडकरांनी तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही १९४२ पासूनच मागणी होती. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख बाबासाहेबांनी १९५३ च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला आहे.<ref name="प्रणेते" /> == बौद्ध धम्मात धर्मांतर== {{मुख्य|नवबौद्ध चळवळ|नवयान|बावीस प्रतिज्ञा|बौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}{{See also|नवबौद्ध|धम्मचक्र प्रवर्तन दिन|दीक्षाभूमी|दीक्षाभूमी (चंद्रपूर)}} [[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar addressing his followers during 'Dhamma Deeksha' at Deekshabhoomi, Nagpur 14 October 1956.jpg|thumb|१४ ऑक्टोबर १९५६ रोजी, नागपूर येथे धम्म दीक्षा सोहळ्यामध्ये आपल्या अनुयायांना उद्देशून बोलताना आंबेडकर]] [[चित्र:Dr. Ambedkar being administered 'Dhamma Deeksha' by Bhante Chandramani (from Kushinara) at Nagpur on 14 October 1956.jpg|thumb|कुशीनाराचे भिक्खू महास्थविर चंद्रमणी यांचेकडून दीक्षा ग्रहण करताना आंबेडकर]] [[चित्र:Dikshabhumi.jpg|left|thumb|[[नागपूर]] येथील दीक्षाभूमीचा [[स्तूप]]]] '''{{Quote box | quoted = true | bgcolor = #F5F6CE | salign = right | quote = ''मी बुद्धांचा धम्म (बौद्ध धर्म) सर्वोत्तम मानतो. त्याची कोणत्याही धर्माशी तुलना केली जाऊ शकत नाही. विज्ञान मानणाऱ्या आधुनिक माणसाला जर कोणता धर्म आवश्यक वाटत असेल, तर तो फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे बौद्ध धर्म. मी गेली तीस वर्षे सर्व धर्मांचा अभ्यास करून या निष्कर्षाप्रत आलो आहे की बौद्ध धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे.'' | source = ''' ''- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, [[भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म]] प्रस्तावनेमधून, ६ मार्च १९५६''' }} आंबेडकरांनी [[हिंदू धर्म]]ात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.<ref name="लेखक मंडळ २०१३ १४६"/> पण हिंदुंची मानसिकता बदलण्यास त्यांना अपयश आले. हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव त्यांना झाली.<ref name="लेखक मंडळ २०१३ १४६"/> तसेच अस्पृश्य हे हिंदूंच्या सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होणार नाही हेही त्यांना जाणवले.<ref name="लेखक मंडळ २०१३ १४६"/> त्यामुळे हिंदू धर्माचा त्याग करणे त्यांच्यासाठी आवश्यक ठरले.<ref name="लेखक मंडळ २०१३ १४६"/> त्यांनी असा विचार केला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.<ref name="लेखक मंडळ २०१३ १४६"/> आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की - अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही.बाबासाहेबांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?"<ref name="गाठाळ २०१९ ४३३"/> सामाजिक कार्यकर्त्या [[रूपा कुलकर्णी-बोधी]] म्हणतात की, "बाबासाहेबांनी हिंदू धर्माला सुधारण्याचा बराच प्रयत्न केला. त्यांनी आकसाने बौद्ध धर्मात प्रवेश केलेला नाही. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही त्याचीच उदाहरणं आहेत. त्यांनी अनेक हिंदू नेत्यांशी चर्चा केली. त्यात अगदी एस. एम. जोशी, सावरकर, टिळकांचा मुलगा श्रीधर टिळक यांच्याशी चर्चा केली होती.<ref name="ReferenceC">https://www.bbc.com/marathi/india-58900160</ref> डॉ. बाबासाहेबांनी [[१३ ऑक्टोबर]] [[इ.स. १९३५|१९३५]] रोजी [[नाशिक]] जिल्ह्यातील [[येवले|येवला]] या गावी भरलेल्या परिषदेत [[हिंदू धर्म]]ाचा त्याग करण्याची घोषणा केली. धर्मांतराच्या या घोषणेनंतर [[ख्रिश्चन]], [[मुस्लिम]], [[शिख]], [[जैन]], [[बौद्ध]], [[यहूदी]] इत्यादी धर्मांच्या धर्मगुरूंनी बाबासाहेबांनी त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसह आपल्या धर्मात यावे यासाठी निमंत्रणे दिली तर काहींनी आमिषेही दाखवली. बॅरिस्टर [[मोहम्मद अली जिना]] यांनी जयकरांमार्फत आंबेडकरांनी [[इस्लाम]] स्वीकारावा, [[पाकिस्तान]]ाला यावे व पाकिस्तानाचे गव्हर्नर व्हावे असा प्रस्ताव ठेवला होता. तर त्यावेळेचे जगातील सर्वाधिक श्रीमंत संस्थान असलेल्या [[निझाम]]ाने आंबेडकरांनी अनुयायांसह इस्लाम स्वीकारल्यास प्रत्येक व्यक्ती मागे काही कोटी रूपये देण्याचे कबूल केले होते.<ref>{{Citation|last=Zee News|title=Baba Saheb : Documentary on complete personality of Dr Bhimrao Ambedkar {{!}} Part II|date=2016-04-14|url=https://m.youtube.com/watch?t=97s&v=65fxrTaebwQ|accessdate=2018-03-30}}</ref> परंतु त्यांना भारतभूमीतला, विवेकनिष्ट व मानवी मुल्ये जपणारा धर्म हवा होता म्हणून त्यांनी ह्या दोन्ही प्रस्ताव नाकारले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=३०७, ३०८, ३०९|language=मराठी}}</ref> ख्रिश्चन धर्माच्या विदेशी धर्मगुरूंनी त्यांना [[ख्रिश्चन धर्म]] स्वीकारण्याती विनंती केली आणि धर्म स्वीकारल्यानंतर जगातील सारेच ख्रिश्चन देश अस्पृश्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तर उंचावण्यास मदत करतील अशी हमी दिली होती. महाबोधी सोसायटीकडून [[बौद्ध]] [[भिक्खू]]ंनी त्यांनी [[बौद्ध धर्म]] स्वीकारावा अशी तार पाठवली होती. हा धर्म [[आशिया]] खंडातील एक प्रमुख धर्म होता. जो तुमचे व तुमच्या अनुयायांची उद्दिष्टे साध्य करेल, असे त्यात लिहिले हाते. आंबेडकर बुद्धिप्रमाण्यवादी होते, त्यांनी सन १९३५ च्या आपल्या धर्मांतरांच्या घोषणेनंतर २१ वर्षे जगातील विविध प्रमुख धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांचा कल मानवतावादी व विज्ञानवादी धर्म म्हणून बौद्ध धम्माकडे वळला.<ref>{{Cite book|title=आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास|last=गाठाळ|first=डॉ. एस.एस.|publisher=कैलास प्रकाशन|year=२०१९|isbn=|location=औरंगाबाद|pages=४४०|language=मराठी}}</ref> धर्मांतरापूर्वी मुंबईत १९४५ मध्ये मुंबई येथे [[सिद्धार्थ लॉ कॉलेज, मुंबई|सिद्धार्थ महाविद्यावय]] स्थापन केले.तसेच औरंगाबाद येथे इ.स. १९५० मध्ये [[मिलिंद महाविद्यालय]] सुरू करून त्याच्या परिसरास ''नागसेनवन'' असे नाव दिले. त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानाला [[राजगृह]] असे नाव दिले. त्यांनी ''१४ ऑक्टोबर १९५६, नागपूर'' हा धर्मांतराचे स्थळ व दिवस जाहीर केला. त्यानंतर भारतातील सर्व राज्यांतून लक्षावधी अस्पृश्य लोक नागपूर येथे धम्म दीक्षेकरिता येऊ लागले.<ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म|last=संघरक्षित|first=महास्थवीर|publisher=द कॉर्पोरेट बॉडी ऑफ द बुद्धा एज्युकेशन फाऊंडेशन|year=१९९०|isbn=|location=तैवान|pages=१४०|language=मराठी}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/ambedkar_buddha/00_pref_unpub.html|शीर्षक=00_pref_unpub|संकेतस्थळ=www.columbia.edu|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> <span style="color: orange"> <blockquote>बाबासाहब करे पुकार बुद्ध धम्म का करो स्वीकार...</blockquote> <span style="color: blue"> <blockquote>आकाश पाताल एक करो बुद्ध धम्म का स्वीकार करो...</blockquote> अशा घोषणा देत आंबेडकरवाद्यांनी नागपूरात प्रवेश केला. नागपूर शहरात ५ लक्ष आंबेडकरानुयायी आले तेव्हा नागपूर शहराची लोकसंख्या दुप्पट झाली होती. त्या दिवशी [[विजयादशमी|अशोक विजयादशमी]] होती. [[सम्राट अशोक]] यांनी बौद्ध धम्माचा याच दिवशी स्वीकार केला होता. हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. [[श्रीलंका|श्रीलंकेचे]] बौद्ध भिक्खू [[महास्थविर चंद्रमणी]] यांचेकडून आंबेडकर व [[सविता आंबेडकर]] यांनी [[त्रिशरण]] व [[पंचशील]] ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली. त्यांनंतर नवदीक्षित बौद्ध आंबेडकरांनी स्वतः आपल्या सुमारे ५ लक्ष अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि [[बावीस प्रतिज्ञा]] देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/lokprabha/babasaheb-ambedkar-and-religion-change-290869/|title=बाबासाहेब आणि धर्मातर|date=2013-12-06|work=Loksatta|access-date=2018-03-30|language=mr-IN}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-babasaheb-ambedkar-column-2481860.html|title=डॉ. आंबेडकरांचा बौद्ध धम्म|date=2011-10-06|work=marathibhaskar|access-date=2018-03-14|language=mr}}</ref> आंबेडकरांनी १५ ऑक्टोबर रोजी सुद्धा ३ लक्ष अनुयायांना दीक्षा दिली, तर [[चंद्रपूर]] येथे १६ ऑक्टोबर रोजी ३ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तसेच अकोला येथे ५०० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तीन दिवसांतच आंबेडकरांनी १० लाखापेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांची संख्या १० लाखांनी वाढवली.<ref name="auto28">{{Cite book|title=डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा|last=लोखंडे|first=भाऊ|publisher=परिजात प्रकाशन|year=२०१२|isbn=|location=कोल्हापुर|pages=१५०|language=मराठी}}</ref> मार्च १९५९ च्या एका अहवालानुसार देशात १.५ ते २ कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=e-b2EzNRxQIC&printsec=frontcover&dq=ambedkar+and+buddhism&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiSiNXAuJnZAhXLro8KHR0HDhkQ6AEIJjAB#v=onepage&q=ambedkar%20and%20buddhism&f=false|title=Ambedkar and Buddhism|last=Sangharakshita|date=2006|publisher=Motilal Banarsidass Publishe|isbn=9788120830233|language=en}}</ref> बाबासाहेबांनी धम्मदीक्षेसाठी अजब बंगला वस्तुसंग्रहालयातील बुद्धमूर्ती मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते रविशंकर शुक्ला यांच्याकडून मागिवली होती.<ref>{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/babasaheb-ambedkar-had-taken-buddha-idol-from-madhya-pradesh-chief-minister-for-dhamma-daksha-125850294.html|title=बाबासाहेबांनी धम्मदीक्षेसाठी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून घेतली होती बुद्धमूर्ती|website=Divya Marathi}}</ref> लक्षावधी अनुयायांसह आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारव्यावर बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवन झाले. त्यांचे धर्मांतर जगातील एक सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते. आंबेडकरांना ''बौद्ध धर्माचे प्रवर्तक'' तसेच ''बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवक'' म्हणले जाऊ लागले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=३३२|language=मराठी}}</ref> महापरिनिर्वाणापर्यंत आंबेडकरांनी ३० लक्षापेक्षा जास्त लोकांना बौद्ध धर्मात आणण्याचे कार्य केले. [[अशोक|सम्राट अशोकानंतर]] बौद्ध धर्माचे प्रसार कार्य आंबेडकरांएवढे कोणत्याही भारतीयाने केले नाही.<ref>{{Cite book|title=आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास|last=गाठाळ|first=डॉ. एस.एस.|publisher=कैलास प्रकाशन|year=२०१९|isbn=|location=औरंगाबाद|pages=४४३|language=मराठी}}</ref> [[चित्र:22 Vows (in Marathi) administered by Most Revered Bodhisattva Dr. Babasaheb Ambedkar on the occasion of Buddhist Dhamma Deeksha on 14 October 1956 at Deeksha Bhoomi, Nagpur.jpg|thumb|right|२२ प्रतिज्ञांचा दीक्षाभूमीवरील स्तंभ]] आंबेडकरांनी बौद्धांना स्वतःच्या [[२२ प्रतिज्ञा]] वदवून घेतल्या. या बौद्ध धर्माचे सार आहेत. यांत बौद्ध धर्मात असलेला हिंदू देवी-देवता व संस्कृतीचा त्याग, बुद्धाचे पंचशील, त्रिशरण, अष्टांगमार्ग, दहा पारमिता, मानवी मूल्ये व तत्त्वे आहेत. या प्रतिज्ञा [[पंचशील]], [[अष्टांगिक मार्ग]] व [[दहा पारमिता]] अनुसरण्याच्या आहेत. आंबेडकरांच्या प्रतिज्ञा या आवाहन स्वरूपातील सूचनांसारखे आहेत. प्रतिज्ञा पाळण्याची ते कठोर सक्त ताकीद देत नाहीत किंवा कठोर भाषा वापरीत नाहीत. या २२ प्रतिज्ञा बौद्ध धर्माचा सांस्कृतिक भाग म्हणून महत्त्वाच्या आहेत.<ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म|last=संघरक्षित|first=महास्थवीर|publisher=द कॉर्पोरेट बॉडी ऑफ द बुद्धा एज्युकेशन फाऊंडेशन|year=१९९०|isbn=|location=तैवान|pages=१४९|language=मराठी}}</ref> अर्थतज्ज्ञ आणि राज्यसभेचे खासदार [[नरेंद्र जाधव]] म्हणतात की, "बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यावर त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. १४ ऑक्टोबर नंतर मुंबईत धर्मांतराचा मोठा सोहळा ठेवण्यात आला होता. त्यात प्रल्हाद केशव अत्रेंपासून अनेक नेते त्यात सहभागी होणार होते. मात्र त्यात डॉ. आंबेडकरांना सहभागी होता आले नाही. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला पण तो आचरण्यात आणण्याची यंत्रणा त्यांना उभारता आली नाही. ती यंत्रणा उभी राहिली मात्र आपापल्या पद्धतीने. अनेक ठिकाणी बौद्ध धर्माचे आचरण करण्यात येते पण त्याबद्दल प्रत्येकाची थिअरी असते. हे पद्धतशीरपणे व्हायला हवे होते, ते झाले नाही हे मान्य करावं लागेल."<ref name="ReferenceC"/> === आंबेडकरानंतर बौद्ध समाज === आंबेडकरांच्या निधनानंतर मुंबईहून त्यांच्या अस्थी [[दिल्ली]]ला नेण्यात आल्या. तेथे एक आठवड्यानंतर धर्मांतराचा कार्यक्रम होऊन ३०,००० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. नंतर अस्थींचे अनेक विभाजन केले गेले आणि त्यांचे भाग [[आग्रा]] सहित देशातील प्रमुख शहरात पाठवले गेले आणि प्रत्येक शहरात ठिकठिकाणी धर्मांतराचे कार्यक्रम झाले. अशाप्रकारे नागपूर येथील सामूदायिक धर्मांतरांची चळवळीची गती पुढे चालू राहिली. ७ डिसेंबर १९५६ ते १० फेब्रुवारी १९५६ पर्यंतच्या काळात [[मुंबई]], [[आग्रा]], [[दिल्ली]] यांसह देशातील वीस पेक्षा अधिक शहरांत धर्मांतराचे कार्यक्रम घडून आले. आंबेडकर यांच्या हस्ते दीक्षा घेतलेल्या १०,००,००० बौद्धांद्वारे दीक्षित नवबौद्धांची संख्या ४०,००,००० झाली.<ref name="auto55">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=Ambedkar and Buddhism|दुवा=https://books.google.co.in/books?id=e-b2EzNRxQIC&printsec=frontcover&dq=ambedkar+and+buddhism&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiSiNXAuJnZAhXLro8KHR0HDhkQ6AEIJjAB#v=onepage&q=ambedkar%20and%20buddhism&f=false|प्रकाशक=Motilal Banarsidass Publishe|भाषा=en|दिनांक=2006}}</ref> १९५१ च्या जनगणनेनुसार सर्व भारतात अवघे १,८०,८२३ बौद्ध होते. त्यापैकी [[महाराष्ट्र]]ात २,४८७, [[पंजाब]]ात १,५५०, [[उत्तर प्रदेश]]ात ३,२२१, [[मध्य प्रदेश]]ात २,९९१ आणि बाकीचे बहुतेक सर्व बौद्ध ईशान्य भारतात होते. इ.स. १९५१ ते १९६१ या दशतकात महाराष्ट्रातील बौद्धांची अधिकृत संख्या २,४८७ वरून २७,८९,५०१ पर्यंत पोहोचली. तर १९५१ ते १९६१ मध्ये भारतातील अधिकृत बौद्धांची लोकसंख्या १,६७१ टक्क्यांनी वाढून १,८०,८२४ वरून ३२,५०,२२७ पर्यंत पोहोचली होती. धर्मांतरापूर्वी महाराष्ट्रातील [[अनुसूचित जाती]]त महारांचे प्रमाण ७०% इतके होते. धर्मांतरामुळे त्यांची विभागणी ३५% बौद्ध, व ३५% हिंदू महार अशी झाली.<ref name="auto28" /><ref name=":0" /><ref>भारतीय जनगणना, १९५१ व १९६१</ref> ही सरकारी जनगणनेची आकडेवारी होती पण प्रत्यक्षात मात्र भारतातील धर्मांतरित बौद्धांची लोकसंख्या ही या जनगणनेतील बौद्ध लोकसंख्येपेक्षा कितीतरी पटींनी अधिक होती.<ref name="auto55"/> मार्च १९५९ पर्यंत भारतातील धर्मांतरित बौद्धांची संख्या जवळ जवळ १.५ ते २ कोटी होती, जी भारतातील ४.५% लोकसंख्या होती.<ref name="auto55"/> २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी ८७% पेक्षा जास्त लोक हे आंबेडकरवादी बौद्ध आहेत, ज्यांचे पूर्वज १९५६ मध्ये बौद्ध धर्मात परिवर्तित झाले होते.<ref>{{Cite web|url=https://www.financialexpress.com/india-news/dalits-who-converted-to-buddhism-better-off-in-literacy-and-well-being/745230/|title=Dalits who converted to Buddhism better off in literacy and well-being: Survey|date=2 July 2017}}</ref><ref>Peter Harvey, ''An Introduction to Buddhism: Teachings, History and Practices'', p. 400. Cambridge University Press, 2012, {{ISBN|978-052185-942-4}}</ref><ref>''The New York Times guide to essential knowledge: a desk reference for the curious mind''. Macmillan 2004, page 513.</ref><ref>{{Cite web|url=https://www.thequint.com/india/2017/06/17/dalits-converting-to-buddhism|title=Dalits Are Still Converting to Buddhism, but at a Dwindling Rate|date=17 June 2017|website=The Quint}}</ref> == महापरिनिर्वाण == {{मुख्य|चैत्यभूमी|महापरिनिर्वाण दिन|डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक}} [[चित्र:Maha Parinirvana of Dr. Babasaheb Ambedkar 05.jpg|thumb|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण]] [[चित्र:The ocean of people waving the mortal remains of Dr. Babasaheb Ambedkar towards the 'Chaitya Bhoomi', Mumbai, which had never been seen in the history (7 December 1956).jpg|thumb|आंबेडकरांची मुंबईतील अंत्ययात्रा, ७ डिसेंबर १९५६]] [[चित्र:Chaitya Bhoomi, Mumbai – Samadhi place of Dr. Babasaheb Ambedkar.jpg|thumb|[[चैत्यभूमी]], आंबेडकरांचे समाधी स्थळ]] [[नागपूर]] व [[चंद्रपूर]] येथील धर्मांतराचे झाल्यावर आंबेडकर [[दिल्ली]]ला परतले. त्यानंतर काही आठवड्यात २० नोव्हेंबर १९५६ मध्ये ते [[नेपाळ]]मधील [[काठमांडू]]ला ‘‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट‘’च्या चौथ्या परिषदेस हजर राहिले. तेथे त्यांनी ‘‘[[बुद्ध]] की [[कार्ल मार्क्स]]‘’ या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी ''भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्स पेक्षा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो'' असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी [[बनारस]]मध्ये दोन भाषणे दिली. दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभांत भाग घेतला. त्यानंतर त्यानी राज्यसभेच्या अधिवेशनात भाग घेतला आणि आपल्या ‘‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’‘ या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. ५ डिसेंबरच्या सायंकाळी ‘‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’‘ या ग्रंथाच्या प्रास्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे १२.१५ वाजता [[६ डिसेंबर]] [[इ.स. १९५६]] रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे निधन ([[महापरिनिर्वाण]]) झाले. त्यावेळी त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव [[मुंबई]]ला आणण्यात आले. मुंबई हे ठिकाण अत्यंविधीसीठी निश्चित झाले त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेल त्या साधनाने मुंबईला येऊ लागले. आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतरच्या सात आठवड्यांत त्यांनी बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी मोठे कार्य केले. आंबेडकरांची अंत्ययात्रा राजगृह (हिंदू कॉलनी), दादर येथून दुपारी १.४० वाजता निघाली. दादर व्हिन्सेन्ट रोड (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड), पोयबावडी, [[परळ]], एलफिन्स्टन ब्रिज, सयाी रोड, गोखले रोड (उत्तर व दक्षिण), रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत (आता चैत्यभूमी) सायकांळी ६ वाजता पोहोचली. चार मैल लांबीच्या या त्यांच्या अंत्ययात्रेत देशभरातून १५ लाखांवर लोक सामील झाले होते. ७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावर [[मुंबई]] मध्ये बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई हे त्यांच्या जीवनकार्यातील अधिकांश काळ मुख्यालय होते आणि तेथेच त्यांचे अजूनही सर्वात जास्त अनुयायी होते. मुंबई शहरातील ती सर्वात मोठी अत्यंयात्रा होती. त्यानंतर दहनसंस्कारास उपस्थित राहिलेल्यापैंकी एक लाख लोक त्यांच्या अस्थींबरोबर तैनातीने राजगृहापर्यंत गेले. परंतु दहनभूमी सोडण्यापूर्वी त्यांनी बाबासाहेबांच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी म्हणून बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार दीक्षा समारंभाचा कार्यक्रम होऊन तेथे उपस्थित असलेल्या बौद्ध भिक्खूंपैकी महापंडित डॉ. [[भदंत आनंद कौसल्यायन|आनंद कौसल्यायन]] यांनी त्रिशरण व पंचशील देऊन त्याच ठिकाणी १० लाख लोकांना बौद्धधम्माची दीक्षा दिली. एकाच वेळी दहा लक्षांवरील लोकांचे धर्मांतर हे जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते.<ref name=":0" /> आंबेडकरांचे दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले होते, तेथे भारत सरकारने [[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक]] निर्माण केले आहे. याला 'महापरिनिर्वाण स्थळ' म्हणूनही ओळखले जाते. १३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान [[नरेंद्र मोदी]] यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पन करण्यात आले. या स्मारकाच्या इमारतीची रचना पाने उघडलेल्या [[भारतीय संविधान]]ाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार "ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक" आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://lokmat.news18.com/news/ambitious-br-ambedkar-museum-inaugurated-by-pm-narendra-modinew-287075.html|शीर्षक=डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण|संकेतस्थळ=News18 Lokmat|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2020-01-20}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://m.jagran.com/delhi/new-delhi-city-ncr-pm-modi-inaugurate-dr-ambedkar-national-memorial-in-delhi-17818230.html|शीर्षक=पीएम मोदी ने अंबेडकर स्मारक का किया उद्घाटन, बोले- भ्रम फैलाती है कांग्रेस|access-date=2020-01-20|language=hi}}</ref> == वैयक्तिक जीवन == === कुटुंब === {{मुख्य|आंबेडकर कुटुंब}} [[चित्र:Rajagriha, Bombay, February 1934. (L to R) Yashwant, BR Ambedkar, Ramabai, Laxmibai, Mukundrao, and Tobby.jpg|thumb|right|300px|इ.स. १९३४ मध्ये मुंबईतील [[राजगृह]] येथील [[आंबेडकर कुटुंब]]ीय. चित्रात डावीकडून – [[यशवंत आंबेडकर|यशवंत]] (मुलगा), बाबासाहेब, [[रमाबाई आंबेडकर|रमाबाई]] (पत्नी), लक्ष्मीबाई (वहिणी; आनंदरावांची पत्नी), मुकंदराव (पुतण्या) व खाली बसलेला कुत्रा टॉब्बी.]] आंबेडकर आपली पत्नी [[रमाबाई आंबेडकर|रमाबाईंना]] प्रेमाने "रामू" म्हणून हाक मारत असत. त्यांनी रमाबाईंना लिहायला वाचायला शिकवले होते. बाबासाहेब विलायतेत असताना रमाबाई त्यांना स्वतः पत्र लिहित असत व त्यांची आलेली पत्रे वाचीत असत.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=८०|language=मराठी}}</ref> रमाबाई व बाबासाहेब यांना एकूण पाच अपत्य झाली – [[यशवंत आंबेडकर|यशवंत]], गंगाधर, रमेश, इंदू (मुलगी) व राजरत्न. यशवंत खेरीज इतर चार अपत्ये त्यांच्या वयाची दोन वर्षे पूर्ण होण्याच्या आतच दगावली. [[यशवंत आंबेडकर|यशवंत]] (१९१२–१९७७) हा एकमेव त्यांचा वंशज होता.<ref>{{Cite book|title=दलित समाजाचे पितामह डॉ. भीमराव आंबेडकर|last=जोगी|first=डॉ. सुनिल|publisher=डायमंड बुक्स|year=२००७|isbn=|location=|pages=५०|language=मराठी}}</ref> [[चित्र:Dr. B.R. Ambedkar with wife Dr. Savita Ambedkar in 1948.jpg|thumb|right|इ.स. १९४८ मध्ये दिल्ली येथे द्वितीय पत्नी [[डॉ. सविता आंबेडकर]] सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] इ.स. १९३५ मध्ये दीर्घ आजारानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या [[रमाबाई आंबेडकर|रमाबाई]] यांचे निधन झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/tyagmurti-ramabai/articleshow/69513517.cms|शीर्षक=त्यागमूर्ती रमाई! - tyagmurti ramabai|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://zeenews.india.com/hindi/zee-hindustan/video/aaj-ka-itihas-today-is-ramabai-ambedkar-death-anniversary/531810|शीर्षक=आज का इतिहास: आज हुआ था बाबा साहब भीमराव की पत्नी रमाबाई आंबेडकर का निधन|दिनांक=2019-05-27|संकेतस्थळ=Zee Hindustan|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> १९४० च्या दशकात [[भारताचे संविधान|भारतीय संविधानाचा]] मसुद्याचे काम पूर्ण करतावेळी डॉ. आंबेडकर खूप आजारी होते. त्यांच्या पायांमध्ये न्युरोपॅथीक{{मराठी शब्द सुचवा}} वेदना होत होत्या, त्यांना रात्री झोप येत नसे. ते [[इन्सुलिन]] आणि [[होमिओपॅथी]]ची औषधे घेत होते.<ref>{{Cite news|url=https://www.womensweb.in/2018/05/savita-ambedkar-discredited-caste-woman-may18wk3/|title=The Woman Behind Dr. Ambedkar – Why Are Our Women Denied Their Rightful Place In History?|date=22 May 2018|work=Women's Web: For Women Who Do|access-date=13 November 2018|language=en-US}}</ref> यावर उपचार घेण्यासाठी ते मुंबईला गेले आणि तेथे त्यांची डॉ. [[शारदा कृष्णराव कबीर]] यांच्याशी भेट झाली. कबीर या पुण्याच्या [[सारस्वत]] [[ब्राह्मण]] कुटुंबातील होत्या.<ref>{{Cite book|title=Maaisahebanche Agnidivya|last=Sukhadeve|first=P. V.|publisher=Kaushaly Prakashan|year=|isbn=|location=|pages=15|language=Marathi}}</ref> डॉ. कबीर यांची आंबेडकरांची वैद्यकीय काळजी घेतली. पुढे आंबेडकरांनी कबीरांशी १५ एप्रिल, १९४८ रोजी [[नवी दिल्ली]] येथील आपल्या निवासस्थानी नोंदणी पद्धतीने विवाह केला. विवाहसमयी बाबासाहेबांचे वय ५७ वर्ष तर शारदा कबीर यांचे वय ३९ वर्ष होते.<ref>{{cite book |last=Keer |first=Dhananjay |title=Dr. Ambedkar: life and mission |year=2005 |origyear=1954 |publisher=Popular Prakashan |location=Mumbai |pages=403–404 |isbn=81-7154-237-9 |url=https://books.google.com/books?id=B-2d6jzRmBQC&pg=PA394 |accessdate=13 June 2012}}</ref> विवाहानंतर शारदा कबीरांनी '[[सविता आंबेडकर|सविता]]' हे नाव स्वीकारले. लग्नानंतरही पूर्वीच्या शारदा नावावरून बाबासाहेब आंबेडकर त्यांना प्रेमाने ''शारू'' नावानेच हाक मारत असत.<ref>{{cite web | last=Pritchett | first=Frances |url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/1940s.html | title=In the 1940s | accessdate=13 June 2012 | deadurl=no | archiveurl=https://web.archive.org/web/20120623190913/http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/1940s.html | archivedate=23 June 2012 | df=dmy-all }}</ref> सविता आंबेडकरांना अपत्य नव्हते. आंबेडकरानुयायी लोक सविता आंबेडकरांना आदराने 'माई' किंवा 'माईसाहेब' म्हणत असत. मुंबईमध्ये २९ मे, २००३ रोजी वयाच्या ९३व्या वर्षी सविताबाईंचे त्यांचे निधन झाले.<ref>{{cite web |url=http://www.rediff.com/news/2003/may/29mai.htm |title=Archived copy |accessdate=20 जून 2017 |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20161210075024/http://www.rediff.com/news/2003/may/29mai.htm |archivedate=10 December 2016 |df=dmy-all }}</ref><ref>{{Cite web|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/ambedkar_buddha/00_pref_unpub.html|title=00_pref_unpub|last=Pritchett|first=Frances|website=Columbia.edu|access-date=11 January 2020}}</ref><ref>{{Cite news|url=https://www.loksatta.com/lekha-news/the-buddha-and-his-dhamma-dr-b-r-ambedkar-1594868/|title=उपोद्घाताची कथा..|date=3 December 2017|work=Loksatta|access-date=11 January 2020|language=mr-IN}}</ref><ref>{{Cite news|url=https://m.timesofindia.com/india/PM-expresses-grief-over-death-of-Savita-Ambedkar/amp_articleshow/47857884.cms|title=PM expresses grief over death of Savita Ambedkar – Times of India|work=The Times of India|access-date=11 January 2020|language=en}}</ref><ref>{{Cite news|url=https://m.timesofindia.com/city/mumbai/B-R-Ambedkars-widow-passes-away/amp_articleshow/47838403.cms|title=B R Ambedkar's widow passes away – Times of India|work=The Times of India|access-date=11 January 2020|language=en}}</ref> यशवंत आंबेडकरांचा विवाह [[मीरा आंबेडकर|मीरा]] यांचेशी झाला. त्यांना एकूण चार अपत्ये झाली, ती पुढील प्रमाणे : [[प्रकाश आंबेडकर|प्रकाश]] (बाळासाहेब), रमाबाई, [[भीमराव यशवंत आंबेडकर|भीमराव]] व [[आनंदराज आंबेडकर|आंनदराज]]. प्रकाश आंबेडकरांचे लग्न अंजली यांचेशी झाले असून त्यांना [[सुजात आंबेडकर|सुजात]] हा एक मुलगा आहे. तर रमाबाईंचा विवाह प्राध्यापक व अभ्यासक [[आनंद तेलतुंबडे|आनंद तेलतुबंडे]] यांचेशी झालेला असून त्यांना दोन मुली आहेत. भीमराव यांना एक मुलगी आहे व आनंदराज यांनाही दोन मुलगे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतण्या आनंदराव यांचे नातू [[राजरत्न आंबेडकर|राजरत्न]] आहेत, जे सध्या [[भारतीय बौद्ध महासभा|भारतीय बौद्ध महासभेचे]] राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. [[आंबेडकर कुटुंब]]ातील हे सदस्य मात्र राजकारण, समाजकारण व [[आंबेडकरवादी चळवळ]]ीशी, तसेच बौद्ध चळवळींमध्ये काम करतात. === भाषाज्ञान === [[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar written a letter to the Bonn University in fluent German language.jpg|thumb|300px|right|२५ फेब्रुवारी १९२१ रोजी जर्मनीतील बॉन विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी आंबेडकरांनी तिथल्या प्रशासनास अस्खलित जर्मन भाषेत लिहिलेले पत्र.<ref name="auto29">{{Cite web|url=https://www.loksatta.com/mumbai-news/dr-babasaheb-ambedkar-autobiography-marathi-articles-1452080/|title=डॉ. आंबेडकर चरित्रातील अज्ञात जर्मन दुवा!|date=21 एप्रिल 2017|website=Loksatta|url-status=live}}</ref>]] बाबासाहेब आंबेडकर हे [[बहुभाषी]] होते. ते [[मराठी भाषा|मराठी]], [[संस्‍कृत भाषा|संस्कृत]], [[पाली भाषा|पाली]], [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]], [[हिंदी भाषा|हिंदी]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]], [[जर्मन भाषा|जर्मन]], [[फारसी भाषा|फारसी]], [[गुजराती भाषा|गुजराती]], [[बंगाली भाषा|बंगाली]], [[कन्नड भाषा|कन्नड]] अशा अकरा पेक्षा अधिक अनेक भारतीय व विदेशी भाषा शिकलेले होते. यापैकी इंग्रजी, हिंदी, गुजराती, व मराठीसह अनेक [[भाषा]]ंवर त्यांचे प्रभुत्व होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=७१, ८१, ८८, ८९, ९०|language=मराठी}}</ref><ref>{{Cite book|title=माझी आत्मकथा|last=आंबेडकर|first=डॉ. बाबासाहेब|publisher=कौशल्य प्रकाशन|year=२०१४|isbn=|location=औरंगाबाद|pages=२०, २३, १४४, १४९, १५०|language=मराठी}}</ref> जर्मन व फ्रेंच भाषा त्यांनी कोलंबिया विद्यापीठात आत्मसात केल्या.<ref name="auto29" /> === देव आणि धर्माबद्दल विचार === डॉ. बाबासाहेब आंबेडकर [[नास्तिकता|नास्तिक]] होते. त्यांचा [[देव|देवावर]] अजिबात विश्वास नव्हता. पण ते [[निधर्मी]] किंवा [[धर्मविरोधी]] नव्हते, तर समाजासाठी [[धर्म]] आवश्यक आहे, हे त्यांनी मान्य केले. त्यांच्यासाठी धर्म हा [[नैतिक पाठराखण|नैतिक संहिता]], [[समता|समानता]], [[प्रेम]], [[न्याय]] यासारख्या मूल्यांचा संच म्हणून वैध होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.forwardpress.in/2016/06/phule-ambedkar-ki-vaichariki-aur-virasat_bajrang-bihari-yiwari/|title=फुले-आंबेडकर की वैचारिकी और विरासत|last=तिवारी|first=Bajrang Bihari Tiwari बजरंग बिहारी|date=2016-06-05|website=फॉरवर्ड प्रेस|language=hi-IN|access-date=2021-08-27}}</ref> त्यांनी [[धर्मनिरपेक्षता]] या तत्त्वाचा पुरस्कार केला, तसेच त्यांनी संविधानामार्फत भारतीय राजकीय-सामाजिक समाज जीवनामध्ये हे तत्त्व रुजवले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/vishesh-news/dr-ambedkar-and-secularism-1167319/|title=डॉ. आंबेडकर आणि धर्मनिरपेक्षता|date=2015-12-06|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2021-08-27}}</ref> स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म मला आवडतो, हे त्यांचे प्रचलित कथन आहे. मानव आणि धर्म या दोघांत तुलना करताना त्यांनी मानवास अधिक महत्त्वाचे ठरवले, तर धर्माला दुय्यम ठरवले. ते असे म्हणाले की, मानव हा धर्मासाठी नसून धर्म हा माणसासाठी आहे. आधुनिक जगामध्ये विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारा धर्म त्यांना अपेक्षित होता. त्यामुळे त्यांनी बुद्ध धम्माला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवी मूल्य असणारा जगासाठी सर्वात उपयुक्त धर्म म्हटले आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचा कल बौद्ध धम्म अनुसरण्याकडे झुकला, आणि आयुष्याच्या अगदी अंतिम महिन्यांत त्यांनी अधिकृतपणे बौद्ध धम्म स्वीकारला. == पत्रकारिता == {{See also|:वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे}} [[चित्र:Cover page of Dr. Babasaheb Ambedkar's 'Mooknayak'.jpg|thumb|left|मूकनायकचा पहिला अंक, ३१ जानेवारी १९२०]] [[चित्र:Cover page of Dr. Babasaheb Ambedkar's 'Bahishkrut Bharat' Fortnightly.jpg|thumb|right|[[बहिष्कृत भारत]]चा २३ डिसेंबर १९२७ रोजीचा अंक]] २०२०मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार आंबेडकर प्रभावी पत्रकार व संपादक होते,<ref>{{Cite web|url=https://www.forwardpress.in/2020/01/mooknayak-100-years-journalism-ambedkar-hindi/|title=डॉ. आंबेडकर की पत्रकारिता : ‘मूकनायक’ से ‘प्रबुद्ध भारत’ की यात्रा|first=Siddharth|last=सिद्धार्थ|date=26 जाने, 2020|website=फॉरवर्ड प्रेस}}</ref> वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजोन्नती करण्यासाठी त्यांनी एकूण ५ वृत्तपत्रे सुरू केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.forwardpress.in/2017/07/ambedkars-journalism-and-its-significance-today/|शीर्षक=Ambedkar’s journalism and its significance today|last=चौबे|पहिले नाव=Kripashankar Chaube कृपाशंकर|दिनांक=2017-07-05|संकेतस्थळ=Forward Press|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://velivada.com/2018/03/28/dr-ambedkar-as-a-journalist/|शीर्षक=Dr. Ambedkar As A Journalist|दिनांक=2018-03-28|संकेतस्थळ=Velivada|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref><ref name="auto49">https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand17/index.php/23-2015-01-15-05-42-45/9964-2012-06-14-09-33-10?showall=&start=12</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://prahaar.in/%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac/|title=पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर {{!}}|last=Sawant|first=Rajesh|language=en-US|access-date=2021-06-08}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.mahamtb.com/Encyc/2017/12/6/Article-on-journalist-babasaheb-Ambedkar-by-ravindra-gole.html|शीर्षक=पत्रकार आंबेडकर|संकेतस्थळ=www.mahamtb.com|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref><ref>{{Cite journal|url=http://shodhganga.inflibnet.ac.in/handle/10603/104917|title=Dr Ambedkar as a journalist a study|date=31 डिसें, 2002}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.beedlive.com/newsdetail.php|शीर्षक=beedlive|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=www.beedlive.com|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref><ref name="auto14">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.mahanews.gov.in/Home/FrontMantralayDetails.aspx?str=utYf/MWKOh8=|शीर्षक=डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक बहुआयामी व्यक्तीमत्त्व - डॉ. गंगाधर पानतावणे|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> ते त्यांच्या मते ''कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते.'' त्यांनी आपल्या चळवळीत वेगवेगळ्या कालावधीत पाच वर्तमानपत्रे वापरली.<ref name="auto49" /><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.forwardpress.in/2017/02/baba-sahab-dr-ambedkar-ka-srijnatmak-sahity/|title=बाबा साहेब डा. आंबेडकर का सृजनात्मक साहित्य|date=2017-02-10|work=फॉरवर्ड प्रेस|access-date=2018-03-26|language=hi-IN}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://prahaar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC/|title=पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर|website=prahaar.in|language=en-US|access-date=2018-03-26}}</ref> ३१ जानेवारी १९२० रोजी, आंबेडकरांनी अस्पृश्यांवरील अन्याय दाखविण्यासाठी ''[[मूकनायक]]'' हे पहिले [[पाक्षिक]] सुरू केले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-51311062|शीर्षक=डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'मूकनायक'ची आजही गरज का आहे?|last=येंगडे|first=सूरज|date=2020-01-31|work=BBC News मराठी|access-date=2020-04-09|language=mr}}</ref> यासाठी त्यांना [[कोल्हापूर संस्थान|कोल्हापूर संस्थानाचे]] छत्रपती [[शाहू महाराज]] यांनी आर्थिक मदत केली होती. ३ एप्रिल, इ.स. १९२४ रोजी त्यांनी ''[[बहिष्कृत भारत]]'' हे वृत्तपत्र सुरू केले. त्यांनी २९ जून १९२८ रोजी ''[[समता (वृत्तपत्र)|समता]]'' हे वृत्तपत्र सुरू केले. हे [[समाज समता संघ|समाज समता संघाचे]] मुखपत्र होते. २४ फेब्रुवारी १९३० रोजी त्यांनी [[जनता (वृत्तपत्र)|जनता]] तर ४ फेब्रुवारी १९५६ मध्ये [[प्रबुद्ध भारत]] हे वृत्तपत्र सुरू केले. इ.स. १९४४ मध्ये आंबेडकरांनी "आम्ही शासनकर्ती जमात बनणार" या शीर्षकाखाली ''जनता'' वृत्तपत्रात लेख लिहिला. या वृत्तपत्रांद्वारे आपल्या विचारांनी त्यांनी स्पृश्य आणि अस्पृश्यांना जागृत केले. त्यांची प्रत्रकारिता प्रभावी होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mahamtb.com/Encyc/2017/12/6/Article-on-journalist-babasaheb-Ambedkar-by-ravindra-gole.html|title=पत्रकार आंबेडकर|website=mahamtb.com|language=en|access-date=2018-03-26}}</ref> आंबेडकर हे इंग्रजी भाषेचे विद्वान होते, परंतु त्यावेळी महाराष्ट्रातील बहुतांश दलित जनता केवळ मराठी वाचत असे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.forwardpress.in/2017/02/baba-sahab-dr-ambedkar-ka-srijnatmak-sahity/|शीर्षक=बाबा साहेब डा. आंबेडकर का सृजनात्मक साहित्य|last=राजबहादुर|पहिले नाव=Raj Bahadur|दिनांक=2017-02-10|संकेतस्थळ=फॉरवर्ड प्रेस|भाषा=hi-IN|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> त्यामुळे त्यांनी ही सर्व पाक्षिके व साप्ताहिके मराठी भाषेमध्ये प्रकाशित केली. [[गंगाधर पानतावणे]]यांच्या १९८७मधील बाबासाहेबांच्या पत्रकारितेवरील पी.एच.डी. शोध प्रबंधानुसार"या मुकनायकाने (आंबेडकर) बहिष्कृत भारतामधील लोकांना प्रबुद्ध भारताकडे नेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान पत्रकार होते."<ref name="auto14" /> == पुरस्कार आणि सन्मान == [[चित्र:Dr. Ambedkar with Mr. Wallace Stevens at Columbia University, New York (USA), while receiving LL.D. (Doctorate of Laws) for being the 'Chief Architect of the Constitution of India'.jpg|thumb|५ जून १९५२ रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर [[कोलंबिया विद्यापीठ]]ाची मानध एलएल.डी. ही डॉक्टरेट पदवी स्वीकारल्यानंतर त्यांच्यासोबत [[वॅलन्स स्टीव्हन्स]].]] [[चित्र:D.Litt. Degree Certificate of Dr. B. R. Ambedkar from Osmania University.jpg|thumb|१२ जानेवारी १९५३ रोजी, हैदराबादच्या [[उस्मानिया विद्यापीठ]]ाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेली डी.लिट्. ही मानद पदवी]] === राष्ट्रीय सन्मान === * '''भारतरत्न''' : सन १९९० मध्ये आंबेडकरांना मरणोत्तर "[[भारतरत्न]]" हा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.<ref>{{Cite news|url=https://www.mapsofindia.com/my-india/india/list-of-bharat-ratana-award-winners|title=List of Bharat Ratna Award Winners 1954–2017|date=12 July 2018|work=My India|access-date=17 January 2020}}</ref><ref>{{cite web|url=http://www.bharatratna.co.in/bharat-ratna-awardees.htm|title=List Of Bharat Ratna Awardees|website=bharatratna.co.in|access-date=17 January 2020}}</ref> आंबेडकरांना भारतरत्न देण्याचे [[भारत सरकार]]ने एप्रिल १९९० च्या पहिल्या आठवड्यात जाहिर केले. आणि [[१४ एप्रिल]] [[इ.स. १९९०|१९९०]] रोजी त्यांना मरणोत्तर [[भारतरत्‍न]] या पुरस्काराने गौरवले गेले. डॉ. आंबेडकरांना दिलेला ‘[[भारतरत्न]]' पुरस्कार भारताचे राष्ट्रपती [[रामस्वामी वेंकटरमण]] यांचे हस्ते डॉ. [[सविता आंबेडकर]] यांनी स्वीकारला. [[१४ एप्रिल]] [[इ.स. १९९०|१९९०]] हा त्यांचा शताब्धी जयंती दिन होता. हा पुरस्कार सोहळा [[राष्ट्रपती भवन]]ातील दरबार हॉल/ अशोक हॉलमध्ये संपन्न झाला होता.<ref>{{Cite book|title=माईसाहेबांचे अग्निदिव्य|last=सुखदेवे|first=पी.व्ही.|publisher=कौशल्य प्रकाशन|year=|isbn=|location=|pages=५०|language=मराठी}}</ref> === मानद पदव्या === * '''डॉक्टर ऑफ लॉ''' (एलएलडी) : ही सन्माननीय पदवी ५ जून १९५२ रोजी अमेरिकेतील [[कोलंबिया विद्यापीठ]]ाने प्रदान केली. 'भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मंत्रिमंडळाचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य, भारताच्या प्रमुख नागरिकांपैकी एक, एक महान समाजसुधारक आणि मानवी हक्कांचा शूर समर्थक' असे कोलंबिया विद्यापीठाने त्यांना दिलेल्या मानपत्रात संबोधण्यात आले आहे.<ref>{{cite web|url=https://globalcenters.columbia.edu/content/bhimrao-ramji-ambedkar|title=Bhimrao Ramji Ambedkar {{!}} Columbia Global Centers|website=globalcenters.columbia.edu|access-date=13 November 2018}}</ref><ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२७९|language=मराठी}}</ref> * '''डॉक्टर ऑफ लिटरेचर''' (डी.लिट.) : ही सन्माननीय पदवी १२ जानेवारी १९५३ रोजी [[तेलंगाणा]] राज्यातील हैदराबादमधील [[उस्मानिया विद्यापीठ]]ाने प्रदान केली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=कोल्हापूर|pages=२७|language=मराठी}}</ref> === बौद्ध उपाध्या === भारतीय बौद्ध विशेषतः [[नवयान]]ी अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना '[[बोधिसत्त्व]]' व '[[मैत्रेय]]' मानतात.<ref>{{स्रोत पुस्तक|author= Fitzgerald, Timothy|शीर्षक= The Ideology of Religious Studies|दुवा=https://books.google.com/books?id=R7A1f6Evy84C&pg=PA129| year=2003|प्रकाशक= Oxford University Press|isbn= 978-0-19-534715-9|page=129}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|author=M.B. Bose|editor=Tereza Kuldova and Mathew A. Varghese|शीर्षक=Urban Utopias: Excess and Expulsion in Neoliberal South Asia |दुवा=https://books.google.com/books?id=6c9NDgAAQBAJ&pg=PA144 |year=2017|प्रकाशक=Springer|isbn=978-3-319-47623-0|pages=144–146}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.esakal.com/sampadakiya/sudhir-maske-article-dr-br-ambedkar-241452|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकर: प्रज्ञा, शिल, करुणेचा महासागर ! &#124; eSakal|website=www.esakal.com}}</ref> इ.स. १९५५ मध्ये, [[काठमांडू]], [[नेपाळ]] येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी बौद्ध [[भिक्खू]]ंनी त्यांना 'बोधिसत्व' ही उपाधी प्रदान केली. त्यानंतर [[दलाई लामा]] एकदा डॉ. आंबेडकरांना भेटले असता दलाई लामांनी सुद्धा त्यांना 'बोधिसत्व' संबोधले होते. === टपाल तिकिटे === [[भारतीय टपाल सेवा|भारतीय टपाल]]ने इ.स. १९६६, १९७३, १९९१, २००१ आणि २०१३ मध्ये आंबेडकरांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची टपाल तिकिटे काढली होती. याशिवाय इ.स. २००९, २०१५, २०१६ व २०१७ मध्ये त्यांना अन्य टपाल तिकिटांवर चित्रित केले गेले आहे.<ref>[https://colnect.com/en/stamps/years/country/8663-India/item_name/Ambedkar Ambedkar on stamps]. colnect.com</ref><ref>[[commons:Category:B. R. Ambedkar on stamps|B. R. Ambedkar on stamps]]. commons.wikimedia.org</ref> === नाणे === * इ.स. १९९० मध्ये, भारत सरकारने आंबेडकरांची १००वी जयंती साजरी करण्याकरिता त्यांच्या सन्मानार्थ ₹१ चे नाणे काढले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://drantiques.in/2018/11/03/dr-bhim-rao-ambedkar-centenary-special-coin-commemoration-1990/|title=Dr Bhimrao Ambedkar centenary special coin commemoration (1990):- – Dr. Antiques}}</ref> * आंबेडकरांची १२५व्या जयंतीच्या निमित्ताने ₹१० आणि ₹१२५ची नाणी २०१५ मध्ये काढले गेले होते. या सर्व नाण्यांवर एका बाजूला आंबेडकरांचे चित्र कोरलेले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.financialexpress.com/economy/pm-narendra-modi-releases-rs-10-rs-125-commemorative-coins-honouring-dr-babasaheb-ambedkar/175185/|title=PM Narendra Modi releases Rs 10, Rs 125 commemorative coins honouring Dr Babasaheb Ambedkar|date=6 December 2015|website=The Financial Express|access-date=16 January 2019}}</ref> === तैलचित्रे === * [[मंत्रालय]] (महाराष्ट्र) : मंत्रालयाच्या इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र व त्यासोबत संविधान प्रस्ताविकेचे अनावरण ९ सप्टेंबर २०१९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री [[देवेंद्र फडणवीस]] यांच्या हस्ते करण्यात आले. हे तैलचित्र रमेश कांबळे यांनी साकारले होते.<ref>https://www.tarunbharat.com/news/721634</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.maharashtratoday.co.in/dr-babasaheb-ambedkar-constitution-in-mantralaya/|शीर्षक=मंत्रालयात उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्र व संविधानाच्या प्रास्ताविकेचे अनावरण|दिनांक=2019-09-08|संकेतस्थळ=Maharashtra Today|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> === द कोलंबियन्स अहेड ऑफ देअर टाइम === सन २००४ मध्ये [[कोलंबिया विद्यापीठ]]ाने आंबेडकरांचा सर्वश्रेष्ठ विद्वान म्हणून सन्मान केला. इ.स. २००४ मध्ये आपल्या स्थापनेला २५० वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात आजपर्यंत शिकलेल्या सर्वात बुद्धिमान अशा शंभर सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्यांची 'द कोलंबियन्स अहेड ऑफ देअर टाइम' नावाने एक यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यात 'भीमराव आंबेडकर' हे नाव पहिल्या स्थानावर होते. यावेळी विद्यापीठाने आंबेडकरांचा उल्लेख "आधुनिक भारताचा निर्माता" असा केला होता.<ref>{{Cite web|url=https://lokmat.news18.com/amp/news/article-70063.html|title=कोलंबिया विद्यापीठात महामानवाचा गौरव &#124; News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News|website=lokmat.news18.com}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://c250.columbia.edu/c250_celebrates/remarkable_columbians/bhimrao_ambedkar.html|title=Bhimrao Ambedkar|website=c250.columbia.edu|access-date=2018-03-19}}</ref> "विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठाच्या ४५० वर्षांच्या इतिसाहात डॉ. आंबेडकर यांच्यासारखा अत्यंत विद्वान विद्यार्थी एकही नव्हता", असे खुद्द विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मला प्रत्यक्ष सांगितल्याचे [[भालचंद्र मुणगेकर]] यांनी म्हटले.<ref name="auto32">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/babasaheb-understood-by-world-but-not-in-india/articleshow/60819188.cms|शीर्षक=जगाला बाबासाहेब समजले देशाला नाहीच - babasaheb understood by world, but not in india|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> === गुगल डुडल === [[गुगल]]ने १४ एप्रिल २०१५ रोजी आपले मुख्यपृष्ठ डुडलच्या माध्यमातून आंबेडकरांचा १२४वा जन्मदिवस साजरा केला होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://lh3.googleusercontent.com/vk66VJ12cmvzjaxJJbWrpz8bDWPaRTxC5Ta6SNvi5hlUXlJfm3cH-yKHwzHG9pk3vWIz5cvYE-6xMiHGE_7s91fy_aLVBJqxSNWpf_E |title=Archived copy |accessdate=2015-04-14 |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20150414003026/http://lh3.googleusercontent.com/vk66VJ12cmvzjaxJJbWrpz8bDWPaRTxC5Ta6SNvi5hlUXlJfm3cH-yKHwzHG9pk3vWIz5cvYE-6xMiHGE_7s91fy_aLVBJqxSNWpf_E |archivedate=14 April 2015 |df=dmy-all}}</ref><ref>{{स्रोत बातमी|last1=Gibbs|first1=Jonathan|title=B. R. Ambedkar's 124th Birthday: Indian social reformer and politician honoured with a Google Doodle|url=https://www.independent.co.uk/life-style/gadgets-and-tech/news/b-r-ambedkar-indian-social-reformer-and-politician-honoured-with-a-google-doodle-10174529.html|accessdate=14 April 2015|publisher=The Independent|date=14 April 2015|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20150414000658/http://www.independent.co.uk/life-style/gadgets-and-tech/news/b-r-ambedkar-indian-social-reformer-and-politician-honoured-with-a-google-doodle-10174529.html|archivedate=14 April 2015|df=dmy-all}}</ref> हे डुडल [[भारत]], [[अर्जेंटिना]], [[चिली]], [[आयर्लंड]], [[पेरू]], [[पोलंड]], [[स्वीडन]] आणि [[युनायटेड किंग्डम]] या देशांमध्ये चित्रित करण्यात आले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://indianexpress.com/article/trending/google-tributes-doodle-to-b-r-ambedkar-for-125th-birth-anniversary/|title=B R Ambedkar 124th birth anniversary: Google doodle changes in 7 countries as tribute|date=14 April 2015|work=The Indian Express|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20150707224447/http://indianexpress.com/article/trending/google-tributes-doodle-to-b-r-ambedkar-for-125th-birth-anniversary/|archivedate=7 July 2015|df=dmy-all}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.dnaindia.com/india/report-google-doodle-marks-dr-br-ambedkar-s-124th-birth-anniversary-2077330|title=Google's BR Ambedkar birth anniversary doodle on 7 other countries apart from India|date=14 April 2015|work=dna|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20150707202543/http://www.dnaindia.com/india/report-google-doodle-marks-dr-br-ambedkar-s-124th-birth-anniversary-2077330|archivedate=7 July 2015|df=dmy-all}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.telegraph.co.uk/technology/google/google-doodle/11534732/B.R.-Ambedkar-a-hero-of-Indias-independence-movement-honoured-by-Google-Doodle.html|title=B.R. Ambedkar, a hero of India's independence movement, honoured by Google Doodle|date=14 April 2015|work=Telegraph.co.uk|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20160105014345/http://www.telegraph.co.uk/technology/google/google-doodle/11534732/B.R.-Ambedkar-a-hero-of-Indias-independence-movement-honoured-by-Google-Doodle.html|archivedate=5 January 2016|df=dmy-all}}</ref> === ट्विटर इमोजी === इ.स. २०१७ मध्ये, १२६व्या आंबेडकर जयंतीनिमित्त [[ट्विटर]]कडून खास इमोजी तयार करून आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/desh-videsh-news/twitter-salutes-iconic-dr-ambedkar-with-emoji-hashtags-1451841/|शीर्षक=बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरकडून खास इमोजी|date=2017-04-13|work=Loksatta|access-date=2020-01-20|language=मराठी}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://m.lokmat.com/storypage.php?catid=2&newsid=18865198|शीर्षक=डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरचे खास हॅशटॅग|date=2017-04-14|work=Lokmat|access-date=2020-01-20|language=mr}}</ref> === समर्पित विशेष दिवस === * [[महाराष्ट्र]]ात आंबेडकरांची जयंती "[[ज्ञान दिन]]" म्हणून साजरी केली जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bhaskar.com/|शीर्षक=Hindi News; Latest Hindi News, Breaking Hindi News Live, Hindi Samachar (हिंदी समाचार), Hindi News Paper Today|संकेतस्थळ=Dainik Bhaskar|भाषा=hi|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.majhapaper.com/विषय/%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8/|शीर्षक=ज्ञान दिवस Archives|संकेतस्थळ=Majha Paper|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.india.com/marathi/maharashtra/babasaheb-ambedkar-jayanti-2017-ambedkar-jayanti-to-be-celebrated-as-gyan-diwas/|title=Babasaheb Ambedkar Jayanti 2017: Ambedkar Jayanti to be celebrated as ‘Gyan Diwas’ {{!}} डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आता ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी होणार|last=desale|first=sunil|website=India.com|language=en|access-date=2020-01-20}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://lokmat.news18.com/maharastra/ambedkar-jayanti-celebrated-as-world-knowledge-day-258209.html|शीर्षक=डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आता 'ज्ञान दिवस' म्हणून साजरा होणार {{!}} News – News18 Lokmat, Today's Latest Marathi News|संकेतस्थळ=News18 Lokmat|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> आंबेडकरांना 'ज्ञानाचे प्रतीक' मानले जाते. [[महाराष्ट्र शासन]]ाने इ.स. २०१७ मध्ये आंबेडकर जयंती 'ज्ञान दिन' म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://aajdinank.com/news/news/maharashtra/3595/DR.AMBEDKAR.html|शीर्षक=डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आता ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी होणार|संकेतस्थळ=http://aajdinank.com/|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.mahapolitics.com/%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82/|शीर्षक=डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मदिवस ज्ञान दिवस म्हणून होणार साजरा – Mahapolitics|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> * [[७ नोव्हेंबर]] हा आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिवस महाराष्ट्रामध्ये '[[विद्यार्थी दिन (महाराष्ट्र)|विद्यार्थी दिन]]' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाने हा निर्णय २७ ऑक्टोबर २०१७ रोजी घेतला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.esakal.com/pune/pune-news-dr-ambedkar-79512|शीर्षक=डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन आता विद्यार्थी दिवस|website=www.esakal.com|language=mr|access-date=2020-01-20}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://m.lokmat.com/mumbai/architect-constitution-dr-november-7-student-day-favor-dr-babasaheb-ambedkar/|शीर्षक=राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रीत्यर्थ ७ नोव्हेंबर ‘विद्यार्थी दिवस’|date=2017-10-28|work=Lokmat|access-date=2020-01-20|language=मराठी}}</ref> आंबेडकर हे आदर्श विद्यार्थी होते, ते विद्वान असूनही त्यांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले. या दिवशी राज्यातील सर्व [[शाळा]] आणि [[कनिष्ठ महाविद्यालय]]ात आंबेडकरांच्या विविध पैलूंवर अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE/|शीर्षक=बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन “विद्यार्थी दिवस’ ओळखला जाणार {{!}} Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.|website=www.dainikprabhat.com|language=en-US|access-date=2020-01-20}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://www.loksatta.com/mumbai-news/ambedkar-admission-day-will-celebrate-as-a-student-day-1576631/|शीर्षक=आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन आता विद्यार्थी दिवस|date=2017-10-28|work=Loksatta|access-date=2020-01-20|language=mr-IN}}</ref> * आंबेडकरांच्या सन्मानार्थ [[भारतीय संविधान दिन]] (राष्ट्रीय विधी दिन) [[२६ नोव्हेंबर]] रोजी साजरा केला जातो.<ref>{{cite web|title=Govt. to observe November 26 as Constitution Day|url=http://www.thehindu.com/news/cities/mumbai/live-pm-modi-at-mumbai-lays-foundation-for-fourth-terminal-at-jnpt/article7749798.ece|publisher=द हिन्दू|accessdate=20 November 2015|date=11 October 2015}}</ref> भारत सरकारने आंबेडकरांचे १२५वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला.<ref>{{Cite web|url=https://aajtak.intoday.in/education/story/constitution-day-samvidhan-divas-26-november-dr-bhim-rao-ambedkar-tedu-1-1140319.html|title=Constitution Day: ऐसे बना था भारत का संविधान, डॉ. अंबेडकर ने निभाया अहम रोल|website=aajtak.intoday.in}}</ref> संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो.<ref name=IT>{{cite news|title=November 26 to be observed as Constitution Day: Facts on the Constitution of India|url=http://indiatoday.intoday.in/education/story/constitution-of-india/1/496659.html|accessdate=20 November 2015|work=इंडिया टुडे|date=12 October 2015}}</ref><ref>{{cite web|title=Law Day Speech|url=http://supremecourtofindia.nic.in/speeches/lawdayspeech.pdf|publisher=Supreme Court of India|accessdate=20 November 2015}}</ref> महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ला आदेश काढून '२६ नोव्हेंबर' हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.lokmat.com/nagpur/constitution-day-special-craftsman-e-z-khobragade/|शीर्षक=संविधान दिन विशेष : शिल्पकार ठरले ई. झेड. खोब्रागडे|last=Tue|पहिले नाव=लोकमत न्यूज नेटवर्क on|last2=November 26|दिनांक=2019-11-26|संकेतस्थळ=Lokmat|ॲक्सेसदिनांक=2020-04-09|last3=2019 10:34am}}</ref> * आंबेडकरांच्या सन्मानार्थ ५ जुलै हा दिवस 'लॉयर्स डे' (वकील दिन) म्हणून साजरा केला जातो. आंबेडकरांनी ५ जुलै १९२३ रोजी वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/do-not-confine-dr-ambedkar-to-the-constitution/articleshow/71052631.cms|शीर्षक=डॉ. आंबेडकरांना राज्यघटनेपुरते मर्यादित ठेवू नका|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> * आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी '[[मनुस्मृती]]' या ग्रंथाचे जाहिरपणे दहन केले होते. त्यामुळे '२५ डिसेंबर' हा दिवस '[[मनुस्मृती दहन दिन]]' म्हणून पाळला जातो. * आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे 'बौद्ध धर्म' स्वीकारला होता व तसेच लाखो लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. त्यांच्या या कृतीमुळे बौद्ध धर्माचे प्रवर्तन झाले त्यामुळे 'अशोक विजयादशमी' किंवा १४ ऑक्टोबर हा दिवस '[[धम्मचक्र प्रवर्तन दिन]]' म्हणून साजरा केला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/dhammchakra-pravartan-din-news-in-marathi-125855855.html|title=दीक्षा घेणाऱ्यांची संख्या हजारोंनी वाढली; दीक्षाभूमीवरील गर्दी मात्र बरीच रोडावली|website=Divya Marathi}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/nagpur-news/devendra-fadnavis-nitin-gadkari-to-attend-60th-dhamma-chakra-day-on-october-11-1470283|title=Devendra Fadnavis, Nitin Gadkari To Attend 60th Dhamma Chakra Day On October 11|website=NDTV.com}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bhaskarhindi.com/news/55-thousand-followers-took-the-initiation-of-buddhism-88262|title=55 हजार अनुयायियों ने ली बौद्ध धर्म की दीक्षा,दीक्षाभूमि पर जुटे बौद्ध अनुयायी|first=Dainik Bhaskar|last=Hindi|date=7 अक्तू॰ 2019|website=दैनिक भास्कर हिंदी}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bhaskarhindi.com/news/62nd-dhammachakra-pravartan-day-on-dikshabhoomi-nagpur-maharashtra-51123|title=धम्म दीक्षा के लिए नागपुर के साथ दिल्ली-मुंबई और औरंगाबाद भी थे लिस्ट में|first=Dainik Bhaskar|last=Hindi|date=18 ऑक्टो, 2018|website=दैनिक भास्कर हिंदी}}</ref> * आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी [[महाड सत्याग्रह|महाडचा सत्याग्रह]] केला होता. त्यामुळे २० मार्च हा दिवस "[[सामाजिक सबलीकरण दिन]]" म्हणून साजरा केला जातो.<ref>{{cite press release | url=http://pib.nic.in/archieve/lreleng/lyr2003/rmar2003/20032003/r200320038.html | title=March 20 observed as social empowerment day to commemorate Mahad Satyagrah by Dr. Ambedkar | publisher=Press Information Bureau | date=20 March 2003 | accessdate=29 March 2020}}</ref> == प्रभाव व वारसा == {{हे सुद्धा पहा|डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी|डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची}} [[चित्र:People paying tribute at the central statue of Bodhisattva Babasaheb Ambedkar in Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, India.png|thumb|upright|[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]], [[औरंगाबाद]] येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्य पुतळ्याला आजरांजली अर्पण करताना आंबेडकरानुयायी बौद्ध लोक]] [[चित्र:Dr. Ambedkar and the constitution 2015 stamp of India.jpg|180px|इवलेसे|उजवे]] [[चित्र:People paying tribute at the central statue of Bodhisattva Babasaheb Ambedkar in Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, India.png|180px|इवलेसे|उजवे|भारताच्या २०१५ च्या टपाल तिकिटावर डॉ. आंबेडकर आणि भारतीय संविधान|[[औरंगाबाद]] येथील [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]ातील आंबेडकरांच्या मध्यवर्ती पुतळ्याला अभिवादन करताना एक आंबेडकरवादी कुटुंब]] [[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar Blue Plaque.jpg|180px|इवलेसे|उजवे||आंबेडकर समर्पित निळी पट्टी, जी लंडन येथील [[डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक]]ाच्या भिंतीवर लावलेली आहे]] डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व कर्तृत्त्वाचे मूल्यांकन करताना जगातील अनेक विद्वानांनी त्यांना ''या शतकातील युगप्रवर्तक'' म्हणून संबोधले आहे.<ref name="ReferenceA">{{स्रोत पुस्तक|title=डॉ. आंबेडकरी प्रणाली आणि आपण|last=लोखंडे|first=डॉ. भाऊ|publisher=परिजात प्रकाशन|year=१३ एप्रिल २०१२|isbn=|location=कोल्हापूर|pages=५ व २७४}}</ref><ref name="लोखंडे २०१२ २२०">{{Cite book|title=डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा|last=लोखंडे|first=भाऊ|publisher=परिजात प्रकाशन|year=२०१२|isbn=|location=कोल्हापुर|pages=२२०|language=मराठी}}</ref> त्याच काळातील बंगालचा गव्हर्नर रिचर्ड कॅसे म्हणतो की, डॉ. आंबेडकर बुद्धिमत्तेचा व ज्ञानाचा मूळ झरा आहे.<ref name="ReferenceA"/><ref name="लोखंडे २०१२ २२०"/> तर त्यांना बुद्ध धम्माची दीक्षा देणारे महास्थवीर भदन्त चंद्रमणी त्यांना ''या युगातील भगवान बुद्ध'' म्हणतात.<ref name="ReferenceA"/><ref name="लोखंडे २०१२ २२०"/> [[भालचंद्र मुणगेकर|डॉ. भालचंद्र मुणगेकर]] म्हणतात, की "विसाव्या शतकावर महात्मा गांधींचा निर्विवाद प्रभाव होता, तर प्रचंड विद्वत्ता, ताकद व विचारप्रवर्तक योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकविसावे शतक गाजवले."<ref name="auto32" /> [[नरेंद्र जाधव]] म्हणतात की, "महात्मा गांधी हे 'भारताचे राष्ट्रपिता' होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 'प्रजासत्ताक भारताचे राष्ट्रपिता' होते!"<ref>https://southasiamonitor.org/videogallery-details.php?nid=29402&type=videogallery</ref> महात्मा गांधींऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर "प्रतिकार आणि सामाजिक प्रबोधनाचे नवे प्रतीक" ठरले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.news18.com/amp/news/opinion/why-ambedkar-has-replaced-gandhi-as-the-new-icon-of-resistance-and-social-awakening-2437333.html|शीर्षक=Why Ambedkar Has Replaced Gandhi as the New Icon of Resistance and Social Awakening|संकेतस्थळ=www.news18.com|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> आंबेडकरांचा सामाजिक-राजकीय सुधारक म्हणून आधुनिक भारतावर मोठा प्रभाव पडला आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|first=Barbara R.|last=Joshi|title=Untouchable!: Voices of the Dalit Liberation Movement|url=https://books.google.com/books?id=y9CUItMT1zQC&pg=PA13|year=1986|publisher=Zed Books|pages=11–14|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20160729072018/https://books.google.com/books?id=y9CUItMT1zQC&pg=PA13|archivedate=29 July 2016|df=dmy-all}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|first=D.|last=Keer|title=Dr. Ambedkar: Life and Mission|url=https://books.google.com/books?id=B-2d6jzRmBQC&pg=PA61|year=1990|publisher=Popular Prakashan|page=61|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20160730015400/https://books.google.com/books?id=B-2d6jzRmBQC&pg=PA61|archivedate=30 July 2016|df=dmy-all}}</ref> स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील त्यांच्या सामाजिक-राजकीय विचारांचा राजकारणामध्ये आदर आहे. त्यांच्या पुढाकारामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रात परिणाम झाला आहे आणि आज भारताची सामाजिक-आर्थिक आणि कायदेशीर प्रोत्साहनांद्वारे सामाजिक-आर्थिक धोरणे, शिक्षण आणि सकारात्मक कृती पाहता भारताचा दृष्टिकोन बदलला आहे. स्वतंत्र भारताचे प्रथम कायदामंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि संविधानाचा मसूदा तयार करण्याऱ्या मसूदा समितीचे ते अध्यक्ष झाले. त्यांनी वैयक्तिक स्वातंत्र्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि जातीरहित समाजाचा पुरस्कार केला. जातिव्यवस्थेवर केलेल्या त्यांच्या विधानांनी त्यांना सनातनी हिंदुंमध्ये विवादास्पद व अलोकप्रिय बनविले. तथापि, दलित व दलितेतर हिंदू समाजावरही त्यांच्या विचारांचा व कार्यांचा प्रभाव पडला आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|first=Susan|last=Bayly|title=Caste, Society and Politics in India from the Eighteenth Century to the Modern Age|url=https://books.google.com/books?id=HbAjKR_iHogC&pg=PA259|year=2001|publisher=Cambridge University Press|page=259|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20160801081134/https://books.google.com/books?id=HbAjKR_iHogC&pg=PA259|archivedate=1 August 2016|df=dmy-all}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/desh-videsh-news/unknown-10-factors-of-baba-saheb-ambedkar-1662923/|शीर्षक=डॉ. बाबासाहेबांच्या या १० गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?|दिनांक=2018-04-14|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> त्यांच्या बौद्ध धर्मात केलेल्या धर्मांतराने भारतात व परदेशात बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अभिव्यक्तीमध्ये पुनरुज्जीवन घडून आले.<ref>{{स्रोत पुस्तक |last1=Naik |first1=C.D |title=Thoughts and philosophy of Doctor B.R. Ambedkar |edition=First |year=2003 |publisher=Sarup & Sons |location=New Delhi |isbn=81-7625-418-5 |oclc=53950941 |page=12 |chapter=Buddhist Developments in East and West Since 1950: An Outline of World Buddhism and Ambedkarism Today in Nutshell}}</ref> आंबेडकर हे भारतातील ''निदर्शकांचे प्रतीक'' बनले आहेत. भारतातील राष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या निदर्शनांमधील किंवा आंदोलनांमधील निदर्शनकर्ते आंबेडकरांची प्रतिमा हाती घेऊन त्याच्या नावाचा जयघोष करून आपल्या मागण्या सादर करीत असतात.<ref>{{Cite web|url=https://time.com/5770511/india-protests-br-ambedkar/|title=As India’s Constitution Turns 70, Opposing Sides Fight Over Its Author’s Legacy|website=Time}}</ref> प्रामुख्याने दलितांचे प्रतीक समजले जाणारे आंबेडकर इतर मागासवर्गीयांचेही ([[ओबीसी]]ंचे) प्रतीक बनले आहेत. दलित व आदिवासीखेरीज इतर मागासवर्गीय, अल्पसंख्य, तसेच सवर्ण समाज सुद्धा आंबेडकरांना आपले प्रेरणास्रोत मानतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.dnaindia.com/india/report-why-only-dalit-icon-ambedkar-is-an-obc-icon-too-2204394|शीर्षक=Why only Dalit icon, Ambedkar is an OBC icon too|last=Srivastava|पहिले नाव=Kanchan|दिनांक=2016-04-21|संकेतस्थळ=DNA India|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.jagran.com/uttar-pradesh/lucknow-city-political-consciousness-of-the-upper-castes-also-influenced-by-babasaheb-research-by-babasaheb-bhimrao-ambedkar-university-lucknow-jagran-special-21700565.html|title=दल में नहीं हर दिल में बसे डा.भीमराव आंबेडकर, सवर्णों की राजनीतिक चेतना में भी शामिल हुए बाबा साहेब|website=Dainik Jagran|language=hi|access-date=2021-06-16}}</ref> {{Photomontage | photo1a = Dr Babasaheb Ambedkar at home Rajgriha – 1946.jpg | photo1b = Maharajah_of_Kolhapur_1912.jpg | photo1c = Mphule.jpg | photo1d = | photo2a = | photo2b = | photo2c = | photo2d = | spacing = 1 | color_border = white | color = white | size = 480 | text = डॉ. बाबासाहेब आंबेडकर, [[राजर्षी शाहू महाराज]] व [[महात्मा जोतीराव फुले]] | text_background = white }} महाराष्ट्राला तीन प्रमुख [[समाजसुधारक|समाजसुधारकांचा]] वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "[[फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र]]" असे म्हणतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/editorial/only-then-will-dream-maharashtra-shahu-phule-ambedkar-and-yashwantrao-chavan-happen/|title=maharashtra day: ...तरच शाहू, फुले, आंबेडकर अन् यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडेल|last=author/online-lokmat|date=2020-05-01|website=lokmat|language=mr-in|access-date=2020-08-05}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/editorial/samwad/phule-shahu-ambedkar-just-for-speech/articleshow/71461791.cms|title=‘फुले-शाहू-आंबेडकर’ भाषणापुरतेच!|website=maharashtra times|language=mr|access-date=2020-08-05}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.forwardpress.in/2016/11/shahu-phule-aur-ambedkar-ke-bich-ki-mahatvpurn-kadi/|title=शाहू : फुले और आंबेडकर के बीच की महत्वपूर्ण कड़ी|last=धारा|first=lalitha dhara ललिता|date=2016-11-25|website=फॉरवर्ड प्रेस|language=hi-in|access-date=2020-08-05}}</ref> भारतात आणि इतरत्र अनेकदा त्यांना ''बाबासाहेब'' म्हटले जाते, ज्याचा मराठीत अर्थ "आदरणीय" किंवा "आदरणीय पिता" असा होय. कोट्यवधी भारतीय त्यांना "महान मुक्तिदाता" मानतात. सप्टेंबर १९२७ पासून, डॉ. भीमराव आंबेडकर यांना त्यांचे कार्यकर्ते व अनुयायी सन्मानपूर्वक "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर" म्हणून संबोधित करु लागले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=२०१६|isbn=|location=|pages=१३८|language=मराठी}}</ref><ref>{{Cite book|title=महाराष्ट्राचा समग्र इतिहास|last=कठारे|first=डॉ. अनिल|publisher=कल्पना प्रकाशन|year= २०१७|isbn=|location=नांदेड|page=६९०|language=मराठी}}</ref> आंबेडकरांना मुख्यत्वे भीम तसेच काहीदा भीमा, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बा भिमा, बाबासाहेब यासारख्या नावांनीही संबोधिले जाते. त्यांच्या "भीम" नावाचा वापर [[भीम जन्मभूमी]], [[भीम जयंती]], [[जय भीम]], भीम स्तंभ, [[भीम गीत]], [[भीम ध्वज]], [[भीम आर्मी]], भीम नगर, [[भीम ॲप]], भीम सैनिक, [[भीम गर्जना]] सारख्या अनेक ठिकाणी केला जातो.<ref>{{cite web|url=https://www.loksatta.com/mumbai-news/ambedkri-flame-of-bhim-crowd-in-chaityabhoomi-1801336/|title=चैत्यभूमीवरील 'भीम'गर्दीत आंबेडकरी विचारांची ज्योत|date=7 December 2018|website=Loksatta|language=mr-IN|access-date=20 January 2020}}</ref> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव होते त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या शक्तीला 'भीमशक्ती' संबोधण्याचा प्रघात आहे. महाडच्या सत्याग्रहाच्या प्रसंगानंतर आंबेडकरी शक्तीला भीमशक्ती म्हटले जाऊ लागले, परंतु हा शब्द प्रामुख्याने १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रचारात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/vishesh-news/shivshakti-bhimshakti-1115649/|शीर्षक=शिवशक्ती-भीमशक्ती : एक मृगजळ|दिनांक=2015-06-21|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> [[आंबेडकरवाद]]ी लोक एकमेकांना नमस्कार किंवा अभिवादन करण्यासाठी "[[जय भीम]]" शब्द उच्चारतात. 'जय भीम'मुळे आंबेडकरांप्रती असलेला आदर व्यक्त केला जातो. "जय भीम" या शब्दातील 'जय'चा अर्थ 'विजय' होय, व 'भीम' हे आंबेडकरांचे नाव आहे; तसेच जयभीम या संयुक्त शब्दाचा अर्थ "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो" असा आहे. 'जयभीम' या प्रेरणादायी शब्दाची सुरुवात [[एल.एन. हरदास]] यांनी इ.स. १९३९ मध्ये केली होती. सर्वप्रथम [[डिसेंबर २०|२० डिसेंबर]] [[इ.स. १९४१|१९४१]] पासून स्वतः आंबेडकर अभिवादन म्हणून 'जयभीम' वापरू लागले.<ref>{{Cite book|last=Christophe|first=Jaffrelot|year=2005|title=Dr Ambedkar and untouchability: analysing and fighting caste|pages=154–155|isbn=978-1-85065-449-0|ISBN=978-1-85065-449-0|ref=harv}}</ref><ref>{{Cite book|last=Ramteke|first=P. T.|title=Jai Bhim che Janak Babu Hardas L. N.|language = mr}}</ref><ref>{{Cite web|last=Jamnadas|first=K.|title=Jai Bhim and Jai Hind|url=http://www.ambedkar.org/jamanadas/JaiBhim.htm}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/babu-hardas-l-n-still-neglected-251532|शीर्षक=कोण होते 'जयभीम'चे जनक? का अजूनही आहेत उपेक्षित? {{!}} eSakal|संकेतस्थळ=www.esakal.com|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> [[निळा रंग]] हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारा आणि आंबेडकरी चळवळीचे प्रतीक मानला जातो. बाबासाहेबांच्या समता सैनिक दलाचा आणि राजकीय पक्षांचा निळा रंग होता. 'तारे असलेला निळा झेंडा' हा समता सैनिक दलाचा ध्वज आहे. 'या ध्वजाचा अर्थ आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी संघर्ष करणे,' असे समता सैनिक दलाच्या घटनेत लिहिले आहे. शेड्युल कास्ट फेडरेशनचा ध्वज निळा होता. १९५७ मध्ये बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांनी भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. तेव्हा डॉ. आंबेडकरांनी दिलेला निळा रंग कायम ठेवण्यात आला. डॉ. आंबेडकरांच्या काळातच निळा रंग हा क्रांतीचे प्रतीक ठरला होता. डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व म्हणजे निळा झेंडा असे समीकरण होते.<ref>https://www.bbc.com/marathi/india-59537984</ref> अनेक [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी|सार्वजनिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, वास्तु, रस्ते, इत्यादी गोष्टी आंबेडकरांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने नामांकित]] आहेत. त्यापैकी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर]], [[आंबेडकर विद्यापीठ दिल्ली]], [[डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार]] आहेत. सन १९९० मध्ये, भारतीय [[संसद भवन]]ाच्या मध्यवर्ती कक्षात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र, संसद भवन|आंबेडकरांचे मोठे अधिकृत तैलचित्र]] लावण्यात आले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://164.100.47.194/loksabha/writereaddata/our%20parliament/List%20of%20Statues%20and%20Portraits.htm|title=Lok Sabha|website=164.100.47.194|access-date=2020-07-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://rajyasabha.nic.in/rsnew/picture_gallery/dr_brambedkar.asp|title=Rajya Sabha|website=rajyasabha.nic.in|access-date=2020-07-14}}</ref> [[चित्र:The bronze statue of BR Ambedkar in Ambedkar Memorial Park, Lucknow, identical to Lincoln's.jpg|thumb|लखनौमधील [[आंबेडकर मेमोरिअल पार्क|आंबेडकर स्मारकातील]] बाबासाहेबांचा पुतळा]] लखनौमधील [[आंबेडकर मेमोरिअल पार्क|आंबेडकर स्मारक पार्क]] त्यांच्या स्मृतींना समर्पित आहे. येथील [[चैत्य]]ामध्ये त्यांचे जीवनचरित्र दाखवणारी स्मारके आहेत. या स्मारकातील बसलेल्या स्थितीतील आंबेडकरांचा कांस्य पुतळा हा [[वॉशिंग्टन, डी.सी.]] मध्ये असलेल्या [[लिंकन स्मारक|लिंकन स्मारकातील]] [[अब्राहम लिंकन]] यांच्या पुतळ्याप्रमाणे बनवण्यात आला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=Dr. B.R. Ambedkar Samajik Parivartan Sthal |url=http://www.up-tourism.com/destination/lucknow/other_attraction.htm |publisher=Department of Tourism, Government of UP, Uttar Pradesh |accessdate=17 July 2013 |quote=New Attractions |deadurl=yes |archiveurl=https://web.archive.org/web/20130719163239/http://www.up-tourism.com/destination/lucknow/other_attraction.htm |archivedate=19 July 2013 |df=dmy-all}}</ref><ref name="Ambedkar Memorial Lkh">{{संकेतस्थळ स्रोत|title=Ambedkar Memorial, Lucknow/India|url=http://in.remmers.com/fileadmin/remmers-in/references/india/IND_Lucknow_Ambedkar_Memorial.pdf|publisher=Remmers India Pvt. Ltd|accessdate=17 July 2013|quote=Brief Description|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20131102211326/http://in.remmers.com/fileadmin/remmers-in/references/india/IND_Lucknow_Ambedkar_Memorial.pdf|archivedate=2 November 2013|df=dmy-all}}</ref> १९२० च्या दशकात आंबेडकर विद्यार्थी म्हणून [[लंडन]]मध्ये ज्या इमारतीत राहिले, ती तीन मजली वास्तू [[महाराष्ट्र सरकार]]ने विकत घेऊन त्याचे संग्रहालयात रूपांतर केले. इ.स. २०१५ मध्ये त्यांचे हे [[डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक]] झाले.<ref>[http://www.hindustantimes.com/india/maharashtra-government-buys-br-ambedkar-s-house-in-london/story-y2c9YAdgdEOzUPWH1lcXHM.html Maharashtra government buys BR Ambedkar's house in London] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20160425144149/http://www.hindustantimes.com/india/maharashtra-government-buys-br-ambedkar-s-house-in-london/story-y2c9YAdgdEOzUPWH1lcXHM.html |date=25 April 2016 }}, Hindustan Times, 27 August 2015.</ref> २०१२ मध्ये, [[सीएनएन आयबीएन]], हिस्ट्री टिव्ही१८ व [[आऊटलुक इंडिया]] यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे घेण्यात आलेल्या ''[[द ग्रेटेस्ट इंडियन]]'' सर्वेक्षणात [[जवाहरलाल नेहरू|नेहरू]] व [[वल्लभभाई पटेल|पटेल]] यांना मागे टाकत आंबेडकर पहिल्या क्रमांकावर आले. या सर्वेक्षणात २८ परीक्षक होते आणि देश-विदेशातील २० कोटीपेक्षा अधिक लोकांनी यात मते दिली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |title=The Greatest Indian after Independence: BR Ambedkar |url=http://ibnlive.in.com/videos/282480/the-greatest-indian-after-independence-br-ambedkar.html |publisher=IBNlive |date=15 August 2012 |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20121106012934/http://ibnlive.in.com/videos/282480/the-greatest-indian-after-independence-br-ambedkar.html |archivedate=6 November 2012 |df=dmy-all}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |title=The Greatest Indian |url=http://www.historyindia.com/TGI/ |publisher=historyindia |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20120808090032/http://www.historyindia.com/TGI/ |archivedate=8 August 2012 |df=dmy-all}}</ref> तत्पूर्वी, इ.स. २००७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात ''६० सर्वश्रेष्ठ भारतीयां''मध्ये आंबेडकरांचा सुद्धा समावेश होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.indiatoday.in/magazine/cover-story/story/20080421-60-greatest-indians-736022-2008-04-11|शीर्षक=60 greatest Indians|last=April 11|पहिले नाव=S. Prasannarajan|last2=April 21|first2=2008 ISSUE DATE:|संकेतस्थळ=India Today|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2020-04-09|last3=August 13|first3=2008UPDATED:|last4=Ist|first4=2008 18:30}}</ref> आंबेडकरांच्या राजकीय तत्त्वज्ञानाने मोठ्या संख्येने राजकीय पक्ष, प्रकाशने, कामगार संघटनांचा आणि विविध संस्थांचा उगम झाला आहे, हे संपूर्ण भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात जास्त सक्रिय आहेत. बौद्ध धर्माबद्दलच्या त्यांच्या प्रबंधामुळे भारताच्या लोकसंख्येतील मोठ्या वर्गांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाबद्दल रूची वाढली आहे. सन १९५६ मधील आंबेडकरांच्या नागपूर येथील धर्मांतर सोहळ्याचे अनुकरण करत, वर्तमान काळातील मानवाधिकार कार्यकर्त्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्मांतर सोहळे आयोजित केले जातात.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.hindu.com/2007/05/28/stories/2007052806851200.htm|title=One lakh people convert to Buddhism|work=The Hindu|date=28 May 2007|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20100829082828/http://www.hindu.com/2007/05/28/stories/2007052806851200.htm|archivedate=29 August 2010|df=dmy-all}}</ref> भारतीय बौद्ध अनुयायी विशेषतः [[नवयान]]ी आंबेडकरांना "[[बोधिसत्त्व]]" व "[[मैत्रेय]]" असे संबोधतात.<ref name="Fitzgerald2003">{{स्रोत पुस्तक|author= Fitzgerald, Timothy|title= The Ideology of Religious Studies|url=https://books.google.com/books?id=R7A1f6Evy84C&pg=PA129| year=2003|publisher= Oxford University Press|isbn= 978-0-19-534715-9|page=129}}</ref><ref name="KuldovaVarghese2017">{{स्रोत पुस्तक|author=M.B. Bose|editor=Tereza Kuldova and Mathew A. Varghese|title=Urban Utopias: Excess and Expulsion in Neoliberal South Asia |url=https://books.google.com/books?id=6c9NDgAAQBAJ&pg=PA144 |year=2017|publisher=Springer|isbn=978-3-319-47623-0|pages=144–146}}</ref><ref>{{harvtxt|Michael|1999}}, p. 65, notes that "The concept of Ambedkar as a Bodhisattva or enlightened being who brings liberation to all backward classes is widespread among Buddhists." He also notes how Ambedkar's pictures are enshrined side-to-side in Buddhist Vihars and households in Indian Buddhist homes.</ref> [[शाहू महाराज|राजर्षी शाहू महाराजांनी]] आंबेडकरांच्या कार्याविषयीचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी त्यांना लिहिलेल्या एका पत्रात ''रा. लोकमान्य आंबेडकर'' असा मायना महाराजांनी लिहिला होता.<ref>{{Cite book|title=राजर्षी शाहू छत्रपती: जीवन व शिक्षणकार्य|last=भगत|first=रा.तु.|publisher=रिया पब्लिकेशन्स|year=२०१६|isbn=|location=कोल्हापुर|pages=६४|language=मराठी}}</ref> आंबेडकरी विचारांचा प्रभाव भारतातच नाही तर जगभरातल्या समता लढ्यांमध्ये सुद्धा दिसतो.<ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/marathi/india-46472649|title=डॉ. आंबेडकरांची गांधीजींवर टीका : 'वास्तव, कडवटपणा, संताप यांचं मिश्रण'|date=7 डिसें, 2018|via=www.bbc.com}}</ref> तसेच आंबेडकरांचे [[तत्त्वज्ञान]] [[आंबेडकरवाद]] हा मानवी मूल्यांवर आधारित आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानातून इतर देशातील शोषित लोकांना प्रेरणा मिळाली आहे. [[जपान]]मध्ये [[बुराकू]] नावाची एक शोषित जमात आहे. या जमातीच्या नेत्यांनी भारतात येऊन आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला व त्यापासून प्रभावित झाले. ते नेते आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा बुराकू जमातीत प्रसार करीत आहे. बुराकू जमात ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपले प्रेरणास्थान मानते.<ref>Yengde, Suraj (11 October 2018) [https://thewire.in/caste/at-japan-convention-dalit-and-burakumin-people-forge-solidarity At Japan Convention, Dalit and Burakumin People Forge Solidarity] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20190414232224/https://thewire.in/caste/at-japan-convention-dalit-and-burakumin-people-forge-solidarity |date=14 April 2019 }}. ''The Wire''</ref><ref>Kumar, Chetham (14 October 2018) [https://timesofindia.indiatimes.com/city/bengaluru/jai-bhim-jai-burakumin-working-for-each-other/articleshow/66197117.cms Jai Bhim Jai Burakumin: Working for each other] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20190203115050/https://timesofindia.indiatimes.com/city/bengaluru/jai-bhim-jai-burakumin-working-for-each-other/articleshow/66197117.cms |date=3 February 2019 }}. ''Times of India''.</ref> [[नेपाळ]]मधील दलितही आंबेडकरांपासून प्रभावित झाले आहेत. ते आंबेडकरांकडे आपला मुक्तिदाता म्हणून पाहतात आणि नेपाळी आंबेडकरवादी चळवळही चालवतात. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचे पालन करणे: "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" हा जातीनिष्ठ भेदभाव आणि अस्पृश्यता दूर करण्याचा एकमेव मार्ग असल्याचे त्यांचे मत आहे.<ref>https://www.forwardpress.in/2014/06/nepals-dalits-should-turn-to-ambedkar-gahatraj-hindi/?amp</ref> [[युरोप]]मधील [[हंगेरी]] देशातील [[रोमा जिप्सी|जिप्सी]] लोकांचे नेते जानोस ओरसोस यांच्यावरही आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांनी आंबेडकरांचे विचार जिप्सो लोकांमध्ये पेरून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले.<ref name=":1">{{Citation|last=Bouddha Jiwan|title=Ambedkar in Hungary Hindi Dubbed|date=2016-11-01|url=https://m.youtube.com/watch?v=5isB43Rr5sU|accessdate=2018-03-26}}</ref> १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, काही [[हंगेरी|हंगेरियन]] रोमानी लोकांना स्वतःच्या परिस्थितीत आणि भारतातील दलित लोकांच्या परिस्थितीत साम्यता आढळून आली; त्यांनी आंबेडकरांच्या धर्मांतरापासून प्रेरित होऊन बौद्ध धर्मांत रूपांतरित होण्यास सुरुवात केली. हंगेरीयन लोकांनी सन २००७ मध्ये [[साजोकाझा]] गावात [[डॉ. आंबेडकर हायस्कूल, हंगेरी|डॉ. आंबेडकर हायस्कूल]] नावाची शाळा सुरू केली. हंगेरीत आंबेडकरांच्या नावाने तीन विद्यालये सुरू करण्यात आली आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://drambedkarbooks.com/2016/04/15/first-dr-ambedkar-statue-installed-at-the-heart-of-europe-hungary/|शीर्षक=First Dr. Ambedkar statue installed at the heart of Europe – Hungary!|दिनांक=2016-04-15|संकेतस्थळ=Dr. B. R. Ambedkar's Caravan|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> येथे विद्यार्थ्यांना आंबेडकरांचे धडे शिकवले जातात. त्यामध्ये आंबेडकरांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातिविरोधी चळवळी व भारतीय संविधान निर्मितीतील योगदान या बाबी शिकवल्या जातात. या शाळेत १४ एप्रिल २०१६ रोजी आंबेडकरांचा अर्धपुतळा स्थापन करण्यात आला आहे, जो हंगेरीतील [[जय भीम नेटवर्क, हंगेरी|जयभीम नेटवर्क]]ने शाळेस भेट दिला होता.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-sundaymagazine/Ambedkar-in-Hungary/article15941919.ece|title=Ambedkar in Hungary|date=2009-11-22|work=The Hindu|access-date=2018-03-26|language=en-IN|issn=0971-751X}}</ref><ref>{{स्रोत बातमी |url=http://www.hindu.com/mag/2009/11/22/stories/2009112250120300.htm |title=Magazine / Land & People: Ambedkar in Hungary |work=The Hindu |date=22 November 2009 |accessdate=17 July 2010 |location=Chennai, India |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20100417181130/http://www.hindu.com/mag/2009/11/22/stories/2009112250120300.htm |archivedate=17 April 2010 |df=dmy-all}}</ref> २५ डिसेंबर १९५४ रोजी आंबेडकरांनी देहूरोड येथे भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. या दिनाच्या निमित्ताने २५ डिसेंबर, २०१९ रोजी सुमारे एक लाख आंबेडकरी बौद्ध अनुयायांनी बुद्धवंदना म्हणली.<ref>{{Cite web|url=https://www.loksatta.com/pune-news/dr-babasaheb-ambedkars-followers-say-mahabuddha-vandana-msr-87-2044820/|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी म्हटली महाबुद्धवंदना|date=25 डिसें, 2019}}</ref> === भारतीय समाजावरील प्रभाव === डॉ. आंबेडकरांचा भारतीय समाज जीवनावर अनेक प्रकारे प्रभाव पडलेला आहे. ==== जातिव्यवस्थेचे उच्चाटन ==== आंबेडकरांच्या कार्यामुळे भारतीय समाजात सुमारे ५००० वर्षापासून प्रचलित असलेल्या जातिव्यवस्थेत बदल सुरू झाले. विषमतेवर आधारलेल्या जातिव्यवस्थेच्या जागी समतेवर आधारलेली [[लोकशाही]] व्यवस्था प्रस्थापित होण्यास चालना मिळाली.<ref name="auto4" /> तसेच [[विवाह]], [[धर्म]], [[अर्थशास्त्र|अर्थ]], [[शिक्षण]] [[राज्य]] या सामाजिक संस्थांतही परिवर्तन सुरू झाले. [[नवबौद्ध]]ांनी हिंदूविवाह पद्धती नाकारली व बौद्ध विवाहपद्धती स्वीकारली. बाबासाहेबांच्या पुरोगामी विचारांमुळे दलितांनी [[बलुता पद्धती]]चा त्याग केला. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला. जे लोक शिक्षणापासून वंचित होते त्यांनी शिक्षण घेणे सुरू केल्याने शिक्षणाचे सर्वत्रीकरण घडून आले. [[आरक्षण]]ाच्या धोरणामुळे [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती]]ंना राजकीय व प्रशासकीय सत्ता मिळाली. परिणामी समाजातील सर्व घटकांना राजकीय सहभाग मिळणे शक्य झाले.<ref name="auto11" /> ====अस्पृश्यांची उन्नती==== डॉ. आंबेडकरांच्या कार्यामुळे अस्पृश्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली. परिणामी त्याच्यांत आत्मविश्वास व आत्मविष्कार निर्माण झाला. आपणच आपल्या विकासासाठी लढा दिला पाहिजे, याची जाणीव झाली. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळेच अस्पृश्यांना शिक्षणसंस्था, कायदेमंडळ, पंचायत राज्यव्यवस्था, सरकारी नोकऱ्या इत्यादींमध्ये आरक्षण मिळाले. याचा परिणाम म्हणून अस्पृश्यांमध्ये ऊर्ध्वगामी सामाजिक गतिशीलतेस चालना मिळाली.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४४ व १४५|language=मराठी}}</ref> ====बौद्ध धर्माचा प्रसार==== इसवी सन पूर्व ३ऱ्या शतकात [[सम्राट अशोक]]ांच्या काळात भारताचा राज्यधर्म असलेल्या बौद्ध धर्माचा ११व्या शतकानंतर भारतात झाला. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली. [[महाराष्ट्र]], [[उत्तर प्रदेश]], [[पंजाब]], [[मध्य प्रदेश]], [[गुजरात]] व इतरही काही राज्यांत लाखो लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला, इतरही उच्चशिक्षित लोकही बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. त्यांनी [[बौद्ध तत्त्वज्ञान]], [[बौद्ध साहित्य|साहित्य]] व [[पाली भाषा]] यांच्या अभ्यासाला सुरुवात केली. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन झाले.<ref name="auto11">{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४५|language=मराठी}}</ref> १९५६ नंतर दरवर्षी अखंडपणे हजारों-लाखोंच्या संख्येने लोक बौद्ध धर्म स्वीकारत आहेत. २००१ ते २०११ च्या जनगणनेवरून भारतातील [[अनुसूचित जाती]]मध्ये अत्यंत वेगाने वाढणारा धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. २०११ च्या जनगणनेनुसार, एकूण भारतीय बौद्धांत सुमारे १३% पूर्वीपासूनचे म्हणजेच पारंपारिक बौद्ध आहेत तर ८७% [[नवयान]]ी बौद्ध किंवा [[नवबौद्ध]] आहेत. आणि देशातील जवळजवळ ९०% नवयानी बौद्ध हे [[महाराष्ट्र]] राज्यात आहेत.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.indiaspendhindi.com/cover-story/%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE|title=दलितों का बौद्ध धर्म अपनाना जारी, लेकिन परिवर्तन दर कम|last=मउदगिल|first=मनु|date=2017-06-23|work=IndiaSpend|access-date=2018-03-16|language=en-US}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.nationaldastak.com/country-news/buddhism-has-brought-literacy-gender-equality-and-well-being-to-dalits/|शीर्षक=Page not found|संकेतस्थळ=National Dastak|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> ====दलित चळवळीचा उदय==== आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे [[दलित चळवळ]]ीचा उदय झाला. सुरुवातीस केवळ [[महार]] लोकच या चळवळीत सहभागी झाले होते. शिक्षणप्रसाराबरोबरच इतर मागास जातीही बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्या व त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी चळवळी सुरू केल्या. दलित चळवळीला आज प्रामुख्याने [[आंबेडकरी चळवळ]] किंवा [[आंबेडकरवादी चळवळ]] म्हटले जाते.<ref name="auto11" /> == लोकप्रिय संस्कृतीमध्ये == बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक पुस्तके, गीते ([[भीमगीते]]), स्मारके अशा अनेक गोष्टींची निर्मिती झालेली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/manoranjan-news/dr-babasaheb-ambedkar-in-marathi-serial-abn-97-2031123/|शीर्षक=वाहिन्यांत भीम दिसतो गा..|दिनांक=2019-12-08|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून देशाच्या प्रत्येक भाषेत आंबेडकरवादी निर्माण झाले आहेत.<ref name="auto6" /> आंबेडकरांवर दरवर्षी अनेक संशोधक आणि साहित्यिक नवनवीन ग्रंथ लिहित असतात.<ref name="auto6" /> विदेशातदेखील आंबेडकरी साहित्याची विशेष मागणी असून, आंबेडकरी साहित्याचा अनुवाद इंग्रजीत मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्वत्र आंबेडकरांच्या ग्रंथांचा, प्रतिमांचा आणि आंबेडकरी साहित्यांचा प्रचंड खप होतो.<ref name="auto6" /> [[दीक्षाभूमी]] आणि [[चैत्यभूमी]]वर तर दरवर्षी कोट्यवधी रूपयांची पुस्तके विकली जातात. शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेल्या समाजात आंबेडकरांमुळे ज्ञानर्जनाची वृत्ती निर्माण झाली.<ref name="auto6">[[लोकराज्य]], एप्रिल २०१५; संपादक: चंद्रशेखर ओक, प्रकाशित: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, [[महाराष्ट्र शासन]], पृष्ठ ९</ref> आंबेडकरांच्या जीवनावर चरित्र लिहून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम जवळपास ११० चरित्रकारांनी केले आहे. चरित्रकारांनी कथा, काव्य, कादंबरी, जातककथा, नाटक व चित्रमयकथा अशा अनेक रचनांमध्ये चरित्र लिहिल्याचे दिसून येते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/95755/8/07_chapter%203.pdf|title=Shodganga|last=|first=|publisher=|year=|isbn=|location=|pages=१२३|शीर्षक=}}</ref> आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या तत्त्वज्ञानामुळे देशातील शोषित समाज जागृत होत आहे.<ref name=":1" /><ref name="auto6" /> बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवन केले. ही घटना भारतातील बौद्ध धम्माचे इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इतर देशांत विशेषतः बौद्ध राष्ट्रांत आंबेडकरांचे ग्रंथ मोठ्या प्रमाणात वाचले जात आहेत.<ref name="auto6" /> [[महाराष्ट्र]] शासनाने प्रकाशित केलेल्या [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे]] या २४ खंडाच्या ग्रंथांना जगभरातून मोठी मागणी आहे.<ref name="auto6" /> [[तैवान]] देशातील एक बौद्ध संस्था आंबेडकरांच्या धार्मिक ग्रंथांच्या जगातील विविध भाषेत लाखो प्रती प्रकाशित करून त्यांना मोफत वाटत असते.<ref name="auto6" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.budaedu.org/ebooks/6-EN.php|शीर्षक=English eBooks|संकेतस्थळ=www.budaedu.org|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> ''[[भीमायन|भीमायन : एक्सपीरियन्सेस ऑफ अनटचेबिलिटी]]'' (भीमायन : अस्पृश्यतेचे अनुभव) हे आंबेडकरांचे एक ग्राफिक चरित्र आहे, ज्याला परधन-गोंड कलाकार, [[दुर्गाबाई व्याम]], सुभाष व्याम, आणि लेखक श्रीविज्ञान नटराजन आणि [[एस. आनंद]] यांनी बनवले आहे. या पुस्तकात आंबेडकरांच्या लहानपणापासून ते प्रौढत्वापर्यंतच्या अस्पृश्यतेच्या अनुभवांना दर्शवण्यात आले आहे. सीएनएनने त्यास शीर्ष ५ प्रसिद्ध कॉमिक पुस्तकांपैकी एक म्हटले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://edition.cnn.com/2011/WORLD/europe/05/19/graphic.novels/index.html |title=The top five political comic books |last1=Calvi |first1=Nuala |date=23 May 2011 |publisher=CNN |accessdate=14 April 2013 |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20130109004845/http://edition.cnn.com/2011/WORLD/europe/05/19/graphic.novels/index.html |archivedate=9 January 2013 |df=dmy-all}}</ref> [[चित्र:Buddhist flag of Indian Buddhists.jpg|thumb|200px|right|[[भीम ध्वज]]]] आंबेडकरांचा [[अशोकचक्र]]ांकित [[भीम ध्वज]] हा बौद्ध व दलित आंदोलनात आंबेडकरवाद्यांद्वारे वापण्यात येत असतो.<ref name="auto13" /><ref>{{Cite web|url=https://www.lokmat.com/yavatmal/jai-bhim-carrot-thunderstruck/|title=‘जय भीम’च्या गजराने दुमदुमला आसमंत|date=14 एप्रि, 2019|website=Lokmat}}</ref> या ध्वजाचा रंग [[निळा]] असून तो समतेचे व त्यागाचे प्रतिक मानला जातो. हा ध्वज भारतीय बौद्धांचा प्रतिकध्वज सुद्धा मानला जातो. अनेकदा या ध्वजावर '[[जय भीम]]' शब्द लिहिलेले असतात.<ref name="auto13" /> [[नवयान]] ही बौद्ध धर्माची एक संकल्पना आंबेडकरांनी तयार केली.<ref name="auto13" /> आंबेडकरांचा जन्मदिन हा [[आंबेडकर जयंती]] एक उत्सव म्हणून हा संपूर्ण भारतभर साजरा जातो, तर देशातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुटी असते. जगातील अनेक देशांत सुद्धा दरवर्षी [[आंबेडकर जयंती]] साजरी होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.mea.gov.in/ambedkar.htm|title=Dr. B. R. Ambedkar &#124; MEA|website=www.mea.gov.in}}</ref> आंबेडकरांची पहिली सार्वजनिक जयंती आंबेडकरानुयायी सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी [[पुणे|पुण्यात]] साजरी केली होते.<ref>एप्रिल २०१८ चे लोकराज्य (महाराष्ट्र शासनाचे मासिक)</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/desh-videsh-news/how-birth-anniversary-started-of-babasaheb-ambedkar-1660712/|शीर्षक=बाबासाहेबांची जयंती कधी आणि कोणी सुरू केली?|date=2018-04-14|work=Loksatta|access-date=2020-01-12|language=मराठी}}</ref> [[महाराष्ट्र]]ात आंबेडकर जन्मदिन "[[ज्ञान दिवस]]" म्हणून साजरा केला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.india.com/marathi/maharashtra/babasaheb-ambedkar-jayanti-2017-ambedkar-jayanti-to-be-celebrated-as-gyan-diwas/|title=Babasaheb Ambedkar Jayanti 2017: Ambedkar Jayanti to be celebrated as ‘Gyan Diwas’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आता ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी होणार|last=desale|first=sunil|website=India.com|language=इंग्लिश|access-date=2020-01-20}}</ref> अमेरिकेतील [[संयुक्त राष्ट्रसंघ]]ामध्ये सन २०१६, २०१७ व २०१८ या वर्षांमध्ये आंबेडकर जयंती साजरी झालेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने आंबेडकरांचा 'वैश्विक प्रणेता" म्हणून गौरव केला आहे.<ref>{{Cite web|url=https://www.firstpost.com/world/ambedkar-jayanti-celebrated-for-the-first-time-outside-india-as-un-organises-special-event-2730772.html|title=Ambedkar Jayanti celebrated for the first time outside India as UN organises special event – Firstpost|website=firstpost.com|access-date=2018-11-09}}</ref><ref>{{Cite web|url=http://velivada.com/2017/04/29/dr-ambedkar-jayanti-celebrated-at-united-nations/|date=2017-04-29|title=Dr Ambedkar Jayanti celebrated at United Nations|website=velivada.com|access-date=2018-11-09}}</ref><ref>{{Cite news|url=http://www.newindianexpress.com/world/2018/apr/14/un-celebrates-ambedkars-legacy-fighting-inequality-inspiring-inclusion-1801468.html|title=UN celebrates Ambedkar's legacy 'fighting inequality, inspiring inclusion'|work=The New Indian Express|access-date=2018-11-09}}</ref><ref>{{Cite news|url=https://www.newsstate.com/world-news/babasaheb-ambedkar-jayanti-celebrated-in-united-nations-article-52584.html|title=संयुक्त राष्ट्र में मनाई गई डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर जयंती - News State|work=newsstate.com|access-date=2018-11-09|language=इंग्लिश}}</ref> == चित्रपट, मालिका आणि नाटके == डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक चित्रपटांची, दूरचित्रवाणी मालिकांची आणि नाटकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. इसवी सन २००० मध्ये [[जब्बार पटेल]] यांनी इंग्रजी भाषेत ''[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]'' चित्रपट दिग्दर्शित केला, ज्यात अभिनेता [[मामुट्टी]] हे मुख्य भूमिकेत होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.thehindubusinessline.com/blink/cover/b-r-ambedkar-resurgence-of-an-icon/article8447300.ece|title=Resurgence of an icon Babasaheb Ambedkar}}</ref> हा चित्रपट राष्ट्रीय फिल्म विकास महामंडळ आणि सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने प्रायोजित केला होता. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.<ref>{{स्रोत बातमी | last =Viswanathan | first =S | title =Ambedkar film: better late than never | newspaper =The Hindu | date =24 May 2010 |url=http://www.thehindu.com/opinion/Readers-Editor/article435886.ece | deadurl=no | archiveurl=https://web.archive.org/web/20110910142933/http://www.thehindu.com/opinion/Readers-Editor/article435886.ece | archivedate =10 September 2011 | df =dmy-all}}</ref> [[श्याम बेनेगल]] यांनी दिग्दर्शित केलेल्या भारतीय संविधानाच्या निर्मितीवरील एक टीव्ही लघु-मालिका ''संविधान'' मध्ये बाबासाहेब आंबेडकरांची प्रमुख भूमिका [[सचिन खेडेकर]] यांनी साकारली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.imdb.com/title/tt3562784/?ref_=fn_al_tt_1|title=Samvidhaan: The Making of the Constitution of India (TV Mini-Series 2014)|author=Ramnara|date=5 March 2014|work=IMDb|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20150527221343/http://www.imdb.com/title/tt3562784/?ref_=fn_al_tt_1|archivedate=27 May 2015|df=dmy-all}}</ref> अरविंद गौर यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि राजेशकुमार यांनी लिहिलेल्या ''आंबेडकर आणि गांधी'' नाटकात या दोन मान्यवर व्यक्तिमत्त्वांचा शोध घेतला गेला.<ref>{{स्रोत बातमी |url=http://www.hindu.com/fr/2009/07/17/stories/2009071750610300.htm |title=A spirited adventure |first=P. |last=Anima |work=The Hindu |date=17 July 2009 |accessdate=14 August 2009 |location=Chennai, India |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20110102102157/http://www.hindu.com/fr/2009/07/17/stories/2009071750610300.htm |archivedate=2 January 2011 |df=dmy-all}}</ref> === लघुपट === * '''महापुरुष डॉ. आंबेडकर''' हा १९६८ मध्ये बाबासाहेब आंबेडकरांवर निर्मित मराठी लघुपट आहे. या लघुपटाची निर्मिती महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी संचालनालयातर्फे १९६८ च्या जुलै महिन्यात करण्यात आली होती. ‘व्हटकर प्रॉडक्शन्स’ या बॅनरखाली निर्मित करण्यात आलेल्या या लघुपटाचे दिग्दर्शन नामदेव व्हटकर यांनी केले होते. सुमारे १८ मिनिटांच्या या लघुपटाला संगीतकार [[दत्ता डावजेकर]] यांनी संगीत दिले होते. अभिनेते डेव्हिड अब्राहम यांनी लघुपटाचे निवेदन केले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://pib.gov.in/Pressreleaseshare.aspx?PRID=1711586|title=एनएफएआई संग्रह में डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर1968 की एक दुलर्भ शॉर्ट फिल्म|website=pib.gov.in|access-date=2021-04-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.firstpost.com/entertainment/rare-1968-marathi-short-film-on-br-ambedkar-acquired-by-national-film-archive-of-india-9526261.html|title=Rare 1968 Marathi short film on BR Ambedkar acquired by National Film Archive of India - Entertainment News , Firstpost|date=2021-04-14|website=Firstpost|access-date=2021-04-14}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.jagran.com/news/national-ambedkar-jayanti-2021-many-leaders-including-pm-modi-paid-tribute-21557117.html|title=Dainik Jagran|language=hi}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.hindustantimes.com/cities/pune-news/rare-1968-short-film-on-dr-babasaheb-ambedkar-now-in-nfai-collection-101618330721856.html|title=Rare 1968 short film on Dr Babasaheb Ambedkar now in NFAI collection|date=2021-04-13|website=Hindustan Times|language=en|access-date=2021-04-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://navbharattimes.indiatimes.com/india/nfai-included-rare-short-film-on-babasaheb-ambedkar-in-its-collection/articleshow/82056101.cms|title=बाबासाहेब आंबेडकर पर बनी दुर्लभ लघु फिल्म को एनएफएआई ने अपने संग्रह में किया शामिल|website=Navbharat Times|language=hi|access-date=2021-04-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.outlookindia.com/website/story/entertainment-news-rare-copy-of-marathi-short-film-on-br-ambedkar-acquired-by-national-film-archive-of-india/380191|title=Rare Copy Of 1968 Marathi Short Film On BR Ambedkar Acquired By National Film Archive Of India|website=https://www.outlookindia.com/|access-date=2021-04-14}}</ref> === चित्रपटे === {{मुख्य|:वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधी चित्रपट}} * '''[[भीम गर्जना]]''' : हा सन १९९० मधील विजय पवार दिग्दर्शित [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता कृष्णानंद यांनी साकारली होती.<ref name="cinestaan.com">{{Cite web|url=https://www.cinestaan.com/movies/yugpurush-dr-babasaheb-ambedkar-19901|title=Yugpurush Dr. Babasaheb Ambedkar (1993) – Review, Star Cast, News, Photos|website=Cinestaan|access-date=29 November 2019|archive-url=https://web.archive.org/web/20180623225009/https://www.cinestaan.com/movies/yugpurush-dr-babasaheb-ambedkar-19901|archive-date=23 June 2018}}</ref><ref name="marathifilmdata.com">{{Cite web|url=https://www.marathifilmdata.com/chitrapat/yugapurush-dr-babasaheb-aambedakar/|title=युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर|website=मराठी चित्रपट सूची|access-date=24 December 2019|archive-url=https://web.archive.org/web/20181115015216/http://www.marathifilmdata.com/chitrapat/yugapurush-dr-babasaheb-aambedakar/|archive-date=15 November 2018}}</ref><ref name="baiae.org">{{Cite web|url=https://www.baiae.org/index.php/blog/item/138-yugpurush-dr-babasaheb-ambedkar-1993-marathi-full-movie.html|title=Yugpurush Dr Babasaheb Ambedkar (1993) &#124; Marathi Full Movie – BAIAE Japan|website=www.baiae.org}}</ref> * '''[[बालक आंबेडकर]]''' : हा सन १९९१ मधील बसवराज केस्थर दिग्दर्शित [[कन्नड भाषा|कन्नड]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता चिरंजीवी विनय यांनी साकारली होती. हा आंबेडकरांच्या बालपणीच्या जीवनावर आधारित चित्रपट होता.<ref>{{Cite web|url=https://www.imdb.com/title/tt3530436/mediaviewer/rm1474442496|title=Balak Ambedkar (1991)|via=www.imdb.com}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.imdb.com/showtimes/title/tt3530436|title=Balak Ambedkar Showtimes|website=IMDb}}</ref> * '''[[डॉ. आंबेडकर (चित्रपट)|डॉ. आंबेडकर]]''' : हा [[इ.स. १९९२]] मधील परपल्ली भारत दिग्दर्शित [[तेलुगू भाषा|तेलुगू]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता [[आकाश खुराना]] यांनी साकारली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.filmibeat.com/celebs/bharat-parepalli.html|title=All you want to know about #BharatParepalli|website=FilmiBeat|language=en|access-date=2021-02-25}}</ref><ref>{{स्रोत बातमी|last=Narasimham|first=M. L.|url=https://www.thehindu.com/features/cinema/on-location-a-feel-good-love-story/article2931850.ece|title=The Hindu|date=2012-02-25|language=en-IN|issn=0971-751X}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.sakshi.com/news/movies/bharat-ratna-dr-b-r-ambedkar-jayanti-14th-april-229969|title=మనకు గుర్తులేని...మన అంబేడ్కర్|date=2015-04-13|website=Sakshi|language=te|access-date=2021-02-25}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://moviegq.com/movie/dr-ambedkar-2787|title=Dr. Ambedkar 1992 Telugu Movie Wiki,Cast Crew,Songs,Videos,Release Date|website=MovieGQ|language=en|access-date=2021-02-25}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://moviegq.com/movie/dr-ambedkar-2787/cast-crew|title=Dr. Ambedkar 1992 Telugu Movie Cast Crew,Actors,Director, Dr. Ambedkar Producer,Banner,Music Director,Singers & Lyricists|website=MovieGQ|language=en|access-date=2021-02-25}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indiancine.ma/AGRZ|title=Dr Ambedkar (1992)|website=Indiancine.ma|access-date=2021-02-25}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.gomolo.com/dr-ambedkar-movie/18060|title=Dr. Ambedkar (1992)|website=gomolo.com|access-date=2021-02-25}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://https/people/bharath-parepalli|title=About Bharath Parepalli: Indian film director and screenwriter {{!}} Biography, Facts, Career, Wiki, Life|last=peoplepill.com|website=peoplepill.com|language=en|access-date=2021-02-25}}</ref> * '''[[युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]''' : हा सन १९९३ मधील शशिकांत नरवाडे दिग्दर्शित [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता नारायण दुलारे यांनी साकारली होती.<ref name="cinestaan.com" /><ref name="marathifilmdata.com" /><ref name="baiae.org" /> * '''[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]''' : हा सन २००० मधील [[जब्बार पटेल]] दिग्दर्शित [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता [[मामुट्टी]] यांनी साकारली होती. हा चित्रपट अनेक भारतीय भाषांमध्ये डब झालेला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.weeklysadhana.in/view_article/nandini-atmasidhi-on-ambedkar-from-cinemascope|title=सिनेमास्कोपमधले आंबेडकर|website=www.weeklysadhana.in|language=en|access-date=2022-07-06}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.thehindubusinessline.com/blink/cover/resurgence-of-an-icon/article8447300.ece|title=Resurgence of an icon|first=Vivek|last=Kumar|website=@businessline|accessdate=20 March 2019}}</ref><ref>{{cite web|url=http://www.rediff.com/entertai/2000/jun/27jabb.htm |title=rediff.com, A revolutionary who changed the life of millions of people. Movies: Jabbar Patel on his latest film, Dr Babasaheb Ambedkar |publisher=Rediff.com |date=2000-06-27 |accessdate=2011-07-31}}</ref><ref>{{Cite news|url=https://www.thehindu.com/opinion/Readers-Editor/Ambedkar-film-better-late-than-never/article16302923.ece|title=Ambedkar film: better late than never|first=S.|last=Viswanathan|date=24 May 2010|accessdate=20 March 2019|via=www.thehindu.com|newspaper=The Hindu}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.indiatoday.in/magazine/interview/story/19970430-i-could-not-really-visualise-myself-as-ambedkar-mammootty-830228-1997-04-30|title=I could not really visualise myself as Ambedkar: Mammootty|first1=Jacob George|last1=April 30|first2=1997 ISSUE DATE|last2=April 30|first3=1997UPDATED|last3=April 30|first4=2013 15:05|last4=Ist|website=India Today|accessdate=20 March 2019}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/malayalam/movies/news/for-them-ambedkar-was-god-says-mammootty/articleshow/64635715.cms|शीर्षक=For them, Ambedkar was God, says Mammootty – Times of India|संकेतस्थळ=The Times of India|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref><ref>{{Cite web|url=https://indianexpress.com/article/cities/mumbai/snapshots-of-life-outside-the-ring/|title=Snapshots of life outside the ring|date=29 October 2009|accessdate=14 May 2019}}</ref><ref>http://indianexpress.com/article/cities/pune/pune-a-film-festival-that-celebrates-freedom2962539/{{dead link|date=September 2017 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref> * '''[[डॉ. बी.आर. आंबेडकर (चित्रपट)|डॉ. बी.आर. आंबेडकर]]''' : हा सन २००५ मधील शरण कुमार किब्बूर दिग्दर्शित [[कन्नड भाषा|कन्नड]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता विष्णूकांत बी.जे. यांनी साकारली होती.<ref>{{cite web|title=Dr B R Ambedkar (2005) Kannada movie: Cast & Crew|url=https://chiloka.com/movie/dr-b-r-ambedkar-2005#movie_details_list|website=chiloka.com|accessdate=23 November 2019}}</ref><ref>{{cite web|title=Dr{{!}}{{!}} B.R. Ambedkar Cast & Crew, Dr{{!}}{{!}} B.R. Ambedkar Kannada Movie Cast, Actor, Actress, Director – Filmibeat|url=https://www.filmibeat.com/kannada/movies/dr-b-r-ambedkar/cast-crew.html|website=FilmiBeat|accessdate=23 November 2019}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.hotstar.com/us/movies/dr-b-r-ambedkar/1000106324|title=Dr B R Ambedkar – Hotstar Premium|website=Hotstar|accessdate=28 December 2019}}</ref> * '''[[:en:Periyar (2007 film)|पेरियार]]''' : हा सन २००७ मधील ज्ञान राजशेकरन दिग्दर्शित [[पेरियार]] यांच्या जीवनावर आधारित एक [[तामिळ भाषा|तामिळ]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका मोहन रामन यांनी साकारली होती.<ref>{{Cite web|url=http://www.kollywoodtoday.net/news/making-of-periyar/|title=Making of Periyar|date=25 फेब्रु, 2007}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.rediff.com/movies/2007/may/02periyar.htm|title=Periyar is path-breaking|website=www.rediff.com}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.filmysouth.com/Tamil_Movie_Reviews/PeriyarNew/October-08-2007/Periyar_New_attempts_in_Tamil_cinema.html|शीर्षक=Periyar_New_attempts_in_Tamil_cinema|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref> * '''[[जोशी की कांबळे]]''' : हा सन २००८ मधील शेखर सरतांडेल दिग्दर्शित एक मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात 'भीमरावांचा जयजयकार' हे एक [[भीमगीत]] आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.marathifilmdata.com/chitrapat/joshi-ki-kambale/|शीर्षक=जोशी की कांबळे|संकेतस्थळ=मराठी चित्रपट सूची|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> * '''[[डेबू]]''' : हा सन २०१० मधील निलेश जळमकर दिग्दर्शित [[गाडगे बाबा]] यांच्या जीवनावर आधारित एक [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही भूमिका साकारली गेली होती. * '''[[रमाबाई भिमराव आंबेडकर (चित्रपट)|रमाबाई भिमराव आंबेडकर]]''' : हा सन २०११ मधील प्रकाश जाधव दिग्दर्शित [[रमाबाई आंबेडकर]] यांच्या जीवनावर आधारित एक [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता गणेश जेथे यांनी साकारली होती.<ref>{{स्रोत बातमी|url=http://marathi.webdunia.com/article/marathi-film-stars/%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F-110100100010_1.htm|शीर्षक=रमाबाई आंबेडकरांवर मराठीत चित्रपट|last=वेबदुनिया|access-date=2018-05-09|language=en}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://www.marathifilmdata.com/chitrapat/ramabai-bhimrao-ambedkar-ramai/|शीर्षक=रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) - मराठी चित्रपट सूची|work=मराठी चित्रपट सूची|access-date=2018-05-09|language=en-US}}</ref> * '''[[शूद्रा: द राइझिंग|शूद्र: द राइझिंग]]''' : हा सन २०१२ मधील [[संजीव जयस्वाल]] दिग्दर्शित आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित [[हिंदी भाषा|हिंदी]] चित्रपट आहे. [[शूद्र]]ांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. 'जय जय भीम' हे चित्रपटाचे एक आंबेडकरांवरील गाणे आहे.<ref>{{Cite web|url=https://www.indiatoday.in/india/north/story/congress-dalit-anthem-2014-general-elections-dr-br-ambedkar-118142-2012-10-09|title=Congress releases 'Dalit anthem' to woo community ahead of 2014 general elections|first1=|date=October 9, 2012 |website=India Today}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.livemint.com/Consumer/6nnJc915E2imyZKE0jkVtJ/Ten-Indian-films-on-the-caste-system.html|title=Ten Indian films on the caste system|first=Lata|last=Jha|date=23 July 2018|website=www.livemint.com|access-date=29 November 2019|archive-url=https://web.archive.org/web/20180726015709/https://www.livemint.com/Consumer/6nnJc915E2imyZKE0jkVtJ/Ten-Indian-films-on-the-caste-system.html|archive-date=26 July 2018}}</ref> * '''[[अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध]]''' : हा सन २०१३ मधील प्रवीण दामले दिग्दर्शित [[गौतम बुद्ध]] यांच्या जीवनावर आधारित एक हिंदी चित्रपट आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या [[भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म|द बुद्ध अँड हिज धम्म]] या ग्रंथावर आधारित हा चित्रपट आहे.<ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/Film-on-Buddha-based-on-Ambedkars-book-to-be-released-on-March-15/articleshow/18944610.cms|title=Film on Buddha based on Ambedkar's book to be released on March 15 &#124; Nagpur News – Times of India|website=The Times of India}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.imdb.com/title/tt3056820/|title=A Journey of Samyak Buddha (2013) – IMDb|via=m.imdb.com|access-date=24 December 2019|archive-url=https://web.archive.org/web/20170212084950/http://www.imdb.com/title/tt3056820/|archive-date=12 February 2017}}</ref> * '''[[रमाबाई (चित्रपट)|रमाबाई]]''' : हा सन २०१६ मधील एम. रंगनाथ दिग्दर्शित [[रमाबाई आंबेडकर]] यांच्या जीवनावर आधारित एक [[कन्नड भाषा|कन्नड]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता सिद्धाराम कर्णिक यांनी साकारली होती.<ref>{{cite news|last1=Khajane|first1=Muralidhara|title=Remembering Ramabai|url=http://www.thehindu.com/news/cities/bangalore/remembering-ramabai/article7101466.ece|accessdate=21 October 2015|work=The Hindu|date=14 April 2015}}</ref><ref name="tnie1">{{cite web|title=Yagna's Next Chronicles Dr Ambedkar's Wife|url=http://www.newindianexpress.com/entertainment/kannada/Yagnas-Next-Chronicles-Dr-Ambedkars-Wife/2015/04/28/article2786164.ece|publisher=The New Indian Express|accessdate=21 October 2015|archiveurl=https://web.archive.org/web/20151021123111/http://www.newindianexpress.com/entertainment/kannada/Yagnas-Next-Chronicles-Dr-Ambedkars-Wife/2015/04/28/article2786164.ece|archivedate=21 October 2015}}</ref><ref>{{cite news|title=Yajna Shetty Plays Dr.BR. Ambedkar's wife in Ramabai|url=http://www.chitraloka.com/news/11718-yajna-shetty-plays-dr-br-ambedkar-s-wife-in-ramabai.html|accessdate=21 October 2015|work=Chitraloka|date=17 March 2015|archiveurl=https://web.archive.org/web/20150503084722/http://chitraloka.com/news/11718-yajna-shetty-plays-dr-br-ambedkar-s-wife-in-ramabai.html|archivedate=3 May 2015}}</ref><ref>{{cite web|title=Ramabai Ambedkar...audition of the artists|url=http://timesofindia.indiatimes.com/Ramabai-Ambedkar/speednewsbytopic/keyid-256954.cms|publisher=The Times of India|accessdate=21 October 2015|archiveurl=https://web.archive.org/web/20151021125521/http://timesofindia.indiatimes.com/Ramabai-Ambedkar/speednewsbytopic/keyid-256954.cms|archivedate=21 October 2015}}</ref> * '''[[बोले इंडिया जय भीम]]''' : हा सन २०१६ मधील सुबोध नागदेवे दिग्दर्शित [[एल.एन. हरदास]] यांच्या जीवनावर आधारित एक [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपट आहे, ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका श्याम भीमसरिया यांनी साकारली होती.<ref>{{Cite web |url=https://www.thenewsminute.com/article/daliff-film-and-cultural-festival-celebrating-dalit-art-life-and-pride-97574 |title=DALIFF: A film and cultural festival celebrating Dalit art, life and pride |access-date=29 November 2019 |archive-url=https://web.archive.org/web/20190808120454/https://www.thenewsminute.com/article/daliff-film-and-cultural-festival-celebrating-dalit-art-life-and-pride-97574 |archive-date=8 August 2019 }}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.thenewsminute.com/article/kaala-pariyerum-perumal-first-ever-dalit-film-and-cultural-fest-new-york-95838|शीर्षक=First ever dalit film festival|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=www.thenewsminute.com|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref><ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/us-to-host-its-first-dalit-film-and-cultural-festival-in-columbia-varsity/articleshow/67875502.cms|title=US to host its first Dalit film and cultural festival in Columbia varsity &#124; Nagpur News – Times of India|website=The Times of India|access-date=29 November 2019|archive-url=https://web.archive.org/web/20190208143233/https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/us-to-host-its-first-dalit-film-and-cultural-festival-in-columbia-varsity/articleshow/67875502.cms|archive-date=8 February 2019}}</ref><ref>{{Cite web|url=https://silverscreen.in/news/pa-ranjith-dalit-film-festival-in-new-york-nagraj-manjule-subodh-nagdeve-kaala/|title=Pa Ranjith Among Three Filmmakers Who Win At The Dalit Film Festival In New York|date=5 March 2019|access-date=29 November 2019|archive-url=https://web.archive.org/web/20190808110325/https://silverscreen.in/news/pa-ranjith-dalit-film-festival-in-new-york-nagraj-manjule-subodh-nagdeve-kaala/|archive-date=8 August 2019}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.thehindu.com/news/national/tamil-nadu/pa-ranjith-to-be-part-of-dalit-film-festival-in-us/article26123842.ece|title=Pa. Ranjith to be part of Dalit film festival in U.S.|first=Udhav|last=Naig|date=30 January 2019|via=www.thehindu.com}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.imdb.com/title/tt6080232/|title=Bole India Jai Bhim (2016) – IMDb|via=m.imdb.com|access-date=24 December 2019|archive-url=https://web.archive.org/web/20170312132625/http://www.imdb.com/title/tt6080232/|archive-date=12 March 2017}}</ref><ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movie-details/bole-india-jai-bhim/movieshow/61264061.cms|title=Bole India Jai Bhim Movie: Showtimes, Review, Trailer, Posters, News & Videos &#124; eTimes|via=timesofindia.indiatimes.com}}</ref> * '''[[:en:Saranam Gacchami|सरणं गच्छामि]]''' : हा सन २०१७ मधील प्रेम राज दिग्दर्शित भारतीय संविधानावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित एक [[तेलुगु भाषा|तेलुगु]] चित्रपट आहे. "आंबेडकर सरणं गच्छामि" (अर्थ: मी आंबेडकरांना शरण जातो) हे चित्रपटाचे एक गाणे असून त्यात आंबेडकर यांचीही भूमिका साकारली गेली आहे.<ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/videos/entertainment/ambedkar-song-saranam-gachami/videoshow/61306345.cms|title=Ambedkar &#124; Song – Saranam Gachami – Times of India Videos|website=timesofindia.indiatimes.com}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.filmibeat.com/telugu/movies/saranam-gacchami.html|title=Saranam Gacchami (2017) &#124; Saranam Gacchami Movie &#124; Saranam Gacchami Telugu Movie Cast & Crew, Release Date, Review, Photos, Videos|website=FilmiBeat|access-date=29 November 2019|archive-url=https://web.archive.org/web/20170705050535/http://www.filmibeat.com/telugu/movies/saranam-gacchami.html|archive-date=5 July 2017}}</ref><ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movie-details/saranam-gacchami/movieshow/61306390.cms|title=Saranam Gacchami Movie: Showtimes, Review, Trailer, Posters, News & Videos &#124; eTimes|via=timesofindia.indiatimes.com|access-date=29 November 2019|archive-url=https://web.archive.org/web/20190324102547/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movie-details/saranam-gacchami/movieshow/61306390.cms|archive-date=24 March 2019}}</ref> * '''[[बाळ भिमराव]]''' : हा सन २०१८ मधील प्रकाश नारायण दिग्दर्शित एक [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपट आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका बाल कलाकार मनीष कांबळे यांनी साकारली होती. हा आंबेडकरांच्या बालपणीच्या जीवनावर आधारित चित्रपट होता.<ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movie-details/bal-bhimrao/movieshow/63201906.cms|title=Bal Bhimrao Movie: Showtimes, Review, Trailer, Posters, News & Videos &#124; eTimes|via=timesofindia.indiatimes.com|access-date=25 November 2019|archive-url=https://web.archive.org/web/20180815081623/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movie-details/bal-bhimrao/movieshow/63201906.cms|archive-date=15 August 2018}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.nagpurtoday.in/bal-bhimraos-poster-launched/03032049,%20https://www.nagpurtoday.in/bal-bhimraos-poster-launched/03032049|title=Bal Bhimrao’s Poster launched|first=Nagpur|last=News|website=www.nagpurtoday.in}}</ref><ref>{{Cite web|url=https://in.bookmyshow.com//movies/bal-bhimrao/ET00071946?utm_source=FBLIKE&fbrefresh=1|title=Bal Bhimrao Movie (2018) &#124; Reviews, Cast & Release Date in|website=BookMyShow}}</ref><ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movie-details/bal-bhimrao/movie-showtimes/nagpur/173/63201906|title=Bal Bhimrao Movie Show Time in Nagpur &#124; Bal Bhimrao in Nagpur Theaters &#124; eTimes|via=timesofindia.indiatimes.com}}</ref> * '''[[रमाई (चित्रपट)|रमाई]]''' : हा सन २०१९ मधील बाळ बरगाले दिग्दर्शित [[रमाबाई आंबेडकर]] यांच्या जीवनावर आधारित एक [[मराठी भाषा|मराठी]] चित्रपट आहे. यात रमाबाईंची भूमिका अभिनेत्री [[वीणा जामकर]] यांनी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता सागर तळाशीकर यांनी साकारली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.lokmat.com/marathi-cinema/veena-jamkar-ramabai-ambedkar-ramai-film/|शीर्षक=रमाई या चित्रपटात वीणा जामकर दिसणार रमाबाई आंबेडकर यांच्या भूमिकेत|last=author/lokmat-news-network|दिनांक=2018-07-16|संकेतस्थळ=Lokmat|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.marathifilmdata.com/latestnews/%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%a3%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a4%bf/|शीर्षक=वीणा जामकर "रमाई"च्या भूमिकेत|संकेतस्थळ=मराठी चित्रपट सूची|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref><ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/actress-veena-jamkar-to-act-as-ramabai-ambedkar-in-ramai/articleshow/65011139.cms|title=Actress Veena Jamkar to act as Ramabai Ambedkar in 'Ramai'|website=The Times of India|language=en|access-date=30 March 2019|archive-url=https://web.archive.org/web/20190423015343/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/actress-veena-jamkar-to-act-as-ramabai-ambedkar-in-ramai/articleshow/65011139.cms|archive-date=23 April 2019}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.tarunbharat.com/news/678232|शीर्षक=Tarun Bharat|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.mumbailive.com/mr/marathi-film/actress-veena-jamkar-will-play-role-of-ramabai-ambedkar-in-ramai-film-34827|शीर्षक=अखेर ‘रमाई’च्या रूपात अवतरणार वीणा!|संकेतस्थळ=Mumbai Live|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> === मालिका === * '''[[डॉ. आंबेडकर (मालिका)|डॉ. आंबेडकर]]''' : ही इ.स. १९९२-९३ मध्ये [[दूरदर्शन|डीडी नॅशनल]]वर प्रसारित झालेली एक हिंदी डॉक्युमेंट्री मालिका आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता [[सुधीर कुलकर्णी]] यांनी साकारली आहे. * '''प्रधानमंत्री''' : ही सन २०१३-१४ मधील [[एबीपी न्यूज]]वर प्रसारित झालेली एक हिंदी दूरचित्रवाणी मालिका आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता [[सुरेंद्र पाल]] यांनी साकारली आहे.<ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/tv/news/hindi/Surendra-Pal-Shishir-Sharma-Anang-Desai-in-Idea-of-India/articleshow/19862288.cms|title=Surendra Pal, Shishir Sharma &Anang Desai in Idea of India – Times of India|website=The Times of India|access-date=24 December 2019|archive-url=https://web.archive.org/web/20170324130320/http://timesofindia.indiatimes.com/tv/news/hindi/Surendra-Pal-Shishir-Sharma-Anang-Desai-in-Idea-of-India/articleshow/19862288.cms|archive-date=24 March 2017}}</ref> * '''[[संविधान (मालिका)|संविधान]]''' : ही सन २०१४ मधील [[राज्यसभा टीव्ही]]वर प्रसारित झालेली एक [[इंग्लिश]]-[[हिंदी]] दूरचित्रवाणी मालिका आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता [[सचिन खेडेकर]] यांनी साकारली आहे.<ref>{{Cite web|url=https://www.outlookindia.com/magazine/story/sachin-khedekar/288046|title=Sachin Khedekar|date=14 October 2013|website=Outlook|access-date=23 December 2019|archive-url=https://web.archive.org/web/20191223113817/https://www.outlookindia.com/magazine/story/sachin-khedekar/288046|archive-date=23 December 2019}}</ref> * '''[[गर्जा महाराष्ट्र]]''' : ही सन २०१८-१९ मधील [[सोनी मराठी]]वर प्रसारित झालेली एक मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता प्रशांत चौधप्पा यांनी साकारली आहे.<ref>{{Cite web|url=https://www.sonyliv.com/details/episodes/5974080828001/1-December-2018---Garja-Maharashtra---B.-R.-Ambedkar|title=Sony LIV|website=www.sonyliv.com}}</ref><ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/jitendra-joshi-to-host-garja-maharashtra-a-new-reality-show/articleshow/65437374.cms|title=Jitendra Joshi to host 'Garja Maharashtra', a new reality show – Times of India|website=The Times of India|access-date=29 November 2019|archive-url=https://web.archive.org/web/20190429150820/https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/jitendra-joshi-to-host-garja-maharashtra-a-new-reality-show/articleshow/65437374.cms|archive-date=29 April 2019}}</ref> * '''[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा]]''' : ही सन २०१९-२० मध्ये [[स्टार प्रवाह]]वर प्रसारित झालेली एक मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता [[सागर देशमुख]] यांनी साकारली आहे. बाल कलाकार अमृत गायकवाड याने आंबेडकरांच्या बालपणीची भूमिका तर अभिनेता [[संकेत कोर्लेकर]] यांनी त्यांच्या तरुणपणीची भूमिका साकारली आहे.<ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/a-new-show-based-on-the-life-of-babasaheb-bhimrao-ambedkar-to-go-on-air-soon/articleshow/68023249.cms|title=A new show based on the life of Babasaheb Bhimrao Ambedkar to go on-air soon|website=The Times of India|language=en|access-date=30 March 2019|archive-url=https://web.archive.org/web/20190425050725/https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/a-new-show-based-on-the-life-of-babasaheb-bhimrao-ambedkar-to-go-on-air-soon/articleshow/68023249.cms|archive-date=25 April 2019}}</ref> * '''[[एक महानायकः डॉ. बी.आर. आंबेडकर]]''' : ही सन २०१९-२० मधील [[अँड टिव्ही]]वर प्रसारित होत असलेली एक हिंदी दूरचित्रवाणी मालिका आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणीची भूमिका बालकलाकार आयुध भानुशाली याने साकारली आहे, तर अभिनेता अथर्व कर्वे यांनी त्यांच्या तरुणपणीची भूमिका साकारत आहे. मालिकेची कथा पुढे गेल्यानंतर आंबेडकरांची मुख्य भूमिका अभिनेता [[प्रसाद जावडे]] साकारतील.<ref>{{Cite web|url=https://www.timesnowhindi.com/entertainment/television/video/ek-mahanayak-dr-b-r-ambedkar-serial-promo-release/267842|title=संविधान के निर्माता बीआर आंबेडकर की कहानी पर्दे पर, जल्‍द शुरू होने वाला है नया धारावाहिक 'एक महानायक' &#124; TV|access-date=2019-12-07|archive-url=https://web.archive.org/web/20191116101527/https://www.timesnowhindi.com/entertainment/television/video/ek-mahanayak-dr-b-r-ambedkar-serial-promo-release/267842|archive-date=2019-11-16}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.outlookindia.com/newsscroll/ambedkars-life-to-be-brought-alive-in-tv-series/1682354|title=Ambedkar''s life to be brought alive in TV series|website=https://www.outlookindia.com/|access-date=2019-12-13}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://web.archive.org/web/20191206175753/https://theprint.in/features/a-new-tv-show-on-b-r-ambedkar-raises-questions-of-responsible-representation/331115/|शीर्षक=A new TV show on B.R. Ambedkar raises questions of responsible representation|दिनांक=2019-12-06|संकेतस्थळ=web.archive.org|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> * '''आंबेडकर - द लेजंड''' ही [[संजीव जयस्वाल]] दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारीत एक आगामी वेब सीरिज आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या निमित्ताने सीरिजचा ट्रेलर ६ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित झाला आहे. ही सीरिज ‘बाबा प्ले’ या ओटीटी प्लॅटफॉर्मरवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये अभिनेता [[विक्रम गोखले]] मुख्य भूमिका साकारणार आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/a-biopic-series-on-dr-ambedkar-announces-veteran-actor-vikram-gokhale-play-main-role/articleshow/88259017.cms|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेत विक्रम गोखले ; सीरिजचा ट्रेलर पाहिलात का?|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2021-12-16}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/manoranjan/dr-ambedkar-the-legend-baba-play-announces-a-biopic-series-starring-veteran-actor-vikram-gokhale-dcp-98-2717480/|title=विक्रम गोखले साकारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ; वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित|website=Loksatta|language=mr|access-date=2021-12-16}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/manoranjan/sanjeev-jaiswal-inform-that-ambedkar-the-legend-series-is-coming-soon-bam92|title=विक्रम गोखले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत; 'या' वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित I Babasaheb Ambedkar {{!}} Sakal|website=www.esakal.com|access-date=2021-12-16}}</ref> === नाटके === डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर विविध भाषेत असंख्य नाटके तयार केलेली आहेत. * ''वादळ निळ्या क्रांतीचे'' (नाटक, लेखक - प्रा. रामनाथ चव्हाण) * ''डॉ. आंबेडकर आणि गांधीजी'' - नाटक * ''प्रतिकार'' - नाटक * अरविंद गौर यांनी दिग्दर्शित केलेले आणि राजेशकुमार यांनी लिहिलेले ''आंबेडकर आणि गांधी'' नाटक == हे सुद्धा पहा == * [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]] * [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल व्यक्त झालेली मते]] * [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी]] * [[सर्वव्यापी आंबेडकर]] * [[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन]] * [[आंबेडकरवाद]] * [[विद्यार्थी दिवस (महाराष्ट्र)]] * [[ज्ञान दिवस (महाराष्ट्र)]] * [[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनक्रम]] * [[आंबेडकर कुटुंब]] * [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तके]] * [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]] * [[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार]] * [[जय भीम]] * [[नवयान]] * [[सर्वात महान भारतीय (सर्वेक्षण)]] == नोंदी == * [[सदस्य:Sandesh9822/बाबासाहेब आंबेडकर/संदर्भ दुवे]] == संदर्भ == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == {{कॉमन्स वर्ग|B. R. Ambedkar|डॉ. बाबासाहेब आंबेडकर}} {{विकिक्वोटविहार}} * [https://www.bbc.com/hindi/media-56744433 वो भीमराव बाबासाहेब आंबेडकर जिन्हें आप नहीं जानते होंगे - विवेचना (हिंदीमध्ये)] * [https://www.bbc.com/hindi/india-56732192 डॉ आंबेडकर: रात भर किताबें पढ़ते और फिर सवेरे अख़बारों में रम जाते - विवेचना; रेहान फ़ज़ल; बीबीसी संवाददाता; 14 अप्रैल 2021 (हिंदीमध्ये)] * [https://www.bbc.com/marathi/india-43756471 बीबीसी: दृष्टिकोन : न्यू यॉर्क आणि शिकागोमध्येही फडकतोय आंबेडकरांचा निळा झेंडा – डॉ. गेल ऑमवेट, ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ; 13 एप्रिल 2018] * [https://mr.vikaspedia.in/education/childrens-corner/92d93e93092494092f-90792493f93993e938/921949-92c93e92c93e93893e93994792c-90690292c947921915930 डॉ. बाबासाहेब आंबेडकर (विकासपीडिया)] * [https://maharashtratimes.com/editorial/samwad/prof-dr-satish-yadav-article-on-dr-babasaheb-ambedkar-and-farmers/articleshow/82012003.cms शेतकऱ्यांचे बाबासाहेब] * [https://www.saamana.com/article-by-pro-hari-narake-on-babasaheb-aambedkar/ डॉ. आंबेडकरांचे चीनविषयी विचार] ** [https://maharashtratimes.com/editorial/article/babasaheb-and-china/articleshow/75121822.cms डॉ. आंबेडकरांचे चीनविषयी विचार] * [https://www.bbc.com/marathi/india-46460676 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ फेब्रुवारी १९५५ला बीबीसी रेडिओला दिलेली एक प्रदीर्घ मुलाखत, ज्यात त्यांनी महात्मा गांधी यांच्या भूमिकेबाबत परखड मते व्यक्त केली होती.] * [https://omprakashkashyap.wordpress.com/2016/12/06/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4/ डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन (हिंदीमध्ये)] * [http://www.symbiosis.ac.in/Museums/Dr-Babasaheb-Ambedkar-Museum.php सिंबायोसिस सोसायटीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय व स्मारक, पुणे - अधिकृत संकेतस्थळ इंग्लिश] * [http://www.symbiosis-ambedkarmemorial.com/ सिम्बायोसिस डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय] * [http://www.ambedkar.org/ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे/संबंधित लेख] * [http://c250.columbia.edu/c250_celebrates/remarkable_columbians/bhimrao_ambedkar.html कोलंबिया विद्यापीठाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान] * [http://www.sai.uni-heidelberg.de/saireport/2003/pdf/1_ambedkar.pdf University of Heidelberg (इंग्रजीमध्ये)] {{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}} {{भारतरत्‍न}} {{बोधिसत्व}} {{भारतीय स्वातंत्र्यलढा}} {{बौद्ध विषय सूची}} {{Authority control}} {{DEFAULTSORT:आंबेडकर, भीमराव रामजी}} [[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] [[वर्ग:इ.स. १८९१ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९५६ मधील मृत्यू]] [[वर्ग:आंबेडकर कुटुंब|भीमराव]] [[वर्ग:इंग्लिश भाषेमधील साहित्यिक]] [[वर्ग:ऐतिहासिक व्यक्ती]] [[वर्ग:नवयान बौद्ध]] [[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]] [[वर्ग:बोधिसत्त्व]] [[वर्ग:बौद्ध तत्त्वज्ञ]] [[वर्ग:बौद्ध विद्वान]] [[वर्ग:बौद्ध लेखक]] [[वर्ग:भारतरत्‍न पुरस्कारविजेते]] [[वर्ग:भारतीय राजकारणी]] [[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]] [[वर्ग:भारतीय बौद्ध]] [[वर्ग:भारतीय लेखक]] [[वर्ग:भारतीय तत्त्वज्ञ]] [[वर्ग:भारतीय इतिहाससंशोधक]] [[वर्ग:भारतीय अर्थशास्त्रज्ञ]] [[वर्ग:भारतीय कायदामंत्री]] [[वर्ग:भारतीय वकील]] [[वर्ग:भारतीय मानववंशशास्त्रज्ञ]] [[वर्ग:भारतीय शिक्षणतज्ज्ञ]] [[वर्ग:भारतीय समाजसुधारक]] [[वर्ग:भारतीय पत्रकार]] [[वर्ग:भारतीय संविधान]] [[वर्ग:भारतीय संविधान सभेचे सदस्य]] [[वर्ग:भारतीय राज्यशास्त्रज्ञ]] [[वर्ग:भारतीय कायदेपंडित]] [[वर्ग:भारतीय समाजशास्त्रज्ञ]] [[वर्ग:भारतीय नास्तिक]] [[वर्ग:द ग्रेटेस्ट इंडियन]] [[वर्ग:भारतीय आत्मचरित्रकार]] [[वर्ग:दलित नेते]] [[वर्ग:दलित राजकारणी]] [[वर्ग:मराठी राजकारणी]] [[वर्ग:मराठी लेखक]] [[वर्ग:मराठी समाजसुधारक]] [[वर्ग:धर्मांतरित बौद्ध]] [[वर्ग:धर्मसुधारक]] [[वर्ग:बौद्ध संप्रदायांचे संस्थापक]] [[वर्ग:राज्यसभा सदस्य]] [[वर्ग:इंग्लिश भाषी भारतीय लेखक]] [[वर्ग:जातीविरोधी कार्यकर्ते]] [[वर्ग:मराठी समाजसेवक]] [[वर्ग:लंडन विद्यापीठाचे माजी विद्यार्थी]] 38pn568620nau2fl2fotyo57bcajngn मदर तेरेसा 0 4488 2142121 2140216 2022-08-01T05:01:03Z Sandesh9822 66586 wikitext text/x-wiki [[चित्र:MotherTeresa 094.jpg|right|250px|thumb|मदर तेरेसा]] '''मदर तेरेसा''' जन्माचे नाव ''Anjezë Gonxhe Bojaxhiu'' जन्म (२६ ऑगस्ट, इ.स. १९१० अल्बानिया) या [[भारत रत्न]] आणि [[नोबेल शांतता पुरस्कार]] सन्मानित एक भारतीय रोमन कॅथॉलिक नन होत्या. नवीन चावला हे मदर तेरेसा यांचे अधिकृत चरित्रकार होते. त्या भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी आल्या, त्यांनी अनेकांना तसा बाप्तिस्मा दिला, अशा असंख्य वार्ता त्या काळात उठत राहिल्या, पण तो सगळा तथ्यहीन होत्या. त्या एकदा अशाच टीकेला त्रासून म्हणाल्या, की होय, मी त्यांचे ‘धर्मातर’ घडवते. हिंदूंना अधिक चांगले हिंदू बना असे मी म्हणते, मुस्लिमांना मी अधिक चांगले मुस्लिम व्हा, असे सांगते आणि ख्रिश्चनांकडे अधिक चांगले ख्रिश्चन बना असा आग्रह धरते. इ.स. १९७९ मध्ये त्यांना ‘[[नोबेल पुरस्कार]]’ मिळाला तेव्हा आणि इ.स. १९८० मध्ये त्यांना ‘[[भारतरत्न]]’ हा किताब देण्यात आला, तेव्हाही त्या म्हणाल्या, की मला दिव्यांच्या लखलखाटात जायला अजिबात आवडत नाही. मदर तेरेसा धाडसीही होत्या. बैरूतला वेढा पडलेला असताना त्यांनी इ.स. १९८२ मध्ये पॅलेस्टेनियन बंडखोर आणि इस्रायली सैनिक यांच्यात तात्पुरता समझोता घडवून आणून रेडक्रॉसच्या मदतीने ३७ लहान मुलांची सुटका घडवून आणली. त्या स्वतः युद्धभूमीवर हिंडल्या. पूर्व युरोप ज्या वेळी अधिक मोकळा व्हायला लागला होता, त्या वेळी त्यांनी कम्युनिस्ट देशांमध्ये ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’चा प्रसार केला. इथिओपियामधल्या भुकेलेल्यांना त्यांनी आधार दिला. त्या तिथे गेल्या, ज्या काळात चेर्नोबिलच्या किरणोत्सर्गाची घटना घडली तेव्हाही आपल्याला त्याचा त्रास होईल किंवा नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा त्यांनी तिथे जाऊन ज्यांना तो त्रास झाला त्यांना आधार दिला. ==संतपद बहाल== मदर तेरेसा ह्यांनी संतपदाची कसोटी असलेली दुस‍ऱ्या चमत्काराची अट पूर्ण केल्यामुळे त्यांना संतपद देण्याचा सोहळा डिसेंबर २०१५ मध्ये झाला. संत की उपाधी ९ सप्टेंबर २०१६ला लालवेटिकन सिटी मध्ये पोप फ्रांसिस ने मदर तेरेसा यांना संतची उपाधि ने विभूषित केले. == आलोचना == मदर तेरेसा ह्यांचा मृत्यू १९९७ साली झाला. त्यांच्या मृत्यूनंतर, संतपद देण्यासाठी २००३ साली पहिला चमत्कार झाल्याचा दावा करण्यात आला. 'ह बसेरा', नावाच्या पश्चिम बंगाल येथील तरुणीच्या पोटातील कर्करोगाची गाठ मदर तेरेसांच्या फोटोमधून दिव्य शक्ती मिळाल्यामुळे बरी झाल्याचा हा दावा होता. आता विज्ञानाच्या कसोटीवर विचार करायचे ठरवले तर एखादी व्यक्ती मृत्यूनंतर देखील इतर लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकू शकते, हीच गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर टिकत नाही. थोडे पुढे जाऊन ह्या दाव्यातील वास्तव समजून घेतले, तर अनेक गोष्टी लक्षात येतात. प्रत्यक्षात कुठलेही साक्षी पुरावे न देता हा दावा करण्यात आला होता. चौकशीमध्ये पुढे हे देखील समोर आले होते की प्रत्यक्षात मोनिका बसेरा ह्यांना क्षयरोगाचा उपचार चालू होता आणि त्यांच्या पोटातील गाठ देखील क्षयरोगातून झालेली होती आणि क्षयरोगाच्या उपचारांनी ती गाठ बरी झाली होती. त्या वेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर ह्यांच्या नेतृत्वाखाली 'महा. अंनिस'ने ह्या चमत्काराच्या दाव्याला विरोध केला होता आणि वास्तव समाजापुढे ठेवले होते. त्यानंतरही त्याच पद्धतीने २००८मध्ये केवळ मदर तेरेसा ह्यांचे नाव घेऊन प्रार्थना केल्यामुळे ब्राझीलमधील एका व्यक्तीच्या मेंदूतील गाठी ब‍ऱ्या झाल्याचा चमत्कार घडल्याचा दावा केला जात आहे. ही व्यक्ती कोण आहे, त्याला नक्की कोणता आजार होता, प्रार्थनेमुळेच हा आजार बरा झाला, हे कशावरून सिद्ध होते, यांपैकी कोणत्याही प्रश्नांचे समाधानकारक उत्तर न देता केवळ चमत्कार झाला, असे सांगणे हे विज्ञानाच्या प्राथमिक कसोट्यांवर देखील उतरत नाही. त्यांना १७ डिसेंबर २०१५ पोप फ्रान्सिस यांनी संत घोषित केले. १५ भारतीय अधिकरी व हजारएक अन्य लोक ४ सप्टेंबर २०१६ रोजी सेंट पीटर स्वेअरमध्ये संतपणाच्या मिसबलिदानात सामील होते. == सन्मान == * २०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘[[द ग्रेटेस्ट इंडियन]]’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये मदर तेरेसा पाचव्या क्रमांकावर होत्या.<ref>https://www.outlookindia.com/magazine/story/a-measure-of-the-man/281949</ref> ==मदर तेरेसा यांच्यावरील पुस्तके== * भारतरत्न मदर तेरेसा (रमेश तिरूखे) * मदर तेरेसा : प्रतिमेच्या पलीकडे - १९१०-१९९७ (ॲन सेबा) * मदर तेरेसा ([[आशा कर्दळे]]) * (दीन दुःखितांची विश्वमाता) मदर तेरेसा (शंकर कऱ्हाडे) * (माणुसकीचा नंदादीप) मदर तेरेसा (शांताराम विसपुते) * (विश्वमाता) मदर तेरेसा (सु.बा. भोसले) ==संदर्भ== {{संदर्भयादी}} == हे सुद्धा पहा == * [[सर्वात महान भारतीय (सर्वेक्षण)]] ==बाह्य दुवे== {{नोबेल शांतता||1979/teresa.html}} {{भारतरत्न}} {{DEFAULTSORT:तेरेसा,मदर}} [[वर्ग:भारतरत्‍न पुरस्कारविजेते]] [[वर्ग:इ.स. १९१० मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९९७ मधील मृत्यू]] [[वर्ग:नोबेल शांतता पारितोषिकविजेते]] [[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]] [[वर्ग:मॅग्सेसे पुरस्कारविजेते]] [[वर्ग:द ग्रेटेस्ट इंडियन]] [[वर्ग:भारतीय समाजसेविका]] [[वर्ग:ख्रिश्चन व्यक्ती]] [[वर्ग:मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या मुख्याधिकारी]] [[वर्ग:प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम विजेते]] [[वर्ग:ख्रिश्चन सेंट]] srrqrh3e1vzepreusbk0yglm54fc3lt इ.स. १६२९ 0 6290 2142085 2094045 2022-08-01T04:46:53Z अभय नातू 206 /* ठळक घटना आणि घडामोडी */ wikitext text/x-wiki {{वर्षपेटी|1629}} ==ठळक घटना आणि घडामोडी== * [[इंग्लंड]]चा राजा [[तिसरा जॉर्ज, युनायटेड किंग्डम|जॉर्ज तिसऱ्याने]] सनद दिल्यावर [[मॅसेच्युसेट्स बे कॉलोनी]]ची स्थापना झाली. साधारणपणे सध्याच्या [[मॅसेच्युसेट्स]] राज्यातील ही वसाहत [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] पहिली इंग्लिश वसाहत होती. ==जन्म== * [[मार्च ९]] - [[अलेक्सिस पहिला, रशिया]]चा झार. * [[ऑगस्ट १७]] - [[जॉन तिसरा, पोलंड]]चा राजा. ==मृत्यू== [[वर्ग:इ.स. १६२९]] [[वर्ग:इ.स.च्या १६२० च्या दशकातील वर्षे]] [[वर्ग:इ.स.च्या १७ व्या शतकातील वर्षे]] [[वर्ग:इ.स.च्या २ ऱ्या सहस्रकातील वर्षे]] alwe4bhvnwqzmurs7b82k7x714mtlv0 पाटण 0 6641 2142039 2098733 2022-07-31T23:53:07Z Katyare 1186 wikitext text/x-wiki '''पाटण''' हे [[भारत|भारताच्या]] [[गुजरात]] राज्यातील एक शहर आहे. हे [[पाटण जिल्हा|पाटण जिल्ह्याचे]] मुख्य ठिकाण आहे. पाटण हे शहर जुन्या काळी 'अन्हीलवाड' या नावाने प्रसिद्ध होते. सोळंकी वंशाची राजधानी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या गावात अजूनही जुन्या तटबंदीचे आणि वेशींचे अवशेष दृष्टीस पडतात. पाटण हे शहर येथे असणाऱ्या '[[राणीनी वाव]]' या पुरातन स्थळामुळे तसेच 'पटोला' साड्यांमुळे प्रसिद्ध आहे. ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळांमध्ये तिचा समावेश करण्यात आला आहे. सध्या भारतीय चलनात असलेल्या नव्या शंभर रुपयांच्या नोटेवरदेखील या वावेचं चित्र आहे.[[चित्र:अनहिलपूर पाटण.jpg|अल्ट=अनहिलपूर पाटण|इवलेसे|अनहिलपूर पाटण]] ==इतिहास== पाटणची स्थापना चावडा शासक राजाने नवव्या शतकात "अनाहिलपताक" म्हणून केली. १०व्या-१३व्या शतकादरम्यान, शहराने चावडांच्या उत्तराधिकाऱ्या [[चालुक्य]] राजवंशाची राजधानी म्हणून काम केले. इतिहासकार टर्टियस चँडलर यांचा अंदाज आहे की अंदाजे एक लाख लोकसंख्या असलेले अन्हिलवाडा (पाटण या प्राचीन शहरावर बांधलेले आहे) हे इ.स १००० मध्ये जगातील दहाव्या क्रमांकाचे मोठे शहर होते. मुस्लिम आक्रमक कुतुबुद्दीन अयबक याने १२०० ते १२१० च्या दरम्यान शहरावर आक्रमण केले. हिंदुंनी अतिशय कडवट लढा दिला. आणि अनेक आक्रमकांना मारले. पण शेवटी पाणी तोडल्याने शहर पडले. अल्लाउद्दीन खिलजीने १२९८ मध्ये या शहराचा विध्वंस केला आणि अनेक् हिंदुंना मारून टाकले. देवळे पाडली. याच काळात येथील सूर्य मंदिरही भग्न करण्यात आले. हिंदू राज्याचा जुना किल्ला आजही त्याचे अवशेष दिसून येतात. [[वर्ग:गुजरातमधील शहरे]] [[वर्ग:पाटण जिल्हा]] r4sm1ifcafaepvsxbwzjtyfksw2vj6m हिंगोली जिल्हा 0 6730 2141974 2138157 2022-07-31T14:39:02Z 2402:3A80:CBF:9EA1:8F55:9A0D:89C1:AC9C /* जिल्ह्यातील महत्त्वाचे उत्सव */ wikitext text/x-wiki {{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=हिंगोली}} {{माहितीचौकट भारतीय जिल्हा |जिल्ह्याचे_नाव = हिंगोली जिल्हा |स्थानिक_नाव = |चित्र_नकाशा = Hingoli_in_Maharashtra_(India).svg |अक्षांश-रेखांश = |राज्याचे_नाव = महाराष्ट्र |विभागाचे_नाव = [[औरंगाबाद विभाग]] |मुख्यालयाचे_नाव = [[हिंगोली]] |तालुक्यांची_नावे = [[औंढा नागनाथ]]•[[सेनगांव]]•[[कळमनुरी]]•[[वसमत|वसमत]]• [[हिंगोली]] |क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ४,५२७ |लोकसंख्या_एकूण = ११,७८,९७३ |जनगणना_वर्ष = २०११ |लोकसंख्या_घनता = २६० |शहरी_लोकसंख्या = १,७८,७३३ |साक्षरता_दर = ७६.०४% |लिंग_गुणोत्तर = ९४२ |प्रमुख_शहरे = हिंगोली, [[वसमत]], कळमनुरी |जिल्हाधिकार्यांचे_नाव =श्री. सुनील भंडारी |लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[हिंगोली (लोकसभा मतदारसंघ)]] |विधानसभा_मतदारसंघाची_नावे = हिंगोली,वसमत, कळमनुरी |खासदारांची_नावे = हेमंत पाटील |पर्जन्यमान_मिमी = ९० |संकेतस्थळ = http://hingoli.nic.in/mr }} '''हिंगोली जिल्हा''' हा मराठवाडा विभागाच्या उत्तरेस आहे. हिंगोलीच्या उत्तरेस [[वाशिम जिल्हा]] व [[यवतमाळ जिल्हा]], पश्चिमेस [[परभणी जिल्हा]] व आग्नेयेस [[नांदेड जिल्हा]] आहे, आताचा हिंगोली जिल्हा हा १ मे १९९९ पूर्वीपर्यंत [[परभणी]] जिल्ह्याचा एक भाग होता. त्या दिवशी औंढा नागनाथ, [[वसमत]], हिंगोली, [[कळमनुरी]] व सेनगांव हे तालुके असलेला हा स्वतंत्र जिल्हा घोषित झाला. हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४५२६ चौरस कि.मी.<sup>२</sup> आहे. एकूण लोकसंख्या ९,८७,१६० तर साक्षरता ६६.८६% इतकी आहे. जिल्ह्यातील गोंधळ, शाहिरी, भारूड, पोतराज व कलगीतुरा या लोककला प्रसिद्ध आहेत. ज्वारी व कापूस ही जिल्ह्याची मुख्य पिके आहेत. वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील गोरक्षनाथ महाराजांचे देवस्थान आहे. येथे [[पौष पौर्णिमा|पौष पौर्णिमेला]] यात्रा सुरू होते. खुप ठिकणांवरून येथे भाविक येतात. कुरुंदा गावाजवळील टोकाई माता मंदिर,आंबा येथील अंबादेवी मंदिर,बाराशिव येथील हनुमान मंदिर, बोराळा येथील हनुमान मंदिर व चोंडी बहिरोबा येथील बहीरोबा देवस्थान इ. '''वारंगा मसाई''' हे गाव हिंगोली पासुन १९ किलोमीटर अंतरावर आहे. आणि तालुका कळमनुरी पासून १० किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव मसाई माता मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या गावांमध्ये पौष महिन्याच्या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी एक मोठी यात्रा भरते. हे गाव तिन्ही बाजूंनी डोंगरांनी घेरलेले आहे. वारंगा मसाई गावातील मंदिरे<br> मसाई देवी मंदिर, हनुमान मंदिर, संत सावता माळी मंदिर, डागेश्वर महादेव मंदिर, गणेश मंदिर, महादेव मंदिर, दत्त मंदिर, खंडोबा मंदिर. ==हिंगोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे== ==हिंगोली जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे== हिंगोली जिल्ह्यात पुढील प्रमाणे प्रमुख तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे आहेत. <!---- कृपया गावागावात विविध धर्माचे मंदिरे आणि प्रार्थना स्थळे असतात, त्यांची नावे सरसकट येथे टाकू नये ----> * [[औंढा नागनाथ]]- बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे आठवे (आद्य) ज्योतिर्लिंग आहे. * मल्लिनाथ दिगंबर जैन मंदिर (शिरड शहापूर), * तुळजादेवी संस्थान (घोटा - ता. हिंगोली), * [[संत नामदेव|संत नामदेवांचे]] जन्मस्थान [[नरसी (नामदेव)|नरसी नामदेव]]. * शेवाळा येथील पूर्णानंद महाराजांचे मंदिर. * समगा येथील संगमेश्वर महादेव मंदिर * श्री.कानिफनाथ गड खैरी घुमट * चिंतामणी गणपती (हिंगोली) * सिद्धनाथ (महादेव) मंदिर <ref> गांगलवाडी येथे सिध्देश्वर धरणाजवळ सिद्धनाथाचे (महादेवाची पींड) मंदिर आहे. येथुन औढा नागनाथ ज्योतिर्लिंग पर्यंत बोगदा होता असे ज्ञात आहे. दरवर्षी येथे सलग सात दिवस भव्य यात्रेसह होम आयोजन होते.</ref> * वारंगा मसाई ==जिल्ह्यातील महत्त्वाचे उत्सव == * सार्वजनिक दसरा महोत्सव - सुमारे दोनशे वर्षांपासून * सार्वजनिक [[गणेशोत्सव]] *शिवजयंती *[[पोळा|बैलपोळा]] * श्री नवदुर्गा महोत्सव * भीम जयंती *[[नागपंचमी]] * कलगावची यात्रा * हत्ता नाईक ता.सेनगांव येथील कावड आगमन * श्री. कानिफनाथ महाराज यात्रा कानिफनाथ महाराज गड खैरी घुमट * हिंगोलीचा प्रसिद्ध नवसाच्या मोदकाचा चिंतामणी गणपतीचा मोदक उत्सव * मसाई देवी यात्रा. वारंगा मसाई [[पौष पौर्णिमा]] ==जिल्ह्यातील तालुके== * [[औंढा नागनाथ]] * [[कळमनुरी]] * [[वसमत]] * [[सेनगांव]] * [[हिंगोली]] ==हिंगोली जिल्ह्यातली गावे== * दांडेगाव * साखरा * आडगाव * बटवाडी * खांबाळा * वटकळी * गिलोरी *गोरेगाव *ताकतोडा * गोंदनखेडा * केंद्रा बुद्रूक * वरखेडा * दाताडा बुद्रूक * वाघजाळी * गारखेडा * माझोड * सवड * पहेणी * वैजापूर * वरूड काझी * वरूड चक्रपान * देऊळगाव रामा * आंधरवाडी * माळहिवरा * सिरसम * काळकोंडी * गारमाळ * भांडेगाव * साटंबा * जामठी खुर्द * जामठी बुद्रूक * सावा * नवलगव्हाण * भानखेडा * हनवतखेडा * कडती * पांगरी * ब्रम्हपुरी * पुसेगाव * डिग्रस * इंचा * कडोळी * नांदूरा * ऊमरा * ईडोळी * बोराळा * पळशी * खानापूर चित्ता * सवना * पारडा * बळसोंड * केसापुर * लोहगाव * खरबी * आखाडा बाळापूर * बासंबा * हत्ता नाईक * आजेगाव * आंबा * आसेगाव * उंडेगाव : <ref>औंढा-जिंतूर रोडवर हिवरखेडा गावाच्या दक्षिणेस ३ कि.मी. अंतरावर उंडेगाव हे गाव आहे.या ठिकाणी दत्तात्रेयाचे प्रसिद्ध मंदिर आहे.</ref> * एरंडेश्वर * पान कन्हेरगाव * कळमनुरी * कुरुंदा * गिरगाव * गुंज * गुंडा * धामणी * वसई * चोंढी * जवळा पांचाळ * जवळा बाजार * जवळा बुद्रूक * सेंदुरसना * टेंभुर्णी * डोंगरकडा * तपोवन * [[नरसी (नामदेव)]] : <ref>[[संत नामदेव]] यांचे जन्म गाव. केशीराजाचे मंदिर आजही तेथे आहे.</ref> * पळसगाव * पांगरा सती * पांगरा शिंदे * बसमत * बाराशीव<ref>येथे हनुमानाचे मंदिर आहे. बारा गावांच्या सीमा तेथे आल्याने त्यास बाराशीव हे नाव पडले आहे. दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते.</ref> * बाभुळगाव * येळेगाव तुकाराम * समगा <ref>येथे श्री संगमेश्वर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे</ref> *रामेश्वर : <ref>औंढा-जिंतूर रोडवर औंढा नागनाथ पासून २० कि.मी. अंतरावर हे गाव आहे. रामेश्वर, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली</ref> [[चित्र:रामेश्वर.jpg|इवलेसे|रामेश्वर, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली]] * हट्टा * रामेश्वर तांडा * जयपुर * माळसेलू * बेलवाडी * खरबी * वाकोडी * तळणी * शिंदेफळ * पारोळा * सेनगाव * वाढोणा * थोरजवळा * कणका * शिरड शहापूर * शेवाळ * कहाकर खुर्द * कहाकर बुद्रूक * सिनगी(नागा) * सिनगी(खांबा) * सुकळी * हिंगोली * वारंगा मसाई * [[कोर्टा]] * वाई गोरखनाथ * धामणगाव * पांगरा बोखारे ==संदर्भ आणि नोंदी== {{संदर्भयादी}} * [http://hingoli.nic.in हिंगोली डाॅट एनआयसी डाॅट इन] {{हिंगोली जिल्ह्यातील तालुके}} {{महाराष्ट्रातील जिल्हे}} [[वर्ग:हिंगोली जिल्हा]] [[वर्ग:औरंगाबाद विभागातील जिल्हे]] 7aa1nyx1cqcrivqln0jb9sbqwbxn2uw जुलै १८ 0 10361 2142063 2051403 2022-08-01T03:49:39Z संतोष गोरे 135680 /* मृत्यू */ wikitext text/x-wiki {{जुलै दिनदर्शिका}} {{ग्रेगरी दिनदर्शिका दिवस|जुलै|१८|१९९|२००}} == ठळक घटना आणि घडामोडी == === इ.स.पू. चौथे शतक === * [[इ.स.पू. ३९०|३९०]] - [[अलियाची लढाई]] - [[गॉल]] सैन्याने [[रोम]]जवळ रोमन सैन्याचा पराभव केला व नंतर रोममध्ये घुसून शहराची नासाडी केली. === पहिले शतक === * [[इ.स. ६४|६४]] - [[रोम]]मध्ये प्रचंड आग. जवळजवळ सगळे शहर भस्मसात. यादरम्यान सम्राट [[निरो, रोमन सम्राट|निरो]] लांब उभा राहुन आपले तुणतुणे वाजवत असल्याची कथा. === तेरावे शतक === * [[इ.स. १२१६|१२१६]] - [[पोप ऑनरियस तिसरा|ऑनरियस तिसरा]] पोपपदी. === सोळावे शतक === * [[इ.स. १५३६|१५३६]] - [[इंग्लंड]]मध्ये [[पोप]]ची सद्दी संपल्याचा फतवा. === एकोणिसावे शतक === * [[इ.स. १८३०|१८३०]] - [[उरुग्वे]]ने आपले पहिले संविधान अंगिकारले. * [[इ.स. १८६३|१८६३]] - [[अमेरिकन यादवी युद्ध]]-[[फोर्ट वॅग्नरची लढाई]] - श्यामवर्णीय सैनिकांचा युद्धात सर्वप्रथम सहभाग. [[५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंट]]च्या झेंड्याखाली [[फोर्ट वॅग्नर]]वरील हल्ला असफल, परंतु या लढाईत श्यामवर्णीय सैनिकांची बहादुरी व धडाडी अमेरिकन लोकांना दिसली. * [[इ.स. १८५२|१८५२]] - [[इंग्लंड]]ने निवडणुकांत [[गुप्त मतदान]] अंगिकारले. * [[इ.स. १८७३|१८७३]] - [[ऑस्कार दुसरा, नॉर्वे|ऑस्कार दुसरा]] [[नॉर्वे]]च्या राजेपदी. * [[इ.स. १८९८|१८९८]] - [[मेरी क्युरी]] व [[पिएर क्युरी]]नी [[पोलोनियम]] या नवीन [[मूलतत्त्व|मूलतत्त्वाचा]] शोध लावला. === विसावे शतक === * [[इ.स. १९२५|१९२५]] - [[ॲडॉल्फ हिटलर|ऍडोल्फ हिटलर]]ने [[माइन कॅम्फ]] हे आत्मकथेसदृश पुस्तक प्रकाशित केले. * [[इ.स. १९४४|१९४४]] - [[जपान]]च्या पंतप्रधान [[हिदेकी तोजो]]ने राजीनामा दिला. * [[इ.स. १९६५|१९६५]] - [[सोवियेत संघ|सोवियेत संघाच्या]] [[झॉॅंड ३]] या अंतराळयानाचे प्रक्षेपण. * [[इ.स. १९६६|१९६६]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[जेमिनी १०]] या अंतराळयानाचे प्रक्षेपण. * [[इ.स. १९६८|१९६८]] - [[इंटेल कॉर्पोरेशन|इंटेल]] कंपनीची स्थापना. * [[इ.स. १९६९|१९६९]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेन]] सेनेटर [[एडवर्ड केनेडी]]च्या गाडीला अपघात. सहप्रवासी ठार. ही घटना केनेडीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीतील प्रमुख अडसर होती. * [[इ.स. १९७६|१९७६]] - [[१९७६ उन्हाळी ऑलिंपिक|ऑलिंपिक खेळात]] [[नादिया कोमानेसी]]ने [[जिम्नॅस्टिक्स]] स्पर्धेत सर्वप्रथम १० पैकी १० गुण मिळवले. * [[इ.स. १९७७|१९७७]] - [[व्हियेतनाम]]ला [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांत]] प्रवेश. * [[इ.स. १९८२|१९८२]] - [[प्लान दि सांचेझची कत्तल]] - [[ग्वाटेमाला]]त २६८ खेड्यातील लोकांची हत्या. * [[इ.स. १९८४|१९८४]] - [[सान इसिद्रोची कत्तल]] - [[कॅलिफोर्निया]]तील [[सान इसिद्रो, कॅलिफोर्निया|सान इसिद्रो]] गावातील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट मध्ये २१ लोकांची हत्या. खून्याला पोलिसांनी मारले. * [[इ.स. १९९४|१९९४]] - [[बोयनोस एर्स]]मध्ये इमारतीत स्फोट. ८५ ठार. * [[इ.स. १९९५|१९९५]] - [[कॅरिबिअन समुद्र|कॅरिबिअन समुद्रातील]] [[मॉंतसेरात]] द्वीपावरील [[सुफ्रीयेर ज्वालामुखी]]चा उद्रेक. राजधानी [[प्लिमथ, मॉॅंतसेरात|प्लिमथ]] उद्ध्वस्त. * [[इ.स. १९९६|१९९६]] - [[कॅनडा]]त [[साग्वेने नदी]]ला प्रचंड पूर. * [[इ.स. १९९८|१९९८]] - [[पापुआ न्यू गिनी]]त [[त्सुनामी]]सदृश समुद्री लाटेत ३,००० व्यक्ती मृत्युमुखी. === एकविसावे शतक === * [[इ.स. २००१|२००१]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[बॉल्टिमोर|बाल्टिमोर]] शहरातील बोगद्यात रेल्वे गाडी रुळांवरून घसरली व पेटली. शहराचा मध्यवर्ती भाग बंद करावा लागला. * [[इ.स. २०१३|२०१३]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[डेट्रॉइट]] शहराच्या महानगरपालिकेने २० अब्ज [[अमेरिकन डॉलर]] (१२ [[निखर्व]] [[रुपया|रुपये]]) इतके कर्ज फेडण्याची क्षमता नसल्याचे जाहीर करून दिवाळे जाहीर केले. == जन्म == * [[इ.स. १५५२|१५५२]] - [[रुडॉल्फ दुसरा, पवित्र रोमन सम्राट]]. * [[इ.स. १८११|१८११]] - [[विल्यम मेकपीस थॅकरे]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|इंग्लिश लेखक]]. * [[इ.स. १८४८|१८४८]] - [[डब्ल्यु.जी. ग्रेस]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १८९०|१८९०]] - [[फ्रॅंक फोर्ड]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान|ऑस्ट्रेलियाचा १५वा पंतप्रधान]]. * [[इ.स. १९०९|१९०९]] - [[आंद्रेइ ग्रोमिको]], [[:वर्ग:सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष|सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष]]. * १९०९ - [[मोहम्मद दाउद खान]], [[:वर्ग:अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष|अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष]]. * [[इ.स. १९१८|१९१८]] - [[नेल्सन मंडेला]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष|दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष]]. * [[इ.स. १९२१|१९२१]] - [[जॉन ग्लेन]], अमेरिकन अंतराळवीर. * [[इ.स. १९४९|१९४९]] - [[डेनिस लिली]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९५०|१९५०]] - सर [[रिचर्ड ब्रॅन्सन]], इंग्लिश उद्योगपती. * [[इ.स. १९६७|१९६७]] - [[व्हिन डीझेल]], अमेरिकन अभिनेता. * [[इ.स. १९८२|१९८२]] - [[प्रियांका चोप्रा]], भारतीय अभिनेत्री. == मृत्यू == * [[इ.स. १६२३|१६२३]] - [[पोप ग्रेगोरी पंधरावा]]. * [[इ.स. १८६३|१८६३]] - [[रॉबर्ट गुल्ड शॉ]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंट]]चा सेनापती. * [[इ.स. १८७२|१८७२]] - [[बेनितो हुआरेझ]], [[:वर्ग:मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष|मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष]]. * [[इ.स. १८९२|१८९२]] - [[थॉमस कूक]], इंग्लिश प्रवास-व्यवस्थापक. * [[इ.स. १९६९|१९६९]] - [[:वर्ग:शाहीर|लोकशाहीर]] [[अण्णा भाऊ साठे]]. * [[इ.स. १९९०|१९९०]] - [[यून बॉसिऑन]], [[:वर्ग:दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष|दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष]]. * [[इ.स. २०१२|२०१२]] - [[राजेश खन्ना]], हिंदी चित्रपट अभिनेते. == प्रतिवार्षिक पालन == * संविधान दिन - [[उरुग्वे]]. == बाह्य दुवे == {{बीबीसी आज||july/18}} ---- [[जुलै १६]] - [[जुलै १७]] - '''जुलै १८''' - [[जुलै १९]] - [[जुलै २०]] - ([[जुलै महिना]]) {{ग्रेगरियन महिने}} 6avg9faj5oeizxq0pgh8d8wnt6nue83 ऑगस्ट १ 0 11251 2142049 2059158 2022-08-01T02:11:21Z Sarthak Rode 120796 /* जन्म */ दुवे जोडले wikitext text/x-wiki {{ऑगस्ट दिनदर्शिका}} {{ग्रेगरी दिनदर्शिका दिवस|ऑगस्ट|१|२१३|२१४}} == ठळक घटना आणि घडामोडी == === सहावे शतक === * [[इ.स. ५२७|५२७]] - [[जस्टीनियन पहिला, बायझेन्टाईन सम्राट|जस्टीनियन पहिला]] बायझेन्टाईन सम्राटपदी. === तेरावे शतक === * [[इ.स. १२९१|१२९१]] - [[स्वित्झर्लंड]] राष्ट्राची रचना. === पंधरावे शतक === * [[इ.स. १४६१|१४६१]] - [[एडवर्ड चौथा, इंग्लंड|एडवर्ड चौथा]] [[इंग्लंड]]च्या राजेपदी. * [[इ.स. १४९२|१४९२]] - [[ज्यू]] व्यक्तींची [[स्पेन]]मधून हकालपट्टी. * [[इ.स. १४९८|१४९८]] - [[क्रिस्टोफर कोलंबस]]ने [[व्हेनेझुएला]]त पाउल ठेवले. === सतरावे शतक === * [[इ.स. १६९१|१६९१]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] पहिले [[आफ्रिकन गुलाम]] आणले गेले. * [[इ.स. १६६४|१६६४]] - [[सेंट गॉट्टहार्डची लढाई]] - [[ओस्मानी साम्राज्य|ऑट्टोमन साम्राज्याचा]] पराभव. === अठरावे शतक === * [[इ.स. १७७४|१७७४]] - [[जोसेफ प्रीस्टली]] व [[कार्ल विल्हेम]]ने [[प्राणवायू|ऑक्सिजन]] मूलद्रव्याचा शोध लावला. === एकोणिसावे शतक === * [[इ.स. १८००|१८००]] - [[ग्रेट ब्रिटन]] व [[आयर्लंड]]च्या राज्यांचे [[युनायटेड किंग्डम]]मध्ये विलीनीकरण. * [[इ.स. १८३१|१८३१]] - [[लंडन ब्रिज]] वाहतुकीस खुला. * [[इ.स. १८३४|१८३४]] - ब्रिटीश साम्राज्याने [[गुलामगिरी]]स बंदी असल्याचे जाहीर केले. * [[इ.स. १८३८|१८३८]] - [[त्रिनिदाद व टोबेगो]]तील गुलामांना मुक्ती. * [[इ.स. १८७६|१८७६]] - [[कॉलोराडो]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] ३८वे राज्य झाले. * [[इ.स. १८९४|१८९४]] - [[पहिले चीन-जपान युद्ध|पहिल्या चीन-जपान युद्धास]] सुरुवात. === विसावे शतक === * [[इ.स. १९०२|१९०२]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[फ्रान्स|फ्रांस]]कडून [[पनामा कालवा]] बांधून वापरण्याचे हक्क विकत घेतले. * [[इ.स. १९१४|१९१४]] - [[पहिले महायुद्ध]] - [[जर्मनी]]ने [[रशिया]] विरुद्ध युद्ध पुकारले. * [[इ.स. १९२७|१९२७]] - [[चीनी गृहयुद्ध]] - [[नान्चांगचा उठाव]]. * [[इ.स. १९३६|१९३६]] - [[बर्लिन]]मध्ये [[१९३६ उन्हाळी ऑलिंपिक]] सुरू. * [[इ.स. १९४४|१९४४]] - [[ऍन फ्रॅंक]]ने आपल्या रोजनिशीत शेवटची नोंद केली. * १९४४ - [[पोलंड]]ची राजधानी वॉर्सोमध्ये नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव. * [[इ.स. १९५७|१९५७]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] व [[कॅनडा]]ने [[नोरॅड|उत्तर अमेरिकी हवाई संरक्षण कमांड]] ([[नोरॅड]])ची रचना केली. * [[इ.स. १९६०|१९६०]] - [[बेनिन]]ला [[फ्रान्स|फ्रांस]]पासून स्वातंत्र्य. * [[इ.स. १९६६|१९६६]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[ऑस्टिन|ऑस्टिन, टेक्सास]] शहरातील [[युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास, ऑस्टिन]]च्या मुख्य इमारतीतून [[चार्ल्स व्हिटमन]]ने १५ लोकांना गोळ्या घालून ठार मारले. पोलिसांनी व्हिटमनलाही ठार केले. * [[इ.स. १९६७|१९६७]] - [[इस्रायल|इस्रायेल]]ने [[पूर्व जेरुसलेम]] बळकावले. * [[इ.स. १९६८|१९६८]] - [[हसनल बोल्कियाह, ब्रुनेइ|हसनल बोल्कियाहला]] [[ब्रुनेइ]]च्या राजगादीवर राज्याभिषेक. * [[इ.स. १९९६|१९९६]] - [[मायकेल जॉन्सन]]ने २०० [[मीटर]] अंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला. === एकविसावे शतक === * [[इ.स. २००४|२००४]] - [[पेराग्वे]]ची राजधानी [[आसुन्सियोन|ऍसन्शन]]मधील [[सुपरमार्केट]]मध्ये आग. २१५ ठार, ३०० जखमी. == जन्म == * [[इ.स.पू. १०|१०]] - [[क्लॉडियस, रोमन सम्राट]]. * [[इ.स. १२६|१२६]] - [[पर्टिनॅक्स, रोमन सम्राट]]. * [[इ.स. १३१३|१३१३]] - [[कोगोन]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]]. * [[इ.स. १३७७|१३७७]] - [[गो-कोमात्सु]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]]. * [[इ.स. १८५६|१८५६]] - [[जॉर्ज कुल्टहार्ड]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १८५७|१८५७]] - [[जॉन हॅरी]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १८६१|१८६१]] - [[सॅमी जोन्स]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९००|१९००]] - [[ओट्टो नथ्लिंग]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९१०|१९१०]] - [[मोहम्मद निसार]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९२४|१९२४]] - [[फ्रॅंक वॉरेल]], [[:वर्ग:वेस्ट इंडीजचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीयन क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९३५|१९३५]] - [[जॉफ पुलर]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९५२|१९५२]] - [[झोरान डिंडिक]], [[:वर्ग:सर्बियाचे पंतप्रधान|सर्बियाचा पंतप्रधान]]. * १९५२ - [[यजुर्वेन्द्रसिंग]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९५५|१९५५]] - [[अरूणलाल]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९६१|१९६१]] - [[मायकेल वॅटकिन्सन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९६९|१९६९]] - [[ग्रॅहाम थोर्प]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९७२|१९७२]] - [[मसूद राणा]], [[:वर्ग:पाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू|पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू]], *[[:वर्ग:लोकशाहीर|[[लोकशाहीर अण्णाभाऊ साठे]]. == मृत्यू == * [[इ.स. ३७१|३७१]] - [[संत युसेबियस]]. * [[इ.स. ११३७|११३७]] - [[लुई सहावा, फ्रांस]]चा राजा. * [[इ.स. १७१४|१७१४]] - [[ऍन, इंग्लंड]]ची राणी. * [[इ.स. १९२०|१९२०]] - [[बाळ गंगाधर टिळक]], भारतीय स्वातंत्र्यसैनिक, [[:वर्ग:मराठी साहित्यिक|साहित्यिक]], वृत्तपत्र संपादक. * [[इ.स. १९२९|१९२९]] - [[सिड ग्रेगरी]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९९९|१९९९]] - [[निरद चौधरी]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|इंग्लिश लेखक]]. * [[इ.स. २००५|२००५]] - [[फह्द, सौदी अरेबिया]]चा राजा. == प्रतिवार्षिक पालन == * लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी - [[भारत]]. * सैन्य दिन - [[ॲंगोला]], [[चीन]], [[लेबेनॉन]]. * मुक्ती दिन - [[त्रिनिदाद व टोबेगो]], [[बार्बाडोस|बार्बेडोस]]. * राष्ट्र दिन - [[बेनिन]], [[स्वित्झर्लंड]]. * मातृ-पितृ दिन - [[कॉॅंगो]]. * उत्सव दिन - [[निकाराग्वा]]. ---- ==बाह्य दुवे== {{बीबीसी आज||august/1}} [[जुलै ३०]] - [[जुलै ३१]] - '''ऑगस्ट १''' - [[ऑगस्ट २]] - [[ऑगस्ट ३]] - [[ऑगस्ट महिना]] {{ग्रेगरियन महिने}} 1wusy7yrv7uj386en5hqft498w1jfa7 2142050 2142049 2022-08-01T02:14:01Z Sarthak Rode 120796 /* जन्म */ wikitext text/x-wiki {{ऑगस्ट दिनदर्शिका}} {{ग्रेगरी दिनदर्शिका दिवस|ऑगस्ट|१|२१३|२१४}} == ठळक घटना आणि घडामोडी == === सहावे शतक === * [[इ.स. ५२७|५२७]] - [[जस्टीनियन पहिला, बायझेन्टाईन सम्राट|जस्टीनियन पहिला]] बायझेन्टाईन सम्राटपदी. === तेरावे शतक === * [[इ.स. १२९१|१२९१]] - [[स्वित्झर्लंड]] राष्ट्राची रचना. === पंधरावे शतक === * [[इ.स. १४६१|१४६१]] - [[एडवर्ड चौथा, इंग्लंड|एडवर्ड चौथा]] [[इंग्लंड]]च्या राजेपदी. * [[इ.स. १४९२|१४९२]] - [[ज्यू]] व्यक्तींची [[स्पेन]]मधून हकालपट्टी. * [[इ.स. १४९८|१४९८]] - [[क्रिस्टोफर कोलंबस]]ने [[व्हेनेझुएला]]त पाउल ठेवले. === सतरावे शतक === * [[इ.स. १६९१|१६९१]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] पहिले [[आफ्रिकन गुलाम]] आणले गेले. * [[इ.स. १६६४|१६६४]] - [[सेंट गॉट्टहार्डची लढाई]] - [[ओस्मानी साम्राज्य|ऑट्टोमन साम्राज्याचा]] पराभव. === अठरावे शतक === * [[इ.स. १७७४|१७७४]] - [[जोसेफ प्रीस्टली]] व [[कार्ल विल्हेम]]ने [[प्राणवायू|ऑक्सिजन]] मूलद्रव्याचा शोध लावला. === एकोणिसावे शतक === * [[इ.स. १८००|१८००]] - [[ग्रेट ब्रिटन]] व [[आयर्लंड]]च्या राज्यांचे [[युनायटेड किंग्डम]]मध्ये विलीनीकरण. * [[इ.स. १८३१|१८३१]] - [[लंडन ब्रिज]] वाहतुकीस खुला. * [[इ.स. १८३४|१८३४]] - ब्रिटीश साम्राज्याने [[गुलामगिरी]]स बंदी असल्याचे जाहीर केले. * [[इ.स. १८३८|१८३८]] - [[त्रिनिदाद व टोबेगो]]तील गुलामांना मुक्ती. * [[इ.स. १८७६|१८७६]] - [[कॉलोराडो]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] ३८वे राज्य झाले. * [[इ.स. १८९४|१८९४]] - [[पहिले चीन-जपान युद्ध|पहिल्या चीन-जपान युद्धास]] सुरुवात. === विसावे शतक === * [[इ.स. १९०२|१९०२]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[फ्रान्स|फ्रांस]]कडून [[पनामा कालवा]] बांधून वापरण्याचे हक्क विकत घेतले. * [[इ.स. १९१४|१९१४]] - [[पहिले महायुद्ध]] - [[जर्मनी]]ने [[रशिया]] विरुद्ध युद्ध पुकारले. * [[इ.स. १९२७|१९२७]] - [[चीनी गृहयुद्ध]] - [[नान्चांगचा उठाव]]. * [[इ.स. १९३६|१९३६]] - [[बर्लिन]]मध्ये [[१९३६ उन्हाळी ऑलिंपिक]] सुरू. * [[इ.स. १९४४|१९४४]] - [[ऍन फ्रॅंक]]ने आपल्या रोजनिशीत शेवटची नोंद केली. * १९४४ - [[पोलंड]]ची राजधानी वॉर्सोमध्ये नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव. * [[इ.स. १९५७|१९५७]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] व [[कॅनडा]]ने [[नोरॅड|उत्तर अमेरिकी हवाई संरक्षण कमांड]] ([[नोरॅड]])ची रचना केली. * [[इ.स. १९६०|१९६०]] - [[बेनिन]]ला [[फ्रान्स|फ्रांस]]पासून स्वातंत्र्य. * [[इ.स. १९६६|१९६६]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[ऑस्टिन|ऑस्टिन, टेक्सास]] शहरातील [[युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास, ऑस्टिन]]च्या मुख्य इमारतीतून [[चार्ल्स व्हिटमन]]ने १५ लोकांना गोळ्या घालून ठार मारले. पोलिसांनी व्हिटमनलाही ठार केले. * [[इ.स. १९६७|१९६७]] - [[इस्रायल|इस्रायेल]]ने [[पूर्व जेरुसलेम]] बळकावले. * [[इ.स. १९६८|१९६८]] - [[हसनल बोल्कियाह, ब्रुनेइ|हसनल बोल्कियाहला]] [[ब्रुनेइ]]च्या राजगादीवर राज्याभिषेक. * [[इ.स. १९९६|१९९६]] - [[मायकेल जॉन्सन]]ने २०० [[मीटर]] अंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला. === एकविसावे शतक === * [[इ.स. २००४|२००४]] - [[पेराग्वे]]ची राजधानी [[आसुन्सियोन|ऍसन्शन]]मधील [[सुपरमार्केट]]मध्ये आग. २१५ ठार, ३०० जखमी. == जन्म == * [[इ.स.पू. १०|१०]] - [[क्लॉडियस, रोमन सम्राट]]. * [[इ.स. १२६|१२६]] - [[पर्टिनॅक्स, रोमन सम्राट]]. * [[इ.स. १३१३|१३१३]] - [[कोगोन]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]]. * [[इ.स. १३७७|१३७७]] - [[गो-कोमात्सु]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]]. * [[इ.स. १८५६|१८५६]] - [[जॉर्ज कुल्टहार्ड]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १८५७|१८५७]] - [[जॉन हॅरी]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १८६१|१८६१]] - [[सॅमी जोन्स]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९००|१९००]] - [[ओट्टो नथ्लिंग]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९१०|१९१०]] - [[मोहम्मद निसार]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९२४|१९२४]] - [[फ्रॅंक वॉरेल]], [[:वर्ग:वेस्ट इंडीजचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीयन क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९३५|१९३५]] - [[जॉफ पुलर]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९५२|१९५२]] - [[झोरान डिंडिक]], [[:वर्ग:सर्बियाचे पंतप्रधान|सर्बियाचा पंतप्रधान]]. * १९५२ - [[यजुर्वेन्द्रसिंग]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९५५|१९५५]] - [[अरूणलाल]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९६१|१९६१]] - [[मायकेल वॅटकिन्सन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९६९|१९६९]] - [[ग्रॅहाम थोर्प]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९७२|१९७२]] - [[मसूद राणा]], [[:वर्ग:पाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू|पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू]], * {{इ.स. १९२०|१९२०}} - [[:वर्ग:लोकशाहीर|[[<ref>लोकशाहीर अण्णाभाऊ साठे</ref>]]. == मृत्यू == * [[इ.स. ३७१|३७१]] - [[संत युसेबियस]]. * [[इ.स. ११३७|११३७]] - [[लुई सहावा, फ्रांस]]चा राजा. * [[इ.स. १७१४|१७१४]] - [[ऍन, इंग्लंड]]ची राणी. * [[इ.स. १९२०|१९२०]] - [[बाळ गंगाधर टिळक]], भारतीय स्वातंत्र्यसैनिक, [[:वर्ग:मराठी साहित्यिक|साहित्यिक]], वृत्तपत्र संपादक. * [[इ.स. १९२९|१९२९]] - [[सिड ग्रेगरी]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९९९|१९९९]] - [[निरद चौधरी]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|इंग्लिश लेखक]]. * [[इ.स. २००५|२००५]] - [[फह्द, सौदी अरेबिया]]चा राजा. == प्रतिवार्षिक पालन == * लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी - [[भारत]]. * सैन्य दिन - [[ॲंगोला]], [[चीन]], [[लेबेनॉन]]. * मुक्ती दिन - [[त्रिनिदाद व टोबेगो]], [[बार्बाडोस|बार्बेडोस]]. * राष्ट्र दिन - [[बेनिन]], [[स्वित्झर्लंड]]. * मातृ-पितृ दिन - [[कॉॅंगो]]. * उत्सव दिन - [[निकाराग्वा]]. ---- ==बाह्य दुवे== {{बीबीसी आज||august/1}} [[जुलै ३०]] - [[जुलै ३१]] - '''ऑगस्ट १''' - [[ऑगस्ट २]] - [[ऑगस्ट ३]] - [[ऑगस्ट महिना]] {{ग्रेगरियन महिने}} rmj1m3mmz1lulxvt2tyndaiezzaw9sq 2142062 2142050 2022-08-01T03:07:58Z संतोष गोरे 135680 /* जन्म */ wikitext text/x-wiki {{ऑगस्ट दिनदर्शिका}} {{ग्रेगरी दिनदर्शिका दिवस|ऑगस्ट|१|२१३|२१४}} == ठळक घटना आणि घडामोडी == === सहावे शतक === * [[इ.स. ५२७|५२७]] - [[जस्टीनियन पहिला, बायझेन्टाईन सम्राट|जस्टीनियन पहिला]] बायझेन्टाईन सम्राटपदी. === तेरावे शतक === * [[इ.स. १२९१|१२९१]] - [[स्वित्झर्लंड]] राष्ट्राची रचना. === पंधरावे शतक === * [[इ.स. १४६१|१४६१]] - [[एडवर्ड चौथा, इंग्लंड|एडवर्ड चौथा]] [[इंग्लंड]]च्या राजेपदी. * [[इ.स. १४९२|१४९२]] - [[ज्यू]] व्यक्तींची [[स्पेन]]मधून हकालपट्टी. * [[इ.स. १४९८|१४९८]] - [[क्रिस्टोफर कोलंबस]]ने [[व्हेनेझुएला]]त पाउल ठेवले. === सतरावे शतक === * [[इ.स. १६९१|१६९१]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] पहिले [[आफ्रिकन गुलाम]] आणले गेले. * [[इ.स. १६६४|१६६४]] - [[सेंट गॉट्टहार्डची लढाई]] - [[ओस्मानी साम्राज्य|ऑट्टोमन साम्राज्याचा]] पराभव. === अठरावे शतक === * [[इ.स. १७७४|१७७४]] - [[जोसेफ प्रीस्टली]] व [[कार्ल विल्हेम]]ने [[प्राणवायू|ऑक्सिजन]] मूलद्रव्याचा शोध लावला. === एकोणिसावे शतक === * [[इ.स. १८००|१८००]] - [[ग्रेट ब्रिटन]] व [[आयर्लंड]]च्या राज्यांचे [[युनायटेड किंग्डम]]मध्ये विलीनीकरण. * [[इ.स. १८३१|१८३१]] - [[लंडन ब्रिज]] वाहतुकीस खुला. * [[इ.स. १८३४|१८३४]] - ब्रिटीश साम्राज्याने [[गुलामगिरी]]स बंदी असल्याचे जाहीर केले. * [[इ.स. १८३८|१८३८]] - [[त्रिनिदाद व टोबेगो]]तील गुलामांना मुक्ती. * [[इ.स. १८७६|१८७६]] - [[कॉलोराडो]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] ३८वे राज्य झाले. * [[इ.स. १८९४|१८९४]] - [[पहिले चीन-जपान युद्ध|पहिल्या चीन-जपान युद्धास]] सुरुवात. === विसावे शतक === * [[इ.स. १९०२|१९०२]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[फ्रान्स|फ्रांस]]कडून [[पनामा कालवा]] बांधून वापरण्याचे हक्क विकत घेतले. * [[इ.स. १९१४|१९१४]] - [[पहिले महायुद्ध]] - [[जर्मनी]]ने [[रशिया]] विरुद्ध युद्ध पुकारले. * [[इ.स. १९२७|१९२७]] - [[चीनी गृहयुद्ध]] - [[नान्चांगचा उठाव]]. * [[इ.स. १९३६|१९३६]] - [[बर्लिन]]मध्ये [[१९३६ उन्हाळी ऑलिंपिक]] सुरू. * [[इ.स. १९४४|१९४४]] - [[ऍन फ्रॅंक]]ने आपल्या रोजनिशीत शेवटची नोंद केली. * १९४४ - [[पोलंड]]ची राजधानी वॉर्सोमध्ये नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव. * [[इ.स. १९५७|१९५७]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] व [[कॅनडा]]ने [[नोरॅड|उत्तर अमेरिकी हवाई संरक्षण कमांड]] ([[नोरॅड]])ची रचना केली. * [[इ.स. १९६०|१९६०]] - [[बेनिन]]ला [[फ्रान्स|फ्रांस]]पासून स्वातंत्र्य. * [[इ.स. १९६६|१९६६]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[ऑस्टिन|ऑस्टिन, टेक्सास]] शहरातील [[युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास, ऑस्टिन]]च्या मुख्य इमारतीतून [[चार्ल्स व्हिटमन]]ने १५ लोकांना गोळ्या घालून ठार मारले. पोलिसांनी व्हिटमनलाही ठार केले. * [[इ.स. १९६७|१९६७]] - [[इस्रायल|इस्रायेल]]ने [[पूर्व जेरुसलेम]] बळकावले. * [[इ.स. १९६८|१९६८]] - [[हसनल बोल्कियाह, ब्रुनेइ|हसनल बोल्कियाहला]] [[ब्रुनेइ]]च्या राजगादीवर राज्याभिषेक. * [[इ.स. १९९६|१९९६]] - [[मायकेल जॉन्सन]]ने २०० [[मीटर]] अंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला. === एकविसावे शतक === * [[इ.स. २००४|२००४]] - [[पेराग्वे]]ची राजधानी [[आसुन्सियोन|ऍसन्शन]]मधील [[सुपरमार्केट]]मध्ये आग. २१५ ठार, ३०० जखमी. == जन्म == * [[इ.स.पू. १०|१०]] - [[क्लॉडियस, रोमन सम्राट]]. * [[इ.स. १२६|१२६]] - [[पर्टिनॅक्स, रोमन सम्राट]]. * [[इ.स. १३१३|१३१३]] - [[कोगोन]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]]. * [[इ.स. १३७७|१३७७]] - [[गो-कोमात्सु]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]]. * [[इ.स. १८५६|१८५६]] - [[जॉर्ज कुल्टहार्ड]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १८५७|१८५७]] - [[जॉन हॅरी]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १८६१|१८६१]] - [[सॅमी जोन्स]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९००|१९००]] - [[ओट्टो नथ्लिंग]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९१०|१९१०]] - [[मोहम्मद निसार]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९२०|१९२०]] - [[:वर्ग:शाहीर|लोकशाहीर]] [[अण्णा भाऊ साठे]]. * [[इ.स. १९२४|१९२४]] - [[फ्रॅंक वॉरेल]], [[:वर्ग:वेस्ट इंडीजचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीयन क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९३५|१९३५]] - [[जॉफ पुलर]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९५२|१९५२]] - [[झोरान डिंडिक]], [[:वर्ग:सर्बियाचे पंतप्रधान|सर्बियाचा पंतप्रधान]]. * [[इ.स. १९५२|१९५२]] - [[यजुर्वेन्द्रसिंग]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९५५|१९५५]] - [[अरूणलाल]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९६१|१९६१]] - [[मायकेल वॅटकिन्सन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९६९|१९६९]] - [[ग्रॅहाम थोर्प]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९७२|१९७२]] - [[मसूद राणा]], [[:वर्ग:पाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू|पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू]]. == मृत्यू == * [[इ.स. ३७१|३७१]] - [[संत युसेबियस]]. * [[इ.स. ११३७|११३७]] - [[लुई सहावा, फ्रांस]]चा राजा. * [[इ.स. १७१४|१७१४]] - [[ऍन, इंग्लंड]]ची राणी. * [[इ.स. १९२०|१९२०]] - [[बाळ गंगाधर टिळक]], भारतीय स्वातंत्र्यसैनिक, [[:वर्ग:मराठी साहित्यिक|साहित्यिक]], वृत्तपत्र संपादक. * [[इ.स. १९२९|१९२९]] - [[सिड ग्रेगरी]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]]. * [[इ.स. १९९९|१९९९]] - [[निरद चौधरी]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|इंग्लिश लेखक]]. * [[इ.स. २००५|२००५]] - [[फह्द, सौदी अरेबिया]]चा राजा. == प्रतिवार्षिक पालन == * लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी - [[भारत]]. * सैन्य दिन - [[ॲंगोला]], [[चीन]], [[लेबेनॉन]]. * मुक्ती दिन - [[त्रिनिदाद व टोबेगो]], [[बार्बाडोस|बार्बेडोस]]. * राष्ट्र दिन - [[बेनिन]], [[स्वित्झर्लंड]]. * मातृ-पितृ दिन - [[कॉॅंगो]]. * उत्सव दिन - [[निकाराग्वा]]. ---- ==बाह्य दुवे== {{बीबीसी आज||august/1}} [[जुलै ३०]] - [[जुलै ३१]] - '''ऑगस्ट १''' - [[ऑगस्ट २]] - [[ऑगस्ट ३]] - [[ऑगस्ट महिना]] {{ग्रेगरियन महिने}} 672ob7wzq7nbf7b6bfylrwmpgqju3v1 पैठण 0 13961 2141988 2141007 2022-07-31T15:18:57Z संतोष गोरे 135680 wikitext text/x-wiki {{गल्लत|प्रतिष्ठाने}} {{हा लेख|[[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] पैठण शहर|पैठण (निःसंदिग्धीकरण)}} {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार = |स्थानिक_नाव=पैठण |क्षेत्रफळ_आकारमान = |शोधक_स्थान=right |क्षेत्रफळ_एकूण = |अक्षांश =19.4833 |रेखांश=75.3833 |जिल्हा_नाव=[[औरंगाबाद जिल्हा|औरंगाबाद]] |राज्य_नाव=[[महाराष्ट्र]] |लोकसंख्या_वर्ष = २००१ |लोकसंख्या_एकूण = ३०,००० |उंची=458 |एसटीडी_कोड = 0२४३१ |आरटीओ_कोड= MH - २० |पिन_कोड =४३११०७ |संकेतस्थळ = |संकेतस्थळ_नाव = पैठण नगरपालिका संकेतस्थळ |तळटिपा = {{Reflist}} |गुणक_शीर्षक = हो |स्वयंवर्गीत = हो |2=|इतर_नाव=|जवळचे_शहर=|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=|अधिकृत_भाषा=}}मराठी '''पैठण''' {{audio|Paithan.ogg|उच्चार}} हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक गाव आहे. [[औरंगाबाद जिल्हा|औरंगाबाद जिल्ह्यातील]] [[पैठण तालुका|पैठण तालुक्याचे]] ते मुख्य ठिकाण आहे. [[औरंगाबाद| औरंगाबादेपासून]] ५० किलोमीटर अंतरावर [[गोदावरी|गोदावरीकाठी]] ते वसले आहे. पैठण हे तेथील [[संत एकनाथ|संत एकनाथांची]] समाधी, [[जायकवाडी धरण]], [[ज्ञानेश्वर उद्यान]] तसेच [[पैठणी साडी]] यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. कसे याल-- पैठण येथे येण्यासाठी औरंगाबादहून अनेक वाहने उपलब्ध आहेत. == इतिहास == साडीप्रकाराचे पैठणी हे नाव ज्या ठिकाणावरून पडले ते पैठण महाराष्ट्राच्या इतिहासात गेली २५०० वर्ष स्वतःचे वेगळेपण राखून आहे. हे गाव प्राचीन कालापासून 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते. पूर्वी (मूळ नाव "प्रतिष्ठान") ही [[सातवाहन]] राजाची राजधानी होती. त्या काळापासून अगदी आतापर्यंत संस्कृत आणि धर्मशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या इथल्या पंडितांनी दिलेला धर्मनिर्णय अखेरचा मानला जाई. याशिवाय पैठणचे आणखी एक महत्त्व म्हणजे महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी काही काळ पैठणला राहिले होते. पण या सगळ्यांपेक्षा पैठण आपल्या लक्षात राहते ते एकनाथ महाराजांमुळे. १६ व्या शतकात झालेल्या एकनाथ महाराजांची पैठण ही जन्मभूमी आणि कर्मभूमी. एकनाथ महाराजांचा वाडा पैठणमध्ये होता. या वाड्याचेच मंदिरात रूपांतर करण्यात आले आहे. एकनाथांची विठ्ठलभक्ती एवढी श्रेष्ठ होती की साक्षात पांडुरंग श्रीखंड्याच्या रूपाने पाण्याच्या कावडी एकनाथांच्या घरी आणत असत अशी श्रद्धा आहे. पाण्याचा तो हौदही या वाड्यात अजून आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एकनाथांच्या पूजेतला बाळकृष्ण ठेवला आहे. या वाड्याला आतले नाथ आणि गावाबाहेर गोदावरीच्या पात्रात ज्या ठिकाणी एकनाथांनी देह ठेवला त्या ठिकाणाला बाहेरचे नाथ असे गावकरी म्हणतात. तिथे एकनाथांचे समाधिमंदिर बांधण्यात आले आहे. फाल्गुन वद्य षष्ठीला [http://www.santeknath.org/eknath-shashthi.html नाथषष्ठी] म्हणतात. ही एकनाथ महाराजांची पुण्यतिथी. यानिमित्त सहा दिवसांचा मोठा उत्सव होतो. अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सव संपतो. गोदावरीच्या काळावर नागघाट म्हणून एक ठिकाण आहे. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून [[वेद]] वदवले ते याच ठिकाणी. इथे रेड्याची मोठी मूर्ती आहे. ब्रिटिश अंमलात पैठण हे शहर [[हैदराबाद संस्थान]]च्या अखत्यारीत होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://marathivishwakosh.in/khandas/khand10/index.php?option=com_content&view=article&id=9154&Itemid=2 | title=पैठण | प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | भाषा=मराठी | ॲक्सेसदिनांक=३१ जुलै २०१४}}</ref> ==उद्योगधंदे== तालुक्यात उद्योगधंदे मध्यमगतीचे आहेत व वाढत आहे. पैठण शहराजवळ एमआयडीसी आहे, पण तेथील अनेक उद्योग बंद आहेत. तालुक्यातील चितेगाव येथे विडिओकॉन सारखे काही उद्योग सुरू आहेत. रोजगाराचे प्रमुख साधन शेतीच आहे. पण यंदा (DMIC) दिल्ली मुंबई औद्योगिक केंद्र पैठण प्रकल्प बिडकीन येथे सुरू होणार असल्यामुळे तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न नक्कीच सुटेल. पैठणमध्ये आकर्षक पैठणी साडी सध्या बाजारात खूप प्रसिद्ध आहे. अनेक लांब राज्यातील पर्यटक पैठणमध्ये काही खास सुट्यांचा महिन्यात भेट देतात. पर्यटकांची खास सोय व्हावी यासाठी पैठण नगरप्रशासन व व्यापारी दर वेळेस प्रयत्न  करतात. == प्रेक्षणीय स्थळे == * संत एकनाथ महाराजांचे समाधी मंदिर - एकनाथांची पैठण येथे दोन मंदिरे आहेत. एक त्यांचे देवघर कि ज्यास हल्ली गावातील नाथ मंदिर म्हणून ओळखण्यात येते. तसेच दुसरे मंदिर आहे ते संत एकनाथ महाराजांचे समाधी स्थान, कि जे गोदावरी नदीच्या काठी वसले आहे. भव्य अशा कमानीतून आत गेल्यावर दोन्ही बाजून निरनिराळ्या वस्तूंच्या दुकान आहेत. त्यावरच भक्तनिवासाची सोय करण्यात आली आहे. मंदिराचा आवार भव्यदिव्य असून तेथील दगडी तटबंदी ही अहिल्याबाई होळकर यांनी बांधल्याचे कळते. मंदिरास चारी दिशांनी दरवाजे असून महाद्वार हे पूर्वाभिमुख आहे, पश्चिमेस गोदावरी द्वार, उत्तरेस दत्त द्वार तर दक्षिणेस जनार्दनस्वामी द्वार आहे. महाद्वारातून प्रवेश केल्यावर डाव्याहातास अजानवृक्षाचे झाड असून ते शेवटची घटक मोजत आहे. एकनाथ महाराजांच्या समाधीमागे उद्धवांची समाधी आहे. हे उद्धव एकनाथ महाराजांच्या भावकीतील असून नाथांच्या लग्नाचे वेळी पैठणास आले व नंतर नाथांचे शिष्य बनले. नाथ समाधीच्या उत्तरेस नाथ शिष्य गावोबा यांची समाधी असून हे गावोबा नाथांच्या अनेक प्रमुख शिष्यांपैकी एक होत. गाभाऱ्यात प्रवेश करताना दोन्ही बाजूस दोन ओवऱ्या असून मोठी घंटा लावण्यात आलेली आहे. मंदिर मुख्यतः लाकडी स्वरूपाचे असून गाभाऱ्यातील उंचच उंच लाकडी खांब लक्ष वेधून घेतात तसेच लाकडाची नक्षीदार सिलिंग आकर्षक दिसते. मंदिरात समाधीच्या अगदी वर एकनाथ महाराजांचा एक जुना फोटो लावण्यात आला असून नाथ समाधीच्या समोरील बाजूस प्रवेशद्वारावर संत एकनाथांचे ११ वे वंशज संस्थांनाधिपती श्री भानुदास महाराज गोसावी यांचा फोटो लावण्यात आला आहे. हे मंदिर एकनाथांच्या वंशजांनी बांधले आहे. आत प्रवेश केल्यानंतर उजव्या हातास शेंदूर लावलेल्या दक्षिण मुखी मारुतीचे एक छोटेसे मंदिर आहे. पुढे गेल्यानंतर एकनाथ महाराजांच्या समाधीच्या आजूबाजूस काही पादुकायुक्त समाध्या आहेत. डावीकडे तीन तर उजवीकडे दोन समाध्या आहेत. समाधीकडे तोंड करून उभे राहिल्यास डाव्या हाताची पहिली समाधी ही नाथांचे मोठे नातू प्रल्हाद यांची असून त्याच्या नंतर लहान नातू राघोबा यांची तेथे समाधी आहे. त्यापुढील छोटी मंदिरसदृश्य समाधी ही एकनाथ महाराजांचे वडील सूर्यनारायण महाराज यांची आहे. उजव्या बाजूस नाथ समाधीपेक्षा थोडी छोटी मंदिर सदृश समाधी ही एकनाथ महाराजांचे चिरंजीव हरिपंडित महाराज यांची आहे. हरिपंडित यांनी सुरुवातीच्या काळात नाथांच्या सर्वसामावेशकतेचा विरोध केला व परिवारासह काशीस निघून गेले, नाथांच्या आज्ञेवरून पुन्हा ते सपरिवार पैठणास आले. पुढे काही घटना घडल्या व त्यांना नाथांचा अधिकार कळाला व ते नाथांचे शिष्य बनले. नाथांनी जलसमाधी घेतल्यानंतर यांनीच नाथसमाधीस्थित पादुकांची स्थापना केली आहे. उजवीकडील शेवटची समाधी ही नाथांचे दुसरे नातू मेघश्याम यांची आहे. मंदिर पहाटे ५ वाजता उघडते. पहाटे साडेपाचला काकडआरती होते. त्यानंतर आरती होते. दुपारी नैवेद्य तर संध्याकाळी सूर्यास्तासमयी नाथसमाधीची पूजा करण्यात येते. यास स्थानिक लोक भागीरथी असे संबोधतात. रात्री शेजारती होऊन १० वाजता मंदिर बंद होते. प्रति शुद्ध एकादशीस लाखो भाविक नाथसमाधीचे दर्शन घेतात. एकनाथ षष्ठी हा येथील महत्वाचा उत्सव असून ही वारी महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी म्हणून सुपरिचित आहे. संबंधित लोकांशी चर्चा केल्यानंतर असे लक्षात आले कि, दररोज येथे सुमारे पाच ते सहा हजार भाविक विविध ठिकाणावरून नाथ दर्शनासाठी येतात. * संत एकनाथ महाराजांचा वाडा : नाथ महाराजांचा वाडा म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण समाधी मंदिराचा काही अंतरावर आहे. मुख्यतः हे एकनाथ महाराजांचे निवास स्थान आहे. * सातवाहन राजांच्या महालाच्या खाणखुणा, कोरीव खांब वगैरे असणाऱ्या या प्रासादाच्या आवारात एक विहीर आहे. या विहिरीला शालिवाहनाची विहीर म्हणतात. * [[जायकवाडी धरण]] : [[गोदावरी]] नदीवरील जायकवाडी हे धरण पैठण जवळच आहे. महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी हे प्रसिद्ध धरण आहे. या जलाशयास नाथसगर असे नाव दिले आहे. नाथसागर पर्यटकांचे खास आकर्षण आहे. * जांभुळ बाग * संत ज्ञानेश्वर उद्यान * नागघाट : नागघाट हे अतिशय सुंदर असे ठिकाण गोदावरी नदीच्या काठावर आहे. येथेच संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदविले होते. तसेच येथे सिद्ध वरूण पेशवे गणपती, हनुमान मंदिर, नाग देवता मंदिर, नागेश्वर व इन्द्रेश्वर महादेव मंदिर आहेत. नागपंचमीनिमित्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उत्सव साजरा होतो. * लद्दू सावकाराचा वाडा * जामा मशीद * तीर्थ खांब * मौलाना साहब दर्गा * जैन मंदिर पैठण : दिगंबर जैन मंदिर हे पैठणमधील प्रसिद्ध धार्मिक ठिकाण असून अतिशय पवित्र क्षेत्र आहे. देशाचा कानाकोपऱ्यातून लांब ठिकाणांहून जैन बांधव व धार्मिक लोक येथे भेट देतात. *आचार्य आर्यनंदी महाराज यांचा जन्म ढोरकिन गावत झाला, ढोरकीनला आर्यनंदीनगर असही म्हणतात, पैठण, औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र, ते भारतात महान मूनी म्हणुन ओखले जायचे. सैतवाल समाजाचे एकमेव जैन आचार्य राहिले आहेत * सातबंगला पैठणी साडी केंद्र * वीज प्रकल्प, जुने कावसान नाथसागर धरण * नवनाथ मंदिर, पालथी नगरी पैठण * छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक *महाराणा प्रताप चौक * मराठा क्रांती भवन (महाराष्ट्रातील पहिले क्रांती भवन) == प्रसिद्ध व्यक्ती == १. संत भानुदास महाराज २. संत एकनाथ महाराज ३. संत गावबा महाराज ४. कृष्णदयार्णव महाराज ५. कवी अमृतराय महाराज ६. शंकरराव चव्हाण ७. भय्यासाहेब महाराज गोसावी (नाथवंशज) ८. बाळासाहेब पाटील (इतिहास संशोधक) ९. योगीराज महाराज गोसावी, (नाथवंशज) == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == * http://santeknath.org/paithan.html *[http://www.maharashtra.gov.in/english/gazetteer/gazetteer.php?distId=19&gazId=20020422121541 महाराष्ट्र गॅझेटियर - पैठण] {{विस्तार}} [[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]] [[वर्ग:औरंगाबाद जिल्हा]] [[वर्ग:औरंगाबाद जिल्ह्यातील गावे]] [[वर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे]] sjp57qxx26tpjrb6gum51qwapt5bypc 2141989 2141988 2022-07-31T15:20:20Z संतोष गोरे 135680 wikitext text/x-wiki {{गल्लत|प्रतिष्ठाने}} {{हा लेख|[[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] पैठण शहर|पैठण (निःसंदिग्धीकरण)}} {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार = |स्थानिक_नाव=पैठण |क्षेत्रफळ_आकारमान = |शोधक_स्थान=right |क्षेत्रफळ_एकूण = |अक्षांश =19.4833 |रेखांश=75.3833 |जिल्हा_नाव=[[औरंगाबाद जिल्हा|औरंगाबाद]] |राज्य_नाव=[[महाराष्ट्र]] |लोकसंख्या_वर्ष = २००१ |लोकसंख्या_एकूण = ३०,००० |उंची=458 |एसटीडी_कोड = 0२४३१ |आरटीओ_कोड= MH - २० |पिन_कोड =४३११०७ |संकेतस्थळ = |संकेतस्थळ_नाव = पैठण नगरपालिका संकेतस्थळ |तळटिपा = {{Reflist}} |गुणक_शीर्षक = हो |स्वयंवर्गीत = हो |इतर_नाव= |जवळचे_शहर= |लिंग_गुणोत्तर= |लोकसंख्या_मेट्रो= |लोकसंख्या_शहरी= |लोकसंख्या_एकूण_संदर्भ= |लोकसंख्या_क्रमांक= |अधिकृत_भाषा=मराठी }} '''पैठण''' {{audio|Paithan.ogg|उच्चार}} हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक गाव आहे. [[औरंगाबाद जिल्हा|औरंगाबाद जिल्ह्यातील]] [[पैठण तालुका|पैठण तालुक्याचे]] ते मुख्य ठिकाण आहे. [[औरंगाबाद| औरंगाबादेपासून]] ५० किलोमीटर अंतरावर [[गोदावरी|गोदावरीकाठी]] ते वसले आहे. पैठण हे तेथील [[संत एकनाथ|संत एकनाथांची]] समाधी, [[जायकवाडी धरण]], [[ज्ञानेश्वर उद्यान]] तसेच [[पैठणी साडी]] यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. कसे याल-- पैठण येथे येण्यासाठी औरंगाबादहून अनेक वाहने उपलब्ध आहेत. == इतिहास == साडीप्रकाराचे पैठणी हे नाव ज्या ठिकाणावरून पडले ते पैठण महाराष्ट्राच्या इतिहासात गेली २५०० वर्ष स्वतःचे वेगळेपण राखून आहे. हे गाव प्राचीन कालापासून 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते. पूर्वी (मूळ नाव "प्रतिष्ठान") ही [[सातवाहन]] राजाची राजधानी होती. त्या काळापासून अगदी आतापर्यंत संस्कृत आणि धर्मशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या इथल्या पंडितांनी दिलेला धर्मनिर्णय अखेरचा मानला जाई. याशिवाय पैठणचे आणखी एक महत्त्व म्हणजे महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी काही काळ पैठणला राहिले होते. पण या सगळ्यांपेक्षा पैठण आपल्या लक्षात राहते ते एकनाथ महाराजांमुळे. १६ व्या शतकात झालेल्या एकनाथ महाराजांची पैठण ही जन्मभूमी आणि कर्मभूमी. एकनाथ महाराजांचा वाडा पैठणमध्ये होता. या वाड्याचेच मंदिरात रूपांतर करण्यात आले आहे. एकनाथांची विठ्ठलभक्ती एवढी श्रेष्ठ होती की साक्षात पांडुरंग श्रीखंड्याच्या रूपाने पाण्याच्या कावडी एकनाथांच्या घरी आणत असत अशी श्रद्धा आहे. पाण्याचा तो हौदही या वाड्यात अजून आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एकनाथांच्या पूजेतला बाळकृष्ण ठेवला आहे. या वाड्याला आतले नाथ आणि गावाबाहेर गोदावरीच्या पात्रात ज्या ठिकाणी एकनाथांनी देह ठेवला त्या ठिकाणाला बाहेरचे नाथ असे गावकरी म्हणतात. तिथे एकनाथांचे समाधिमंदिर बांधण्यात आले आहे. फाल्गुन वद्य षष्ठीला [http://www.santeknath.org/eknath-shashthi.html नाथषष्ठी] म्हणतात. ही एकनाथ महाराजांची पुण्यतिथी. यानिमित्त सहा दिवसांचा मोठा उत्सव होतो. अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सव संपतो. गोदावरीच्या काळावर नागघाट म्हणून एक ठिकाण आहे. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून [[वेद]] वदवले ते याच ठिकाणी. इथे रेड्याची मोठी मूर्ती आहे. ब्रिटिश अंमलात पैठण हे शहर [[हैदराबाद संस्थान]]च्या अखत्यारीत होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://marathivishwakosh.in/khandas/khand10/index.php?option=com_content&view=article&id=9154&Itemid=2 | title=पैठण | प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | भाषा=मराठी | ॲक्सेसदिनांक=३१ जुलै २०१४}}</ref> ==उद्योगधंदे== तालुक्यात उद्योगधंदे मध्यमगतीचे आहेत व वाढत आहे. पैठण शहराजवळ एमआयडीसी आहे, पण तेथील अनेक उद्योग बंद आहेत. तालुक्यातील चितेगाव येथे विडिओकॉन सारखे काही उद्योग सुरू आहेत. रोजगाराचे प्रमुख साधन शेतीच आहे. पण यंदा (DMIC) दिल्ली मुंबई औद्योगिक केंद्र पैठण प्रकल्प बिडकीन येथे सुरू होणार असल्यामुळे तालुक्यातील रोजगाराचा प्रश्न नक्कीच सुटेल. पैठणमध्ये आकर्षक पैठणी साडी सध्या बाजारात खूप प्रसिद्ध आहे. अनेक लांब राज्यातील पर्यटक पैठणमध्ये काही खास सुट्यांचा महिन्यात भेट देतात. पर्यटकांची खास सोय व्हावी यासाठी पैठण नगरप्रशासन व व्यापारी दर वेळेस प्रयत्न  करतात. == प्रेक्षणीय स्थळे == * संत एकनाथ महाराजांचे समाधी मंदिर - एकनाथांची पैठण येथे दोन मंदिरे आहेत. एक त्यांचे देवघर कि ज्यास हल्ली गावातील नाथ मंदिर म्हणून ओळखण्यात येते. तसेच दुसरे मंदिर आहे ते संत एकनाथ महाराजांचे समाधी स्थान, कि जे गोदावरी नदीच्या काठी वसले आहे. भव्य अशा कमानीतून आत गेल्यावर दोन्ही बाजून निरनिराळ्या वस्तूंच्या दुकान आहेत. त्यावरच भक्तनिवासाची सोय करण्यात आली आहे. मंदिराचा आवार भव्यदिव्य असून तेथील दगडी तटबंदी ही अहिल्याबाई होळकर यांनी बांधल्याचे कळते. मंदिरास चारी दिशांनी दरवाजे असून महाद्वार हे पूर्वाभिमुख आहे, पश्चिमेस गोदावरी द्वार, उत्तरेस दत्त द्वार तर दक्षिणेस जनार्दनस्वामी द्वार आहे. महाद्वारातून प्रवेश केल्यावर डाव्याहातास अजानवृक्षाचे झाड असून ते शेवटची घटक मोजत आहे. एकनाथ महाराजांच्या समाधीमागे उद्धवांची समाधी आहे. हे उद्धव एकनाथ महाराजांच्या भावकीतील असून नाथांच्या लग्नाचे वेळी पैठणास आले व नंतर नाथांचे शिष्य बनले. नाथ समाधीच्या उत्तरेस नाथ शिष्य गावोबा यांची समाधी असून हे गावोबा नाथांच्या अनेक प्रमुख शिष्यांपैकी एक होत. गाभाऱ्यात प्रवेश करताना दोन्ही बाजूस दोन ओवऱ्या असून मोठी घंटा लावण्यात आलेली आहे. मंदिर मुख्यतः लाकडी स्वरूपाचे असून गाभाऱ्यातील उंचच उंच लाकडी खांब लक्ष वेधून घेतात तसेच लाकडाची नक्षीदार सिलिंग आकर्षक दिसते. मंदिरात समाधीच्या अगदी वर एकनाथ महाराजांचा एक जुना फोटो लावण्यात आला असून नाथ समाधीच्या समोरील बाजूस प्रवेशद्वारावर संत एकनाथांचे ११ वे वंशज संस्थांनाधिपती श्री भानुदास महाराज गोसावी यांचा फोटो लावण्यात आला आहे. हे मंदिर एकनाथांच्या वंशजांनी बांधले आहे. आत प्रवेश केल्यानंतर उजव्या हातास शेंदूर लावलेल्या दक्षिण मुखी मारुतीचे एक छोटेसे मंदिर आहे. पुढे गेल्यानंतर एकनाथ महाराजांच्या समाधीच्या आजूबाजूस काही पादुकायुक्त समाध्या आहेत. डावीकडे तीन तर उजवीकडे दोन समाध्या आहेत. समाधीकडे तोंड करून उभे राहिल्यास डाव्या हाताची पहिली समाधी ही नाथांचे मोठे नातू प्रल्हाद यांची असून त्याच्या नंतर लहान नातू राघोबा यांची तेथे समाधी आहे. त्यापुढील छोटी मंदिरसदृश्य समाधी ही एकनाथ महाराजांचे वडील सूर्यनारायण महाराज यांची आहे. उजव्या बाजूस नाथ समाधीपेक्षा थोडी छोटी मंदिर सदृश समाधी ही एकनाथ महाराजांचे चिरंजीव हरिपंडित महाराज यांची आहे. हरिपंडित यांनी सुरुवातीच्या काळात नाथांच्या सर्वसामावेशकतेचा विरोध केला व परिवारासह काशीस निघून गेले, नाथांच्या आज्ञेवरून पुन्हा ते सपरिवार पैठणास आले. पुढे काही घटना घडल्या व त्यांना नाथांचा अधिकार कळाला व ते नाथांचे शिष्य बनले. नाथांनी जलसमाधी घेतल्यानंतर यांनीच नाथसमाधीस्थित पादुकांची स्थापना केली आहे. उजवीकडील शेवटची समाधी ही नाथांचे दुसरे नातू मेघश्याम यांची आहे. मंदिर पहाटे ५ वाजता उघडते. पहाटे साडेपाचला काकडआरती होते. त्यानंतर आरती होते. दुपारी नैवेद्य तर संध्याकाळी सूर्यास्तासमयी नाथसमाधीची पूजा करण्यात येते. यास स्थानिक लोक भागीरथी असे संबोधतात. रात्री शेजारती होऊन १० वाजता मंदिर बंद होते. प्रति शुद्ध एकादशीस लाखो भाविक नाथसमाधीचे दर्शन घेतात. एकनाथ षष्ठी हा येथील महत्वाचा उत्सव असून ही वारी महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी म्हणून सुपरिचित आहे. संबंधित लोकांशी चर्चा केल्यानंतर असे लक्षात आले कि, दररोज येथे सुमारे पाच ते सहा हजार भाविक विविध ठिकाणावरून नाथ दर्शनासाठी येतात. * संत एकनाथ महाराजांचा वाडा : नाथ महाराजांचा वाडा म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण समाधी मंदिराचा काही अंतरावर आहे. मुख्यतः हे एकनाथ महाराजांचे निवास स्थान आहे. * सातवाहन राजांच्या महालाच्या खाणखुणा, कोरीव खांब वगैरे असणाऱ्या या प्रासादाच्या आवारात एक विहीर आहे. या विहिरीला शालिवाहनाची विहीर म्हणतात. * [[जायकवाडी धरण]] : [[गोदावरी]] नदीवरील जायकवाडी हे धरण पैठण जवळच आहे. महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी हे प्रसिद्ध धरण आहे. या जलाशयास नाथसगर असे नाव दिले आहे. नाथसागर पर्यटकांचे खास आकर्षण आहे. * जांभुळ बाग * संत ज्ञानेश्वर उद्यान * नागघाट : नागघाट हे अतिशय सुंदर असे ठिकाण गोदावरी नदीच्या काठावर आहे. येथेच संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदविले होते. तसेच येथे सिद्ध वरूण पेशवे गणपती, हनुमान मंदिर, नाग देवता मंदिर, नागेश्वर व इन्द्रेश्वर महादेव मंदिर आहेत. नागपंचमीनिमित्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उत्सव साजरा होतो. * लद्दू सावकाराचा वाडा * जामा मशीद * तीर्थ खांब * मौलाना साहब दर्गा * जैन मंदिर पैठण : दिगंबर जैन मंदिर हे पैठणमधील प्रसिद्ध धार्मिक ठिकाण असून अतिशय पवित्र क्षेत्र आहे. देशाचा कानाकोपऱ्यातून लांब ठिकाणांहून जैन बांधव व धार्मिक लोक येथे भेट देतात. *आचार्य आर्यनंदी महाराज यांचा जन्म ढोरकिन गावत झाला, ढोरकीनला आर्यनंदीनगर असही म्हणतात, पैठण, औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र, ते भारतात महान मूनी म्हणुन ओखले जायचे. सैतवाल समाजाचे एकमेव जैन आचार्य राहिले आहेत * सातबंगला पैठणी साडी केंद्र * वीज प्रकल्प, जुने कावसान नाथसागर धरण * नवनाथ मंदिर, पालथी नगरी पैठण * छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक *महाराणा प्रताप चौक * मराठा क्रांती भवन (महाराष्ट्रातील पहिले क्रांती भवन) == प्रसिद्ध व्यक्ती == १. संत भानुदास महाराज २. संत एकनाथ महाराज ३. संत गावबा महाराज ४. कृष्णदयार्णव महाराज ५. कवी अमृतराय महाराज ६. शंकरराव चव्हाण ७. भय्यासाहेब महाराज गोसावी (नाथवंशज) ८. बाळासाहेब पाटील (इतिहास संशोधक) ९. योगीराज महाराज गोसावी, (नाथवंशज) == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} == बाह्य दुवे == * http://santeknath.org/paithan.html *[http://www.maharashtra.gov.in/english/gazetteer/gazetteer.php?distId=19&gazId=20020422121541 महाराष्ट्र गॅझेटियर - पैठण] {{विस्तार}} [[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]] [[वर्ग:औरंगाबाद जिल्हा]] [[वर्ग:औरंगाबाद जिल्ह्यातील गावे]] [[वर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे]] p50ghqos2cj19sho4b9q73c5rramjis झी मराठी 0 14071 2141986 2141913 2022-07-31T15:07:43Z 43.242.226.43 /* नवीन मालिका */ wikitext text/x-wiki {{माहितीचौकट दूरचित्रवाहिनी |नाव = झी मराठी |चित्र = Zee Marathi Official Logo.jpg |चित्रसाईज = 200px |चित्रमाहिती = |चित्र२ = Zeemarathi.gif |चित्र२साईज = |चित्र२माहिती = |सुरुवात = १५ ऑगस्ट १९९९ |शेवटचे_प्रसारण = |चित्र_प्रकार = |प्रेक्षक_संख्या = |प्रेक्षक_संख्या_सध्या = |प्रेक्षक_संख्या_माहिती = |नेटवर्क = |मालक = [[झी नेटवर्क]] |ब्रीदवाक्य = मी मराठी, झी मराठी |देश = [[भारत]] |प्रसारण क्षेत्र = |मुख्यालय = [[झी टीव्ही]] १३५, कॉंटीनेंटल बिल्डींग, डॉ.ॲनी बेझंट मार्ग, [[वरळी]], [[मुंबई]], ४०००१८ |जुने नाव = [[अल्फा टीव्ही मराठी]] |बदललेले नाव = झी मराठी |भगिनी वाहिनी = [[झी युवा]], [[झी टॉकीज]], [[झी २४ तास]], [[झी वाजवा]], [[झी चित्रमंदिर]] |प्रसारण वेळ = २४ तास |प्रमुख वेळ = संध्या.६.०० ते रात्री ११.०० |संकेतस्थळ = http://www.zeemarathi.com }} '''झी मराठी''' ही [[झी नेटवर्क]] समूहाच्या मालकीची भारतातील दूरचित्रवाणी वरील वाहिनी आहे. या वाहिनीची सुरुवात १५ ऑगस्ट १९९९ मध्ये झाली. २७ मार्च २००५ पर्यंत ही वाहिनी ''[[अल्फा टीव्ही मराठी]]'' या नावाने ओळखली जात होती. ही वाहिनी मराठी प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. या वाहिनीवर दैनंदिन मालिका आणि कथाबाह्य कार्यक्रम दाखवतात. '''झी मराठी एचडी''' वाहिनी ही २० नोव्हेंबर २०१६ रोजी सुरू झाली. दरवर्षी काही महिन्यांच्या रविवारी [[झी मराठी महाएपिसोड]] प्रसारित केले जातात. == माहिती == सुरुवातीला या वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार मालिका दाखवण्यात येत असे. पण ०१ जुलै २००७ पासून मालिका सोमवार ते शनिवार दाखवण्यास सुरुवात केली. तसेच २४ जुलै २०१७ पासून झी मराठीने दुपारी १ ते २ हा नवा प्राईम टाइम सुरू केला होता. परंतु त्यास लोकांचा प्रतिसाद न मिळाल्याने २५ नोव्हेंबर २०१७ रोजी हा प्राईम टाइम बंद करण्यात आला. झी मराठी वाहिनीने ''[[जय मल्हार]]'' आणि ''[[एका लग्नाची दुसरी गोष्ट]]'' या मालिकांच्या एपिसोड्सवरून चित्रपट तयार केले आहेत. कोरोना महामारीमुळे इतिहासात पहिल्यांदाच झी मराठीचे दैनंदिन कार्यक्रम २७ मार्च २०२०ला बंद करण्यात आले. परंतु ०८ जून २०२० पासून नवीन लाॅकडाऊन विशेष मालिका सुरू करण्यात आल्या. तसेच १३ जुलै २०२० पासून दैनंदिन कार्यक्रम दाखवण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच त्यादिवशी मराठी मनोरंजनाच्या शुभारंभानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात उत्सव साजरा करण्याचे झी मराठीकडून आवाहन करण्यात आले होते. मुंबई पोलिसांना कामातून थोडी विश्रांती मिळावी म्हणून झी मराठी दरवर्षी '''स्वरतरंग''' हा कार्यक्रम आयोजित करते. एप्रिल २०१४ पासून झी मराठीने '''नक्षत्र''' या कार्यक्रमाद्वारे दर रविवारी मराठी रंगभूमीवरील अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटके दाखवण्यास सुरुवात केली. त्यामुळे नक्षत्र कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला. तसेच झी मराठीने ''[[नक्षत्रांचे देणे]]'' या कार्यक्रमातून जुन्या लोकप्रिय गायकांची गाणी सादर केली आहेत. ''[[मनोरंजनाचा अधिकमास]]'' याद्वारे झी मराठीतर्फे दरवर्षी मे अथवा ऑक्टोबर महिन्याच्या दर रविवारी मालिका प्रक्षेपित करण्यात येतात. झी मराठी वाहिनीने ''[[झी मराठी दिशा]]'' हे पहिले साप्ताहिक वृत्तपत्र ०९ डिसेंबर २०१७ रोजी सुरू केले. परंतु काही कारणास्तव १२ ऑक्टोबर २०१९ रोजी हे साप्ताहिक बंद करण्यात आले. याबरोबरच '''खाली डोकं वर पाय''' (लहान मुलांसाठी उन्हाळी सुट्टीतील मासिक), '''सुखकर्ता''' (गणेशोत्सव विशेष मासिक) आणि '''उत्सव नात्यांचा''' (दिवाळी विशेष मासिक) ही वार्षिक मासिके सुरू केलीत. तसेच नोव्हेंबर २०१५ साली महिला सक्षमीकरणासाठी झी मराठी जागृती हा नवा उपक्रम सुरू केला. == प्रसारित मालिका == * सकाळी ८.०० [[वेध भविष्याचा]] (दररोज) ===सोम-शनि=== * संध्या. ६.३० [[होम मिनिस्टर (मालिका)|होम मिनिस्टर]] * संध्या. ७.०० [[सत्यवान सावित्री (मालिका)|सत्यवान सावित्री]] * संध्या. ७.३० [[मन उडू उडू झालं]] * रात्री ८.०० [[तू तेव्हा तशी]] * रात्री ८.३० [[माझी तुझी रेशीमगाठ]] * रात्री ९.०० [[तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!]] * रात्री १०.३० [[देवमाणूस २]] ===रात्री ९.३०=== * सोम-मंगळ = [[चला हवा येऊ द्या]] * बुध-गुरू = [[डान्स महाराष्ट्र डान्स]] लिटील मास्टर्स * शुक्र-शनि = [[बस बाई बस (मालिका)|बस बाई बस]] लेडीज स्पेशल == नवीन मालिका == * संध्या.७.०० अप्पी आमची कलेक्टर (२२ ऑगस्टपासून) * संध्या.७.३० तू चाल पुढं (१५ ऑगस्टपासून) * रात्री ९.०० नवा गडी नवं राज्य (८ ऑगस्टपासून) == जुन्या मालिका == # [[१०० डेझ]] # ४०५ आनंदवन # [[अधुरी एक कहाणी]] # [[आभास हा]] # [[अभिलाषा (मालिका)|अभिलाषा]] # अग्निपरीक्षा # आक्रित # अल्फा स्कॉलर्स # अल्फा बातम्या # [[अजूनही चांदरात आहे]] # [[आम्ही सारे खवय्ये]] # [[आभाळमाया]] # [[अग्गंबाई सासूबाई]] # [[अग्गंबाई सूनबाई]] # [[अल्टी पल्टी सुमडीत कल्टी]] # [[अमरप्रेम (मालिका)|अमरप्रेम]] # [[अंकुर (मालिका)|अंकुर]] # आमच्यासारखे आम्हीच # आम्ही ट्रॅव्हलकर # आमने सामने # अर्थ # असा मी तसा मी # [[अनुबंध (मालिका)|अनुबंध]] # [[अरुंधती (मालिका)|अरुंधती]] # [[असे हे कन्यादान]] # [[असंभव (मालिका)|असंभव]] # [[अस्मिता (मालिका)|अस्मिता]] # [[अवघाचि संसार]] # [[अवंतिका (मालिका)|अवंतिका]] # बुक शेल्फ # बुवा आला # बोल बाप्पा # [[बंधन (मालिका)|बंधन]] # [[बाजी (मालिका)|बाजी]] # [[भागो मोहन प्यारे]] # [[भाग्यलक्ष्मी (मालिका)|भाग्यलक्ष्मी]] # [[भाग्याची ही माहेरची साडी]] # भटकंती # चक्रव्यूह एक संघर्ष # [[चूक भूल द्यावी घ्यावी]] # [[कॉन्स्टेबल कामना कामतेकर]] # कॉमेडी डॉट कॉम # क्रिकेट क्लब # शेफ व्हर्सेस फ्रीज # डार्लिंग डार्लिंग # दे धमाल # डिटेक्टिव्ह जय राम # [[देवमाणूस]] # [[दिल दोस्ती दुनियादारी]] # [[दिल दोस्ती दोबारा]] # [[दिल्या घरी तू सुखी राहा]] # [[डिस्कव्हर महाराष्ट्र]] # दिलखुलास # दुहेरी # दुनियादारी # एक हा असा धागा सुखाचा # [[एक गाव भुताचा]] # [[एका लग्नाची दुसरी गोष्ट]] # [[एका लग्नाची तिसरी गोष्ट]] # [[एकाच ह्या जन्मी जणू (मालिका)|एकाच ह्या जन्मी जणू]] # एका श्वासाचे अंतर # गहिरे पाणी # घडलंय बिघडलंय # [[घरात बसले सारे]] # गुडमॉर्निंग महाराष्ट्र # गीतरामायण # [[घेतला वसा टाकू नको]] # [[गाव गाता गजाली]] # [[गाव गाता गजाली २]] # [[ग्रहण (मालिका)|ग्रहण]] # [[गुंतता हृदय हे]] # हा कार्यक्रम बघू नका! # हसा चकट फू # हाऊसफुल्ल # होम स्वीट होम # [[होणार सून मी ह्या घरची]] # [[हम तो तेरे आशिक है]] # इंद्रधनुष्य # [[जागो मोहन प्यारे]] # [[जाडूबाई जोरात]] # [[जावई विकत घेणे आहे]] # जगाची वारी लयभारी # जगावेगळी # जल्लोष गणरायाचा # जिभेला काही हाड # जोडी नं.१ # [[जय मल्हार]] # [[जुळून येती रेशीमगाठी]] # [[का रे दुरावा]] # [[काहे दिया परदेस]] # [[कळत नकळत (मालिका)|कळत नकळत]] # [[कारभारी लयभारी]] # [[काय घडलं त्या रात्री?]] # कथाकथी # खरंच माझं चुकलं का? # किनारा # कोपरखळी # क्या बात है! # [[खुलता कळी खुलेना]] # [[कुलवधू (मालिका)|कुलवधू]] # [[कुंकू (मालिका)|कुंकू]] # [[लज्जा (मालिका)|लज्जा]] # [[लागिरं झालं जी]] # [[लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू]] # [[लाडाची मी लेक गं!]] # [[लक्ष्मणरेषा (मालिका)|लक्ष्मणरेषा]] # [[मन झालं बाजिंद]] # [[माझा होशील ना]] # [[मालवणी डेज]] # [[मला सासू हवी]] # [[माझे पती सौभाग्यवती]] # [[मिसेस मुख्यमंत्री]] # [[माझ्या नवऱ्याची बायको]] # [[माझिया प्रियाला प्रीत कळेना]] # [[मस्त महाराष्ट्र]] # [[महा मिनिस्टर]] # मानसी तुमच्या घरी # मेघ दाटले # मिसाळ # मिशा # मृण्मयी # मुंबई पोलीस # [[नाममात्र]] # [[नकटीच्या लग्नाला यायचं हं]] # [[नांदा सौख्य भरे]] # नमस्कार अल्फा # नायक # नुपूर # [[ऊन पाऊस (मालिका)|ऊन पाऊस]] # [[पसंत आहे मुलगी]] # [[पाहिले नं मी तुला]] # [[पिंजरा (मालिका)|पिंजरा]] # पतंजलि योग # पेशवाई # पिंपळपान # पोलीस फाईल्स # प्रदक्षिणा # प्रपंच # राम राम महाराष्ट्र # रिमझिम # रेशीमगाठी # ऋणानुबंध # [[राधा ही बावरी]] # [[रात्रीस खेळ चाले]] # [[रात्रीस खेळ चाले २]] # [[रात्रीस खेळ चाले ३]] # [[साडे माडे तीन (मालिका)|साडे माडे तीन]] # साहेब बीबी आणि मी # साईबाबा # सांजभूल # सूरताल # शॉपिंग शॉपिंग # श्रावणसरी # [[श्रीयुत गंगाधर टिपरे]] # [[शेजारी शेजारी पक्के शेजारी]] # [[शुभं करोति (मालिका)|शुभं करोति]] # [[स्वराज्यरक्षक संभाजी]] # [[सावित्री (मालिका)|सावित्री]] # [[ती परत आलीये]] # [[टोटल हुबलाक]] # [[तू तिथे मी]] # [[तुझं माझं ब्रेकअप]] # [[तुला पाहते रे]] # [[तुझ्यात जीव रंगला]] # [[तुझं माझं जमेना (मालिका)|तुझं माझं जमेना]] # [[तुझ्याविना]] # थरार # तुंबाडचे खोत # युनिट ९ # [[उंच माझा झोका]] # [[वहिनीसाहेब]] # [[वादळवाट]] # [[वारस (मालिका)|वारस]] # वाजवू का? # व्यक्ती आणि वल्ली # वस्त्रहरण # [[या सुखांनो या]] # [[येऊ कशी तशी मी नांदायला]] # युवा # झी न्यूज मराठी # झाले मोकळे आकाश # झुंज # [[झाशीची राणी (मालिका)|झाशीची राणी]] == कथाबाह्य कार्यक्रम == # [[सा रे ग म प:लिटील चॅम्प्स]] (१४ पर्वे) # फू बाई फू (८ पर्वे) # एका पेक्षा एक (७ पर्वे) # [[तुफान आलंया]] (३ पर्वे) # [[हप्ता बंद]] (२ पर्वे) # [[किचन कल्लाकार]] (२ पर्वे) # [[बँड बाजा वरात]] (२ पर्वे) # खुपते तिथे गुप्ते (२ पर्वे) # मराठी पाऊल पडते पुढे (२ पर्वे) # हास्यसम्राट (२ पर्वे) # महाराष्ट्राचा सुपरस्टार (२ पर्वे) # [[मधु इथे अन् चंद्र तिथे (मालिका)|मधु इथे अन् चंद्र तिथे]] # [[हे तर काहीच नाय]] # [[तुमचं आमचं जमलं]] # [[झिंग झिंग झिंगाट]] # [[कानाला खडा]] # [[अळी मिळी गुपचिळी]] # [[डान्सिंग क्वीन (मराठी कार्यक्रम)|डान्सिंग क्वीन]] # याला जीवन ऐसे नाव # महाराष्ट्राची लोकधारा # डब्बा गुल # मधली सुट्टी == ॲप्लिकेशन्स == झी मराठीने मोबाईल ॲप्स देखील सुरू केले आहेत. # झी मराठी ॲप (ओझी ॲप / [[झी फाईव्ह]] ॲप) # तुमचं आमचं जमलं ॲप # होम मिनिस्टर ॲप # किसान अभिमान ॲप # टॅलेंट ॲप == नाटक == झी मराठीने २०१८ पासून नाटकांची प्रस्तुती करण्यास सुरुवात केली. # [[हॅम्लेट]] # आरण्यक # नटसम्राट # अलबत्या गलबत्या # एका लग्नाची पुढची गोष्ट # तिला काही सांगायचंय! # इडियट्स # राजाला जावई हवा # कापूसकोंड्याची गोष्ट # झुंड # तीसरे बादशाह हम! # इब्लिस == रिॲलिटी शो == झी मराठीने रिॲलिटी शो ही संकल्पना मराठी वाहिनीवर पहिल्यांदा आणली आणि अल्पावधीतच प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतले. या वाहिनीने आतापर्यंत अनेक रिॲलिटी शोजची यशस्वी पर्वे सादर केली आहेत. === चला हवा येऊ द्या === {{मुख्य|चला हवा येऊ द्या}} [[निलेश साबळे]], [[भालचंद्र कदम]], [[सागर कारंडे]], [[श्रेया बुगडे]], [[कुशल बद्रिके]], [[भारत गणेशपुरे]] आणि तुषार देवल यांनी मिळून सुरू केलेला हा कार्यक्रम आहे. याबरोबरच [[योगेश शिरसाट]], [[अंकुर वाढवे]], स्नेहल शिदम, अरविंद जगताप हे सहकलाकार असून रमेश वाणी, [[विनीत भोंडे]], शशिकांत केरकर, [[मानसी नाईक]], संदीप रेडकर यांनी देखील यात काम केलेले आहे. या कार्यक्रमाचे सुद्धा अनेक पर्वे सादर झाली आहेत. महाराष्ट्र दौरा, भारत दौरा, विश्व दौरा, होऊ दे व्हायरल, शेलिब्रिटी पॅटर्न, उत्सव हास्याचा, लेडीज जिंदाबाद ही ती पर्वे आहेत. हा कार्यक्रम नाटक, चित्रपट, मालिका यांना प्रोत्साहित करण्याचे काम करतो. === फू बाई फू === फू बाई फू हा झी मराठीवरील काॅमेडी शो आहे. याचे पहिले पर्व २०१० मध्ये सादर झाले होते. याची ८ पर्वे सादर झाली. यात धूमधडाका, नया है यह, काॅमेडीचं आधारकार्ड, टोल फ्री कॉमेडी, इत्यादी पर्वे होती. [[निलेश साबळे]] हा सूत्रसंचालक आणि अश्विनी काळसेकर, [[निर्मिती सावंत]], [[महेश कोठारे]], [[रेणुका शहाणे]] व [[स्वप्निल जोशी]] या सर्वांनी परिक्षणाचे काम केले होते. === सा रे ग म प === "सा रे ग म प" या कार्यक्रमाने तब्बल १३ पर्वे सादर केली. यामध्ये वेगवेगळी पर्व ठेवले गेले. [[पल्लवी जोशी]] हिने सूत्र संचालनाचे काम केले. त्याची संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे :- * स्वप्न स्वरांचे : यामध्ये १८ ते २५ या वयोगटातील स्पर्धकांचा समावेश होता. हे सारेगमपचे पहिले पर्व होते. या पर्वाचा विजेता महागायक पदाचा मान कोल्हापूरचा [[अभिजीत कोसंबी]] याला मिळाला. त्यानंतरच्या पर्वाची विजेती महागायिका पदाचा मान जळगावची वैशाली भैसने-माडे हिला मिळाला. अशाचप्रकारे [[ऊर्मिला धनगर]] ही देखील विजेती होती. या पर्वांचे परीक्षक गायिका [[देवकी पंडित]], रॉकस्टार [[अवधूत गुप्ते]], संगीतकार [[अजय-अतुल]] इत्यादी दिग्गज व्यक्तींनी भूषवले. * स्वप्न स्वरांचे ४०+ : या कार्यक्रमामध्ये वय वर्ष ४० वर्षे व त्या पुढील वयाच्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या विजेता जोडीचा मान संगिता चितळे व यज्ञेश्वर लिंबेकर यांना तर उपविजेता जोडीचा मान मिरजचे गायक महेश मुतालिक व मुंबईच्या अनुजा वर्तक यांना मिळाला. * लिटिल चॅम्प्स : या पर्वामध्ये लहानग्यांनी आपल्या सुरांनी जगाला मोहून टाकले. ६ ते १५ वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. या पर्वाला केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या कार्यक्रमातील एका भागाला [[लता मंगेशकर]] यांनी उपस्थिती लावून सर्व स्पर्धकांना आशीर्वाद दिला. याशिवाय इतर अनेक दिग्गज गायकांनी लहानग्यांना शाबासकीची थाप दिली. लिटिल चॅंप्सच्या पहिल्या पर्वाने मराठी संगीत विश्वाला पंचरत्न बहाल केले. पंचरत्न म्हणजे * अलिबागची लिटिल मॉनिटर [[मुग्धा वैशंपायन]] * आळंदीची लिटिल मास्टर कार्तिकी गायकवाड * लातूरचा म्युझिक डायरेक्टर [[रोहित राऊत]] * पुण्याची ॲंग्री यंगगर्ल [[आर्या आंबेकर]] * रत्‍नागिरीचा उकडीचा मोदक [[प्रथमेश लघाटे]] या कार्यक्रमातूनच घराघरांत पोहोचलेल्या [[केतकी माटेगांवकर]]ने संगीताबरोबरच मराठी चित्रपटांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली. गायिका [[वैशाली सामंत]] व गायक-संगीतकार [[अवधूत गुप्ते]] या पर्वाचे परीक्षक होते. यासोबतच "सा रे ग म प" ने अनेक यशस्वी पर्वं प्रस्तुत केली. त्यामध्ये सेलिब्रिटी स्पेशल, प्रोफेशनल स्पेशल, पर्व नव्हे गर्व, सूर नव्या युगाचा, घे पंगा कर दंगा, इत्यादी पर्वांचा समावेश होता. सर्वच पर्वांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. झी मराठीने "सा रे ग म प" द्वारे मराठी संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. === हास्यसम्राट === या कार्यक्रमाची एकूण २ पर्व सादर झाली. पहिल्या पर्वाचे सोलापूरचे दीपक देशपांडे हे विजेते झाले, तर दुसऱ्या पर्वाचे मिरजचे अजित कोष्टी हे विजेते झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता [[जितेंद्र जोशी]] याने केले. तर परीक्षक म्हणून अभिनेते [[मकरंद अनासपुरे]] व कवी अशोक नायगांवकर यांनी जबाबदारी पार पाडली. == पुरस्कार सोहळे == {| class="wikitable" !वर्ष !पुरस्कार !संदर्भ |- |२००० – चालू |''झी चित्र गौरव पुरस्कार'' |<ref>{{Cite web|date=2019-04-03|title=झी गौरव पुरस्कारात यांनी मारली बाजी, वाचा संपूर्ण यादी|url=https://www.lokmat.com/marathi-cinema/zee-marathi-gaurav-awards-2019-winners/|access-date=2020-12-05|website=[[लोकमत]]}}</ref> |- |२०१५ – २०२० |''झी नाट्य गौरव पुरस्कार'' |<ref>{{Cite web|date=2020-09-14|title=दिमाखदार सोहोळ्यात संपन्न झाला 'झी नाट्य गौरव पुरस्कार'|url=https://zeenews.india.com/marathi/entertainment/zee-natya-gaurav-puraskar-2020/534751/amp|access-date=2021-07-20|website=[[झी २४ तास]]}}</ref> |- |२००४ – चालू |''[[झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार]]'' |<ref>{{Cite web|date=2019-10-12|url=https://www.lokmat.com/television/agabai-sasubai-and-ratris-khel-chale-2-receives-maximum-awards-zee-marathi-awards-2019/|title=या मालिकेने मारली झी मराठी अवॉर्ड्समध्ये बाजी, नुकतीच सुरु झालीये ही मालिका|access-date=2020-12-05|website=[[लोकमत]]}}</ref> |- |२०१३ – २०१९ |''उंच माझा झोका पुरस्कार'' |<ref>{{Cite web|date=2017-08-22|title=स्त्री कर्तृत्वाचा सन्मान ‘उंच माझा झोका पुरस्कार’|url=https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1534718/zee-marathi-unch-maza-zoka-awards/|access-date=2020-12-05|website=[[लोकसत्ता]]}}</ref> |} == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिन्या]] [[वर्ग:झी प्रादेशिक वाहिन्या]] [[वर्ग:प्रादेशिक वाहिन्या]] [[वर्ग:झी मराठी]] cnwsf2kfoq4tp40brtt8sszmxusc97e बहिणाबाई चौधरी 0 14183 2142217 2103004 2022-08-01T06:39:21Z Liamgel 136095 wikitext text/x-wiki {{गल्लत|संत बहिणाबाई}} {{माहितीचौकट साहित्यिक | नाव = '''{{लेखनाव}}''' | चित्र =bahinabaiChaudhari.jpg | चित्र_शीर्षक =बहिणाबाई नथुजी चौधरी | पूर्ण_नाव =बहिणाबाई नथुजी चौधरी | टोपण_नाव = | जन्म_दिनांक = ११ ऑगस्ट १८८०- नागपंचमी | जन्म_स्थान = गाव-असोदा, जिल्हा-जळगाव (महाराष्ट्र) | मृत्यू_दिनांक = ३ डिसेंबर १९५१ | मृत्यू_स्थान = जळगाव | कार्यक्षेत्र = | राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]] | कार्यकाळ = | साहित्य_प्रकार = कविता | विषय = | चळवळ = | प्रसिद्ध_साहित्यकृती = | प्रभाव = | प्रभावित = | पुरस्कार = | वडील_नाव = उखाजी महाजन | आई_नाव = भिमाई उखाजी महाजन | पती_नाव = नथुजी खंडेराव चौधरी | पत्नी_नाव = | अपत्ये = ओंकार चौधरी, कवि [[सोपानदेव चौधरी]], काशी (कन्या) | स्वाक्षरी_चित्र = | संकेतस्थळ_दुवा = | तळटिपा = }} '''बहिणाबाई नथुजी चौधरी''' (११ ऑगस्ट, [[इ.स. १८८०]] - ३ डिसेंबर, [[इ.स. १९५१]]) <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=YqpJAQAAIAAJ&q=bahinabai+chaudhari&dq=bahinabai+chaudhari&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiT9s36m4fcAhUKR48KHYnNCcA4ChDoAQg9MAU|title=Another life: poems|last=Sarang|first=Vilas|date=2007|publisher=Poetrywala|language=en}}</ref>या -[[मराठी]] कवयित्री होत्या.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=HzIzAAAAIAAJ&q=bahinabai+chaudhari&dq=bahinabai+chaudhari&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjjirj6mofcAhXKMo8KHRLZDFoQ6AEIQDAE|title=Journal of South Asian Literature|date=1982|publisher=Asian Studies Center, Michigan State University.|language=en}}</ref> ==चरित्र आणि जीवन == बहिणाबाईंचा जन्म [[असोदा,जळगाव|असोदे]] ([[जळगाव जिल्हा]]) ह्या गावी झाला. हे गाव खानदेशातील जळगावापासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावर आहे. जन्म नागपंचमीच्या दिवशी जन्म :११ ऑगस्ट १८८० रोजी महाजनांच्या घरी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाई व वडिलांचे नाव उखाजी महाजन होते.<ref name=":0" /> तीन भाऊ- घमा, गना आणि घना, तीन बहिणी- अहिल्या, सीता आणि तुळसा. वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.marathiworld.com/sahitya-m/bahinabaichuadhari|title=बहिणाबाई चौधरी|last=Administrator|website=Marathi World|language=en-US|access-date=2018-07-05}}</ref> नथुजी आणि बहिणाबाईंना तीन अपत्ये- ओंकार, सोपान आणि काशी झाली. जळगावच्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमच अपंगत्व आले. वयाच्या तिसाव्या वर्षी बहिणाबाईंना वैधव्य आले. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी आणि काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या. बहिणाबाईंचा वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी जळगावात ३ डिसेंबर १९५१ रोजी मृत्यू झाला. त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्याकडे जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे "[[लेवा बोली|लेवा गणबोली]]" तील [[ओवी|ओव्या]] व कविता रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी कविता तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://uniquefeatures.in/e-sammelan-13/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80|title=बहिणाबाई चौधरी|date=2015-03-10|website=uniquefeatures.in|language=en|access-date=2018-07-05}}</ref> बहिणाबाईंनी ज्या वस्तूंवर काम करता करता ह्या कविता लिहिल्या आहेत. त्यातल्या काही वस्तू तसेच त्यांचे घर बहिणाबाईचा मुलगा (ओंकार चौधरी) यांच्या सुनबाई श्रीमती पद्‌माबाई पांडुरंग चौधरी (बहिणाबाईंच्या नातसून) यांनी जिवापाड जतन करून ठेवलेल्या आहेत. जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचे रूपांतर संग्रहालयात झालेले आहे. त्याला बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट असे नाव देण्यात आले आहे. आज बहिणाबाईंच्या रोजच्या वापरातली शेतीची अवजारे, स्वंयपाकाच्या वस्तू, भांडी, पूजेचे साहित्य ह्यांची जपणूक होत आहे. हा अलौकिक ठेवा पुढील पिढीला पाहता येणार आहे. अरे संसार संसार म्हणत संसारातील सुख दुःखांच्या साक्षीदार असलेल्या अनेक गोष्टी या संग्रहालयात बघायला मिळतात. हे संग्रहालय फक्त बहिणाबाईंच्या वस्तूंचे, आठवणींचेच संग्रहालय नाही तर या भागातील कृषीजन संस्कृतीत राबणाऱ्या, कष्टकरी महिलांच्या आठवणींचा, श्रमाचा हा ठेवा आहे. जळगावात जेव्हा लेखक कवी येतात तेव्हा ते आवर्जून ह्या वाड्याचे दर्शन घेतात. बहिणाबाईंच्या घराच्या उंबरठ्यावर डोकं टेकवतात, धन्य होतात आणि मनोमन बहिणाईशी नाते जोडतात. त्यांच्या याच आठवणी चिरकाल टिकतील हेच महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने पहावे असं हे बहिणाबाईंचे संग्रहालय आहे. आचार्य प्र. के. अत्रे यांच्यामुळे बहिणाबाईंचे विचारधन लोंकांच्या समोर आले.  १९५० सालच्या जुलै आगस्ट मध्ये बहिणाबाईंचे चिरंजीव सोपानदेव चौधरी अत्रे यांच्याकडे आले. त्यांच्या हातात कवितांचे बाड होते .  बहिणाबाईंच्या कविता सोपान देव  आणि त्यांच्या एका भावाने लिहिल्या. कारण बहिणाबाईंना लिहिता वाचता येत नव्हते. बहिणाबाईंच्या मृत्यू नंतर त्यांच्या साहित्याची विल्हेवाट लावताना त्यांना ही वही सापडली होती. कविता चाळलया बरोबर अत्रे उद्गारले 'हे तर शंभर नंबरी सोन आहे. महाराष्ट्रापासून हे विचारधन लपवले तर ते पाप ठरेल!' <ref>{{स्रोत पुस्तक|title=karmyogini|last=patil|first=prakash|publisher=mukta publishing house private limited|year=2012|isbn=978-93-81249-09-3|location=kolhapur|pages=12-13}}</ref> बहिणाबाई कष्टाळू होत्या. स्वतःच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास होता. दैववादा पेक्षा प्रयत्नवाद श्रेष्ठ आहे, अशी त्यांची धारणा होती. त्या रडत बसल्या नाही, कि कोणाला दोष देत बसल्या नाही. उलट त्या धीराने जीवनाला सामोरे गेल्या. हेच त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञानचे वेगळेपण आहे. त्यांचे तवज्ञान हे शक्तिशाली स्त्रीचे तत्त्वज्ञान आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|title=karmyogini|last=patil|first=prakash|publisher=mukta publishing house|year=2012|isbn=978-93-81249-09-3|location=kolahpur|pages=01}}</ref> बहिणाबाई चौधरींच्या नावारूनच जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव [[उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ|कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]] असे ठेवण्यात आले आहे<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/maharashtra-news/north-maharashtra-university-bahinabai-chaudhari-1650593/lite/|title=उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ठेवण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र विधानसभेत घोषणा.|last=परदेशी, जळगाव|first=युवराज|date=२४ मार्च २०१८|work=लोकसत्ता न्यूजपेपर, जळगाव|access-date=०८ डिसेंबर २०१९|archive-url=https://www.loksatta.com/maharashtra-news/north-maharashtra-university-bahinabai-chaudhari-1650593/lite/|archive-date=२४ मार्च ‌‌‌२१०८|dead-url=}}</ref>हे... ==कविता संग्रह== {{मुख्यलेख|बहिणाबाईंच्या कविता}} महाराष्ट्रातील कवी [[सोपानदेव चौधरी]] हे बहिणाबाईंचे पुत्र. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू श्री. पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=9aNHAAAAMAAJ&q=%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88+%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80&dq=%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88+%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiUrKqPn4fcAhXGvI8KHT7JCO44ChDoAQgtMAE|title=Marāṭhī kā ādhunika sāhitya: Itihāsa, 1905 se 1960|last=Deshpande|first=Bhimrao Gopal|date=1963|publisher=Navayuga Bukasṭôla|language=hi}}</ref> हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले. ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे उद्‌गारले, "अहो हे तर बावनकशी सोनं आहे. हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे",आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये (दुसरी आवृत्ती १९६९) प्रकाशित झाली <ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=0sgtDwAAQBAJ&pg=PT88&dq=%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88+%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjJ0fy5nIfcAhWKQI8KHQmzBuoQ6AEILjAB#v=onepage&q=%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%20%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80&f=false|title=MARATHI GRAMIN KAVITECHA ITIHAS|last=SARVEKAR|first=KAILAS|date=2017-07-01|publisher=Mehta Publishing House|isbn=9789386745910|language=mr}}</ref>आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखननिविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे. बहिणाबाईंचे हे अमोल काव्य जगासमोर आणायला [[आचार्य अत्रे]] कारणीभूत ठरले. ===कवितांचे विषय=== बहिणाबाईंच्या कविता खानदेशातील त्यांच्या मातृबोलीत, रचिलेल्या आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=BjC6DQAAQBAJ&pg=SL26-PA478&dq=%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88+%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjJ0fy5nIfcAhWKQI8KHQmzBuoQ6AEIKDAA#v=onepage&q=%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%20%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80&f=false|title=Bhartiya Sahitya Ki Pahchan|last=तिवारी|first=सियाराम|date=2015|publisher=Vani Prakashan|isbn=9789350729922|language=hi}}</ref> <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=NX4KAQAAIAAJ&q=%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88+%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80&dq=%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88+%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjJ0fy5nIfcAhWKQI8KHQmzBuoQ6AEIYTAJ|title=Mahādevī Varmā abhinandana grantha|last=Parishada|first=Bhāratī|date=1964|publisher=Śrīdhara Śāstrī|language=hi}}</ref>त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग;<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.lokmat.com/jalgaon/bahnabai-not-natural-landlord/|title=बहिणाबाई निसर्गकन्या नव्हे भूमिकन्याच|last=प्रा.पाटील ए. बी. ( १८. ६. २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इत्यादी सणसोहळे; काही परिचित व्यक्ती, असे आहेत.<ref name=":0" /> ===काव्य रचनेची वैशिष्ट्ये=== लेवा गणबोली (खानदेशी) भाषेतून; अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करणारे हे काव्य आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=nrR9D_ydGwoC&pg=PA9&dq=bahinabai+chaudhari&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjjirj6mofcAhXKMo8KHRLZDFoQ6AEINDAC#v=onepage&q=bahinabai%20chaudhari&f=false|title=Islamic Financial Management|last=Iqbal|first=Dr Jaquir|date=2009-10-01|publisher=Global Vision Publishing House|isbn=9788182202214|language=en}}</ref>खानदेशातील आसोदे हे बहिणाईंचे जन्मगाव. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी/लेवा गणबोली भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वतः शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकऱ्यांची सुख-दुःखे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग - या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.lokmat.com/jalgaon/bahnabai-not-natural-landlord/|title=बहिणाबाई निसर्गकन्या नव्हे भूमिकन्याच|last=प्रा. पाटील ए. बी. (१८. ६. २०१८)|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> उदा० ‘असा राजा शेतकरी, चालला रे आलवानी (अनवाणी) देखा त्याच्या पायाखाले, काटे गेले वाकीसनी. <br /> तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ट्ये होत. ‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर!’ किंवा ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ अशा किमान शब्दात अर्थाची कमाल गाठणारे शब्द, ‘अरे संसार संसार - जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके - तव्हा मीयते (मिळते) भाकर’ किंवा ‘देव कुठे देव कुठे - आभायाच्या आरपार देव कुठे देव कुठे - तुझ्या बुबुयामझार’. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या, (आणि कमी) शब्दांत सहजपणे सांगून गेल्या आहेत.<ref name=":0" /> ===अभिप्राय आणि समीक्षा === ‘जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे, हा तर मोहरांचा हंडा आहे’, अशा शब्दांत आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता. ===काव्य रचनांचा अभ्यास === बहिणाबाईंच्या काव्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश असतो. <ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/krida-news/kavita-raut-savarpada-express-in-balbharti-1105465/|title=‘बालभारती’ मध्ये कविता राऊत ( २२. ५. २०१५ )|last=|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-sawarpada-express-kavita-raut-being-included-in-v-standard-text-book-of-balbhart-5000877-PHO.html|title=‘सावरपाडा एक्सप्रेस’ कविता राऊतचा खडतर प्रवास यंदापासून पाचवीच्या अभ्यासक्रमात (२२. ५. २०१५)|last=|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> ===काव्य रचनांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम=== बहिणाबाईंच्या काव्यरचनांवर आधारित "खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा" हा सांस्कृतिक कार्यक्रम मराठवाड्यातील गायकांच्या आवाजात सादर केला जातो. या कार्यक्रमाचे निर्माते ..... संगीत दिग्दर्शक व गायक दत्ता चौगुले व माधुरी आशिरगडे या असून निर्मिती वर्ष ......आहे. ==सन्मान== ===शैक्षणिक संस्था=== बहिणाबाई चौधरी यांच्या नावे जळगाव येथे [[कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]] स्थापन करण्यात आले आहे. ===लघुपट=== दूरदर्शनने ?? साली बहिणाबाईंवर लघुपट काढला होता. त्यात भक्ती बर्वे बहिणाबाई झाल्या होत्या. त्यानंतर दिग्दर्शक अतुल पेठे यांनी बहिणाबाईंच्या कवितांच्या प्रेरणांवर आधारित 'बहिणाई' नावाच्या लघुपटाची निर्मिती ....साली केली.<ref>{{स्रोत बातमी|url=http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-7203250,prtpage-1.cms|title=बहिणाईच्या कवितांचा गहिरा अनुभव -Maharashtra Times|date=2011-01-02|work=Maharashtra Times|access-date=2018-07-05|language=mr}}</ref> ==भाषांतरे== बहिणाबाईंच्या काव्याचा इंग्रजी अनुवाद ’फ्रॅग्रन्स ऑफ दि अर्थ’ या कवितासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाला आहे. <ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/pune-news/bahinabai-chaudharis-poets-now-in-english-1035743/|title=बहिणाबाईंचे काव्यधन आता साहेबाच्या भाषेत! (२९. १०. २०१४)|last=|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>अनुवादक [[माधुरी शानभाग]] आहेत. बहिणाबाईंचे अल्पचरित्र, [[आचार्य अत्रे]], [[बा.भ. बोरकर]], [[पु.ल. देशपांडे]], [[इंदिरा संत]] यांनी लिहिलेली स्फुटे आणि [[मालतीबाई किर्लोस्कर]] आणि [[प्रभा गणोरकर]] यांची समीक्षा देखील या पुस्तकात समाविष्ट केली आहे. यापूर्वी प्रा. [[के.ज. पुरोहित]] यांनी बहिणाबाईंच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद केला होता. ==बहिणाबाई आणि त्यांच्या कवितांवरील पुस्तके== * बहिणाबाईंची गाणी (संपादित; संपादक - [[लक्ष्मीनारायण बोल्ली]]) *बहिणाईची कहाणी आणि गाणी संपादक डॉ. प्रभाकर श्रावण चौधरी अथर्व पब्लिकेशन्स जळगाव *बहिणाबाई चौधरी व्यक्तित्व आणि कवित्व डॉ.काशिनाथ विनायक बर्हाटे अथर्व पब्लिकेशन्स जळगाव *बहिणाबाईंची गाणी - मोडी आणि मराठी डॉ. उज्वला भिरूड (नेहते) अथर्व पब्लिकेशन्स जळगाव *लेवा गणबोली : एक वास्तव ( बहिणाबाईंची काव्यबोली ) डॉ. अरविंद कृष्णा नारखेडे अथर्व पब्लिकेशन्स जळगाव ==संदर्भ== {{संदर्भयादी}} {{मराठी कवी}} {{DEFAULTSORT:चौधरी,बहिणाबाई}} [[वर्ग:इ.स. १८८० मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९५१ मधील मृत्यू]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] [[वर्ग:इयत्ता १० वी मराठी कुमारभारती अभ्यासक्रमाचे संदर्भलेख]] [[वर्ग:मराठी कवयित्री]] f7unc126orlwa49eaomrox7o0ybxyf7 टाइम्ड आऊट 0 21515 2142208 1155368 2022-08-01T06:27:50Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[टाईम्ड आउट]] वरुन [[टाइम्ड आऊट]] ला हलविला wikitext text/x-wiki '''टाईम्ड आउट''' हा [[क्रिकेट]]च्या खेळातील बाद होण्याचा प्रकार आहे. [[क्रिकेटचे नियम|क्रिकेटच्या नियमांतील]] नियम क्रमांक ३१ प्रमाणे एक फलंदाज बाद झाल्यावर दुसऱ्या फलंदाजाला त्याची जागा घेण्यासाठी साधारण तीन मिनिटे दिली जातात. जर तीन मिनिटात पुढच्या फलंदाजाने आपली खेळी सुरू नाही केली तर त्याला टाईम्ड आउट बाद घोषित केले जाते व त्याच्या पुढील फलंदाजाला मैदानात उतरण्याची संधी देण्यात येते. पूर्वी टाईम्ड आउट न होण्यासाठी बाद होउन बाहेर चाललेला फलंदाज व नवीन फलंदाज यांनी सीमेच्या आत एकमेकांना ओलांडणे (क्रॉस करणे) आवश्यक होते. [[वर्ग:क्रिकेट]] {{फलंदाज बाद होण्याचे प्रकार}} f0hye71nnxxenh73kr5cglbp6kye63u नाना पाटील 0 21781 2142066 2085920 2022-08-01T04:06:56Z संतोष गोरे 135680 जुनी आवृत्ती पुनर्स्थापित केली wikitext text/x-wiki {{गल्लत|अशोक तापीराम पाटील}} '''क्रांतिसिंह नाना पाटील''' ([[ऑगस्ट ३]], [[इ.स. १९००]] - [[डिसेंबर ६]], [[इ.स. १९७६]]) हे [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील]] सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील [[मराठी भाषा|मराठी]] राजकारणी होते. क्रांतिसिंह नाना पाटील हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे क्रांतिकारक मानले जातात त्यांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने सांगली सातारा या परिसरामध्ये होते नाना पाटील यांच्या वरती प्रारंभीच्या काळात सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता पुढील काळात ब्रिटिशांच्या अन्याय कारक राजवटीस आव्हान देण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक मार्गाचा पुरस्कार केला साताऱ्यातील प्रतिसरकारच्या स्थापनेत त्यांचा वाटा महत्त्वाचा होता त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेणे महत्त्वाचे ठरते नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये प्रतिसरकारची स्थापना करून महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीला मोठे योगदान दिले भूमिगत चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली प्रतिसरकारची स्थापना झाल्यावर ग्रामीण भागात ब्रिटिशांचे अस्तित्व नाममात्र राहिले नाना पाटील यांनी युवकांची संघटना स्थापन करून इंग्रजांपुढे जबरदस्त आव्हान निर्माण केले प्रती सरकारचे नेते या नात्याने त्यांनी केलेल्या कार्यामुळेच त्यांना क्रांतिसिंह म्हणून ओळखले जाऊ लागले महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीच्या भूमिगत कार्यकर्त्यांमध्ये नाना पाटलांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले या काळामध्ये महाराष्ट्रातील सातारा, सांगली या परिसरात नाना पाटलांची ब्रिटिशांवर एक मोठी दहशद निर्माण झाली होती प्रतिसरकार अथवा 'पत्री सरकार' म्हणून या काळात ते ओळखले गेले. मंत्र प्राप्तीनंतर हे नाना पाटील यांनी सातारा सांगली परिसरामध्ये आपले सामाजिक कार्य पुढे चालू ठेवले कारमध्ये त्यांना मोठी लोकप्रियता देखील मिळाली {{माहितीचौकट चळवळ चरित्र | नाव = क्रांतिसिंह नाना पाटील | चित्र = Krantisinh-nana-patil.jpg | चित्र रुंदी = 150px | चित्र शीर्षक = क्रांतिसिंह नाना पाटील | टोपणनाव = | जन्मदिनांक = [[ऑगस्ट ३]], [[इ.स. १९००]] | जन्मस्थान = [[येडेमच्छिद्र तालुका वाळवा जि.सांगली ]], [[पुणे सांगली]], [[महाराष्ट्र]], [[भारत]] | मृत्युदिनांक = [[डिसेंबर ६]], [[इ.स. १९७६]] वाळवा येथे | मृत्युस्थान = वाळवा | चळवळ = [[भारतीय स्वातंत्र्यलढा]], [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ]] | संघटना = | पत्रकारिता लेखन = | पुरस्कार = | स्मारके = | धर्म = [[हिंदू धर्म|हिंदू]] | प्रभाव = | प्रभावित = | वडील नाव = | आई नाव = | पती नाव = | पत्नी नाव = | अपत्ये = | स्वाक्षरी चित्र = | तळटिपा = }} ==जीवन== [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] (प्रामुख्याने [[सातारा]], [[सांगली]] भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच पत्री सरकार किंवा प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह '''नाना पाटील''' होत.<br> नाना पाटील यांचा जन्म [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] वाळवा तालुक्यातील [[येडे मच्छिंद्र]] या गावी झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ [[तलाठी]] म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. [[इ.स. १९३०|१९३०च्या]] [[सविनय कायदेभंग चळवळ|सविनय कायदेभंग चळवळीपासूनच]] त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%20-%20%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2.pdf|title=महाराष्ट्राचे शिल्पकार नाना पाटील|last=पाटणकर|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=|first=भारत|date=|website=महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई चे संकेतस्थळ|ॲक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २०१८}}</ref> ==स्वातंत्र्य लढा== १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्‍न केला. नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून, त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती. ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचे प्रमुख योगदान होय. ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नाना पाटलांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी [[इ.स. १९४२]]च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून '''प्रतिसरकार''' ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी [[ग. दि. माडगुळकर]] लिखित [[पोवाडा|पोवाड्यांच्या]] माध्यमातून आणि [[शाहीर निकम]] यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता. नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना झाली. त्यातल्या एका दलाचे-तुफान दलाचे- फील्ड मार्शल [[जी.डी. लाड]] (बापू) आणि कॅप्टन [[क्रांतीवीर कॅप्टन आकाराम दादा पवार|आकाराम (दादा) पवार]] होते. ह्या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्र्यपूर्व काळात गावोगाव काम करीत. तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल बॉंबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या जवानांना होते. प्रतिसरकारने गावटग्यांवर बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली. या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणार्‍या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा - अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. [[ब्रिटिश|ब्रिटिशांच्या]] रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.thinkmaharashtra.com/node/1326|title=क्रांतिसिंह नाना पाटील (Krantisinh Nana Patil) {{!}} थिंक महाराष्ट्र!|संकेतस्थळ=www.thinkmaharashtra.com|ॲक्सेसदिनांक=2019-12-06}}</ref> नाना पाटलांच्या ’प्रति सरकार’ला लोक ’पत्रीसरकार’ म्हणत आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकार्‍याच्या तळपायाला पत्रा ठोकीत अश्या अफवा असत. १९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा [[तुरुंग|तुरुंगात]] गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कर्‍हाड तालुक्यात प्रकट झाले. यांच्यावर [[महात्मा फुले]] यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच [[राजर्षी शाहू|राजर्षी शाहूंच्या]] कार्याचा प्रभाव होता. त्यांनी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, [[नागनाथअण्णा नायकवडी]] यांसारखे कार्यकर्ते घडले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणार्‍या क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर [[इ.स. १९७६]] वाळवा मध्ये निधन झाले. मला वाळव्यामधेच दहन करण्यात यावे ही त्याची इच्छा होती त्यानुसार वाळव्यामधेच दहन करण्यात आले. ==स्वातंत्र्योत्तर काळ== देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही]] भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. १९५७ मध्ये ते [[सातारा (लोकसभा मतदारसंघ)|उत्तर सातारा मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये [[कम्युनिस्ट पक्ष|कम्युनिस्ट पक्षाचे]] उमेदवार म्हणून ते [[बीड (लोकसभा मतदारसंघ)|बीड मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले [[खासदार]] होते.<ref>http://www.dainikgomantak.com/Gomantak/11062009/NT000A258A.htm {{मृत दुवा}}</ref> ==संबंधित साहित्य== * क्रांतिसिंह नाना पाटील (लेखक : विलास पाटील, क्रांतिवैभव प्रकाशन) * सिंहगर्जना : क्रांतिसिंह नाना पाटील यांची निवडक भाषणे. (संपादकः रा.तु. भगत, क्रांतिवैभव प्रकाशन) * क्रांतिसिंह नाना पाटील आणि शेतकरी चळवळ (लेखक : दिनकर पाटील, कीर्ती प्रकाशन) * क्रांतिसिंह नाना पाटील: चरित्र आणि कार्य (लेखक : दिलीप मढीकर, ललितराज प्रकाशन) * पत्री सरकार : चरित्र, व्यक्तिमत्त्व आणि चळवळ (लेखक : प्राचार्य व.न. इंगळे) ==संदर्भ== {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:पाटील,नाना}} [[वर्ग:भारतीय राजकारणी]] [[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]] [[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]] [[वर्ग:साम्यवाद]] [[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा]] 2jon9rq80t1vs8lzrmnvia1f72ywan5 2142071 2142066 2022-08-01T04:16:26Z संतोष गोरे 135680 बदल wikitext text/x-wiki {{गल्लत|अशोक तापीराम पाटील}} {{माहितीचौकट चळवळ चरित्र | नाव = क्रांतिसिंह नाना पाटील | चित्र = Krantisinh-nana-patil.jpg | चित्र रुंदी = 150px | चित्र शीर्षक = क्रांतिसिंह नाना पाटील | टोपणनाव = | जन्मदिनांक = [[ऑगस्ट ३]], [[इ.स. १९००]] | जन्मस्थान = [[येडे मच्छिंद्र]] [[वाळवा तालुका]] [[सांगली जिल्हा|सांगली]], | मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1976|12|6|1900|8|3}} [[डिसेंबर ६]], [[इ.स. १९७६]] | मृत्युस्थान =[[वाळवा तालुका|वाळवा]] | चळवळ = [[भारतीय स्वातंत्र्यलढा]], [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ]] | संघटना = | पत्रकारिता लेखन = | पुरस्कार = | स्मारके = | धर्म = [[हिंदू धर्म|हिंदू]] | प्रभाव = | प्रभावित = | वडील नाव = | आई नाव = | पती नाव = | पत्नी नाव = | अपत्ये = | स्वाक्षरी चित्र = | तळटिपा = }} '''क्रांतिसिंह नाना पाटील''' ([[ऑगस्ट ३]], [[इ.स. १९००|१९००]] - [[डिसेंबर ६]], [[इ.स. १९७६|१९७६]]) हे [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील]] सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील [[मराठी भाषा|मराठी]] राजकारणी होते. क्रांतिसिंह नाना पाटील हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे क्रांतिकारक मानले जातात. त्यांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने सांगली सातारा या परिसरामध्ये होते. नाना पाटील यांच्या वरती प्रारंभीच्या काळात सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता. पुढील काळात ब्रिटिशांच्या अन्याय कारक राजवटीस आव्हान देण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक मार्गाचा पुरस्कार केला. साताऱ्यातील प्रतिसरकारच्या स्थापनेत त्यांचा वाटा महत्त्वाचा होता. नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये प्रतिसरकारची स्थापना करून महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीला मोठे योगदान दिले. भूमिगत चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. प्रतिसरकारची स्थापना झाल्यावर ग्रामीण भागात ब्रिटिशांचे अस्तित्व नाममात्र राहिले. नाना पाटील यांनी युवकांची संघटना स्थापन करून इंग्रजांपुढे जबरदस्त आव्हान निर्माण केले. प्रती सरकारचे नेते या नात्याने त्यांनी केलेल्या कार्यामुळेच त्यांना क्रांतिसिंह म्हणून ओळखले जाऊ लागले. महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीच्या भूमिगत कार्यकर्त्यांमध्ये नाना पाटलांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. या काळामध्ये महाराष्ट्रातील सातारा, सांगली या परिसरात नाना पाटलांची ब्रिटिशांवर एक मोठी दहशद निर्माण झाली होती. प्रतिसरकार अथवा 'पत्री सरकार' म्हणून या काळात ते ओळखले गेले. मंत्र प्राप्तीनंतर हे नाना पाटील यांनी सातारा सांगली परिसरामध्ये आपले सामाजिक कार्य पुढे चालू ठेवले कारमध्ये त्यांना मोठी लोकप्रियता देखील मिळाली. ==जीवन== [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] (प्रामुख्याने [[सातारा]], [[सांगली]] भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच पत्री सरकार किंवा प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह '''नाना पाटील''' होत.<br> नाना पाटील यांचा जन्म [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] वाळवा तालुक्यातील [[येडे मच्छिंद्र]] या गावी झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ [[तलाठी]] म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. [[इ.स. १९३०|१९३०च्या]] [[सविनय कायदेभंग चळवळ|सविनय कायदेभंग चळवळीपासूनच]] त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%20-%20%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2.pdf|title=महाराष्ट्राचे शिल्पकार नाना पाटील|last=पाटणकर|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=|first=भारत|date=|website=महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई चे संकेतस्थळ|ॲक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २०१८}}</ref> ==स्वातंत्र्य लढा== १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्‍न केला. नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून, त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती. ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचे प्रमुख योगदान होय. ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नाना पाटलांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी [[इ.स. १९४२]]च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून '''प्रतिसरकार''' ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी [[ग. दि. माडगुळकर]] लिखित [[पोवाडा|पोवाड्यांच्या]] माध्यमातून आणि [[शाहीर निकम]] यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता. नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना झाली. त्यातल्या एका दलाचे-तुफान दलाचे- फील्ड मार्शल [[जी.डी. लाड]] (बापू) आणि कॅप्टन [[क्रांतीवीर कॅप्टन आकाराम दादा पवार|आकाराम (दादा) पवार]] होते. ह्या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्र्यपूर्व काळात गावोगाव काम करीत. तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल बॉंबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या जवानांना होते. प्रतिसरकारने गावटग्यांवर बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली. या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणार्‍या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा - अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. [[ब्रिटिश|ब्रिटिशांच्या]] रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.thinkmaharashtra.com/node/1326|title=क्रांतिसिंह नाना पाटील (Krantisinh Nana Patil) {{!}} थिंक महाराष्ट्र!|संकेतस्थळ=www.thinkmaharashtra.com|ॲक्सेसदिनांक=2019-12-06}}</ref> नाना पाटलांच्या ’प्रति सरकार’ला लोक ’पत्रीसरकार’ म्हणत आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकार्‍याच्या तळपायाला पत्रा ठोकीत अश्या अफवा असत. १९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा [[तुरुंग|तुरुंगात]] गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कर्‍हाड तालुक्यात प्रकट झाले. यांच्यावर [[महात्मा फुले]] यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच [[राजर्षी शाहू|राजर्षी शाहूंच्या]] कार्याचा प्रभाव होता. त्यांनी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, [[नागनाथअण्णा नायकवडी]] यांसारखे कार्यकर्ते घडले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणार्‍या क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर [[इ.स. १९७६]] वाळवा मध्ये निधन झाले. मला वाळव्यामधेच दहन करण्यात यावे ही त्याची इच्छा होती त्यानुसार वाळव्यामधेच दहन करण्यात आले. ==स्वातंत्र्योत्तर काळ== देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही]] भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. १९५७ मध्ये ते [[सातारा (लोकसभा मतदारसंघ)|उत्तर सातारा मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये [[कम्युनिस्ट पक्ष|कम्युनिस्ट पक्षाचे]] उमेदवार म्हणून ते [[बीड (लोकसभा मतदारसंघ)|बीड मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले [[खासदार]] होते.<ref>http://www.dainikgomantak.com/Gomantak/11062009/NT000A258A.htm {{मृत दुवा}}</ref> ==संबंधित साहित्य== * क्रांतिसिंह नाना पाटील (लेखक : विलास पाटील, क्रांतिवैभव प्रकाशन) * सिंहगर्जना : क्रांतिसिंह नाना पाटील यांची निवडक भाषणे. (संपादकः रा.तु. भगत, क्रांतिवैभव प्रकाशन) * क्रांतिसिंह नाना पाटील आणि शेतकरी चळवळ (लेखक : दिनकर पाटील, कीर्ती प्रकाशन) * क्रांतिसिंह नाना पाटील: चरित्र आणि कार्य (लेखक : दिलीप मढीकर, ललितराज प्रकाशन) * पत्री सरकार : चरित्र, व्यक्तिमत्त्व आणि चळवळ (लेखक : प्राचार्य व.न. इंगळे) ==संदर्भ== {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:पाटील, नाना क्रांतिसिंह}} [[वर्ग:प्रार्थना समाज]] [[वर्ग:२ री लोकसभा सदस्य]] [[वर्ग:४ थी लोकसभा सदस्य]] [[वर्ग:मराठी राजकारणी]] [[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]] [[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]] [[वर्ग:साम्यवाद]] [[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा]] [[वर्ग:इ.स. १९०० मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९७६ मधील मृत्यू]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] esh9lm3yjmh6xwvpvnzhaw99j85m02p 2142237 2142071 2022-08-01T09:08:47Z KiranBOT II 140753 शुद्धलेखन — अंक व शब्दामधील जागा काढली ([[सदस्य:KiranBOT II/typos#अंक व शब्दामधील जागा|अधिक माहिती]]); शुद्धलेखन — मराठी विसर्गाचा इंग्रजी colon ([[सदस्य:KiranBOT II/typos#मराठी विसर्गाचा इंग्रजी colon|अधिक माहिती]]); शुद्धलेखन — योग्य रकार ([[सदस्य:KiranBOT II/typos#योग्य रकार|अधिक माहिती]]) wikitext text/x-wiki {{गल्लत|अशोक तापीराम पाटील}} {{माहितीचौकट चळवळ चरित्र | नाव = क्रांतिसिंह नाना पाटील | चित्र = Krantisinh-nana-patil.jpg | चित्र रुंदी = 150px | चित्र शीर्षक = क्रांतिसिंह नाना पाटील | टोपणनाव = | जन्मदिनांक = [[ऑगस्ट ३]], [[इ.स. १९००]] | जन्मस्थान = [[येडे मच्छिंद्र]] [[वाळवा तालुका]] [[सांगली जिल्हा|सांगली]], | मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1976|12|6|1900|8|3}} [[डिसेंबर ६]], [[इ.स. १९७६]] | मृत्युस्थान =[[वाळवा तालुका|वाळवा]] | चळवळ = [[भारतीय स्वातंत्र्यलढा]], [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ]] | संघटना = | पत्रकारिता लेखन = | पुरस्कार = | स्मारके = | धर्म = [[हिंदू धर्म|हिंदू]] | प्रभाव = | प्रभावित = | वडील नाव = | आई नाव = | पती नाव = | पत्नी नाव = | अपत्ये = | स्वाक्षरी चित्र = | तळटिपा = }} '''क्रांतिसिंह नाना पाटील''' ([[ऑगस्ट ३]], [[इ.स. १९००|१९००]] - [[डिसेंबर ६]], [[इ.स. १९७६|१९७६]]) हे [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील]] सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील [[मराठी भाषा|मराठी]] राजकारणी होते. क्रांतिसिंह नाना पाटील हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे क्रांतिकारक मानले जातात. त्यांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने सांगली सातारा या परिसरामध्ये होते. नाना पाटील यांच्या वरती प्रारंभीच्या काळात सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता. पुढील काळात ब्रिटिशांच्या अन्याय कारक राजवटीस आव्हान देण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक मार्गाचा पुरस्कार केला. साताऱ्यातील प्रतिसरकारच्या स्थापनेत त्यांचा वाटा महत्त्वाचा होता. नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये प्रतिसरकारची स्थापना करून महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीला मोठे योगदान दिले. भूमिगत चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. प्रतिसरकारची स्थापना झाल्यावर ग्रामीण भागात ब्रिटिशांचे अस्तित्व नाममात्र राहिले. नाना पाटील यांनी युवकांची संघटना स्थापन करून इंग्रजांपुढे जबरदस्त आव्हान निर्माण केले. प्रती सरकारचे नेते या नात्याने त्यांनी केलेल्या कार्यामुळेच त्यांना क्रांतिसिंह म्हणून ओळखले जाऊ लागले. महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीच्या भूमिगत कार्यकर्त्यांमध्ये नाना पाटलांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. या काळामध्ये महाराष्ट्रातील सातारा, सांगली या परिसरात नाना पाटलांची ब्रिटिशांवर एक मोठी दहशद निर्माण झाली होती. प्रतिसरकार अथवा 'पत्री सरकार' म्हणून या काळात ते ओळखले गेले. मंत्र प्राप्तीनंतर हे नाना पाटील यांनी सातारा सांगली परिसरामध्ये आपले सामाजिक कार्य पुढे चालू ठेवले कारमध्ये त्यांना मोठी लोकप्रियता देखील मिळाली. ==जीवन== [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] (प्रामुख्याने [[सातारा]], [[सांगली]] भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच पत्री सरकार किंवा प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह '''नाना पाटील''' होत.<br> नाना पाटील यांचा जन्म [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] वाळवा तालुक्यातील [[येडे मच्छिंद्र]] या गावी झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ [[तलाठी]] म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. [[इ.स. १९३०|१९३० च्या]] [[सविनय कायदेभंग चळवळ|सविनय कायदेभंग चळवळीपासूनच]] त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%20-%20%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2.pdf|title=महाराष्ट्राचे शिल्पकार नाना पाटील|last=पाटणकर|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=|first=भारत|date=|website=महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई चे संकेतस्थळ|ॲक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २०१८}}</ref> ==स्वातंत्र्य लढा== १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्‍न केला. नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून, त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती. ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचे प्रमुख योगदान होय. ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नाना पाटलांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी [[इ.स. १९४२]]च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून '''प्रतिसरकार''' ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी [[ग. दि. माडगुळकर]] लिखित [[पोवाडा|पोवाड्यांच्या]] माध्यमातून आणि [[शाहीर निकम]] यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता. नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना झाली. त्यातल्या एका दलाचे-तुफान दलाचे- फील्ड मार्शल [[जी.डी. लाड]] (बापू) आणि कॅप्टन [[क्रांतीवीर कॅप्टन आकाराम दादा पवार|आकाराम (दादा) पवार]] होते. ह्या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्र्यपूर्व काळात गावोगाव काम करीत. तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल बॉंबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या जवानांना होते. प्रतिसरकारने गावटग्यांवर बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली. या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणाऱ्या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा - अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. [[ब्रिटिश|ब्रिटिशांच्या]] रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.thinkmaharashtra.com/node/1326|title=क्रांतिसिंह नाना पाटील (Krantisinh Nana Patil) {{!}} थिंक महाराष्ट्र!|संकेतस्थळ=www.thinkmaharashtra.com|ॲक्सेसदिनांक=2019-12-06}}</ref> नाना पाटलांच्या ’प्रति सरकार’ला लोक ’पत्रीसरकार’ म्हणत आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकाऱ्याच्या तळपायाला पत्रा ठोकीत अश्या अफवा असत. १९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा [[तुरुंग|तुरुंगात]] गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कऱ्हाड तालुक्यात प्रकट झाले. यांच्यावर [[महात्मा फुले]] यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच [[राजर्षी शाहू|राजर्षी शाहूंच्या]] कार्याचा प्रभाव होता. त्यांनी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, [[नागनाथअण्णा नायकवडी]] यांसारखे कार्यकर्ते घडले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणाऱ्या क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर [[इ.स. १९७६]] वाळवा मध्ये निधन झाले. मला वाळव्यामधेच दहन करण्यात यावे ही त्याची इच्छा होती त्यानुसार वाळव्यामधेच दहन करण्यात आले. ==स्वातंत्र्योत्तर काळ== देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही]] भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. १९५७ मध्ये ते [[सातारा (लोकसभा मतदारसंघ)|उत्तर सातारा मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये [[कम्युनिस्ट पक्ष|कम्युनिस्ट पक्षाचे]] उमेदवार म्हणून ते [[बीड (लोकसभा मतदारसंघ)|बीड मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले [[खासदार]] होते.<ref>http://www.dainikgomantak.com/Gomantak/11062009/NT000A258A.htm {{मृत दुवा}}</ref> ==संबंधित साहित्य== * क्रांतिसिंह नाना पाटील (लेखक : विलास पाटील, क्रांतिवैभव प्रकाशन) * सिंहगर्जना : क्रांतिसिंह नाना पाटील यांची निवडक भाषणे. (संपादक: रा.तु. भगत, क्रांतिवैभव प्रकाशन) * क्रांतिसिंह नाना पाटील आणि शेतकरी चळवळ (लेखक : दिनकर पाटील, कीर्ती प्रकाशन) * क्रांतिसिंह नाना पाटील: चरित्र आणि कार्य (लेखक : दिलीप मढीकर, ललितराज प्रकाशन) * पत्री सरकार : चरित्र, व्यक्तिमत्त्व आणि चळवळ (लेखक : प्राचार्य व.न. इंगळे) ==संदर्भ== {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:पाटील, नाना क्रांतिसिंह}} [[वर्ग:प्रार्थना समाज]] [[वर्ग:२ री लोकसभा सदस्य]] [[वर्ग:४ थी लोकसभा सदस्य]] [[वर्ग:मराठी राजकारणी]] [[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]] [[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]] [[वर्ग:साम्यवाद]] [[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा]] [[वर्ग:इ.स. १९०० मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९७६ मधील मृत्यू]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] ievnhj5nlgi5kfbep1frakn35qfuz3b जे.आर.डी. टाटा 0 22527 2142119 2074818 2022-08-01T05:00:37Z Sandesh9822 66586 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट व्यक्ती | चौकट_रुंदी = | नाव = जे.आर.डी. टाटा | चित्र = J.R.D. Tata (1955).jpg | चित्र_आकारमान = | चित्रशीर्षक = जे.आर.डी. टाटा | चित्रशीर्षक_पर्याय = | जन्मनाव = | जन्म_दिनांक = [[जुलै २९]], [[इ.स.१९०४|१९०४]] | जन्म_स्थान = [[पॅरिस]],[[फ्रान्स]] | मृत्यू_दिनांक = [[नोव्हेंबर २९]] [[इ.स. १९९३|१९९३]] (वय ८९) | मृत्यू_स्थान = जिनेव्हा, [[स्वित्झर्लंड]] | मृत्यू_कारण = | कलेवर_सापडलेले_स्थान = | चिरविश्रांतिस्थान = | चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश = | निवासस्थान = | राष्ट्रीयत्व = [[भारतीय]] | टोपणनावे = | वांशिकत्व = पारशी | नागरिकत्व = [[भारतीय]] | शिक्षण = | प्रशिक्षणसंस्था = | पेशा = | कारकीर्द_काळ = | मालक = | प्रसिद्ध_कामे = | मूळ_गाव = | पगार = | निव्वळ_मालमत्ता = | उंची = | वजन = | ख्याती = | पदवी_हुद्दा = | कार्यकाळ = | पूर्ववर्ती = | परवर्ती = | राजकीय_पक्ष = | विरोधक = | संचालकमंडळ = | धर्म = [[पारशी धर्म]] | जोडीदार = थेलमा | अपत्ये = | वडील = [[रतन जमशेदजी टाटा]] | आई = सुनी बरे | नातेवाईक = | पुरस्कार = [[भारतरत्न]](१९९२), [[पद्मविभूषण पुरस्कार]] ([[इ.स. १९५७]]) | स्वाक्षरी = | स्वाक्षरीशीर्षक_पर्याय = | संकेतस्थळ = | तळटिपा = | संकीर्ण = }} '''जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा''' उर्फ '''जे.आर.डी. टाटा''' ([[जुलै २९]], [[इ.स. १९०४]] - [[नोव्हेंबर २९]] [[इ.स. १९९३]]) हे [[भारत|भारतीय]] उद्योजक होते. ते पहिले भारतीय वैमानिक असून, भारतातील विमान वाहतूक उद्योगाचे जनक मानले जातात. == जीवन == टाटांचा जन्म [[जुलै २९]], [[इ.स. १९०४]] मध्ये [[पॅरिस]], [[फ्रान्स]] येथे झाला. रतनजी दादाभॉय टाटांचे ते दुसरे पुत्र होते. मुंबईतील कॅथेड्रल ॲंड जॉन केनॉन स्कूल येथे काही वर्ष ते शिकले, पण टाटांची आई फ्रेंच असल्यामुळे त्यांचे बालपण मुख्यत: फ्रान्सातच गेले. काही कारणाने ते मॅट्रीक परीक्षेपुढे शिकू शकले नाहीत. == उद्योजक पदभार == [[इंग्लिश खाडी]] विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खूप प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनीही विमान शिकण्याचा ध्यास घेतला. [[इ.स. १९२९]] साली त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. [[इ.स. १९३२]] साली त्यांनी ''टाटा एरलाईन्स'' या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे [[इ.स. १९४६]] साली तिचे नाव बदलून [[एअर इंडिया|एर इंडिया]] ठेवले गेले. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी म्हणजे [[इ.स. १९३८]] साली ते ''टाटा सन्स'' उद्योगसमूहाचे चेअरमन बनले. ते प्रदीर्घ काळ त्या पदावर होते. त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्स उद्योगसमूहाच्या १४ कंपन्या होत्या. टाटांच्या काळात ९१ कंपन्यांची भर पडली. रसायन, वाहन, चहा, माहिती, हॉटेले आणि तंत्रज्ञान अश्या नवीन क्षेत्रांत त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा विस्तार केला. टाटांच्या पुढाकाराने [[इ.स. १९५६]] साली कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली. त्यामध्ये 'दिवसातून आठ तास काम', 'मोफत आरोग्यसेवा', 'भविष्य निर्वाह निधी' आणि 'अपघात विमा योजना' अश्या पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायदेशीर रित्या बंधनकारक केल्या. टाटांच्या कारकिर्दीत उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी [[इ.स. १९३६]] साली [[टाटा समाजविज्ञान संस्था]] आणि [[इ.स. १९४५]] साली [[टाटा मूलभूत संशोधन संस्था]] या संशोधनसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय [[इ.स. १९४१]] साली [[मुंबई|मुंबईत]] सुरू केले. == पुरस्कार == * टाटांना त्यांच्या हयातीत अनेक पुरस्कार मिळाली. भारतीय केंद्रशासनातर्फे त्यांना [[इ.स. १९५७]] साली [[पद्मविभूषण पुरस्कार|पद्मविभूषण पुरस्काराने]] गौरवण्यात आले, तर [[इ.स. १९९२]] साली त्यांना [[भारतरत्न]] हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने भूषवण्यात आले. * २०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘[[द ग्रेटेस्ट इंडियन]]’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये टाटा सहाव्या क्रमांकावर होते.<ref>https://www.outlookindia.com/magazine/story/a-measure-of-the-man/281949</ref> == निधन == [[नोव्हेंबर २९]] [[इ.स. १९९३]] साली वयाच्या ८९ व्या वर्षी [[जिनेव्हा]], [[स्वित्झर्लंड]] येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. == हे ही पहा == * [[सर्वात महान भारतीय (सर्वेक्षण)]] {{भारतरत्न}} {{टाटा समूह}} {{DEFAULTSORT:टाटा, जहांगीर रतनजी दादाभॉय}} [[वर्ग:भारतरत्‍न पुरस्कारविजेते]] [[वर्ग:पद्मविभूषण पुरस्कारविजेते]] [[वर्ग:भारतीय उद्योगपती]] [[वर्ग:पारशी व्यक्ती]] [[वर्ग:द ग्रेटेस्ट इंडियन]] [[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]] [[वर्ग:इ.स. १९०४ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९९३ मधील मृत्यू]] [[वर्ग:टाटा कुटुंब]] 99w9fmv9vohpbpx131hhgo3asz5288y आयला रे! (चित्रपट) 0 24352 2142079 1750628 2022-08-01T04:24:02Z अभय नातू 206 /* उल्लेखनीय */ wikitext text/x-wiki {{माहितीचौकट चित्रपट | नाव = आयला रे! | छायाचित्र = | चित्र_रुंदी = | चित्र_शीर्षक = | निर्मिती वर्ष = २००६ | भाषा = मराठी | देश = [[भारत]] | निर्मिती = [[लेखराज सिरस्वार]], [[बी. आर. नायडू]] | दिग्दर्शन = [[दिपक नायडू]] | कथा = [[दिपक नायडू]] | पटकथा = [[नितिन दिक्षित]] | संवाद = [[नितिन दिक्षित]] | संकलन = [[दिपक नायडू]] | छाया = | कला = [[नारायण श्रेष्ठा]] | गीते = [[नितिन दिक्षित]] | संगीत = [[प्रणय प्रधान]] | ध्वनी = [[अणिष गोईल]], [[शॅंनोय]] | पार्श्वगायन = [[राहुल वैद्य]], [[क्षितिज वाघ]], [[हृषिकेश कामेरकर]], [[प्रणय प्रधान]], [[राहुल सेठ]] | नृत्यदिग्दर्शन = [[राजीव दिनकर]] | वेशभूषा = | रंगभूषा = | साहस दृष्ये = | ऍनिमेशन = | विशेष दृक्परिणाम = | प्रमुख कलाकार = [[अंकुश चौधरी]], [[जितेंद्र जोशी]], [[अमित फाळके]], [[सुशांत शेलार]], [[यतिन कार्येकर]], [[पल्लवी शिर्के]], [[शकुंतला नरे]] | पुरस्कार = | संकेतस्थळ दुवा = | तळटिपा = |प्रदर्शन_तारिख = २००६ }} ==कलाकार== *[[अंकुश चौधरी]] = अभिजित देशमुख *[[जितेंद्र जोशी]] = रंजन *[[अमित फाळके]] = पोपट *[[सुशांत शेलार]] = मणी *[[यतिन कार्येकर]] = श्री. देशमुख ==पार्श्वभूमी== ==कथानक== ==उल्लेखनीय== या चित्रपटात खालील गाणी आहेत. * थेंबांचे मोतीले ओठ * आम्ही तुमच्यासारखे चारचौघे * आयला रे ==बाह्य दुवे== {{विस्तार}} [[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]] 468cqc2icq3bdxiwqqr2av7bi2glzr0 अलोक कपाली 0 26542 2142180 1789416 2022-08-01T06:01:12Z Khirid Harshad 138639 [[आलोक कपाली]] कडे पुनर्निर्देशित wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[आलोक कपाली]] 3sovw6tl7cwctj6fua5f2tbbs2zenv6 चार्ली चॅप्लिन 0 36214 2142023 2084214 2022-07-31T18:22:46Z 2402:8100:3003:8ED4:1:1:5516:FD09 /* हास्यसम्राट चार्ली चॅप्लिन यांचे महान विचार */ wikitext text/x-wiki {{माहितीचौकट व्यक्ती | चौकट_रुंदी = | नाव = सर चार्ली चॅप्लिन | चित्र = Charlie Chaplin.jpg | चित्र_आकारमान = | चित्रशीर्षक = चार्ली चॅप्लिन त्याच्या लोकप्रिय 'ट्रॅंप' भुमिकेत | चित्रशीर्षक_पर्याय = | जन्मनाव = चार्लस स्पेन्सर चॅप्लिन | जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक|1889|04|16}} | जन्म_स्थान = वॅलवर्थ, [[लंडन]], [[इंग्लंड]], [[युनायटेड किंग्डम]] | मृत्यू_दिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1977|12|25|1889|04|16}} | मृत्यू_स्थान = वेव्ही, [[स्वित्झर्लंड]] | मृत्यू_कारण = | कलेवर_सापडलेले_स्थान = | चिरविश्रांतिस्थान = | चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश = | निवासस्थान = | राष्ट्रीयत्व = [[ब्रिटिश (निःसंदिग्धीकरण)|ब्रिटिश]] | टोपणनावे = | वांशिकत्व = | नागरिकत्व = | शिक्षण = | प्रशिक्षणसंस्था = | पेशा = चित्रपट नट, दिग्दर्शक, निर्माता | कारकीर्द_काळ = १८९५-१९७६ | मालक = | प्रसिद्ध_कामे = | मूळ_गाव = | पगार = | निव्वळ_मालमत्ता = | उंची = | वजन = | ख्याती = | पदवी_हुद्दा = | कार्यकाळ = | पूर्ववर्ती = | परवर्ती = | राजकीय_पक्ष = | विरोधक = | संचालकमंडळ = | धर्म = | जोडीदार = [[:en:Mildred Harris|मिल्ड्रेड हॅरिस]] (१९१८-२१)<br> [[:en:Lita Grey|लिटा ग्रे]] (१९२४-२७)<br> [[:en:Paulette Goddard|पॉलेट गोडार्ड]] (१९३६-४२)<br> [[:en:Oona O'Neill|ऊना ओनील]] (१९४३-७७) | अपत्ये = | वडील = | आई = | नातेवाईक = | पुरस्कार = [[:en:Order of the British Empire|सर किताब]] | स्वाक्षरी = Firma de Charles Chaplin.svg | स्वाक्षरीशीर्षक_पर्याय = | संकेतस्थळ = | तळटिपा = | संकीर्ण = }} [[चित्र:Charles-chaplin 1920.jpg|thumb|right|250px|चार्ली चॅप्लिन]] [[चित्र:Charlie Chaplin-waterville.jpg|thumb|right|250px|चार्ली चॅप्लिन]] ''सर'' '''चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन, ज्युनियर''', ऊर्फ '''चार्ली चॅप्लिन''', ([[एप्रिल १६]], [[इ.स. १८८९]] - [[डिसेंबर २५]], [[इ.स. १९७७]]) हा [[मूकपट|मूकपटांमध्ये]] अभिनय करणारा इंग्लिश अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार होता. विनोदी ढंगाच्या मूकाभिनयासाठी त्याची विशेष ख्याती होती. अभिनयासोबत तो मूकपटांचे लेखन, दिग्दर्शन सांभाळत असे, तसेच संगीतही रचत असे. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धाच्या]] अगोदरच्या काळात तो जगभरातल्या सर्वांत प्रसिद्ध सिनेताऱ्यांपैकी एक होता. हिटलर आणि चार्ली चॅप्लिन यांच्यात एक समानता आहे. दोघाच्या पण मिशा सारखे होते. पण हिटलरला पूर्ण जग घाबरत असे. आणि चार्ली चॅप्लिन, लोकांमध्ये असलेली भीती संपवून त्यांना भरभरून हसवले. या महान कलाकाराचा जीवनात खूप दुःख होत. पण त्याने सर्व दुःख विसरून सर्वाना हासवण्यात आपले जीवन व्यतित केलं. त्या वेळी मूक चित्रपट असायचे, म्हणून चार्ली थोडासा जास्ती खास होतो. त्याने एकही शब्द न काढता सर्वाना हसवले. ==हास्यसम्राट चार्ली चॅप्लिन यांचे महान विचार== # ज्या दिवशी तुम्ही हसला नाहीत तो दिवस फुकट गेला असे समझा. # साधेपणा ही काही साधी गोष्ट नाही. # या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही, तुमचा वाईट काळ सुद्धा # आरसा माझा सर्वात चांगला मित्र आहे, कारण ज्या वेळी मी रडतो त्यावेळी तो हसत नाही. # तुमचे उघडे शरीरावर त्यांचाच अधिकार आहे ज्यांनी तुमच्या उघड्या मनावर प्रेम केलं आहे. # आपण विचार फार करतो आणि व्यक्त फार कमी होतो. # तुमचं आयुष्य परत एकदा अर्थपूर्ण होईल, फक्त आता थोडं हसा. # कोणत्या ही मनुष्याचे खरे चरित्र तेंव्हाच समोर येते जेंव्हा तो नशेत असेल. # जीवन जवळून पाहिले तर खूप त्रासदायक वाटते, पण जेव्हा याला दुरून पहिले तर कॉमेडी वाटते. # मी हमेशा पावसात चालतो कारण मला रडताना कोणी पाहू नये म्हणून. == बाह्य दुवे == {{कॉमन्स वर्ग|Charlie Chaplin|{{लेखनाव}}}} * {{संकेतस्थळ|http://www.charliechaplin.com/|अधिकृत संकेतस्थळ|इंग्लिश}} * {{संकेतस्थळ|http://www.charliechaplinarchive.org/|{{लेखनाव}} संग्रह|इंग्लिश}} {{DEFAULTSORT:चॅप्लिन,चार्ली}} [[वर्ग:इ.स. १८८९ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९७७ मधील मृत्यू]] [[वर्ग:इंग्लिश चित्रपट अभिनेते]] 11qdzy2zpyv8o5dhrlkqtkm8q1ar0v1 साचा:वेस्ट इंडीझ संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७ 10 36953 2141947 2017689 2022-07-31T12:35:01Z 103.60.175.14 wikitext text/x-wiki {{National squad | name = वेस्ट इंडिज संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७ | bg = #79001F | fg = #FCED00 | bordercolor = #FCED00 | flag = West Indies Cricket Board Flag.svg | countryen = West Indies | country = वेस्ट इंडिज | templatename = {{Tnavbar|वेस्ट इंडिज संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७|mini=1}} | team link = वेस्ट इंडिज क्रिकेट | comp link = क्रिकेट विश्वचषक, २००७ | comp = क्रिकेट विश्वचषक, २००७ | p1 = [[इयान ब्रडशॉ]] | p2 = [[ड्वायने ब्रॅवो]] | p3 = [[शिवनारायन चंद्रपॉल]] | p4 = [[कोरी कॉलीमोर]] | p5 = [[ख्रिस गेल]] | p6 = [[ब्रायन लारा]] | p7 = [[डॅरेन पॉवेल]] | p8 = [[किरॉन पोलार्ड]] | p9 = [[दिनेश रामदिन]] | p10 = [[मार्लोन सॅमुएल्स]] | p11 = [[रामनरेश सरवान]] | p12 = [[लेन्डल सिमन्स]] | p13 = [[ड्वायने स्मिथ]] | p14 = [[डेवॉन स्मिथ]] | p15 = [[जेरेमी टेलर]] | coach = [[बेनेट किंग]] }}<noinclude>[[Category:साचे क्रिकेट विश्वचषक, २००७]][[en:Template:West Indies Squad 2007 Cricket World Cup]]</noinclude> ka2s9yrzum7xnp25np9eocr1sjlxro0 साचा:वेस्ट इंडीझ संघ - क्रिकेट विश्वचषक, २००३ 10 36954 2141946 2017690 2022-07-31T12:35:00Z 103.60.175.14 wikitext text/x-wiki {{National squad | name = वेस्ट इंडिज संघ - क्रिकेट विश्वचषक, २००३ | bg = #79001F | fg = #FCED00 | bordercolor = #FCED00 | flag = West Indies Cricket Board Flag.svg | countryen = West Indies | country=वेस्ट इंडिज | templatename = {{Tnavbar|वेस्ट इंडिज संघ - क्रिकेट विश्वचषक, २००३|mini=1}} | team link = वेस्ट इंडिज क्रिकेट | comp link = क्रिकेट विश्वचषक, २००३ | comp = क्रिकेट विश्वचषक, २००३ | p1 = [[कार्ल हूपर|हूपर]] | p2 = [[रिडले जेकोब्स|जेकोब्स]] | p3 = [[शिवनारायण चंदरपॉल|चंदरपॉल]] | p4 = [[पेड्रो कॉलिन्स|कॉलिन्स]] | p5 = [[कोरी कॉलीमोर|कॉलीमोर]] | p6 = [[मर्व्हिन डिलन|डिलन]] | p7 = [[वास्बर्ट ड्रेक्स|ड्रेक्स]] | p8 = [[क्रिस गेल|गेल]] | p9 = [[वेवेल हाइन्डंस|हाइन्डंस]] | p10 = [[ब्रायन लारा|लारा]] | p11 = [[जेर्माईन लॉसन|लॉसन]] | p12 = [[निक्सन मॅक्लिन|मॅक्लिन]] | p13 = [[रिकार्डो पॉवेल|पॉवेल]] | p14 = [[मार्लोन सॅम्युएल्स|सॅम्युएल्स]] | p15 = [[रामनरेश सरवण|सरवण]] | coach = [[रॉजर हार्पर|हार्पर]] }}<noinclude>[[Category:साचे क्रिकेट विश्वचषक, २००३]]</noinclude> 4vhi8nasr24kp9adpanlzy3lo9qy5dy साचा:वेस्ट इंडीझ संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९९ 10 36955 2141949 2017691 2022-07-31T12:36:39Z 103.60.175.14 wikitext text/x-wiki {{National squad | name = वेस्ट इंडिज संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९९ | bg = #79001F | fg = #FCED00 | bordercolor = #FCED00 | flag = West Indies Cricket Board Flag.svg | countryen = West Indies | country=वेस्ट इंडिज | templatename = {{Tnavbar|वेस्ट इंडिज संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९९|mini=1}} | team link = वेस्ट इंडिज क्रिकेट | comp link = क्रिकेट विश्वचषक, १९९९ | comp = क्रिकेट विश्वचषक, १९९९ | p1 = [[ब्रायन लारा|लारा]] ([[कर्णधार, क्रिकेट|क]]) | p2 = [[जिमी ऍडम्स|ऍडम्स]] | p3 = [[कर्टली ऍम्ब्रोस|ऍम्ब्रोस]] | p4 = [[किथ आर्थरटन|आर्थरटन]] | p5 = [[हेंडरसन ब्रायन|ब्रायन]] | p6 = [[शर्विन कॅम्पबेल|कॅम्पबेल]] | p7 = [[शिवनारायण चंदरपॉल|चंदरपॉल]] | p8 = [[मर्व्हिन डिलन|डिलन]] | p9 = [[रिडले जेकोब्स|जेकोब्स]]&nbsp;([[यष्टीरक्षक|य]]) | p10 = [[रियॉन किंग|किंग]] | p11 = [[नेह्मिया पेरी|पेरी]] | p12 = [[रिकार्डो पॉवेल|पॉवेल]] | p13 = [[फिल सिमॉन्स|सिमॉन्स]] | p14 = [[कोर्टनी वॉल्श|वॉल्श]] | p15 = [[स्टूवर्ट विलियम्स|विलियम्स]] | note= [[कार्ल हूपर|हूपर]] was named in the original squad, but was replaced by Powell following his retirement }}<noinclude>[[वर्ग:साचे क्रिकेट विश्वचषक, १९९९]]</noinclude> 0a1pmulhbgmebwr65bijxhg7wxqod8f साचा:वेस्ट इंडीझ संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९६ 10 36956 2141948 2017692 2022-07-31T12:36:34Z 103.60.175.14 wikitext text/x-wiki {{National squad | name = वेस्ट इंडिज संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९६ | bg = #79001F | fg = #FCED00 | bordercolor = #FCED00 | flag = West Indies Cricket Board Flag.svg | countryen = West Indies | country=वेस्ट इंडिज | templatename = {{Tnavbar|वेस्ट इंडिज संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९६|mini=1}} | team link = वेस्ट इंडिज क्रिकेट | comp link = क्रिकेट विश्वचषक, १९९६ | comp = क्रिकेट विश्वचषक, १९९६ | p1 = [[रिची रिचर्डसन|रिचर्डसन]] ([[कर्णधार, क्रिकेट|क]]) | p2 = [[जिमी ऍडम्स|ऍडम्स]] | p3 = [[कर्टली ऍम्ब्रोस|ऍम्ब्रोस]] | p4 = [[किथ आर्थरटन|आर्थरटन]] | p5 = [[इयान बिशप|बिशप]] | p6 = [[कोर्टनी ब्राउन|ब्राउन]]&nbsp;([[यष्टीरक्षक|य]]) | p7 = [[शर्विन कॅम्पबेल|कॅम्पबेल]] | p8 = [[शिवनारायण चंदरपॉल|चंदरपॉल]] | p9 = [[कॅमेरोन कफी|कफी]] | p10 = [[ओटिस गिब्सन|गिब्सन]] | p11 = [[रॉजर हार्पर|हार्पर]] | p12 = [[रोलॅंड होल्डर|होल्डर]] | p13 = [[ब्रायन लारा|लारा]] | p14 = [[कोर्टनी वॉल्श|वॉल्श]] | coach = }}<noinclude>[[वर्ग:साचे क्रिकेट विश्वचषक, १९९६]]</noinclude> 4c01u0iqvpwkhp8fqq0eodqzb8bespv साचा:वेस्ट इंडीझ संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९२ 10 36957 2141950 2017693 2022-07-31T12:37:18Z 103.60.175.14 wikitext text/x-wiki {{National squad | name = वेस्ट इंडिज संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९२ | bg = #79001F | fg = #FCED00 | bordercolor = #FCED00 | flag = West Indies Cricket Board Flag.svg | countryen = West Indies | country=वेस्ट इंडिज | templatename = {{Tnavbar|वेस्ट इंडिज संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९२|mini=1}} | team link = वेस्ट इंडिज क्रिकेट | comp link = क्रिकेट विश्वचषक, १९९२ | comp = क्रिकेट विश्वचषक, १९९२ | p1 = [[रिची रिचर्डसन|रिचर्डसन]] ([[कर्णधार, क्रिकेट|क]]) | p2 = [[कर्टली ऍम्ब्रोस|ऍम्ब्रोस]] | p3 = [[किथ आर्थरटन|आर्थरटन]] | p4 = [[विंस्टन बेंजामिन|बेंजामिन]] | p5 = [[एंडर्सन कमिन्स|कमिन्स]] | p6 = [[रॉजर हार्पर|हार्पर]] | p7 = [[डेसमंड हेन्स|हेन्स]] | p8 = [[कार्ल हूपर|हूपर]] | p9 = [[ब्रायन लारा|लारा]] | p10 = [[गस लोगी|लोगी]] | p11 = [[माल्कम मार्शल|मार्शल]] | p12 = [[पॅट्रीक पॅटरसन|पॅटरसन]] | p13 = [[फिल सिमॉन्स|सिमॉन्स]] | p14 = [[डेव्हिड विलियम्स|विलियम्स]]&nbsp;([[यष्टीरक्षक|य]]) | coach = }}<noinclude>[[वर्ग:साचे क्रिकेट विश्वचषक, १९९२]]</noinclude> b6n041y24zfb5u7tbtcm5uelli1fnxd साचा:वेस्ट इंडीज संघ - क्रिकेट विश्वचषक, १९८७ 10 36958 2141953 2017695 2022-07-31T12:38:53Z 103.60.175.14 wikitext text/x-wiki {{National squad | name = वेस्ट इंडिज संघ - क्रिकेट विश्वचषक, १९८७ | bg = #79001F | fg = #FCED00 | bordercolor = #FCED00 | flag = West Indies Cricket Board Flag.svg | countryen = West Indies | country=वेस्ट इंडिज | templatename = {{Tnavbar|वेस्ट इंडिज संघ - क्रिकेट विश्वचषक, १९८७|mini=1}} | team link = वेस्ट इंडिज क्रिकेट | comp link = क्रिकेट विश्वचषक, १९८७ | comp = क्रिकेट विश्वचषक, १९८७ | p1 = [[व्हिव्ह रिचर्ड्स|रिचर्ड्स]] ([[कर्णधार, क्रिकेट|क]]) | p2 = [[एलडाईन बाप्टीस्टे|बाप्टीस्टे]] | p3 = [[विंस्टन बेंजामिन|बेंजामिन]] | p4 = [[कार्लिस्ले बेस्ट|बेस्ट]] | p5 = [[जेफ दुजॉन|दुजॉन]]&nbsp;([[यष्टीरक्षक|य]]) | p6 = [[रॉजर हार्पर|हार्पर]] | p7 = [[डेसमंड हेन्स|हेन्स]] | p8 = [[कार्ल हूपर|हूपर]] | p9 = [[गस लोगी|लोगी]] | p10 = [[पॅट्रीक पॅटरसन|पॅटरसन]] | p11 = [[रिची रिचर्डसन|रिचर्डसन]] | p12 = [[फिल सिमॉन्स|सिमॉन्स]] | p13 = [[कोर्टनी वॉल्श|वॉल्श]] | coach = }}<noinclude>[[वर्ग:साचे क्रिकेट विश्वचषक, १९८७]]</noinclude> p7awyiweuv453n5a3ibqqipkx6wb8zn साचा:वेस्ट इंडीझ संघ - क्रिकेट विश्वचषक, १९८३ 10 36959 2141954 2017694 2022-07-31T12:38:55Z 103.60.175.14 wikitext text/x-wiki {{National squad | name = वेस्ट इंडिज संघ - क्रिकेट विश्वचषक, १९८३ | bg = #79001F | fg = #FCED00 | bordercolor = #FCED00 | flag = West Indies Cricket Board Flag.svg | countryen = West Indies | country=वेस्ट इंडिज | templatename = {{Tnavbar|वेस्ट इंडिज संघ - क्रिकेट विश्वचषक, १९८३|mini=1}} | team link = वेस्ट इंडिज क्रिकेट | comp link = क्रिकेट विश्वचषक, १९८३ | comp = क्रिकेट विश्वचषक, १९८३ (उप-विजेता) | p1 = [[क्लाइव्ह लॉईड|लॉईड]] ([[कर्णधार, क्रिकेट|क]]) | p2 = [[फौड बच्चुस|बच्चुस]] | p3 = [[वायने डॅनियल|डॅनियल]] | p4 = [[विन्स्टन डेव्हिस|डेव्हिस]] | p5 = [[जेफ दुजॉन|दुजॉन]]&nbsp;([[यष्टीरक्षक|य]]) | p6 = [[जोएल गार्नर|गार्नर]] | p7 = [[लॅरी गोम्स|गोम्स]] | p8 = [[गॉर्डन ग्रीनीज|ग्रीनीज]] | p9 = [[डेसमंड हेन्स|हेन्स]] | p10 = [[मायकेल होल्डिंग|होल्डिंग]] | p11 = [[गस लोगी|लोगी]] | p12 = [[माल्कम मार्शल|मार्शल]] | p13 = [[व्हिव्ह रिचर्ड्स|रिचर्ड्स]] | p14 = [[अँडी रॉबर्ट्स|रॉबर्ट्स]] | coach = }}<noinclude>[[Category:साचे क्रिकेट विश्वचषक, १९८३]]</noinclude> re2ntyoq1fjiz4aju05cjbporwxa0dv साचा:वेस्ट इंडीझ संघ - क्रिकेट विश्वचषक, १९७९ 10 36960 2141952 2017697 2022-07-31T12:38:51Z 103.60.175.14 wikitext text/x-wiki {{National squad | name = वेस्ट इंडिज संघ - क्रिकेट विश्वचषक, १९७९ | bg = #79001F | fg = #FCED00 | bordercolor = #FCED00 | flag = West Indies Cricket Board Flag.svg | countryen = West Indies | country=वेस्ट इंडिज | templatename = {{Tnavbar|वेस्ट इंडिज संघ - क्रिकेट विश्वचषक, १९७९|mini=1}} | team link = वेस्ट इंडिज क्रिकेट | comp link = क्रिकेट विश्वचषक, १९७९ | comp = क्रिकेट विश्वचषक, १९७९ (दुसरे विजेतेपद) | p1 = [[क्लाइव्ह लॉईड|लॉईड]] ([[कर्णधार, क्रिकेट|क]]) | p2 = [[कोलिन क्रॉफ्ट|क्रॉफ्ट]] | p3 = [[जोएल गार्नर|गार्नर]] | p4 = [[गॉर्डन ग्रीनिज|ग्रीनिज]] | p5 = [[डेसमंड हेन्स|हेन्स]] | p6 = [[मायकेल होल्डिंग|होल्डिंग]] | p7 = [[अल्विन कालिचरण|कालिचरण]] | p8 = [[कोलिस किंग|किंग]] | p9 = [[डेरिक मरे|मरे]]&nbsp;([[यष्टीरक्षक|य]]) | p10 = [[व्हिव्ह रिचर्ड्स|रिचर्ड्स]] | p11 = [[अँडी रॉबर्ट्स|रॉबर्ट्स]] | coach = }}<noinclude>[[Category:साचे क्रिकेट विश्वचषक, १९७९]]</noinclude> iu8mybsjvyhju1hd40kcxnwlz36sl0a साचा:वेस्ट इंडीझ संघ - क्रिकेट विश्वचषक, १९७५ 10 36961 2141951 2017696 2022-07-31T12:38:49Z 103.60.175.14 wikitext text/x-wiki {{National squad | name = वेस्ट इंडिज संघ - क्रिकेट विश्वचषक, १९७५ | bg = #79001F | fg = #FCED00 | bordercolor = #FCED00 | flag = West Indies Cricket Board Flag.svg | countryen = West Indies | country=वेस्ट इंडिज | templatename = {{Tnavbar|वेस्ट इंडिज संघ - क्रिकेट विश्वचषक, १९७५|mini=1}} | team link = वेस्ट इंडिज क्रिकेट | comp link = क्रिकेट विश्वचषक, १९७५ | comp = क्रिकेट विश्वचषक, १९७५ (पहिले विजेतेपद) | p1 = [[क्लाइव्ह लॉईड|लॉईड]] ([[कर्णधार, क्रिकेट|क]]) | p2 = [[कीथ बॉइस|बॉइस]] | p3 = [[रॉय फ्रेडरिक्स|फ्रेडरिक्स]] | p4 = [[लान्स गिब्स|गिब्स]] | p5 = [[गॉर्डन ग्रीनिज|ग्रीनिज]] | p6 = [[वॅनबर्न होल्डर|होल्डर]] | p7 = [[बर्नाड ज्युलियन|ज्युलियन]] | p8 = [[अल्विन कालिचरण|कालिचरण]] | p9 = [[रोहन कन्हाई|कन्हाई]] | p10 = [[डेरिक मरे|मरे]]&nbsp;([[यष्टीरक्षक|य]]) | p11 = [[व्हिव्ह रिचर्ड्स|रिचर्ड्स]] | p12 = [[अँडी रॉबर्ट्स|रॉबर्ट्स]] | coach = }}<noinclude>[[वर्ग:साचे क्रिकेट विश्वचषक, १९७५ ]]</noinclude> h20ys62fu4vxcmarm8pupa3zi2h22vl अतुल पेठे 0 38035 2142253 2130481 2022-08-01T11:01:39Z Makarand Dambhare 146990 माहिती मध्ये भर घातली आहें wikitext text/x-wiki {{संदर्भहीन लेख}} {{माहितीचौकट अभिनेता | पार्श्वभूमी_रंग = | नाव = अतुल पेठे | चित्र = | चित्र_रुंदी = | चित्र_शीर्षक = अतुल पेठे | पूर्ण_नाव = अतुल पेठे | जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1964|7|14}} | जन्म_स्थान = | मृत्यू_दिनांक = | मृत्यू_स्थान = | इतर_नावे = | कार्यक्षेत्र = अभिनय | राष्ट्रीयत्व =[[भारतीय]] | भाषा = [[मराठी भाषा|मराठी]] | कारकीर्द_काळ = | प्रमुख_नाटके = | प्रमुख_चित्रपट = | प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = | पुरस्कार = | वडील_नाव = | आई_नाव = | पती_नाव = | पत्नी_नाव = | अपत्ये = पर्ण पेठे (मुलगी) | संकेतस्थळ = | तळटीपा = }} अतुल सदाशिव पेठे (जन्म : १४ जुलै १९६४) हे एक मराठी नाट्यलेखक, नाट्य‍अभिनेते, नाट्यप्रशिक्षक, आरोग्यसंवादक व नाट्यदिग्दर्शक आहेत. ==विशेष== लेखक, अभिनेता, दिग्दर्शक, छायाचित्रकार, माहितीपटकार, निर्माता, प्रशिक्षक अशीही अतुल पेठेंची ओळख आहे. त्यांची विचारशील प्रायोगिक नाटके राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवांत गाजली. १९९० नंतरच्या मराठी रंगभूमीवर जोरकसपणे काम करून स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. ज्या नाटक करायला अवघड होते, अशा काळात त्यांनी हिमतीने महाराष्ट्रभर स्वतःचे नाटक नेले. त्यावर चर्चा झाल्या आणि नवे नाटक पुन्हा रुजले गेले. त्यांनी अनेक नाट्यकार्यशाळा घेतल्या. त्यांतून नवे रंगकर्मी तयार झाले. आशयघन नाटके हा त्यांचा विशेष आहे. नाट्यगट, सांस्कृतिक मंडळे, काही संवेदनशील मंडळी आणि काही स्वयंसेवी संस्था यांच्याद्वारेच पेठे त्यांचे नाट्यप्रयोग घडवून आणतात. ते नाटकाबरोबरच इतर क्षेत्रांतील लोकांकरिता कार्यशाळाही घेत असतात. आरोग्य क्षेत्र आणि त्यातून ‘आरोग्य-संवाद’ या संकल्पनेवर काम करणारे महाराष्ट्रात अत्यंत वेगळ्या रीतीने काम करणारे डॉक्टर्स आणि त्यांच्या संस्था आहेत. त्यांच्याशी जोडले जाऊन अतुल पेठे यांनी त्यांच्या कार्यशाळा घेतल्या. नाटक या माध्यमाचा वापर करून समाजप्रबोधन आणि विचारप्रसार करणे हे ज्यांचे उद्दिष्ट आहे अशा समकालीन मित्रमैत्रिणींच्या संघटनांकरताही त्यांनी कार्यशाळा घेतल्या. या साऱ्या संस्था, संघटना आणि व्यक्ती या भारतीय राज्यघटनेला आणि लोकशाहीच्या मूल्यांना केंद्रस्थानी मानणाऱ्या होत्या. त्या धंदेवाईक उद्देशाने स्थापन झालेल्या नव्हत्या. त्यामुळे अशा स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करून हुकूमशाही, एकाधिकारशाही, धर्माधता आणि दहशत असा विषयांवरची नाटके अतुल पेठे यांनी स्वीकारली आणि सादर केली. त्यांना या मार्गाने वंचित, पीडित, शोषितांचे प्रश्न तळमळीने सोडवायचे आहेत. * ‘सत्यशोधक’ हे नाटक अतुल पेठे यांनी पुणे महापालिकेतील अभिनयाची पार्श्वभूमी नसलेल्या सफाई कामगारांना घेऊन केले. * ‘दलपतसिंग..’ हे माहितीचा अधिकार या विषयावरचे नाटक दुर्गम खेडय़ातील कलाकारांना घेऊन केले. * कॉ. पानसरे आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर अतुल पेठे यांनी ‘रिंगणनाट्य’ कार्यशाळा घेतल्या. त्यातून अडीचशे कार्यकर्त्यां कलावंतांनी १६ नाटके सादर केली. त्या नाटकांचे एक हजाराच्या आसपास प्रयोग झाले. 'रंगधर्मी'हे विशेषण विशेष गांभीर्याने लावता येईल अशी फार थोडी माणसे मराठी नाट्यसृष्टीत आहेत, त्यातले एक प्रमुख नाव म्हणजे अतुल पेठे. १९९० नंतरच्या तीन दशकांत त्यांनी किती विविध प्रकारची नाटके रंगमंचावर आणली आणि त्यांच्या उभारणीतही किती वैविध्य आहे, यावर दृष्टिक्षेप टाकला तर कोणीही जाणकार नाट्यप्रेमी चकितच होईल. त्यातही विशेष हे आहे की, नाट्यसृष्टीत नाव कमावलेल्या व यशस्वी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लहानथोरांना मोह व्हावा किंवा त्यांनी प्रलोभनाला बळी पडावे असे दृकश्राव्य माध्यमातील कितीतरी पर्याय मागील तीन दशकांत उपलब्ध झालेले आहेत. तरीही अतुल पेठे नाटकच करतात. त्याचे कारण सांगताना ते असे म्हणतात की, "टीव्ही माणसाला आहे त्यापेक्षा लहान दाखवतो, सिनेमा माणसाला आहे त्यापेक्षा मोठा दाखवतो, नाटक मात्र माणसाला आहे तेवढाच दाखवते. ==अतुल पेठे यांनी लिहिलेली नाटके== * आनंदीगावचा गंमतराव (बालनाट्य) * दी ग्रेट गाढव सर्कस (बालनाट्य) * चेस * पाऊस आता थांबलाय * मंथन * यात्रा * अंक दुसरा * आविष्कार * गाणे गुलमोहोराचे * डायरीची दहा पाने * शोध अंधार अंधार * क्षितिज * अवशेष * शीतयुद्ध सदानंद (श्याम मनोहरांच्या कादंबरीचे नाट्यरूपांतर) * दलपतसिंग येती गावा (सहलेखक) ==अतुल पेठे यांची भूमिका असलेली नाटके== * चेस (एकांकिका) * पाऊस आता थांबलाय * मंथन * क्षितिज * सापत्‍नेकराचे मूल * पडघम * प्रलय * अतिरेकी * घाशीराम कोतवाल * वेटिंग फॉर गोदो * शीतयुद्ध सदानंद * प्रेमाची गोष्ट ? * मी जिंकलो - मी हरलो * ठोंब्या * गोळायुग * सूर्य पाहिलेला माणूस * समाजस्वास्थ्य * किमया (अभिवाचन) * तर्काच्या खुंटीवरून निसटलेले रहस्य * परवा आमचा पोपट वारला * रेड रेबिट व्हाईट रेबिट * शब्दांची रोजनिशी * ताल-भवताल * अडलंय का ? ==अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेली नाटके आणि प्रयोग * चेस (५०) * डायरीची दहा पाने (२५) * क्षितिज (१५) * शीतयुद्ध सदानंद (११) * बसस्टॉप (२५) * मामका:पांडवाश्चैव (२५) * वळण (१०) * टॅक्स फ्री (१०) * वेटिंग फॉर गोदो (४५) * ऐस पैस सोयीने बैस (२५) * प्रेमाची गोष्ट ? (७७) * सूर्य पाहिलेला माणूस (१००) * आनंदओवरी (७०) * उजळल्या दिशा (६५) * चौक (सहदिग्दर्शक - मकरंद साठे)(३८) * गोळायुग (४) * मी ... माझ्याशी (४०) * दलपतसिंग येती गावा (२०) * सत्यशोधक (११८) * सत्यशोधक (कन्नड)(७५) * आषाढातील एक दिवस (७७) * तर्कांच्या खुंटीवरून निसटलेले रहस्य (५१) * प्रोटेस्ट(१) * समाजस्वास्थ्य (७८) * किमया (४०) * परवा आमचा पोपट वारला (३६) * शहर - तूट के क्षण (४) * शब्दांची रोजनिशी (५१) * ताल-भवताल (४) ==अतुल पेठे य़ांनी भूमिका असलेले चित्रपट== * कथा दोन गणपतरावांची * कलाकार * म्हादू * यकीन मानो ==आत्मचरित्रवजा आठवणी आणि अन्य लेखन== * चेस आणि इतर एकांकिका * नाटकवाल्यांचे प्रयोग (लेखक अतुल पेठे) * रिंगणनाट्य (सहलेखक : राजू इनामदार) इतर कामे : * कोसला (दिग्दर्शन,आकाशवाणी पुणे केंद्र २५ भाग) * हिंदू (वाचन स्टोरीटेल) * रिपोर्टिंगचे दिवस (वाचन स्टोरीटेल) * अज्ञात गांधी (वाचन स्टोरीटेल) * रानमित्र (वाचन स्टोरीटेल) * कुतूहलपोटी (वाचन स्टोरीटेल) * समांतर, रंगवाचा या नाट्यविषयक मासिकांचे संपादक मंडळात सहभाग * रंगसंगत नाट्यकार्यशाळेचे आयोजन. * नाटकघरतर्फे नाट्यप्रयोग आयोजन. ==अतुल पेठे यांना मिळालेले पुरस्कार== * पुरुषोत्तम करंडक - केशवराव दाते अभिनय नैपुण्य पुरस्कार * पुरुषोत्तम करंडक - गो.गं. पारखी लेखन पुरकार * नाट्यदर्पण - अरविंद देशपांडे दिग्दर्शन पुरस्कार - शीतयुद्ध सदानंद * रंगदर्पण पुरस्कार, गजानन सरपोतदार * महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट व्यावसायिक दिग्दर्शक आणि संगीत - उजळल्या दिशा * सत्यशोधक पुरस्कार - पुणे म न पा कामगार युनियन * डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्कार * महाराष्ट्र फौंडेशनचा नाट्य गौरव पुरस्कार * मुंबई मराठी साहित्य संघाचा के. नारायण काळे पुरस्कार * मो.ग. रांगणेकर पुरस्कार * पार्श्वनाथ आळतेकर पुरस्कार * चित्तरंजन कोल्हटकर पुरस्कार * प्रमोद कोपर्डे प्रतिष्ठान पुरस्कार, सातारा * बिष्णू बसू सन्मान, कोलकत्ता * अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार २०१७ * अस्मि कृतज्ञता सन्मान २०१८ * 'सूर्य पाहिलेला माणूस'ला दीनानाथ मंगेशकर पुरस्कार * 'समाजस्वास्थ्य'नाटकातील भूमिकेकरता महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार २०१८ * प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार, नाशिक * 'तन्वीर सन्मान २०१८' - डॉ.श्रीराम लागू यांच्या 'रूपवेध' तर्फे मानाचा सन्मान * कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा 'गोदावरी गौरव पुरस्कार २०२२' {{DEFAULTSORT:पेठे, अतुल}} [[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते]] [[वर्ग:मराठी अभिनेते]] [[वर्ग:विशेष लेख]] q7f6pd1mwf5ni2qu9zu93z5u8zk63js घनश्यामदास बिर्ला 0 45431 2142007 1786589 2022-07-31T16:16:58Z अभय नातू 206 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले wikitext text/x-wiki {{माहितीचौकट व्यक्ती | चौकट_रुंदी = | नाव = घनश्यामदास बिर्ला | चित्र = GDBIRLAUCOBANK.jpg | चित्र_आकारमान = | चित्रशीर्षक = | चित्रशीर्षक_पर्याय = | जन्मनाव = | जन्म_दिनांक = [[एप्रिल १०]], [[इ.स. १८९४|१८९४]] | जन्म_स्थान = | मृत्यू_दिनांक = [[जून ११]], [[इ.स. १९८३|१९८३]] | मृत्यू_स्थान = | मृत्यू_कारण = | कलेवर_सापडलेले_स्थान = | चिरविश्रांतिस्थान = | चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश = | निवासस्थान = | राष्ट्रीयत्व = | टोपणनावे = | वांशिकत्व = | नागरिकत्व = | शिक्षण = | प्रशिक्षणसंस्था = | पेशा = [[उद्योग|उद्योजक]] | कारकीर्द_काळ = | मालक = | प्रसिद्ध_कामे = | मूळ_गाव = | पगार = | निव्वळ_मालमत्ता = | उंची = | वजन = | ख्याती = | पदवी_हुद्दा = | कार्यकाळ = | पूर्ववर्ती = | परवर्ती = | राजकीय_पक्ष = | विरोधक = | संचालकमंडळ = | धर्म = | जोडीदार = | अपत्ये = | वडील = | आई = | नातेवाईक = | पुरस्कार = | स्वाक्षरी = | स्वाक्षरीशीर्षक_पर्याय = | संकेतस्थळ = | तळटिपा = | संकीर्ण = }} '''घनश्यामदास बिर्ला''' ([[एप्रिल १०]], [[इ.स. १८९४|१८९४]] - [[जून ११]], [[इ.स. १९८३|१९८३]]) हे [[भारत|भारतीय]] उद्योजक व प्रभावशाली [[बिर्ला कुटुंब|बिर्ला कुटुंबियांपैकी]] एक होते. {{DEFAULTSORT:बिर्ला,घनश्यामदास}} {{Authority control}} [[वर्ग:भारतीय उद्योगपती]] [[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]] [[वर्ग:इ.स. १८९४ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९८३ मधील मृत्यू]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] e4sy7ki7zmkb7c9bm19phrwnkd0817n आलोक कपाली 0 49808 2142181 669265 2022-08-01T06:01:32Z Khirid Harshad 138639 [[अलोक कपाली]] ला असणारे पुनर्निर्देशन हटविले wikitext text/x-wiki {{Stub-बांगलादेशचे क्रिकेटपटू}} [[वर्ग:बांगलादेशचे क्रिकेट खेळाडू|कपाली, आलोक]] [[वर्ग:रिकामी पाने]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:इ.स. १९८४ मधील जन्म]] rmkoxfh0dpvqfje1q8h0xp9loonsqu3 रॉबी जिनेप्री 0 52930 2142008 2033583 2022-07-31T16:17:45Z अभय नातू 206 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले wikitext text/x-wiki {{Infobox Tennis player | playername = रॉबी जिनेप्री | image = | nickname = <!-- optional --> | country = | residence = | datebirth = | placebirth = | height = | weight = | turnedpro = | retired = <!-- optional --> | plays = | careerprizemoney = | singlesrecord = | singlestitles = | highestsinglesranking = | AustralianOpenresult = | FrenchOpenresult = | Wimbledonresult = | USOpenresult = | doublesrecord = | doublestitles = | highestdoublesranking = | grandslamsdoublesresults = | AustralianOpenDoublesresult = | FrenchOpenDoublesresult = | WimbledonDoublesresult = | USOpenDoublesresult = | updated = ऑक्टोबर २०११ }} {{विस्तार|टेनिस खेळाडू}} [[वर्ग:अमेरिकेचे टेनिस खेळाडू|जिनेप्री, रॉबी]] [[वर्ग:इ.स. १९८२ मधील जन्म]] 3lvbyl8hdic3mr6qph8d2wwkirmbssg पंजाबीताल 0 58021 2142076 2141131 2022-08-01T04:19:39Z अभय नातू 206 [[Special:Contributions/Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[User talk:Khirid Harshad|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. wikitext text/x-wiki {{माहितीचौकट ताल | मात्रा = | विभाग = | टाळी = | खाली = | जाती = }} {{clear}} {{विस्तार}} == परिचय == == बोल == == ताल उपांग == == बाह्य दुवे == {{मार्गक्रमण ताल}} [[वर्ग:ताल]] [[वर्ग:रिकामी पाने]] {{stub}} cn3ftrmmhr9jdouyosutb92dhl3r4oh गजझंपा 0 58029 2142077 2141130 2022-08-01T04:20:07Z अभय नातू 206 [[Special:Contributions/Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[User talk:Khirid Harshad|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. wikitext text/x-wiki {{माहितीचौकट ताल | मात्रा = | विभाग = | टाळी = | खाली = | जाती = }} {{clear}} {{विस्तार}} == परिचय == == बोल == == ताल उपांग == == बाह्य दुवे == {{मार्गक्रमण ताल}} [[वर्ग:ताल]] [[वर्ग:रिकामी पाने]] {{stub}} cn3ftrmmhr9jdouyosutb92dhl3r4oh फिरदोस्ता 0 58035 2142075 2141113 2022-08-01T04:19:22Z अभय नातू 206 [[Special:Contributions/Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[User talk:Khirid Harshad|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. wikitext text/x-wiki {{माहितीचौकट ताल | मात्रा = | विभाग = | टाळी = | खाली = | जाती = }} {{clear}} {{विस्तार}} == परिचय == == बोल == == ताल उपांग == == बाह्य दुवे == {{मार्गक्रमण ताल}} [[वर्ग:ताल]] [[वर्ग:रिकामी पाने]] {{stub}} cn3ftrmmhr9jdouyosutb92dhl3r4oh इशा देओल 0 63594 2142190 2082286 2022-08-01T06:14:57Z Khirid Harshad 138639 [[ईशा देओल]] कडे पुनर्निर्देशित wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[ईशा देओल]] 7474zljez9dbugj5aqgksvbu7qqfsxs टाइम अँड अगेन (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका) 0 65178 2142206 2113936 2022-08-01T06:27:26Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[टाईम अँड अगेन (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)]] वरुन [[टाइम अँड अगेन (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)]] ला हलविला wikitext text/x-wiki {{माहितीचौकट स्टार ट्रेक कथानकातील भाग | मालिका = स्टार ट्रेक:व्हॉयेजर | शिर्षक = टाईम ॲंड अगेन | पर्व_क्रमांक = १ | भाग_क्रमांक = ४ | निर्मिती_क्रमांक = | चित्र = | चित्र_शीर्षक = | प्रक्षेपण_दिनांक={{जन्म दिनांक|1995|1|30}} | लेखक = स्काई डेंट<br/>ब्रॅनंन ब्रागा | निर्माता = | दिग्दर्शक= लेस लॅंडाऊ | स्टारडेट = माहिती नाही | स्टार_ट्रेक_वर्ष = २३७१ | स्टारडेट२= | स्टार_ट्रेक_वर्ष२= | पुढील_भाग = [[फेज (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)|फेज]] | मागील_भाग = [[पॅरॅलॅक्स (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)|पॅरॅलॅक्स]] | भागांची_यादी = [[स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी]] }} '''टाईम ॲंड अगेन''' हे '''[[स्टार ट्रेक:व्हॉयेजर]] मालिकेतील''' पहिल्या पर्वाचा, चौथा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील चौथा भाग आहे. ==कथानक== ==सहभागी कलाकार व पात्र== पाहुणे_कलकार = पी-नार मकुलच्या पात्रात निकोल्स सुरोवी ==हे सुद्धा पहा== #[[स्टार ट्रेक:व्हॉयेजर]] #[[स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी]] ==संदर्भ== ==बाह्य दुवे== {{स्टार ट्रेक व्हॉयेजर}} [[वर्ग:स्टार ट्रेक:व्हॉयेजर]] c7rpt2qg9hb7u6nb5j0hkt3ocmttfbz ईशा देओल 0 67533 2142189 671765 2022-08-01T06:14:55Z Khirid Harshad 138639 [[इशा देओल]] ला असणारे पुनर्निर्देशन हटविले wikitext text/x-wiki {{माहितीचौकट अभिनेता | पार्श्वभूमी_रंग = | नाव = ईशा देओल | चित्र = Esha Deol.jpg | चित्र_रुंदी = 200px | चित्र_शीर्षक = | पूर्ण_नाव = | जन्म_दिनांक = [[नोव्हेंबर २]], [[इ.स. १९८१]] | जन्म_स्थान = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]], [[भारत]] | मृत्यू_दिनांक = | मृत्यू_स्थान = | इतर_नावे = | कार्यक्षेत्र = [[चित्रपट]] | राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]] | भाषा = [[हिंदी भाषा|हिंदी]] | कारकीर्द_काळ = | प्रमुख_नाटके = | प्रमुख_चित्रपट = | प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = | पुरस्कार = | वडील_नाव = | आई_नाव = | पती_नाव = | पत्नी_नाव = | अपत्ये = | संकेतस्थळ = | तळटिपा = }} {{भाषांतर}} '''ईशा देओल''' भारतीय अभिनेत्री असून " कोई मेरे दिल से पुछे" या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. [[File:Bharat Takhtani, Esha Deol at Esha Deol's wedding at ISCKON temple 02.jpg|thumb|right|Esha and Bharat Takhtani at their wedding ceremony at the [[International Society for Krishna Consciousness|ISKCON]] temple]] == सन्मान व पुरस्कार == {| class="wikitable" ! वर्ष !! पुरस्कार !! Category !! चित्रपट !! Result |- | rowspan="3"|२००३ || [[Bollywood Movie Awards]] || [[Bollywood Movie Award - Best Female Debut|Best Female Debut]] || ''[[कोई मेरे दिल से पुछे]]'' || {{won}} |- | [[Filmfare Awards]] || [[Filmfare Award for Best Female Debut|Best Female Debut]] || ''कोई मेरे दिल से पुछे'' || {{won}} |- | [[Screen Awards|Star Screen Awards]] || [[Star Screen Award for Most Promising Newcomer - Female|Most Promising Newcomer - Female]] || ''कोई मेरे दिल से पुछे''<br>''[[ना तुम जानोना हम ]]''<br>''[[क्या दिल ने कहा ]]'' || {{won}} |- | २००५ || [[International Indian Film Academy Awards|IIFA Awards]] || [[IIFA Award for Best Supporting Actress|Best Supporting Actress]] || ''[[Dhoom]]'' || {{nom}} |} == फिल्मोग्राफी == {| class="wikitable sortable" |- style="text-align:center;" ! वर्ष ! चित्रपट ! पात्र ! Notes |- |२००२ || ''[[कोई मेरे दिल से पुछे]]'' || इशा || [[Filmfare Award for Best Female Debut]] |- |२००२ || ''[[ना तुम जानोना हम ]]'' || इशा|| |- |२००२ || ''[[क्या दिल ने कहा]]'' || इशा || |- |२००३ || ''[[Kucch To Hai]]'' || Tanya || |- |२००३ || ''[[Chura Liyaa Hai Tumne]]'' || Tina Khanna || |- |२००३ || ''[[LOC Kargil]]'' || Dimple|| |- |२००४ || ''[[Aayutha Ezhuthu]]'' || Geetha || |- |२००४ || ''[[Yuva]]'' || Radhika || |- |२००४ || ''[[Dhoom]]'' || Sheena || |- |२००५|| ''[[Insan]]'' || Heena || |- |२००५ || ''[[Kaal]]'' || Riya Thapar || |- |२००५|| ''[[Main Aisa Hi Hoon]]'' || Maya Trivedi || |- |२००५ || ''[[Dus]]'' || Neha || |- |२००५ || ''[[No Entry]]'' || Pooja || |- |२००५ || ''[[Shaadi No. 1]]'' || Diya || |- |२००६ || ''[[Pyare Mohan]]'' || Preeti || |- |२००६ || ''[[Ankahee (2006 film)|Ankahee]]'' || Kavya Krishna || |- |२००७|| ''[[Just Married (2007 film)|Just Married]]'' || Ritika Khanna || |- |२००७ || ''[[Darling (2007 Hindi film)|Darling]]'' || Geeta Menon || |- |२००७ || ''[[Cash (2007 film)|Cash]]'' || Pooja || |- |२००७|| ''[[Sunday (Indian film)|Sunday]]'' || Item Number || |- |२००७ || '' [[Money Hai Toh Honey Hai]]'' || Item Number || |- |२००८|| '' [[One Two Three (2008 film)|One Two Three]]'' || Jiya || |- |२००८ || '' [[Hijack (2008 film)|Hijack]]'' || Saira || |- |२०११ || ''[[Tell Me O Kkhuda]]'' || Tanya || |- |२०११ || ''Chai Garam'' || Sanjanna || |- |२०१२ || ''Ghost Ghost Na Raha'' || Sanjana || Filming |- |२०१२ || ''Kaanch - The Broken Glass'' || Lead Role || Post-Production |- |२०१३|| ''[[Yash Chopra]]'s Untitled Next'' || || |} ==संदर्भ == {{Commons category|Esha Deol}} {{Commons|Category:Esha Deol's wedding|Esha Deol's wedding}} {{Clear}} ==बाह्य == *{{IMDb name|219968}} *[http://www.bollywoodlife.com/style/esha-deol-looks-haute-in-a-neeta-lulla-costume/ Esha Deol looks haute in a Neeta Lulla costume] {{DEFAULTSORT:देओल, ईशा}} [[वर्ग:इ.स. १९८१ मधील जन्म]] [[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] m7dv2rorx6y3ru8wv2wv3oc29qvw2d3 आळवार 0 70333 2142120 2119296 2022-08-01T05:00:46Z अभय नातू 206 असलेला लेख wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[आळ्वार]] 1y7nuhju1e52ev8cd932e6dt5a4e8x7 दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१० 0 73781 2141993 2069658 2022-07-31T15:59:24Z अभय नातू 206 /* कसोटी मालिका */ wikitext text/x-wiki {{Infobox cricket tour | series_name = दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा २००९-१० | team1_image = Flag of India.svg | team1_name = भारत | team2_image = Flag of South Africa.svg | team2_name = दक्षिण आफ्रिका | from_तारीख = २ फेब्रुवारी | to_तारीख = २७ फेब्रुवारी २०१० | team1_captain = [[महेंद्रसिंग धोणी]] | team2_captain = [[ग्रेम स्मिथ]] (कसोटी)<br>[[जॅक कॅलिस]] (ODIs) | no_of_tests = 2 | team1_tests_won = 1 | team2_tests_won = 1 | team1_tests_most_runs = [[विरेंद्र सेहवाग]] (२९०) | team2_tests_most_runs = [[हाशिम आमला]] (४९४) | team1_tests_most_wickets = [[हरभजन सिंग]] (१०) | team2_tests_most_wickets = [[डेल स्टेन]] (११) | player_of_test_series = [[हाशिम आमला]] (द) | no_of_ODIs = 3 | team1_ODIs_won = 2 | team2_ODIs_won = 1 | team1_ODIs_most_runs = [[सचिन तेंडुलकर]] (२०४) | team2_ODIs_most_runs = [[ए.बी. डी व्हिलियर्स]] (२४१) | team1_ODIs_most_wickets = [[रविंद्र जडेजा]] (५)<br>[[श्रीसंत]] (५) | team2_ODIs_most_wickets = [[लोन्वाबो त्सोत्सोबे]] (३) <br>[[जॅक कॅलिस]] (३) <br>[[रोलोफ व्हान डेर मेर्वे]] (३) <br>[[वेन पार्नेल]] (३) <br>[[डेल स्टेन]] (३) | player_of_ODI_series = [[सचिन तेंडुलकर]] (भा) }} दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ फेब्रुवारी २०१० मध्ये २-कसोटी सामने आणि ३-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आला होता. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला. =संघ= {| class="wikitable" |- ! {{cr|IND}} ! {{cr|RSA}} |-style="vertical-align:top" | * [[ग्रेम स्मिथ]] ([[कर्णधार (क्रिकेट)|क]]) * [[अल्बी मॉर्केल]] * [[ॲशवेल प्रिन्स]] * [[आल्विरो पीटरसन]] * [[ए.बी. डी व्हिलियर्स]] * [[जॅक कॅलिस]] * [[जेपी ड्यूमिनी]] * [[डेल स्टेन]] * [[पॉल हॅरिस]] * [[मार्क बाउचर]] ([[यष्टिरक्षक|य]]) * [[मॉर्ने मॉर्केल]] * [[योहान बोथा]] * [[रायन मॅकलारेन]] * [[रोलोफ व्हान डेर मेर्वे]] * [[लूट्स बॉसमन]] * [[लोन्वाबो त्सोत्सोबे]] * [[वेन पार्नेल]] * [[हर्शल गिब्स]] * [[हाशिम आमला]] | * [[महेंद्रसिंग धोणी]] ([[कर्णधार (क्रिकेट)|क]] व [[यष्टिरक्षक|य]]) * [[अभिमन्यू मिथून]] * [[अमित मिश्रा]] * [[इशांत शर्मा]] * [[गौतम गंभीर]] * [[झहीर खान]] * [[प्रग्यान ओझा]] * [[मुरली विजय]] * [[विरेंद्र सेहवाग]] * [[वृद्धिमान साहा]] ([[यष्टिरक्षक|य]]) * [[व्ही.व्ही.एस. लक्ष्मण]] * [[सचिन तेंडुलकर]] * [[सुदीप त्यागी]] * [[सुब्रमण्यम बद्रीनाथ]] * [[हरभजन सिंग]] |} =कसोटी मालिका= ===१ली कसोटी=== {{माहितीचौकट कसोटी सामने | तारीख = ६ – १० फेब्रुवारी | संघ१ = {{cr-rt|RSA}} | संघ२ = {{cr|IND}} | धावसंख्या१= ५५८/६घो (१७६ षटके) | धावा१ = [[हाशिम आमला]] २५३[[नाबाद|*]] (४७३) | बळी१ = [[झहीर खान]] २/९६ (३१ षटके) | धावसंख्या२= २३३ (६४.४ षटके) | धावा२ = [[विरेंद्र सेहवाग]] १०९ (१३०) | बळी२ = [[डेल स्टेन]] ७/५१ (१६.४ षटके) | धावसंख्या३= | धावा३ = | बळी३ = | धावसंख्या४= ३१९ (१०७.१ षटके) ([[फॉलोऑन]]) | धावा४ = [[सचिन तेंडुलकर]] १०० (१७९) | बळी४ = [[डेल स्टेन]] ३/५७ (१८.१ षटके) | निकाल = दक्षिण आफ्रिका १ डाव आणि ६ धावांनी विजयी | स्थळ = [[विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान]], जामठा, [[नागपूर]] | पंच = [[स्टीव्ह डेव्हिस]] (ऑ) आणि [[इयान गोल्ड]] (इं) | सामनावीर = [[हाशिम आमला]] (द) | report = [http://www.cricinfo.com/indvrsa2010/engine/current/match/441825.html धावफलक] | toss = दक्षिण आफ्रिका, फलंदाजी | पाऊस = | टिपा = कसोटी पदार्पण: [[सुब्रमण्यम बद्रीनाथ]] (भा) आणि [[वृद्धिमान साहा]] (भा). *''[[हाशिम आमला]]च्या २५३ धावा ह्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजातर्फे भारताविरूद्ध सर्वाधिक धावा. }} ===२री कसोटी=== {{माहितीचौकट कसोटी सामने | तारीख = १४ – १८ फेब्रुवारी | संघ१ = {{cr-rt|RSA}} | संघ२ = {{cr|IND}} | धावसंख्या१= २९६ (८५ षटके) | धावा१ = [[हाशिम आमला]] ११४ (१६६) | बळी१ = [[झहीर खान]] ४/९० (२२ षटके) | धावसंख्या२= ६४३/६घो (१५३ षटके) | धावा२ = [[विरेंद्र सेहवाग]] १६५ (१७४) | बळी२ = [[मॉर्ने मॉर्केल]] २/११५ (२६ षटके) | धावसंख्या३= २८९ (१३१.३ षटके) | धावा३ = [[हाशिम आमला]] १२७[[नाबाद|*]] (३९४) | बळी३ = [[हरभजन सिंग]] ५/५९ (४८.३ षटके) | धावसंख्या४= | धावा४ = | बळी४ = | निकाल = भारत १ डाव आणि ५८ धावांनी विजयी | स्थळ = [[इडन गार्डन्स]], [[कोलकाता]] | पंच = [[स्टीव्ह डेव्हिस]] (ऑ) आणि [[इयान गोल्ड]] (इं) | सामनावीर = [[हाशिम आमला]] | report = [http://www.cricinfo.com/indvrsa2010/engine/current/match/441826.html धावफलक] | toss = दक्षिण आफ्रिका, फलंदाजी. | पाऊस = [[अल्विरो पीटरसन]]च्या कसोटी क्रिकेटमधील १०० धावा ह्या दक्षिण आफ्रिकेतर्फे पदार्पणातील तिसऱ्या सर्वाधिक धावा. <ref name="new">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://stats.cricinfo.com/ci/engine/stats/index.html?class=1;debut_or_last=1;filter=advanced;orderby=batted_score;team=3;template=results;type=batting;view=innings|title=दक्षिण आफ्रिकेतर्फे पदार्पणातील सर्वाधिक धावा|प्रकाशक=क्रिकइन्फो}}</ref> *''[[सचिन तेंडुलकर]] आणि [[विरेंद्र सेहवाग]]ची २४९ धावांची भागीदारी ही [[इडन गार्डन्स]]वरील ३ऱ्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी. <ref name="new1">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.cricinfo.com/ci/engine/stats/index.html?class=1;filter=advanced;ground=292;orderby=fow_runs;partnership_wicketmax1=3;partnership_wicketmin1=3;partnership_wicketval1=partnership_wicket;template=results;type=fow;view=innings|title=इडन गार्डन्स, कोलकाता येथील ३र्‍या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी}}</ref> *''[[हाशिम आमला]]ने संपूर्ण मालिकेत केवळ एकदाच बाद होऊन ४९४ च्या सरासरीने ४९४ धावा केल्या. एका कसोटी मालिकेमधील ही [[वॉली हॅमंड]]नंतर दुसरी सर्वोत्कृष्ट सरासरी.''<ref name="gu">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.guardian.co.uk/sport/2010/feb/18/india-south-africa|title=कोलकाता मध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय|प्रकाशक=[[द गार्डियन]]|दिनांक=१८ फेब्रुवारी २०१०|भाषा=इंग्रजी}}</ref> }} =एकदिवसीय मालिका= ===१ला एकदिवसीय सामना=== {{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने | तारीख = २१ फेब्रुवारी | daynight = Y | संघ१ = {{cr-rt|IND}} | धावसंख्या१ = २९८/९ (५० षटके) | धावसंख्या२ = २९७ (५० षटके) | संघ२ = {{cr|RSA}} | धावा१ = [[सुरेश रैना]] ५८ (६३) | बळी२ = [[रविंद्र जडेजा]] २/२९ (१० षटके) | धावा२ = [[जॅक कॅलिस]] ८९ (९७) | बळी१ = [[जॅक कॅलिस]] ३/२९ (७ षटके) | निकाल = भारत १ धावेने विजयी | report = [http://www.cricinfo.com/indvrsa२०१०/engine/current/match/441827.html धावफलक] | स्थळ = [[सवाई मानसिंह मैदान]], [[जयपूर]] | पंच = [[अमिश साहेबा]] (भा) आणि [[शाविर तारापोर]] (भा) | सामनावीर = [[रविंद्र जडेजा]] (भा) | toss = दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी. }} ===२रा एकदिवसीय सामना=== {{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने | तारीख = २४ फेब्रुवारी | daynight = Y | संघ१ = {{cr-rt|IND}} | धावसंख्या१ = ४०१/३ (५० षटके) | धावसंख्या२ = २४८ (४२.५ षटके) | संघ२ = {{cr|RSA}} | धावा१ = [[सचिन तेंडुलकर]] २००[[नाबाद|*]] (१४७) | बळी१ = [[वेन पार्नेल]] २/९५ (१० षटके) | धावा२ = [[ए.बी. डी व्हिलियर्स]] ११४[[नाबाद|*]] (१०१) | बळी२ = [[श्रीसंत]] ३/४९ (७ षटके) | निकाल = भारत १५३ धावांनी विजयी | report = [http://www.cricinfo.com/indvrsa२०१०/engine/current/match/441858.html धावफलक] | स्थळ = [[कॅप्टन रूप सिंग मैदान]], [[ग्वाल्हेर]] | पंच = [[इयान गोल्ड]] (इं) आणि [[शाविर तारापोर]] (भा) | सामनावीर = [[सचिन तेंडुलकर]] (भा) | toss = भारत, फलंदाजी. | टीपा = [[सचिन तेंडुलकर]]च्या नाबाद २०० धावा ही एकदिवसीय क्रिकेट मधील सर्वोच्च खेळी आणि पहिले द्विशतक.<ref name="new11">{{संकेतस्थळ स्रोत|प्रकाशक=क्रिकइन्फो|दुवा=http://stats.cricinfo.com/ci/content/records/216972.html|title=एकदिवसीय क्रिकेट मधील सर्वाधिक धावा }}</ref> *''एका एकदिवसीय डावात सर्वाधिक २५ चौकारसुद्धा सचिन तेंडुलकरने मारले.<ref name="new2">{{संकेतस्थळ स्रोत| प्रकाशक=क्रिकइन्फो|दुवा=http://stats.cricinfo.com/ci/content/records/284017.html|title=एकदिवसीय डावात सर्वाधिक चौकार}}</ref> *''भारताची ४०१/३ ही धावसंख्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील नववी सर्वोच्च धावसंख्या<ref name="new३">{{संकेतस्थळ स्रोत| प्रकाशक=क्रिकइन्फो|दुवा=http://stats.cricinfo.com/ci/content/records/२११५९९.html|title=एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक सांघिक धावसंख्या}}</ref> }} ===३रा एकदिवसीय सामना=== {{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने | तारीख = २७ फेब्रुवारी | daynight = Y | संघ१ = {{cr-rt|RSA}} | धावसंख्या१ = ३६५/२ (५० षटके) | धावसंख्या२ = २७५ (४४.३ षटके) | संघ२ = {{cr|IND}} | धावा१ = [[जॅक कॅलिस]] १०४[[नाबाद|*]] (९४) | बळी१ = [[रविंद्र जडेजा]] १/५३ (१० षटके) | धावा२ = [[विराट कोहली]] ५७ (७१) | बळी२ = [[डेल स्टेन]] ३/३७ (८ षटके) | निकाल = दक्षिण आफ्रिका ९० धावांनी विजयी | report = [http://www.cricinfo.com/indvrsa2010/engine/current/match/441829.html धावफलक] | स्थळ = [[सरदार पटेल मैदान]], [[मोटेरा]], [[अहमदाबाद]] | पंच = [[इयान गोल्ड]] (इं) आणि [[संजा हझारे]] (भा) | सामनावीर = [[ए.बी. डी व्हिलियर्स]] (द) | toss = दक्षिण आफ्रिका, फलंदाजी. | पाऊस = }} =दौरा सामना= ===२-दिवसीयः भारत अध्यक्षीय XI वि. दक्षिण आफ्रिकी=== {{माहितीचौकट कसोटी सामने | तारीख = २ – ३ फेब्रुवारी | संघ१ = भारत अध्यक्षीय XI | संघ२ = {{cr|RSA|name=दक्षिण आफ्रिकी}} | धावसंख्या१= ३१८ (७४.४ षटके) | धावा१ = [[अभिषेक नायर]] १०० (१४०) | बळी१ = [[मॉर्ने मॉर्केल]] ३/२४ (७.४ षटके) | धावसंख्या२= ३५४ (८२ षटके) | धावा२ = [[हाशिम आमला]] ७२ (१२२) | बळी२ = [[पियुष चावला]] ४/८८ (१८ षटके) | धावसंख्या३= | धावा३ = | बळी३ = | धावसंख्या४= | धावा४ = | बळी४ = | निकाल = सामना अनिर्णित | स्थळ = [[विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान]], [[नागपूर]] | पंच = [[सुधीर असनानी]] (भा) आणि [[उल्हास गंधे]] (भा) | सामनावीर = | report = [http://www.cricinfo.com/indvrsa२०१०/engine/current/match/442750.html धावफलक] | पाऊस = }} =मिडिया कव्हरेज= ===दुरचित्रवाणी=== *[[निओ क्रिकेट]] (थेट) – भारत, बांगलादेश, श्रीलंका, इंडोनेशिया, हॉंग कॉंग, संयुक्त अरब अमिराती *[[दुरदर्शन]] (थेट) (फक्त एकदिवसीय सामने) - भारत *[[स्काय स्पोर्ट्स]] (थेट) – आयर्लंड आणि युनायटेड किंग्डम *[[झी स्पोर्ट्स]] (थेट) – अमेरिकेची संयुक्त संस्थाने *[[सुपरस्पोर्ट (टीव्ही चॅनल)]] (थेट) – दक्षिण आफ्रिका, केन्या आणि झिम्बाब्वे *[[सेटन्टा स्पोर्ट्स ऑस्ट्रेलिया]] (थेट) - ऑस्ट्रेलिया *[[जिओ स्पोर्ट्स]] (थेट) - पाकिस्तान *[[ॲस्ट्रो बॉक्स ऑफिस]] (पे पर व्ह्यू) - मलेशिया *[[स्टारहब]] (पे पर व्ह्यू) - सिंगापूर =संदर्भ आणि नोंदी= {{संदर्भयादी}} =बाह्यदुवे= *[http://www.espncricinfo.com/indvrsa2010/content/series/428634.html?template=fixtures मालिका मुख्यपान – इएसपीएन क्रिकइन्फो] {{दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे भारत दौरे}} {{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१०}} {{आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे}} [[वर्ग:दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे भारत दौरे|२००९-१०]] [[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे]] [[वर्ग:इ.स. २०१० मधील खेळ]] [[वर्ग:दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे परदेशी दौरे|भारत]] 7jjdv6agunips62v4eqf9pzm75g7wzy हेमाद्रि पंडित 0 76063 2142087 1353566 2022-08-01T04:52:31Z अभय नातू 206 माहिती wikitext text/x-wiki [[भारत|भारतातील]] [[महादेव यादव]] आणि [[रामदेव यादव]] यांच्या राज्यकालात [[इ.स. १२६०]] ते [[इ.स. १३०९]] '''हेमाद्रि पंडित''' (उपनाव- हेमाडपंत) हे प्रधान होते. त्यांनी [[मोडी]] लिपीचा वापर सुरू केला असे मानले जाते. त्यांनी, त्याकाळी अनेक [[मंदिर|देवळांच्या]] बांधकामात एक खास अशी शैली वापरली. या पद्धतीच्या मंदिरांना [[हेमाडपंती स्थापत्यशैली|हेमाडपंती]] प्रकारातले मंदिर असे म्हणतात. यांनी हेमाद्रिव्रत हे व्रतांची माहिती असलेला ग्रंध रचला. {{विस्तार}} [[वर्ग:ऐतिहासिक व्यक्ती]] 8gyei36mzbbi2xjyf6dh3a9ri46v9uf कागदाची पुनर्प्रक्रिया 0 77911 2142069 1225407 2022-08-01T04:13:07Z अभय नातू 206 पहिले वाक्य wikitext text/x-wiki '''कागदाची पुनर्प्रक्रिया''' करुन टाकाऊ [[कागद|कागदाचे]] नवीन कागदी वस्तूंमध्ये रुपांतर केले जाते. {{विस्तार}} [[वर्ग:कागद]] cw2nkqr0hz1nc1s4rwhgwkikqyxk9m8 2142070 2142069 2022-08-01T04:13:56Z अभय नातू 206 चित्र wikitext text/x-wiki [[चित्र:Paper recycling in Ponte a Serraglio.JPG|200px|इवलेसे|उजवे|पुनर्प्रक्रियेसाठी गोळा केलेले टाकाऊ कागदाचे गठ्ठे]] '''कागदाची पुनर्प्रक्रिया''' करुन टाकाऊ [[कागद|कागदाचे]] नवीन कागदी वस्तूंमध्ये रुपांतर केले जाते. {{विस्तार}} [[वर्ग:कागद]] 6wypsinfrj32wom0hkjk9tzy20rbmtn 2142235 2142070 2022-08-01T09:03:35Z KiranBOT II 140753 शुद्धलेखन — उकार ([[सदस्य:KiranBOT II/typos#उकार|अधिक माहिती]]) wikitext text/x-wiki [[चित्र:Paper recycling in Ponte a Serraglio.JPG|200px|इवलेसे|उजवे|पुनर्प्रक्रियेसाठी गोळा केलेले टाकाऊ कागदाचे गठ्ठे]] '''कागदाची पुनर्प्रक्रिया''' करून टाकाऊ [[कागद|कागदाचे]] नवीन कागदी वस्तूंमध्ये रुपांतर केले जाते. {{विस्तार}} [[वर्ग:कागद]] 52dhhatx57mesf8poji4e4qjzbk59v7 तिरुमळिसैयाळ्वार 0 77954 2142114 1224593 2022-08-01T04:59:38Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[तिरुमळिसैयाळ्वार्]] वरुन [[तिरुमळिसैयाळ्वार]] ला हलविला: हलंत शब्द wikitext text/x-wiki {{विस्तार}} [[वर्ग:तमिळ संत]] [[वर्ग:आळ्वार]] [[वर्ग:रिकामी पाने]] {{stub}} <br /> {{हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय}} ety50lv0oxrqed4tpe0edakfqf5fbx2 नम्माळ्वार 0 77955 2142106 1224590 2022-08-01T04:59:08Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[नम्माळ्वार्]] वरुन [[नम्माळ्वार]] ला हलविला: हलंत शब्द wikitext text/x-wiki {{विस्तार}} [[वर्ग:तमिळ संत]] [[वर्ग:आळ्वार]] [[वर्ग:रिकामी पाने]] {{stub}} <br /> {{हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय}} ety50lv0oxrqed4tpe0edakfqf5fbx2 तोंडरडिप्पोडियाळ्वार 0 77959 2142102 1224594 2022-08-01T04:58:55Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[तोंडरडिप्पोडियाळ्वार्]] वरुन [[तोंडरडिप्पोडियाळ्वार]] ला हलविला: हलंत शब्द wikitext text/x-wiki {{विस्तार}} [[वर्ग:तमिळ संत]] [[वर्ग:आळ्वार]] [[वर्ग:रिकामी पाने]] {{stub}} <br /> {{हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय}} ety50lv0oxrqed4tpe0edakfqf5fbx2 तिरुप्पाणाळ्वार 0 77961 2142092 1224591 2022-08-01T04:55:16Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[तिरुप्पाणाळ्वार्]] वरुन [[तिरुप्पाणाळ्वार]] ला हलविला: हलंत शब्द wikitext text/x-wiki {{विस्तार}} [[वर्ग:तमिळ संत]] [[वर्ग:आळ्वार]] [[वर्ग:रिकामी पाने]] <br /> {{हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय}} {{stub}} pzlwt6mjhf5l29iejlmjsm8er1mz6kr 2142098 2142092 2022-08-01T04:57:03Z अभय नातू 206 पहिले वाक्य wikitext text/x-wiki '''तिरुप्पाणाळ्वार''' तथा '''तिरुप्पण आळ्वार''' हे [[दक्षिण भारत|दक्षिण भारतातील]] बारा [[आळ्वार संत|आळ्वार संतांपैकी]] एक होत. {{विस्तार}} {{हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय}} [[वर्ग:तमिळ संत]] [[वर्ग:आळ्वार]] 9elp6d56igiydtmb7au4o1b0p8opqs5 तिरुमंगैयाळ्वार 0 77962 2142110 1224592 2022-08-01T04:59:23Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[तिरुमंगैयाळ्वार्]] वरुन [[तिरुमंगैयाळ्वार]] ला हलविला: हलंत शब्द wikitext text/x-wiki {{विस्तार}} [[वर्ग:तमिळ संत]] [[वर्ग:आळ्वार]] [[वर्ग:रिकामी पाने]] {{stub}} <br /> {{हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय}} ety50lv0oxrqed4tpe0edakfqf5fbx2 आळ्वार 0 78027 2142123 2001442 2022-08-01T05:01:33Z अभय नातू 206 इतरत्र सापडलेला मजकूर wikitext text/x-wiki '''आळ्वार''' (तमिळ: ஆழ்வார்கள் अर्थ: देवात विसर्जीत झालेले) सहाव्या आणि नवव्या शतकातील तमिळ संत ,जे प्रामुख्याने [[विष्णू]]चे भक्त (काव्यभक्तीमार्ग) किंवा हिंदु वैष्णव होते.वैष्णव संप्रदायानुसार त्यांची संख्या १० होती परंतु काहींच्या मते संतकवी आंडाळ आणि मधुरकवी धरून त्यांची संख्या १२ आहे. आळवार हे संतकवी असल्याने त्यांनी [[विष्णू]]-[[कृष्ण]] ह्यांच्यावर अनेक काव्य केली आहेत जी '''[[दिव्य प्रबंधम]]''' (நாலாயிர திவ்ய பிரபந்தம் : नालायिर दिव्य प्रबंदम) ह्या नावाने प्रसिद्ध आहेत,जी [[संस्कृत]] भाषेतील वेदांसमान आहेत.इथे '''नालायिर म्हणजे चारहजार''' असा अर्थ होतो,प्रबंधनात एकूण ४००० ओव्या आहेत. ==बारा आळ्वार == बारा आळ्वारांची (पन्निर आळ्वारगळ् तमिळ: பன்னிரு ஆழ்வார்கள்) नावे खालीलप्रमाणे. *[[पोय्गैयाळ्वार्]] (பொய்கையாழ்வார்) *[[पुत्तदाळ्वार्]] (பூதத்தாழ்வார்) *[[पेयरळ्वार्]] (பேயாழ்வார்) *[[तिरुमळिसैयाळ्वार्]] (திருமழிசையாழ்வார்) *[[नम्माळ्वार्]] (நம்மாழ்வார்) *[[मदुरकवि आळ्वार्]] (மதுரகவி ஆழ்வார்) *[[कुलसेकर आळ्वार्]] (குலசேகர ஆழ்வார்) *[[पेरियाळ्वार्]] (பெரியாழ்வார்) *[[आंडाळ]] (ஆண்டாள்) *[[तोण्डरडिप्पोडियाळ्वार्]] (தொண்டரடிப்பொடியாழ்வார்) *[[तिरुप्पाणाळ्वार्]] (திருப்பாணாழ்வார்) *[[तिरुमंगैयाळ्वार्]] (திருமங்கையாழ்வார்) [[वर्ग:हिंदू धर्म ]] [[वर्ग:तमिळ संत]] [[वर्ग:आळ्वार]] [[वर्ग:तमिळ पुराणशास्त्र]] [[वर्ग:वैष्णव पंथ]] {{हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय}} [[वर्ग:आळ्वार]] j9xeluc3fdt9se1jo77xsucmcx932w6 2142128 2142123 2022-08-01T05:03:09Z अभय नातू 206 /* बारा आळ्वार */ wikitext text/x-wiki '''आळ्वार''' (तमिळ: ஆழ்வார்கள் अर्थ: देवात विसर्जीत झालेले) सहाव्या आणि नवव्या शतकातील तमिळ संत ,जे प्रामुख्याने [[विष्णू]]चे भक्त (काव्यभक्तीमार्ग) किंवा हिंदु वैष्णव होते.वैष्णव संप्रदायानुसार त्यांची संख्या १० होती परंतु काहींच्या मते संतकवी आंडाळ आणि मधुरकवी धरून त्यांची संख्या १२ आहे. आळवार हे संतकवी असल्याने त्यांनी [[विष्णू]]-[[कृष्ण]] ह्यांच्यावर अनेक काव्य केली आहेत जी '''[[दिव्य प्रबंधम]]''' (நாலாயிர திவ்ய பிரபந்தம் : नालायिर दिव्य प्रबंदम) ह्या नावाने प्रसिद्ध आहेत,जी [[संस्कृत]] भाषेतील वेदांसमान आहेत.इथे '''नालायिर म्हणजे चारहजार''' असा अर्थ होतो,प्रबंधनात एकूण ४००० ओव्या आहेत. ==बारा आळ्वार == बारा आळ्वारांची (पन्निर आळ्वारगळ् तमिळ: பன்னிரு ஆழ்வார்கள்) नावे खालीलप्रमाणे. *[[पोय्गैयाळ्वार्]] (பொய்கையாழ்வார்) *[[पुत्तदाळ्वार्]] (பூதத்தாழ்வார்) *[[पेयरळ्वार्]] (பேயாழ்வார்) *[[तिरुमळिसैयाळ्वार्]] (திருமழிசையாழ்வார்) *[[नम्माळ्वार्]] (நம்மாழ்வார்) *[[मदुरकवि आळ्वार्]] (மதுரகவி ஆழ்வார்) *[[कुलसेकर आळ्वार्]] (குலசேகர ஆழ்வார்) *[[पेरियाळ्वार्]] (பெரியாழ்வார்) *[[आंडाळ]] (ஆண்டாள்) *[[तोण्डरडिप्पोडियाळ्वार्]] (தொண்டரடிப்பொடியாழ்வார்) *[[तिरुप्पाणाळ्वार्]] (திருப்பாணாழ்வார்) *[[तिरुमंगैयाळ्वार्]] (திருமங்கையாழ்வார்) [[वर्ग:हिंदू धर्म ]] [[वर्ग:तमिळ संत]] [[वर्ग:आळ्वार]] [[वर्ग:तमिळ पुराणशास्त्र]] [[वर्ग:वैष्णव पंथ]] == हे सुद्धा पहा == * [[आळ्वार (चित्रपट)]] {{हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय}} [[वर्ग:आळ्वार]] sre3l5dzthhlyti8ybymt2vkorigugb सुब्रह्मन्यपुरम 0 78061 2142186 582105 2022-08-01T06:06:03Z Khirid Harshad 138639 [[सुब्रह्मण्यपुरम]] ला असणारे पुनर्निर्देशन हटविले wikitext text/x-wiki {{पान काढा|कारण=वगळलेले पान}} 9q85dv5xc6780xarlmoymikp6hc4igg सुपरहिट तमिळ फिल्म्स 0 78089 2142185 541237 2022-08-01T06:05:52Z Khirid Harshad 138639 [[सुपरहिट तमिळ चित्रपट]] ला असणारे पुनर्निर्देशन हटविले wikitext text/x-wiki {{पान काढा|कारण=वगळलेले पान}} 9q85dv5xc6780xarlmoymikp6hc4igg असिन(बँड) 0 78196 2142184 542045 2022-08-01T06:05:31Z Khirid Harshad 138639 [[असिन (बँड)]] ला असणारे पुनर्निर्देशन हटविले wikitext text/x-wiki {{पान काढा|कारण=वगळलेले पान}} 9q85dv5xc6780xarlmoymikp6hc4igg रेणुका 0 81466 2142193 2131216 2022-08-01T06:17:41Z Aairenuka956 146982 /* रेणुका देवी अवतार */ wikitext text/x-wiki प्राचीन भारतातील सम्राट प्रसेनजित यांची राजकन्या देवी '''रेणुका'''/ येल्लुआई/ येल्लम्मा,( [[कन्नड]]: ಶ್ರೀ ಎಲ್ಲಮ್ಮ ರೇಣುಕಾ, [[तेलुगू]]: శ్రీ రేణుక/ ఎల్లమ్మ) ही पतितांची देवी म्हणून पूजली जाते. ग्रामीण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात देवीचे उपासक आढळतात. महाराष्ट्रात माहूरगडाव्यतिरिक्त दैत्यसंहारासाठी व भक्तकल्याणासाठी रेणुकामाता [[यमाई]], एकविरा, मोहटा,पद्माक्षी रेणुका अशा नानाविविध अवतारांत प्रकट झाली. भक्त तिला "साऱ्या जगाची आई" अर्थात "जगदंबा" मानतात. यल्लम्मा देवी हे [[काली (देवता)|काली]]चेच रूप मानले जाते. यल्लम्मा देवीचा एक हात अहंपणाचा नाश करणारा आणि दुसरा हात हा भक्तांवर वरदहस्त दाखवणारा आहे. यल्लम्मा देवीची दक्षिण भारतात मुख्यत्वे पूजा होते आणि तिथे ती महाकाली, जोगम्मा, सोमालम्मा, गुंड्डम्मा, पोचम्मा, मायसम्मा, जगदम्बिका, होलियम्मा, रेणुकामाता, येल्लम्मा, मरिअम्मा आणि रेणुका देवी अशा विविध नावांनी ओळखली जाते. खाली चित्रात दाखविलेले मंदिर हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[नांदेड जिल्हा|नांदेड जिल्ह्यातील]] [[माहूर]] या आदिवासीबहुल भागातील गावाजवळील माहूरगडावर आहे. '''रेणुका''' ही प्राचीन भारतातील सम्राट प्रसेनजित नावाच्या राजाची राजकन्या, आणि जमदग्नी ऋषीची पत्‍नी होती. या जोडप्याला पाच मुलगे होते, त्यांतला एक [[परशुराम]] होता. == रेणुका देवी अवतार == १. श्री यल्लम्मा देवी, सौंदत्ती २. [[यमाई देवी मंदिर, औंध|श्री यमाई देवी, औंध(मुळपीठ)]] ३. श्री एकविरा देवी, कार्ले ४. श्री अंबामाता देवी, अमरावती ५. श्री मोहटा देवी, मोहटा ६. श्री पद्माक्षी रेणुका, कावाडे(अलीबाग), ( one of the 108 Shakti peeth,[[bhagwati parashakti]]) ==आख्यायिका== [[शिव|शिवाची]] पत्नी [[पार्वती]] ने कुब्ज देशाच्या रेणु नावाच्या राजाच्या घरी जन्म घेतला. रेणूची मुलगी ती रेणुका असे तिचे नाव झाले. [[शंकर|शंकराचे]] अवतार असलेल्या [[जमदग्नी]]समवेत तिचे लग्न झाले. त्यांचे [[आश्रम|आश्रमात]] [[कामधेनू]] गाय होती. त्या ठिकाणचा राजा सहस्रार्जुनाला ही गाय आपल्याकडे असावी असे वाटू लागले. जमदग्नी ऋषींनी त्याची मागणी अमान्य केली. त्याने जमदग्नींचा पुत्र [[परशुराम]] हा आश्रमात नाही असे बघून आश्रमावर हल्ला केला व जमदग्नींना ठार मारले. परशुरामाने कोरी भूमी म्हणून [[माहूर]]चे स्थान अंत्यविधी साठी निवडले. त्यावेळेस रेणुका सती गेली. परशुरामास आईची खूप आठवण येउ लागली. त्यावेळेस आकाशवाणी झाली की तुझी आई भूमीतून वर येऊन तुला दर्शन देईल, पण तू मागे पाहू नकोस. मात्र काही वेळाने परशुरामाने मागे पाहिले तेव्हा रेणुकेचे फक्त डोके जमिनीतून बाहेर आले होते; बाकी भाग जमिनीतच राहिला. या डोक्यास (शिरास) 'तांदळा' म्हणतात. [[File:Savadatti Renuka temple.JPG|thumb|right|200px|यल्लाम्मागुडी, सौंदत्ती, उत्तर कर्नाटक येथील रेणुका मंदिर ]] रेणुकामातेचा उल्लेख [[महाभारत]], [[हरिवंश]] आणि [[भागवत पुराण| भागवत पुराणात]] आढळतो. रेणु राजाने शांती आणि उत्तम आरोग्यासाठी यज्ञ केला. यज्ञाच्या अग्नीतून रेणुका देवीचा जन्म झाला. रेणुका लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी, चपळ आणि लाघवी होती. वयाच्या आठव्या वर्षी [[अगस्त्य|अगस्ती ऋषींनी]] रेणु राजाला रेणुकेचा विवाह [[जमदग्नी|जमदग्नींबरोबर]] करण्याचे सुचवले. जमदग्नी हे रुचिक मुनी आणि सत्यवती यांचे पुत्र होते; खडतर तप करून त्यांनी देवांचे आशीर्वाद संपादन केले होते. लग्न झाल्यावर रेणुका आणि जमदग्नी मुनी सध्याच्या [[बेळगाव]] जिल्ह्याच्या सौंदत्ती भागात असलेल्या रामशृंग पर्वतराजीमध्ये राहत होते. रेणुका जमदग्नी मुनींना पूजाअर्चेत मदत करत असे. रेणुका दररोज भल्या पहाटे उठून [[मलप्रभा नदी|मलप्रभा नदीवर]] स्नानासाठी जात असे. ती हा नित्यक्रम अतिशय निग्रहाने करत असे. ती किनाऱ्यावरील वाळूचे मडके बनवत असे आणि जमदग्नींसाठी त्यात पाणी भरून आणत असे. पाणी मडक्यात भरल्यावर तिथे असलेल्या सापाचे वाटोळे ती आपल्या डोक्यावर ठेवून त्यावर ती मडके ठेवून ती घरी जात असे. जमदग्नी मुनी तिने आणलेल्या मलप्रभा नदीच्या पाण्याने शुचिर्भूत होऊन धार्मिक कर्मे करत असत. (रेणुका शब्दाचा संस्कृत अर्थ वाळूचे अत्यंत लहान कण असा आहे.) एक दिवशी रेणुका नदीवर गेली असताना तिने काही [[गंधर्व]] युगुलांना जलक्रीडा करताना पाहिले आणि नकळतच तिचे चित्त चंचल झाले. आपणही आपल्या पतीसोबत जलक्रीडा करावी अशी इच्छा तिच्या मनी उपजली आणि ती त्या स्वप्नात रममाण झाली. जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिला झाल्या प्रकाराचा पश्चाताप केला. बराच उशीर झाल्याने तिने पटपट आंघोळ आटपली आणि वाळूचे मडके बनवण्याचा प्रयत्न करू लागली. चित्त ढळल्यामुळे ती मडके बनवूच शकली नाही. सापाला पकडण्याचा प्रयत्न करताच साप देखील अदृश्य झाला. निराश होऊन रेणुका रिकाम्याहाती जेव्हा आश्रमात परत आली, तेव्हा जमदग्नी प्रचंड चिडले आणि त्यांनी तिला दूर जाण्यास सांगितले. पतिशापाने विवश झालेली रेणुका पूर्वेकडे निघून गेली, आणि एका निबिड अरण्यात तप करू लागली. तिथे ती संत एकनाथ आणि जोगीनाथ यांना भेटली, तिने त्यांना सर्व झालेला प्रकार सांगितला आणि आपल्या पतीचा राग कमी करण्याचा मार्ग सुचविण्याचे सांगितले.{{संदर्भ हवा}} त्यांनी आधी रेणुका मातेला शांत केले आणि एक मार्ग सुचवला. त्यांनी तिला शुद्धीकरणासाठी नजीकच्या तलावात स्नान करण्याचे सांगितले आणि मग त्यांनी दिलेल्या शिवलिंगाची पूजा करण्यास सांगितले. त्यानंतर जवळपासच्या गावात जाऊन घरोघर फिरून जोगवा मागण्यास सांगितले. जोगव्यात मिळालेले अर्धे तांदूळ संतांना दान करायला सांगितले आणि उरलेल्या अर्ध्या तांदुळामध्ये गूळ घालून प्रसाद बनवण्याचे सांगितले. असा नित्यक्रम जर तीन दिवस श्रद्धेने केला तर चौथ्या दिवशी पतीची भेट होईल. त्यानंतरही जमदग्नींचा राग पूर्णपणे मावळेल असे वाटत नाही; लौकरच तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ येणार आहे, असे सुचवले. पण हा काही काळ लोटल्यावर तुझे नाव अमर होईल, तुझ्या पतीसमवेत तुझी अखंड पूजा होत राहील, असे म्हणून ते अदृश्य झाले. रेणुका देवीने अत्यंत निग्रहाने शिवलिंगाची पूजा केली आणि चौथ्या दिवशी ती आपल्या पतीस भेटण्यास गेली. रेणुका देवींना पाच पुत्र होते. वसु, विश्वावसु, रुमण्वत्‌(बृहत्भानु/मरुत्वत्‌), सुषेण(बृहत्कर्मन्‌) आणि रंभद्रा. रंभद्रा हा सर्वात कनिष्ट आणि सर्वात आवडीचा पुत्र होता. भगवान शंकर आणि पार्वतीचा वरदहस्त लाभलेला रंभद्रा हाच [[परशुराम]] म्हणून ओळखला जातो. जमदग्नींचा राग अजून मावळला नव्हता. त्यांनी आपल्या चार ज्येष्ठ पुत्रांना आपल्या आईला शिक्षा करण्याचे सांगितले. चारही पुत्रांनी ती आज्ञा पाळली नाही. जमदग्नी ऋषींनी रागाने चारही पुत्रांचे भस्म केले. ते पाहून रेणुका देवी रडू लागल्या, तितक्यात परशुराम तिथे आले. जमदग्नींचा राग तरीही शांत झाला नव्हता, त्यांनी परशुरामाला घडलेला प्रकार सांगितला आणि आपल्या आईचा शिरच्छेद करण्याचे फर्मावले. परशुरामाने थोडा विचार केला, आपल्या वडिलांचा राग लक्षात घेऊन त्यांनी कुऱ्हाडीने आपल्या मातेचा शिरच्छेद केला. ते पाहून जमदग्नींनी परशुरामाला वर मागायला सांगितले तेव्हा परशुरामांनी दोन वर मागितले एक आपल्या आई आणि भावांचे प्राण परत मागितले. आणि दुसरी आपण आपला राग कायमचा विसरून जावे. रेणुका मातेच्या आत्म्याची अनेक रूपे झाली आणि ती सर्वत्र पसरली, शिवाय रेणुका माता पुन्हा जिवंत झाली. हा चमत्कार पाहून सर्व रेणुका मातेचे भक्त झाले. == येल्लम्मा== रेणुका आणि येल्लम्मा ही दोन्ही एकाच देवीची दोन नावे आहेत. एका दंतकथेनुसार परशुराम जेव्हा आपल्या आईचा शिरच्छेद करण्यासाठी तिच्यामागे धावत गेला, तेव्हा रेणुका एका दलित वस्तीमध्ये शिरली. परशुरामाने रेणुका देवीला शोधून काढले आणि तिचा शिरच्छेद केला, तसेच रेणुका देवीचा प्राण वाचवण्यासाठी मधे आलेल्या दलित महिलेचेही शिर धडावेगळे केले. जमदग्नींच्या आशीर्वादाने रेणुका देवीला पुनर्जीवित करताना चुकीने दलित महिलेचे शिर रेणुकामातेच्या शरीरावर लावले गेले आणि दलित महिलेच्या शरिरावर रेणुका देवीचे मस्तक ठेवले गेले. दलित महिलेचे शीर लाभलेल्या रेणुकाला जमदग्मींनी पत्नी म्हणून स्वीकारले आणि रेणुकेचे मस्तक लाभलेल्या दलित महिलेला दलित समाजात येल्लम्मा देवी म्हणून पुजले जाऊ लागले. '''रेणुकादेवी ([[माहूर]])''' [[चित्र:Renukadevi Mahur1.JPG|right|thumb|200px|रेणुकामातेचा तांदळा]] हा मुखवटा सुमारे ५ फूट उंच असून ४ फूट रुंद आहे.तेथील बैठकीवर सिंह हे देवीचे वाहन कोरले आहे. गाभाऱ्यास [[चांदी|चांदीचा]] पत्रा मढविला आहे.या मंदिरामागे [[परशुराम|परशुरामाचे]] मंदिर आहे. ==कालसापेक्षता== परशुरामाचा जन्म त्रेता युगा पासूनचा आहे. त्रेता युगा नंतर द्वापाऱ्युग. द्वापार युगा नंतर कलियुग आले. भगवान श्रीकृष्णाच्या मृत्यू नंतर कलियुगाचा जन्म झाला म्हणजेच या गोष्टीस जवळपास पाच हजार वर्षे झाली त्यामुळे भगवान परशुराम हे त्रेतायुग म्हणजेच राम जन्म च्या आधीपासून आहेत व आता चिरंजीव आहेत. ==हेही पाहा== * [[माहूर]] * [[त्रयोदशगुणी विडा]] [[वर्ग:नांदेड जिल्हा]] [[वर्ग:हिंदू मंदिरे]] [[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]] [[वर्ग:हिंदू दैवते]] ls2c8ca1is3zf6mr50xvfoo90srhjcc 2142196 2142193 2022-08-01T06:18:23Z Aairenuka956 146982 /* रेणुका देवी अवतार */ wikitext text/x-wiki प्राचीन भारतातील सम्राट प्रसेनजित यांची राजकन्या देवी '''रेणुका'''/ येल्लुआई/ येल्लम्मा,( [[कन्नड]]: ಶ್ರೀ ಎಲ್ಲಮ್ಮ ರೇಣುಕಾ, [[तेलुगू]]: శ్రీ రేణుక/ ఎల్లమ్మ) ही पतितांची देवी म्हणून पूजली जाते. ग्रामीण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात देवीचे उपासक आढळतात. महाराष्ट्रात माहूरगडाव्यतिरिक्त दैत्यसंहारासाठी व भक्तकल्याणासाठी रेणुकामाता [[यमाई]], एकविरा, मोहटा,पद्माक्षी रेणुका अशा नानाविविध अवतारांत प्रकट झाली. भक्त तिला "साऱ्या जगाची आई" अर्थात "जगदंबा" मानतात. यल्लम्मा देवी हे [[काली (देवता)|काली]]चेच रूप मानले जाते. यल्लम्मा देवीचा एक हात अहंपणाचा नाश करणारा आणि दुसरा हात हा भक्तांवर वरदहस्त दाखवणारा आहे. यल्लम्मा देवीची दक्षिण भारतात मुख्यत्वे पूजा होते आणि तिथे ती महाकाली, जोगम्मा, सोमालम्मा, गुंड्डम्मा, पोचम्मा, मायसम्मा, जगदम्बिका, होलियम्मा, रेणुकामाता, येल्लम्मा, मरिअम्मा आणि रेणुका देवी अशा विविध नावांनी ओळखली जाते. खाली चित्रात दाखविलेले मंदिर हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[नांदेड जिल्हा|नांदेड जिल्ह्यातील]] [[माहूर]] या आदिवासीबहुल भागातील गावाजवळील माहूरगडावर आहे. '''रेणुका''' ही प्राचीन भारतातील सम्राट प्रसेनजित नावाच्या राजाची राजकन्या, आणि जमदग्नी ऋषीची पत्‍नी होती. या जोडप्याला पाच मुलगे होते, त्यांतला एक [[परशुराम]] होता. == रेणुका देवी अवतार == १. श्री यल्लम्मा देवी, सौंदत्ती २. [[यमाई देवी मंदिर, औंध|श्री यमाई देवी, औंध(मुळपीठ)]] ३. श्री एकविरा देवी, कार्ले ४. श्री अंबामाता देवी, अमरावती ५. श्री मोहटा देवी, मोहटा ६. श्री पद्माक्षी रेणुका, कावाडे(अलीबाग), ( one of the 108 Shakti peeth,[[bhagwati]]) ==आख्यायिका== [[शिव|शिवाची]] पत्नी [[पार्वती]] ने कुब्ज देशाच्या रेणु नावाच्या राजाच्या घरी जन्म घेतला. रेणूची मुलगी ती रेणुका असे तिचे नाव झाले. [[शंकर|शंकराचे]] अवतार असलेल्या [[जमदग्नी]]समवेत तिचे लग्न झाले. त्यांचे [[आश्रम|आश्रमात]] [[कामधेनू]] गाय होती. त्या ठिकाणचा राजा सहस्रार्जुनाला ही गाय आपल्याकडे असावी असे वाटू लागले. जमदग्नी ऋषींनी त्याची मागणी अमान्य केली. त्याने जमदग्नींचा पुत्र [[परशुराम]] हा आश्रमात नाही असे बघून आश्रमावर हल्ला केला व जमदग्नींना ठार मारले. परशुरामाने कोरी भूमी म्हणून [[माहूर]]चे स्थान अंत्यविधी साठी निवडले. त्यावेळेस रेणुका सती गेली. परशुरामास आईची खूप आठवण येउ लागली. त्यावेळेस आकाशवाणी झाली की तुझी आई भूमीतून वर येऊन तुला दर्शन देईल, पण तू मागे पाहू नकोस. मात्र काही वेळाने परशुरामाने मागे पाहिले तेव्हा रेणुकेचे फक्त डोके जमिनीतून बाहेर आले होते; बाकी भाग जमिनीतच राहिला. या डोक्यास (शिरास) 'तांदळा' म्हणतात. [[File:Savadatti Renuka temple.JPG|thumb|right|200px|यल्लाम्मागुडी, सौंदत्ती, उत्तर कर्नाटक येथील रेणुका मंदिर ]] रेणुकामातेचा उल्लेख [[महाभारत]], [[हरिवंश]] आणि [[भागवत पुराण| भागवत पुराणात]] आढळतो. रेणु राजाने शांती आणि उत्तम आरोग्यासाठी यज्ञ केला. यज्ञाच्या अग्नीतून रेणुका देवीचा जन्म झाला. रेणुका लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी, चपळ आणि लाघवी होती. वयाच्या आठव्या वर्षी [[अगस्त्य|अगस्ती ऋषींनी]] रेणु राजाला रेणुकेचा विवाह [[जमदग्नी|जमदग्नींबरोबर]] करण्याचे सुचवले. जमदग्नी हे रुचिक मुनी आणि सत्यवती यांचे पुत्र होते; खडतर तप करून त्यांनी देवांचे आशीर्वाद संपादन केले होते. लग्न झाल्यावर रेणुका आणि जमदग्नी मुनी सध्याच्या [[बेळगाव]] जिल्ह्याच्या सौंदत्ती भागात असलेल्या रामशृंग पर्वतराजीमध्ये राहत होते. रेणुका जमदग्नी मुनींना पूजाअर्चेत मदत करत असे. रेणुका दररोज भल्या पहाटे उठून [[मलप्रभा नदी|मलप्रभा नदीवर]] स्नानासाठी जात असे. ती हा नित्यक्रम अतिशय निग्रहाने करत असे. ती किनाऱ्यावरील वाळूचे मडके बनवत असे आणि जमदग्नींसाठी त्यात पाणी भरून आणत असे. पाणी मडक्यात भरल्यावर तिथे असलेल्या सापाचे वाटोळे ती आपल्या डोक्यावर ठेवून त्यावर ती मडके ठेवून ती घरी जात असे. जमदग्नी मुनी तिने आणलेल्या मलप्रभा नदीच्या पाण्याने शुचिर्भूत होऊन धार्मिक कर्मे करत असत. (रेणुका शब्दाचा संस्कृत अर्थ वाळूचे अत्यंत लहान कण असा आहे.) एक दिवशी रेणुका नदीवर गेली असताना तिने काही [[गंधर्व]] युगुलांना जलक्रीडा करताना पाहिले आणि नकळतच तिचे चित्त चंचल झाले. आपणही आपल्या पतीसोबत जलक्रीडा करावी अशी इच्छा तिच्या मनी उपजली आणि ती त्या स्वप्नात रममाण झाली. जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिला झाल्या प्रकाराचा पश्चाताप केला. बराच उशीर झाल्याने तिने पटपट आंघोळ आटपली आणि वाळूचे मडके बनवण्याचा प्रयत्न करू लागली. चित्त ढळल्यामुळे ती मडके बनवूच शकली नाही. सापाला पकडण्याचा प्रयत्न करताच साप देखील अदृश्य झाला. निराश होऊन रेणुका रिकाम्याहाती जेव्हा आश्रमात परत आली, तेव्हा जमदग्नी प्रचंड चिडले आणि त्यांनी तिला दूर जाण्यास सांगितले. पतिशापाने विवश झालेली रेणुका पूर्वेकडे निघून गेली, आणि एका निबिड अरण्यात तप करू लागली. तिथे ती संत एकनाथ आणि जोगीनाथ यांना भेटली, तिने त्यांना सर्व झालेला प्रकार सांगितला आणि आपल्या पतीचा राग कमी करण्याचा मार्ग सुचविण्याचे सांगितले.{{संदर्भ हवा}} त्यांनी आधी रेणुका मातेला शांत केले आणि एक मार्ग सुचवला. त्यांनी तिला शुद्धीकरणासाठी नजीकच्या तलावात स्नान करण्याचे सांगितले आणि मग त्यांनी दिलेल्या शिवलिंगाची पूजा करण्यास सांगितले. त्यानंतर जवळपासच्या गावात जाऊन घरोघर फिरून जोगवा मागण्यास सांगितले. जोगव्यात मिळालेले अर्धे तांदूळ संतांना दान करायला सांगितले आणि उरलेल्या अर्ध्या तांदुळामध्ये गूळ घालून प्रसाद बनवण्याचे सांगितले. असा नित्यक्रम जर तीन दिवस श्रद्धेने केला तर चौथ्या दिवशी पतीची भेट होईल. त्यानंतरही जमदग्नींचा राग पूर्णपणे मावळेल असे वाटत नाही; लौकरच तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ येणार आहे, असे सुचवले. पण हा काही काळ लोटल्यावर तुझे नाव अमर होईल, तुझ्या पतीसमवेत तुझी अखंड पूजा होत राहील, असे म्हणून ते अदृश्य झाले. रेणुका देवीने अत्यंत निग्रहाने शिवलिंगाची पूजा केली आणि चौथ्या दिवशी ती आपल्या पतीस भेटण्यास गेली. रेणुका देवींना पाच पुत्र होते. वसु, विश्वावसु, रुमण्वत्‌(बृहत्भानु/मरुत्वत्‌), सुषेण(बृहत्कर्मन्‌) आणि रंभद्रा. रंभद्रा हा सर्वात कनिष्ट आणि सर्वात आवडीचा पुत्र होता. भगवान शंकर आणि पार्वतीचा वरदहस्त लाभलेला रंभद्रा हाच [[परशुराम]] म्हणून ओळखला जातो. जमदग्नींचा राग अजून मावळला नव्हता. त्यांनी आपल्या चार ज्येष्ठ पुत्रांना आपल्या आईला शिक्षा करण्याचे सांगितले. चारही पुत्रांनी ती आज्ञा पाळली नाही. जमदग्नी ऋषींनी रागाने चारही पुत्रांचे भस्म केले. ते पाहून रेणुका देवी रडू लागल्या, तितक्यात परशुराम तिथे आले. जमदग्नींचा राग तरीही शांत झाला नव्हता, त्यांनी परशुरामाला घडलेला प्रकार सांगितला आणि आपल्या आईचा शिरच्छेद करण्याचे फर्मावले. परशुरामाने थोडा विचार केला, आपल्या वडिलांचा राग लक्षात घेऊन त्यांनी कुऱ्हाडीने आपल्या मातेचा शिरच्छेद केला. ते पाहून जमदग्नींनी परशुरामाला वर मागायला सांगितले तेव्हा परशुरामांनी दोन वर मागितले एक आपल्या आई आणि भावांचे प्राण परत मागितले. आणि दुसरी आपण आपला राग कायमचा विसरून जावे. रेणुका मातेच्या आत्म्याची अनेक रूपे झाली आणि ती सर्वत्र पसरली, शिवाय रेणुका माता पुन्हा जिवंत झाली. हा चमत्कार पाहून सर्व रेणुका मातेचे भक्त झाले. == येल्लम्मा== रेणुका आणि येल्लम्मा ही दोन्ही एकाच देवीची दोन नावे आहेत. एका दंतकथेनुसार परशुराम जेव्हा आपल्या आईचा शिरच्छेद करण्यासाठी तिच्यामागे धावत गेला, तेव्हा रेणुका एका दलित वस्तीमध्ये शिरली. परशुरामाने रेणुका देवीला शोधून काढले आणि तिचा शिरच्छेद केला, तसेच रेणुका देवीचा प्राण वाचवण्यासाठी मधे आलेल्या दलित महिलेचेही शिर धडावेगळे केले. जमदग्नींच्या आशीर्वादाने रेणुका देवीला पुनर्जीवित करताना चुकीने दलित महिलेचे शिर रेणुकामातेच्या शरीरावर लावले गेले आणि दलित महिलेच्या शरिरावर रेणुका देवीचे मस्तक ठेवले गेले. दलित महिलेचे शीर लाभलेल्या रेणुकाला जमदग्मींनी पत्नी म्हणून स्वीकारले आणि रेणुकेचे मस्तक लाभलेल्या दलित महिलेला दलित समाजात येल्लम्मा देवी म्हणून पुजले जाऊ लागले. '''रेणुकादेवी ([[माहूर]])''' [[चित्र:Renukadevi Mahur1.JPG|right|thumb|200px|रेणुकामातेचा तांदळा]] हा मुखवटा सुमारे ५ फूट उंच असून ४ फूट रुंद आहे.तेथील बैठकीवर सिंह हे देवीचे वाहन कोरले आहे. गाभाऱ्यास [[चांदी|चांदीचा]] पत्रा मढविला आहे.या मंदिरामागे [[परशुराम|परशुरामाचे]] मंदिर आहे. ==कालसापेक्षता== परशुरामाचा जन्म त्रेता युगा पासूनचा आहे. त्रेता युगा नंतर द्वापाऱ्युग. द्वापार युगा नंतर कलियुग आले. भगवान श्रीकृष्णाच्या मृत्यू नंतर कलियुगाचा जन्म झाला म्हणजेच या गोष्टीस जवळपास पाच हजार वर्षे झाली त्यामुळे भगवान परशुराम हे त्रेतायुग म्हणजेच राम जन्म च्या आधीपासून आहेत व आता चिरंजीव आहेत. ==हेही पाहा== * [[माहूर]] * [[त्रयोदशगुणी विडा]] [[वर्ग:नांदेड जिल्हा]] [[वर्ग:हिंदू मंदिरे]] [[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]] [[वर्ग:हिंदू दैवते]] i0nakskbcef6lkbc43hodvp4uov1oc9 इशा 0 82764 2142197 750470 2022-08-01T06:19:12Z Khirid Harshad 138639 असलेला लेख wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[नमाज]] fww3t7uyx6p9y7abwypehibpd7oepfo स्टॅन्ले हेन्री प्रेटर 0 83250 2142013 2091738 2022-07-31T16:23:31Z अभय नातू 206 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले wikitext text/x-wiki '''{{लेखनाव}}''' ([[मार्च १२]], [[इ.स. १८९०]] - [[ऑक्टोबर १२]], [[इ.स. १९६०]]) हे अँग्लो इंडियन समाजाचे ब्रिटिश निसर्गवादी होते. ते [[मुंबई]]च्या [[बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी]] आणि [[छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय|प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय]] या दोन संस्थांचे अभिरक्षक, अर्थात क्युरेटर, होते. या दोन्ही संस्थांवर ते सुमारे २५ वर्षे कार्यरत होते. प्रेटर यांनी सस्तनी प्राण्यांवर लिहिलेले '''द बुक ऑफ इंडियन एनिमल्स''' (१९४८) हे पुस्तक विशेष गाजले. प्रेटर यांचा जन्म दक्षिण भारतातील [[निलगिरी पर्वतरांग|निलगिरीचा]]. त्यांचे वडील विल्यम प्रेटर [[कॉफी]]चे उत्पादक होते. लहानपणापासून {{लेखनाव}} यांना निसर्गाची आवड होती. प्रेटर यांचे शिक्षण मुंबईच्या सेंट मेरी शाळेत झाले आणि [[सह्याद्री]] डोंगर रांगांमध्ये त्यांनी निसर्ग विषयाचा अभ्यास केला. [[इ.स. १९०७]] मध्ये प्रेटर यांनी [[बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी|बी.एन.एच.एस.]] सदस्यत्व स्वीकारले. १९११- ते १९२३ या काळात संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणात त्यांनी भाग घेतला आणि निसर्ग विषयाच्या त्यांच्या ज्ञानात भर पडली. [[इ.स. १९२३]] मध्ये प्रेटर बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय या दोन्ही संस्थांचे अभिरक्षक पद स्वीकारले आणि पुढील २५ वर्षे ते या पदावर कार्यरत होते. त्यांनी त्याच काळात [[इंग्लंड]] आणि [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] जाऊन प्राण्यांवर शास्त्रोक्त अभ्यास केला. त्यापुढील काळात बी.एन.एच.एस. द्वारे प्रकाशन होणाऱ्या जर्नल ऑफ बी.एन.एच.एस.चे मुख्य संपादक पद त्यांनी सांभाळले. या नियतकालिकेत त्यांनी लिहिलेल्या लेखांचे जगभर कौतुक झाले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही काळाने प्रेटर यांनी भारत सोडून इंग्लंड मध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. [[इ.स. १९६०]] साली दीर्घ आजारपणानंतर {{लेखनाव}} यांचे तेथेच निधन झाले. {{DEFAULTSORT:प्रेटर,स्टॅन्ले हेन्री}} [[वर्ग:भारतीय व्यक्ती]] [[वर्ग:इ.स. १८९० मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९६० मधील मृत्यू]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] gvfogkvvz7qr2p466ep35ng5whzedcc चर्चा:श्रीमाननारायण धर्मनारायण अग्रवाल 1 86476 2142174 631607 2022-08-01T05:53:41Z Khirid Harshad 138639 या पानावरील सगळा मजकूर काढला wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 विंडोज लाइव्ह 0 88143 2142073 1953887 2022-08-01T04:17:11Z अभय नातू 206 असलेला लेख wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[माय विंडोज फोन]] 1z79s8lv2kucwz8wxvc2qnqr3zhdwrk माय विंडोज फोन 0 88162 2142072 1597501 2022-08-01T04:16:35Z अभय नातू 206 पहिले वाक्य wikitext text/x-wiki '''माय विंडोज फोन''' (पूर्वीची '''विंडोज फोन लाइव''') ही [[विंडोज फोन]] प्रकारच्या भ्रमणध्वनींसाठी [[मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन|मायक्रोसॉफ्ट]]ने पुरवलेली सुविधा होती. ही सुविधा फोनवरील माहिती इतरत्र साठवून ठेवीत असे. {{साचा:विंडोज लाइव्ह}} qylofk3ktrnmcokxkfqvd72gatww7q5 2142074 2142072 2022-08-01T04:17:47Z अभय नातू 206 इतरत्र सापडलेला मजकूर wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''माय विंडोज फोन''' (पूर्वीची '''विंडोज फोन लाइव''') ही [[विंडोज फोन]] प्रकारच्या भ्रमणध्वनींसाठी [[मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन|मायक्रोसॉफ्ट]]ने पुरवलेली सुविधा होती. ही सुविधा फोनवरील माहिती इतरत्र साठवून ठेवीत असे. {{विस्तार}} {{विंडोज लाइव्ह}} [[वर्ग:मायक्रोसॉफ्ट विंडोज]] gwzi2mjkjio0dhpncbr4pf0p4muke9w साचा:वेस्ट इंडीज संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११ 10 89546 2141945 2017688 2022-07-31T12:34:10Z 103.60.175.14 wikitext text/x-wiki {{National squad | name = वेस्ट इंडीज संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११ | bg = #79001F | fg = #FCED00 | bordercolor = #FCED00 | flag = Flag of West Indies.svg | country = वेस्ट इंडीज | countryen = West Indies | templatename = {{Tnavbar|वेस्ट इंडीज संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११|mini=1}} | team link = वेस्ट इंडीज क्रिकेट | comp link = क्रिकेट विश्वचषक, २०११ | comp = क्रिकेट विश्वचषक, २०११ | list= {{football squad2 player|no=१|name=[[डॅरेन सॅमी]](ना.)}}{{football squad2 player|no=३|name=[[डेव्हॉन थॉमस]]}}{{football squad2 player|no=१५|name=[[कर्क एडवर्ड्‌ज]]}}{{football squad2 player|no=९|name=[[सुलेमान बेन]]}}{{football squad2 player|no=१५|name=[[देवेंद्र बिशू]]}}{{football squad2 player|no=४|name=[[डॅरेन ब्राव्हो]]}}{{football squad2 player|no=१४|name=[[शिवनारायण चंदरपॉल]]}}{{football squad2 player|no=२|name=[[क्रिस गेल]]}}{{football squad2 player|no=१०|name=[[निकिता मिलर]]}}{{football squad2 player|no=५|name=[[कीरॉन पोलार्ड]]}}{{football squad2 player|no=१२|name=[[रवी रामपॉल]]}}{{football squad2 player|no=१३|name=[[केमार रोच]]}}{{football squad2 player|no=११|name=[[आंद्रे रसेल]]}}{{football squad2 player|no=६|name=[[रामनरेश सरवण]]}}{{football squad2 player|no=७|name=[[डेव्हन स्मिथ]]}}{{cricket squad2 coach|name=[[ऑटिस गिब्सन]]}} | note = जखमी [[कार्ल्टन बॉ]], [[एड्रियन बरत]], [[ड्वेन ब्राव्हो]] यांच्या जागी संघात [[डेव्हॉन थॉमस]], [[कर्क एडवर्ड्‌ज]], [[देवेंद्र बिशू]] ह्यांना स्थान मिळाले. }}<noinclude> [[Category:संघ साचे क्रिकेट विश्वचषक, २०११]] </noinclude> sr1i92p97v2zo3a4kesah4wf3gr02gs श्रीलंका क्रिकेट संघावरील दहशतवादी हल्ला, २००९ 0 92886 2142084 1249942 2022-08-01T04:44:20Z अभय नातू 206 माहिती wikitext text/x-wiki [[श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २००९|२००९ साली पाकिस्तानच्या दौऱ्यावर]] असताना [[लाहोर]] शहरात '''[[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका क्रिकेट संघावर]] दहशतवाद्यांनी प्राणघातक हल्ला''' केला होता. या हल्ल्यात सहा पाकिस्तानी पोलीस, बस चालक आणि दोन इतर व्यक्ती मृत्यू पावल्या. {{विस्तार}} [[वर्ग:दहशतवाद]] [[वर्ग:लाहोर]] [[वर्ग:श्रीलंका क्रिकेट]] poxbwwjvsblqclm0swt9rgderkvmbnx बेल्हे 0 93226 2142037 2140940 2022-07-31T23:23:15Z Katyare 1186 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार= गाव |इतर_नाव= बेल्हे | स्थानिक_नाव ='''बेल्हे''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = 19.116542 | रेखांश = 74.172490 | उंची =676 | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर= जुन्नर | जिल्हा = [[पुणे जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी,हिंदी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = 2021 | लोकसंख्या_एकूण = 12658 | लोकसंख्या_घनता =730 |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =1476 | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = 02132 | पिन कोड = 412410 | आरटीओ_कोड = एमएच/14 |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ =मराठी ,हिंदी , उर्दू,मारवाडी , कन्नड | तळटिपा =}} '''बेल्हे''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] कल्याण- अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ व राष्ट्रीय महामार्ग ७६१ बेल्हे- शिरूर वरील छोटे शहर आहे . बेल्हे जनावरांचा बाजार महाराष्ट्रात क्रमांक एकवर आहे . ==पार्श्वभूमी== [[चित्र:पशूबाजारपेठ.jpg|अल्ट=बेल्हे पशू बाजारपेठ|इवलेसे|बेल्हे पशू बाजारपेठ]]'''बेल्हे''' [[जुन्नर तालुका|जुन्नर तालुक्यातील]]<nowiki/>राज्यात पशू बाजारपेठ, बैल बाजार, जनावरांचा बाजारसाठी विशेष प्रसिद्ध मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. अहमदनगर अन् पुणे जिल्हा सीमेवर वसलेलं असल्यामुळे नेहमी मोठया प्रमाणात बाजारपेठ सजलेली असते. दर सोमवारचा आठवडे बाजार म्हणजे स्थानिक लोकांसाठी मोठी यात्राच किंवा मेळा. या बाजाराला चारशे वर्षांची परंपरा लाभली आहे. शनिवार सुरू होणारा बाजार मंगळवारी संपत असे. परिसरातील गावातही बाजार होत आहेत त्यामुळे गर्दी तुलनेनं कमी असते पण प्रसिद्धी अजून तशीच आहे. शिवकाळातील कसबे बेल्हे म्हणून प्रसिद्ध होते. बेल्हे गावाला चारशे वर्ष जुनी आठवडे बाजार परंपरा लाभली आहे. गावात अनेक पुरातन वास्तू आहेत, "नवाबाचे गाव" असा राजकीय ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. ग्रामदैवत बेल्हेश्वर मंदिर, ग्रामदैवत मुक्ताई मातेचे भव्य ६५ फूट उंच विशाल व विविध रंगछटांमध्ये रंगकाम केलेलं मंदिर, बिल्वकेश्वर मंदिर, संत निळोबा यांनी स्थापन केलेले विठ्ठल मंदिर, बालेश्वर, पोलेश्वर शनी मंदिर, मारुती मंदिर, भैरवनाथ, संतरविदास मंदिर, जैन मंदिर, महावीर स्थानक, बौद्ध विहार, सारनाथ, दावलमलिकदर्गा, नियांमतशवली दर्गा, जनाबाई मठ आदी देवस्थान गावात आहेत. बेल्हे येथील सोमवारचा "बैलांचा बाजार" राज्यभरात क्रमांक एकवर आहे. सोमवारचा जनावरांचा बाजारही खूप प्रसिद्ध आहे. या बाजारामध्ये गाय, विविध जातीच्या म्हशी, बोकड, बैल, शेळी, गावरान कोंबड्या, अंडी, खेचर, घोडी, तसेच भुसार कडधान्य, मासे, सुकी मासळी, रोजच्या वापरातील गृह उपयोगी वस्तू, भाजीपाला, कपडे, शेतोपयोगी साहित्य, बियाणे, खते, मिठाई अशा विविध प्रकारच्या विविध विभागात बाजारपेठ सजलेली असते. बेल्हेश्वर विद्यामंदिर नावाची एक चांगली शाळा आहे. मॉडर्न इंग्लिश स्कूल, समर्थ गुरुकुल स्कूल, समर्थ शिक्षण संकुल येथे विविध अभियांत्रिकी, पॅरामेडिकल, पॉलिटेक्निक, iti, low, फार्मसी, असे उच्च अभ्यासक्रम शिकवले जातात व ती एक नामवंत संस्था आहे. सह्याद्री पॉलिटेक्निक नावाजलेले आहे. तमासगीर कै. दत्ता महाडीक पुणेकर याच गावचे. गावाला "तमासगीरांचे गाव" असेही म्हणतात. अतिशय जुनी हॉटेल पालाची हॉटेल आहेत. जी बाजारात येणाऱ्यांच्या जेवण्याच्या सोईसाठी पूर्वीपासून आहेत. मटण भाकरी, चिकन, मटकीची भाजी, पिठलं भाकरी, झुणका, मासवडीही प्रसिद्ध आहे. तसेच मिसळ, वडापावसाठी काही हॉटेल बेल्हेश्वर राज, विठू माउली, नंदाभौचा पेढा, भेळ, लाडू चिवडा, शेव ही प्रसिद्ध आहेत. [[राष्ट्रीय महामार्ग २२२|राष्ट्रीय महामार्ग 61]] कल्याण अहमदनगर परभणी नांदेड निर्मल जगदिलं बेल्हेतून जातो. राष्ट्रीय महामार्ग 761 बेल्हे शिरूर येथून सुरू होतो. राज्य महामार्ग क्रमांक 117 बेल्हे शिक्रापुर जेजुरी लोणंद सातारा हा जातो. राज्य महामार्ग क्रमांक 112 बेल्हे मंचर भीमाशंकर हा बेल्हे येथून सुरू होतो. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलांनुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत हिवाळा असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. ==लोकजीवन== कलाप्रेमी गाव: गणेश उत्सव, नवरात्र, दिवाळी, शिवजयंती, हनुमानजयंती, रामनवमी, महावीर जयंती, भीम जयंती, बुद्धपौर्णिमा, रमजान, मोहरम हे सण मोठ्या प्रमाणात साजरे होतात. खवय्यांची पहिली पसंत, मिसळ, वडापाव, मास वडी, पालातील चिकन मटण, बिर्याणी, शाकाहारी जेवण खाण्यासाठी अनेक नेहमीच रेलचेल असते . तमाशा कलावंत पारंपरिक पद्धतीने तमासगीर म्हणून ओळखले जातात. तमाशा कलावंत व तमाशा आश्रय देणारे गाव म्हणून बेल्हेची ओळख आहे. गावाला इतिहास खूप मोठा आहे. भिन्न जाती धर्माचे विविध क्षेत्रातली कलाकार लोक येथे गुण्यागोविंदाने राहत आलेत. शेकडो वर्षे जुना आठवडे बाजार हा इथले लोकजीवन किती पुढारलेले होते याची साक्ष देत आहे. पारंपरिक पद्धतीने सण, उत्सव साजरे केले जातात. हिंदू, मुस्लीम, जैन, बौद्ध लोक एकत्र येऊन रितीरिवाजानुसार आपले सण साजरे करतात. दांवल मलिक तीर्थक्षेत्र, नियामात शहावली, हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे. इथे दोन्हीं धर्मीय एकत्र पूजाविधी करतात. ==प्रेक्षणीय स्थळे== बेल्हे, महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन पुष्करणी व एक प्राचीन नगर. बेल्हे गावचा काही ताम्रपट व शिलालेख यात '''बाल्हेग्राम '''असा उल्लेख आढळतो, शिवकाळात व मोगल काळात बेल्हा व नंतर बेल्हे असा सोपा अपभ्रंश झाला! सदर पोस्टमधील फोटो त्या बेल्हे पुष्करणी तलावाचे आहेत. जिने प्राचीन कल्याण प्रतिष्ठान मार्गावरून प्रवास करणारे वाटसरू, देशीविदेशी व्यापारी, संतमहंत यांची एक हजारपेक्षा जास्त वर्ष तहान भागवली आहे. तिची आता अशी दयनीय अवस्था झाली. तिला स्वच्छ करून तिथली झाडेझुडपे काढून, ऊर्जित करणे गरजेचे आहे. तिच्या शेजारचे एक प्राचीन दगडी कुंड व मार्ग सध्या गाडले गेले आहेत. मोगल काळात येथील प्राचीन विष्णू मंदीर (स्वामीनारायण) पवित्र बिल्वकेश्वर मंदीर नष्ट करण्यात आली, परत गावकऱ्यांनी महादेव मंदिर उभारले ही! येथे मोठे चिंचबन आहे. बेल्हे ठाणे पार करून येथे मुक्काम करत व्यापारी गंतव्य स्थानाकडे जात असत. शिवकालातही बेल्हे कसबा होते (बाजारपेठ) शहरातील यादवकालीन भुईकोटातून येथील नवाबाने [[शिवनेरी]] व चाकण किल्ल्याची किल्लेदारी केली. गावला दोन वेशी होत. (कल्याण) पश्चिम वेस काही वर्षांपूर्वी पडली व पूर्ववेस या वेशीतून तेराव्या शतकात नेवासेहुन आळंदीकडे तीर्थाटन करणाऱ्या [[संत ज्ञानेश्वर]], मुक्ताई, सोपान, निवृत्ती, कालोबा, "वेद वदविलेला रेडा"यांनी प्रवेश केला होता. गावात मारुती मंदिराजवळ नामसंकीर्तन, समाज उपदेश करत. काही दिवस मुक्काम करून आळेरेडा समाधीकडे प्रवास केला. सतराव्या शतकात छत्रपती संभाजी राजेंनी १३ डिसेंबर १६८४ रोजी येथील भुईकोट किल्ल्यावर स्वारी केली होती; पूर्व वेशीतून प्रवेश करून पश्चिम (वेस) दरवाजातून बाहेर पडले होते. असा उल्लेख [[जयपूर]]हून त्याकाळी प्रसिद्ध होणाऱ्या अखबारात आहे. शिवकालीन निजामशाहीत जाणारा हा मार्ग असून येथून श्री छत्रपती शिवाजीमहाराजांनी अनेकदा प्रवास केला होता. अठराव्या शतकातील संत [[निळोबा]]राय यांची कन्या भागीरथी ही बेल्हे गावचे कुलकर्णी अण्णाजी दत्तो याची सून झाली. निळोबाराय व त्यांच्या वंशजांनी येथे एक सुबक नक्षीकाम केलेले विठ्ठल रूक्मिणी मंदिर बांधले आहे. येथे जवळच शिवकालीन सुबक अशी बारव आहे जी ग्रामपंचायतीतर्फे गाडण्यात आली. फोटोतील पुष्करणी ग्रामदैवत बिल्वकेश्वर मंदिरास समर्पित आहे. पुष्करणीला अठरा सुबक देवकोस्टके आहेत. ६०x५० फूट आकाराच्या विशाल पुष्करणीत नैसर्गिक जिवंत पवित्र जलस्रोत आहे. शिळेची झालेली झीज, वास्तूरचना, ठेवण, या अंदाजातून ही कल्याण प्रतिष्ठान मार्गावरील सर्वात पहिली बांधलेली पुष्करणी हीच असावी. हा आध्यात्मिक व प्राचीन ठेवा जपण्यासाठी जीर्णोद्धाराच्या कामासाठी जात धर्म बाजूला ठेवून नागरिक, सेवाभावी संस्था, तरुण मंडळांनी एकत्र येऊन श्रमदान व आर्थिक सहाय्य करून हे कार्य तडीस न्यावे ही विनंती; बेल्हे ग्रामपंचायतीतर्फे याठिकाणी असणारा तलाव पुन्हा बनवून बोटींग क्लब, बाग आदी सुविधा दिल्या तर यातून पर्यटन विकास होऊन रोजगार निर्मिती होईल. ऐतिहासिक बेल्हे शहर वैभवसंपन्न होईल. ==नागरी सुविधा== बेल्हे ग्रामपंचायत 1922 ला स्थापन झाली. बँक ऑफ इंडिया, pdcc बँक, शरद बँक, आदी बँका गावात आहेत. सरकारी दवाखाना, सरकारी पशुवैद्यकीय सेवा, अनेक शॉपिंग सेंटर, ग्रोसरी स्टोर आहेत. कृषी सेवा केंद्र, आठवडे बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती, गावात बेल्हेश्वर विद्यामंदिर शाळा आहे. समर्थ शिक्षण संकुल नावाजलेले आहे. येथे अभियांत्रिकी, वैद्यकीय, iti, law college, फार्मसी महाविद्यालय आहे. मॉडर्न इंग्लिश स्कूल, बेल्हे ही उत्तम इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. समर्थ गुरुकुल स्कूल, ही उच्च शिक्षण देणारी संस्थादेखील येथे आहे. प्राथमिक शिक्षणासाठी पाच शाळा आहेत. ==जवळपासची गावे== अहमदनगर, आलेफाटा, आळंदी, आळकुटी, ओझर, ओतूर, कल्याण, कोंबरवाडी, कोरठणखंडोबा, खेड, गुंजाळवाडी, गुळूंचवाडी, जुन्नर, टाकली, तांबेवडी, नारायणगाव, नाशिक, निमगाव, पारगाव, पारनेर, पुणे, बांगरवाडी, बोरी, मंगरुळ, मंचर, यादववाडी, रांजणगाव, रांधे, राजुरी, रानमळा, रेनवडी, लेण्याद्री, शिक्रापूर, शिरूर, साकोरी ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ #https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics #https://www.weather-atlas.com/en/india-climate [[वर्ग:जुन्नर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:पुणे जिल्ह्यातील गावे]] en4xltqm5voa0byi26nm0zr36gpijc7 2142038 2142037 2022-07-31T23:27:23Z Katyare 1186 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार= गाव |इतर_नाव= बेल्हे | स्थानिक_नाव ='''बेल्हे''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = 19.116542 | रेखांश = 74.172490 | उंची =676 | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर= जुन्नर | जिल्हा = [[पुणे जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी,हिंदी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = 2021 | लोकसंख्या_एकूण = 12658 | लोकसंख्या_घनता =730 |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =1476 | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = 02132 | पिन कोड = 412410 | आरटीओ_कोड = एमएच/14 |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ =मराठी ,हिंदी , उर्दू,मारवाडी , कन्नड | तळटिपा =}} '''बेल्हे''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] कल्याण- अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ व राष्ट्रीय महामार्ग ७६१ बेल्हे- शिरूर वरील छोटे शहर आहे . बेल्हे जनावरांचा बाजार महाराष्ट्रात क्रमांक एकवर आहे . ==पार्श्वभूमी== '''बेल्हे''' [[जुन्नर तालुका|जुन्नर तालुक्यातील]]<nowiki/>राज्यात बैल बाजार, जनावरांचा बाजारसाठी विशेष प्रसिद्ध मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. अहमदनगर अन् पुणे जिल्हा सीमेवर वसलेलं असल्यामुळे नेहमी मोठया प्रमाणात बाजारपेठ सजलेली असते. दर सोमवारचा आठवडे बाजार म्हणजे स्थानिक लोकांसाठी मोठी यात्राच किंवा मेळा. या बाजाराला चारशे वर्षांची परंपरा लाभली आहे. शनिवार सुरू होणारा बाजार मंगळवारी संपत असे. परिसरातील गावातही बाजार होत आहेत त्यामुळे गर्दी तुलनेनं कमी असते पण प्रसिद्धी अजून तशीच आहे. शिवकाळातील कसबे बेल्हे म्हणून प्रसिद्ध होते. बेल्हे गावाला चारशे वर्ष जुनी आठवडे बाजार परंपरा लाभली आहे. गावात अनेक पुरातन वास्तू आहेत, "नवाबाचे गाव" असा राजकीय ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. ग्रामदैवत बेल्हेश्वर मंदिर, ग्रामदैवत मुक्ताई मातेचे भव्य ६५ फूट उंच विशाल व विविध रंगछटांमध्ये रंगकाम केलेलं मंदिर, बिल्वकेश्वर मंदिर, संत निळोबा यांनी स्थापन केलेले विठ्ठल मंदिर, बालेश्वर, पोलेश्वर शनी मंदिर, मारुती मंदिर, भैरवनाथ, संतरविदास मंदिर, जैन मंदिर, महावीर स्थानक, बौद्ध विहार, सारनाथ, दावलमलिकदर्गा, नियांमतशवली दर्गा, जनाबाई मठ आदी देवस्थान गावात आहेत. बेल्हे येथील सोमवारचा "बैलांचा बाजार" राज्यभरात क्रमांक एकवर आहे. सोमवारचा जनावरांचा बाजारही खूप प्रसिद्ध आहे. या बाजारामध्ये गाय, विविध जातीच्या म्हशी, बोकड, बैल, शेळी, गावरान कोंबड्या, अंडी, खेचर, घोडी, तसेच भुसार कडधान्य, मासे, सुकी मासळी, रोजच्या वापरातील गृह उपयोगी वस्तू, भाजीपाला, कपडे, शेतोपयोगी साहित्य, बियाणे, खते, मिठाई अशा विविध प्रकारच्या विविध विभागात बाजारपेठ सजलेली असते. बेल्हेश्वर विद्यामंदिर नावाची एक चांगली शाळा आहे. मॉडर्न इंग्लिश स्कूल, समर्थ गुरुकुल स्कूल, समर्थ शिक्षण संकुल येथे विविध अभियांत्रिकी, पॅरामेडिकल, पॉलिटेक्निक, iti, low, फार्मसी, असे उच्च अभ्यासक्रम शिकवले जातात व ती एक नामवंत संस्था आहे. सह्याद्री पॉलिटेक्निक नावाजलेले आहे. तमासगीर कै. दत्ता महाडीक पुणेकर याच गावचे. गावाला "तमासगीरांचे गाव" असेही म्हणतात. अतिशय जुनी हॉटेल पालाची हॉटेल आहेत. जी बाजारात येणाऱ्यांच्या जेवण्याच्या सोईसाठी पूर्वीपासून आहेत. मटण भाकरी, चिकन, मटकीची भाजी, पिठलं भाकरी, झुणका, मासवडीही प्रसिद्ध आहे. तसेच मिसळ, वडापावसाठी काही हॉटेल बेल्हेश्वर राज, विठू माउली, नंदाभौचा पेढा, भेळ, लाडू चिवडा, शेव ही प्रसिद्ध आहेत. [[राष्ट्रीय महामार्ग २२२|राष्ट्रीय महामार्ग 61]] कल्याण अहमदनगर परभणी नांदेड निर्मल जगदिलं बेल्हेतून जातो. राष्ट्रीय महामार्ग 761 बेल्हे शिरूर येथून सुरू होतो. राज्य महामार्ग क्रमांक 117 बेल्हे शिक्रापुर जेजुरी लोणंद सातारा हा जातो. राज्य महामार्ग क्रमांक 112 बेल्हे मंचर भीमाशंकर हा बेल्हे येथून सुरू होतो. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलांनुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत हिवाळा असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. ==लोकजीवन== कलाप्रेमी गाव: गणेश उत्सव, नवरात्र, दिवाळी, शिवजयंती, हनुमानजयंती, रामनवमी, महावीर जयंती, भीम जयंती, बुद्धपौर्णिमा, रमजान, मोहरम हे सण मोठ्या प्रमाणात साजरे होतात. खवय्यांची पहिली पसंत, मिसळ, वडापाव, मास वडी, पालातील चिकन मटण, बिर्याणी, शाकाहारी जेवण खाण्यासाठी अनेक नेहमीच रेलचेल असते . तमाशा कलावंत पारंपरिक पद्धतीने तमासगीर म्हणून ओळखले जातात. तमाशा कलावंत व तमाशा आश्रय देणारे गाव म्हणून बेल्हेची ओळख आहे. गावाला इतिहास खूप मोठा आहे. भिन्न जाती धर्माचे विविध क्षेत्रातली कलाकार लोक येथे गुण्यागोविंदाने राहत आलेत. शेकडो वर्षे जुना आठवडे बाजार हा इथले लोकजीवन किती पुढारलेले होते याची साक्ष देत आहे. पारंपरिक पद्धतीने सण, उत्सव साजरे केले जातात. हिंदू, मुस्लीम, जैन, बौद्ध लोक एकत्र येऊन रितीरिवाजानुसार आपले सण साजरे करतात. दांवल मलिक तीर्थक्षेत्र, नियामात शहावली, हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे. इथे दोन्हीं धर्मीय एकत्र पूजाविधी करतात. ==प्रेक्षणीय स्थळे== बेल्हे, महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन पुष्करणी व एक प्राचीन नगर. बेल्हे गावचा काही ताम्रपट व शिलालेख यात '''बाल्हेग्राम '''असा उल्लेख आढळतो, शिवकाळात व मोगल काळात बेल्हा व नंतर बेल्हे असा सोपा अपभ्रंश झाला! सदर पोस्टमधील फोटो त्या बेल्हे पुष्करणी तलावाचे आहेत. जिने प्राचीन कल्याण प्रतिष्ठान मार्गावरून प्रवास करणारे वाटसरू, देशीविदेशी व्यापारी, संतमहंत यांची एक हजारपेक्षा जास्त वर्ष तहान भागवली आहे. तिची आता अशी दयनीय अवस्था झाली. तिला स्वच्छ करून तिथली झाडेझुडपे काढून, ऊर्जित करणे गरजेचे आहे. तिच्या शेजारचे एक प्राचीन दगडी कुंड व मार्ग सध्या गाडले गेले आहेत. मोगल काळात येथील प्राचीन विष्णू मंदीर (स्वामीनारायण) पवित्र बिल्वकेश्वर मंदीर नष्ट करण्यात आली, परत गावकऱ्यांनी महादेव मंदिर उभारले ही! येथे मोठे चिंचबन आहे. बेल्हे ठाणे पार करून येथे मुक्काम करत व्यापारी गंतव्य स्थानाकडे जात असत. शिवकालातही बेल्हे कसबा होते (बाजारपेठ) शहरातील यादवकालीन भुईकोटातून येथील नवाबाने [[शिवनेरी]] व चाकण किल्ल्याची किल्लेदारी केली. गावला दोन वेशी होत. (कल्याण) पश्चिम वेस काही वर्षांपूर्वी पडली व पूर्ववेस या वेशीतून तेराव्या शतकात नेवासेहुन आळंदीकडे तीर्थाटन करणाऱ्या [[संत ज्ञानेश्वर]], मुक्ताई, सोपान, निवृत्ती, कालोबा, "वेद वदविलेला रेडा"यांनी प्रवेश केला होता. गावात मारुती मंदिराजवळ नामसंकीर्तन, समाज उपदेश करत. काही दिवस मुक्काम करून आळेरेडा समाधीकडे प्रवास केला. सतराव्या शतकात छत्रपती संभाजी राजेंनी १३ डिसेंबर १६८४ रोजी येथील भुईकोट किल्ल्यावर स्वारी केली होती; पूर्व वेशीतून प्रवेश करून पश्चिम (वेस) दरवाजातून बाहेर पडले होते. असा उल्लेख [[जयपूर]]हून त्याकाळी प्रसिद्ध होणाऱ्या अखबारात आहे. शिवकालीन निजामशाहीत जाणारा हा मार्ग असून येथून श्री छत्रपती शिवाजीमहाराजांनी अनेकदा प्रवास केला होता. अठराव्या शतकातील संत [[निळोबा]]राय यांची कन्या भागीरथी ही बेल्हे गावचे कुलकर्णी अण्णाजी दत्तो याची सून झाली. निळोबाराय व त्यांच्या वंशजांनी येथे एक सुबक नक्षीकाम केलेले विठ्ठल रूक्मिणी मंदिर बांधले आहे. येथे जवळच शिवकालीन सुबक अशी बारव आहे जी ग्रामपंचायतीतर्फे गाडण्यात आली. फोटोतील पुष्करणी ग्रामदैवत बिल्वकेश्वर मंदिरास समर्पित आहे. पुष्करणीला अठरा सुबक देवकोस्टके आहेत. ६०x५० फूट आकाराच्या विशाल पुष्करणीत नैसर्गिक जिवंत पवित्र जलस्रोत आहे. शिळेची झालेली झीज, वास्तूरचना, ठेवण, या अंदाजातून ही कल्याण प्रतिष्ठान मार्गावरील सर्वात पहिली बांधलेली पुष्करणी हीच असावी. हा आध्यात्मिक व प्राचीन ठेवा जपण्यासाठी जीर्णोद्धाराच्या कामासाठी जात धर्म बाजूला ठेवून नागरिक, सेवाभावी संस्था, तरुण मंडळांनी एकत्र येऊन श्रमदान व आर्थिक सहाय्य करून हे कार्य तडीस न्यावे ही विनंती; बेल्हे ग्रामपंचायतीतर्फे याठिकाणी असणारा तलाव पुन्हा बनवून बोटींग क्लब, बाग आदी सुविधा दिल्या तर यातून पर्यटन विकास होऊन रोजगार निर्मिती होईल. ऐतिहासिक बेल्हे शहर वैभवसंपन्न होईल. ==नागरी सुविधा== बेल्हे ग्रामपंचायत 1922 ला स्थापन झाली. बँक ऑफ इंडिया, pdcc बँक, शरद बँक, आदी बँका गावात आहेत. सरकारी दवाखाना, सरकारी पशुवैद्यकीय सेवा, अनेक शॉपिंग सेंटर, ग्रोसरी स्टोर आहेत. कृषी सेवा केंद्र, आठवडे बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती, गावात बेल्हेश्वर विद्यामंदिर शाळा आहे. समर्थ शिक्षण संकुल नावाजलेले आहे. येथे अभियांत्रिकी, वैद्यकीय, iti, law college, फार्मसी महाविद्यालय आहे. मॉडर्न इंग्लिश स्कूल, बेल्हे ही उत्तम इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. समर्थ गुरुकुल स्कूल, ही उच्च शिक्षण देणारी संस्थादेखील येथे आहे. प्राथमिक शिक्षणासाठी पाच शाळा आहेत. ==जवळपासची गावे== अहमदनगर, आलेफाटा, आळंदी, आळकुटी, ओझर, ओतूर, कल्याण, कोंबरवाडी, कोरठणखंडोबा, खेड, गुंजाळवाडी, गुळूंचवाडी, जुन्नर, टाकली, तांबेवडी, नारायणगाव, नाशिक, निमगाव, पारगाव, पारनेर, पुणे, बांगरवाडी, बोरी, मंगरुळ, मंचर, यादववाडी, रांजणगाव, रांधे, राजुरी, रानमळा, रेनवडी, लेण्याद्री, शिक्रापूर, शिरूर, साकोरी ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ #https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics #https://www.weather-atlas.com/en/india-climate [[वर्ग:जुन्नर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:पुणे जिल्ह्यातील गावे]] [[वर्ग:पशू बाजारपेठ]] jdt5yio2w8bqfcugdzm7fwhibwt1m9h 2142243 2142038 2022-08-01T10:11:13Z Katyare 1186 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार= गाव |इतर_नाव= बेल्हे | स्थानिक_नाव ='''बेल्हे''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = 19.116542 | रेखांश = 74.172490 | उंची =676 | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर= जुन्नर | जिल्हा = [[पुणे जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी,हिंदी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = 2021 | लोकसंख्या_एकूण = 12658 | लोकसंख्या_घनता =730 |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =1476 | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = 02132 | पिन कोड = 412410 | आरटीओ_कोड = एमएच/14 |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ =मराठी ,हिंदी , उर्दू,मारवाडी , कन्नड | तळटिपा =}} '''बेल्हे''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] कल्याण- अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ व राष्ट्रीय महामार्ग ७६१ बेल्हे- शिरूर वरील छोटे शहर आहे . बेल्हे जनावरांचा बाजार महाराष्ट्रात क्रमांक एकवर आहे . ==पार्श्वभूमी== '''बेल्हे''' [[जुन्नर तालुका|जुन्नर तालुक्यातील]]<nowiki/>राज्यात बैल बाजार, जनावरांचा बाजारसाठी विशेष प्रसिद्ध मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. अहमदनगर अन् पुणे जिल्हा सीमेवर वसलेलं असल्यामुळे नेहमी मोठया प्रमाणात बाजारपेठ सजलेली असते. दर सोमवारचा आठवडे बाजार म्हणजे स्थानिक लोकांसाठी मोठी यात्राच किंवा मेळा. या बाजाराला चारशे वर्षांची परंपरा लाभली आहे. शनिवार सुरू होणारा बाजार मंगळवारी संपत असे. परिसरातील गावातही बाजार होत आहेत त्यामुळे गर्दी तुलनेनं कमी असते पण प्रसिद्धी अजून तशीच आहे. शिवकाळातील कसबे बेल्हे म्हणून प्रसिद्ध होते. बेल्हे गावाला चारशे वर्ष जुनी आठवडे बाजार परंपरा लाभली आहे. गावात अनेक पुरातन वास्तू आहेत, "नवाबाचे गाव" असा राजकीय ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. ग्रामदैवत बेल्हेश्वर मंदिर, ग्रामदैवत मुक्ताई मातेचे भव्य ६५ फूट उंच विशाल व विविध रंगछटांमध्ये रंगकाम केलेलं मंदिर, बिल्वकेश्वर मंदिर, संत निळोबा यांनी स्थापन केलेले विठ्ठल मंदिर, बालेश्वर, पोलेश्वर शनी मंदिर, मारुती मंदिर, भैरवनाथ, संतरविदास मंदिर, जैन मंदिर, महावीर स्थानक, बौद्ध विहार, सारनाथ, दावलमलिकदर्गा, नियांमतशवली दर्गा, जनाबाई मठ आदी देवस्थान गावात आहेत. [[चित्र:पशूबाजारपेठ.jpg|अल्ट=पशू बाजारपेठ|इवलेसे|पशू बाजारपेठ]]बेल्हे येथील सोमवारचा "बैलांचा बाजार" राज्यभरात क्रमांक एकवर आहे. सोमवारचा जनावरांचा बाजारही खूप प्रसिद्ध आहे. या बाजारामध्ये गाय, विविध जातीच्या म्हशी, बोकड, बैल, शेळी, गावरान कोंबड्या, अंडी, खेचर, घोडी, तसेच भुसार कडधान्य, मासे, सुकी मासळी, रोजच्या वापरातील गृह उपयोगी वस्तू, भाजीपाला, कपडे, शेतोपयोगी साहित्य, बियाणे, खते, मिठाई अशा विविध प्रकारच्या विविध विभागात बाजारपेठ सजलेली असते. बेल्हेश्वर विद्यामंदिर नावाची एक चांगली शाळा आहे. मॉडर्न इंग्लिश स्कूल, समर्थ गुरुकुल स्कूल, समर्थ शिक्षण संकुल येथे विविध अभियांत्रिकी, पॅरामेडिकल, पॉलिटेक्निक, iti, low, फार्मसी, असे उच्च अभ्यासक्रम शिकवले जातात व ती एक नामवंत संस्था आहे. सह्याद्री पॉलिटेक्निक नावाजलेले आहे. तमासगीर कै. दत्ता महाडीक पुणेकर याच गावचे. गावाला "तमासगीरांचे गाव" असेही म्हणतात. अतिशय जुनी हॉटेल पालाची हॉटेल आहेत. जी बाजारात येणाऱ्यांच्या जेवण्याच्या सोईसाठी पूर्वीपासून आहेत. मटण भाकरी, चिकन, मटकीची भाजी, पिठलं भाकरी, झुणका, मासवडीही प्रसिद्ध आहे. तसेच मिसळ, वडापावसाठी काही हॉटेल बेल्हेश्वर राज, विठू माउली, नंदाभौचा पेढा, भेळ, लाडू चिवडा, शेव ही प्रसिद्ध आहेत. [[राष्ट्रीय महामार्ग २२२|राष्ट्रीय महामार्ग 61]] कल्याण अहमदनगर परभणी नांदेड निर्मल जगदिलं बेल्हेतून जातो. राष्ट्रीय महामार्ग 761 बेल्हे शिरूर येथून सुरू होतो. राज्य महामार्ग क्रमांक 117 बेल्हे शिक्रापुर जेजुरी लोणंद सातारा हा जातो. राज्य महामार्ग क्रमांक 112 बेल्हे मंचर भीमाशंकर हा बेल्हे येथून सुरू होतो. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलांनुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत हिवाळा असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. ==लोकजीवन== कलाप्रेमी गाव: गणेश उत्सव, नवरात्र, दिवाळी, शिवजयंती, हनुमानजयंती, रामनवमी, महावीर जयंती, भीम जयंती, बुद्धपौर्णिमा, रमजान, मोहरम हे सण मोठ्या प्रमाणात साजरे होतात. खवय्यांची पहिली पसंत, मिसळ, वडापाव, मास वडी, पालातील चिकन मटण, बिर्याणी, शाकाहारी जेवण खाण्यासाठी अनेक नेहमीच रेलचेल असते . तमाशा कलावंत पारंपरिक पद्धतीने तमासगीर म्हणून ओळखले जातात. तमाशा कलावंत व तमाशा आश्रय देणारे गाव म्हणून बेल्हेची ओळख आहे. गावाला इतिहास खूप मोठा आहे. भिन्न जाती धर्माचे विविध क्षेत्रातली कलाकार लोक येथे गुण्यागोविंदाने राहत आलेत. शेकडो वर्षे जुना आठवडे बाजार हा इथले लोकजीवन किती पुढारलेले होते याची साक्ष देत आहे. पारंपरिक पद्धतीने सण, उत्सव साजरे केले जातात. हिंदू, मुस्लीम, जैन, बौद्ध लोक एकत्र येऊन रितीरिवाजानुसार आपले सण साजरे करतात. दांवल मलिक तीर्थक्षेत्र, नियामात शहावली, हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे. इथे दोन्हीं धर्मीय एकत्र पूजाविधी करतात. ==प्रेक्षणीय स्थळे== बेल्हे, महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन पुष्करणी व एक प्राचीन नगर. बेल्हे गावचा काही ताम्रपट व शिलालेख यात '''बाल्हेग्राम '''असा उल्लेख आढळतो, शिवकाळात व मोगल काळात बेल्हा व नंतर बेल्हे असा सोपा अपभ्रंश झाला! सदर पोस्टमधील फोटो त्या बेल्हे पुष्करणी तलावाचे आहेत. जिने प्राचीन कल्याण प्रतिष्ठान मार्गावरून प्रवास करणारे वाटसरू, देशीविदेशी व्यापारी, संतमहंत यांची एक हजारपेक्षा जास्त वर्ष तहान भागवली आहे. तिची आता अशी दयनीय अवस्था झाली. तिला स्वच्छ करून तिथली झाडेझुडपे काढून, ऊर्जित करणे गरजेचे आहे. तिच्या शेजारचे एक प्राचीन दगडी कुंड व मार्ग सध्या गाडले गेले आहेत. मोगल काळात येथील प्राचीन विष्णू मंदीर (स्वामीनारायण) पवित्र बिल्वकेश्वर मंदीर नष्ट करण्यात आली, परत गावकऱ्यांनी महादेव मंदिर उभारले ही! येथे मोठे चिंचबन आहे. बेल्हे ठाणे पार करून येथे मुक्काम करत व्यापारी गंतव्य स्थानाकडे जात असत. शिवकालातही बेल्हे कसबा होते (बाजारपेठ) शहरातील यादवकालीन भुईकोटातून येथील नवाबाने [[शिवनेरी]] व चाकण किल्ल्याची किल्लेदारी केली. गावला दोन वेशी होत. (कल्याण) पश्चिम वेस काही वर्षांपूर्वी पडली व पूर्ववेस या वेशीतून तेराव्या शतकात नेवासेहुन आळंदीकडे तीर्थाटन करणाऱ्या [[संत ज्ञानेश्वर]], मुक्ताई, सोपान, निवृत्ती, कालोबा, "वेद वदविलेला रेडा"यांनी प्रवेश केला होता. गावात मारुती मंदिराजवळ नामसंकीर्तन, समाज उपदेश करत. काही दिवस मुक्काम करून आळेरेडा समाधीकडे प्रवास केला. सतराव्या शतकात छत्रपती संभाजी राजेंनी १३ डिसेंबर १६८४ रोजी येथील भुईकोट किल्ल्यावर स्वारी केली होती; पूर्व वेशीतून प्रवेश करून पश्चिम (वेस) दरवाजातून बाहेर पडले होते. असा उल्लेख [[जयपूर]]हून त्याकाळी प्रसिद्ध होणाऱ्या अखबारात आहे. शिवकालीन निजामशाहीत जाणारा हा मार्ग असून येथून श्री छत्रपती शिवाजीमहाराजांनी अनेकदा प्रवास केला होता. अठराव्या शतकातील संत [[निळोबा]]राय यांची कन्या भागीरथी ही बेल्हे गावचे कुलकर्णी अण्णाजी दत्तो याची सून झाली. निळोबाराय व त्यांच्या वंशजांनी येथे एक सुबक नक्षीकाम केलेले विठ्ठल रूक्मिणी मंदिर बांधले आहे. येथे जवळच शिवकालीन सुबक अशी बारव आहे जी ग्रामपंचायतीतर्फे गाडण्यात आली. फोटोतील पुष्करणी ग्रामदैवत बिल्वकेश्वर मंदिरास समर्पित आहे. पुष्करणीला अठरा सुबक देवकोस्टके आहेत. ६०x५० फूट आकाराच्या विशाल पुष्करणीत नैसर्गिक जिवंत पवित्र जलस्रोत आहे. शिळेची झालेली झीज, वास्तूरचना, ठेवण, या अंदाजातून ही कल्याण प्रतिष्ठान मार्गावरील सर्वात पहिली बांधलेली पुष्करणी हीच असावी. हा आध्यात्मिक व प्राचीन ठेवा जपण्यासाठी जीर्णोद्धाराच्या कामासाठी जात धर्म बाजूला ठेवून नागरिक, सेवाभावी संस्था, तरुण मंडळांनी एकत्र येऊन श्रमदान व आर्थिक सहाय्य करून हे कार्य तडीस न्यावे ही विनंती; बेल्हे ग्रामपंचायतीतर्फे याठिकाणी असणारा तलाव पुन्हा बनवून बोटींग क्लब, बाग आदी सुविधा दिल्या तर यातून पर्यटन विकास होऊन रोजगार निर्मिती होईल. ऐतिहासिक बेल्हे शहर वैभवसंपन्न होईल. ==नागरी सुविधा== बेल्हे ग्रामपंचायत 1922 ला स्थापन झाली. बँक ऑफ इंडिया, pdcc बँक, शरद बँक, आदी बँका गावात आहेत. सरकारी दवाखाना, सरकारी पशुवैद्यकीय सेवा, अनेक शॉपिंग सेंटर, ग्रोसरी स्टोर आहेत. कृषी सेवा केंद्र, आठवडे बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती, गावात बेल्हेश्वर विद्यामंदिर शाळा आहे. समर्थ शिक्षण संकुल नावाजलेले आहे. येथे अभियांत्रिकी, वैद्यकीय, iti, law college, फार्मसी महाविद्यालय आहे. मॉडर्न इंग्लिश स्कूल, बेल्हे ही उत्तम इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. समर्थ गुरुकुल स्कूल, ही उच्च शिक्षण देणारी संस्थादेखील येथे आहे. प्राथमिक शिक्षणासाठी पाच शाळा आहेत. ==जवळपासची गावे== अहमदनगर, आलेफाटा, आळंदी, आळकुटी, ओझर, ओतूर, कल्याण, कोंबरवाडी, कोरठणखंडोबा, खेड, गुंजाळवाडी, गुळूंचवाडी, जुन्नर, टाकली, तांबेवडी, नारायणगाव, नाशिक, निमगाव, पारगाव, पारनेर, पुणे, बांगरवाडी, बोरी, मंगरुळ, मंचर, यादववाडी, रांजणगाव, रांधे, राजुरी, रानमळा, रेनवडी, लेण्याद्री, शिक्रापूर, शिरूर, साकोरी ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ #https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics #https://www.weather-atlas.com/en/india-climate [[वर्ग:जुन्नर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:पुणे जिल्ह्यातील गावे]] [[वर्ग:पशू बाजारपेठ]] qgmm8y1jtofdrtnuwq6zpj8zxpm20m8 देशपांडे फाऊंडेशन 0 94733 2141982 1363074 2022-07-31T14:57:16Z संतोष गोरे 135680 /* बाह्य दुवे */ wikitext text/x-wiki {{विस्तार}} '''देशपांडे प्रतिष्ठान''' ही एक सामाजिक संस्था आहे. == संदर्भ == <references/> == बाह्य दुवे == *[http://www.deshpandefoundation.org/Where-we-work/index.php देशपांडे फाउंडेशन](इंग्लिश मजकूर) [[वर्ग:महाराष्ट्रातील प्रतिष्ठाने]] [[वर्ग:महाराष्ट्रातील समाजकारणी संस्था]] o2tqcha7vkc6qg3pw2swi3ije9sg4b5 2141983 2141982 2022-07-31T15:07:09Z संतोष गोरे 135680 आशय जोडला wikitext text/x-wiki '''देशपांडे फाऊंडेशन''' ही डॉ. [[गुरुराज देशपांडे]] आणि जयश्री देशपांडे यांनी १९९६ मध्ये यूएसमध्ये स्थापन केलेली एक गैर-सरकारी संस्था आहे ज्याचा सामाजिक आणि आर्थिक प्रभाव असलेल्या शाश्वत आणि वाढीव उद्योगांच्या निर्मितीला गती देण्यासाठी. फाऊंडेशनने युनायटेड स्टेट्स आणि भारतात मोठ्या प्रमाणावर प्रकल्प सुरू केले आहेत जसे की: * सर्वांसाठी उद्योजकता * हुबळी, कर्नाटक, भारत मधील हुबळी सँडबॉक्स * हुबळी, कर्नाटक येथील देशपांडे सेंटर फॉर सोशल आंत्रप्रेन्योरशिप<ref name="Deshpande Centre for Social Entrepreneurship located on the campus of BVB College of Engineering College and Technology">{{cite news|url=http://www.hindu.com/2010/11/09/stories/2010110955520200.htm|archive-url=https://web.archive.org/web/20101113044502/http://www.hindu.com/2010/11/09/stories/2010110955520200.htm|url-status=dead|archive-date=November 13, 2010|title=Deshpande Centre for Social Entrepreneurship located on the campus of BVB College of Engineering College and Technology|date=Nov 9, 2010|accessdate=24 May 2011|work=[[The Hindu]]|location=Hubli}}</ref> * बोस्टन, मॅसॅच्युसेट्समधील एमआयटी देशपांडे सेंटर फॉर टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन<ref name="Deshpande Center for Technological Innovation">{{cite web|url=http://web.mit.edu/deshpandecenter/about.html|title=Deshpande Center for Technological Innovation|publisher=MIT|accessdate=24 May 2011|location=Boston}}</ref> * The Indus Entrepreneurs (TiE), यूएस आणि भारतभर<ref name="Canada's The Indus Entrepreneurs turning Indian immigrants into millionaires">{{cite news|url=http://articles.economictimes.indiatimes.com/2011-05-18/news/29555954_1_successful-entrepreneurs-indian-immigrants-mentorship-programme|title=Canada's The Indus Entrepreneurs turning Indian immigrants into millionaires|date=May 18, 2011|publisher=The Economic Times|accessdate=24 May 2011|location=TORONTO}}</ref> * इंडो यूएस कोलॅबोरेशन फॉर इंजिनीअरिंग एज्युकेशन (IUCEE)<ref name="U.C. Berkeley-Stanford Team Wins Social Venture Contest">{{cite news|url=http://www.indiawest.com/readmore.aspx?id=3230&sid=1|title=U.C. Berkeley-Stanford Team Wins Social Venture Contest|date=May 3, 2011|publisher=India west |accessdate=24 May 2011|location=Berkeley}}</ref> == संदर्भ == <references/> == बाह्य दुवे == *[http://www.deshpandefoundation.org/Where-we-work/index.php देशपांडे फाउंडेशन](इंग्लिश मजकूर) [[वर्ग:महाराष्ट्रातील प्रतिष्ठाने]] [[वर्ग:महाराष्ट्रातील समाजकारणी संस्था]] qghd4vnppn9o1nbbtwjnzqyriuro7x3 2141984 2141983 2022-07-31T15:07:38Z संतोष गोरे 135680 संतोष गोरे ने लेख [[देशपांडे प्रतिष्ठान]] वरुन [[देशपांडे फाऊंडेशन]] ला हलविला: योग्य शीर्षक wikitext text/x-wiki '''देशपांडे फाऊंडेशन''' ही डॉ. [[गुरुराज देशपांडे]] आणि जयश्री देशपांडे यांनी १९९६ मध्ये यूएसमध्ये स्थापन केलेली एक गैर-सरकारी संस्था आहे ज्याचा सामाजिक आणि आर्थिक प्रभाव असलेल्या शाश्वत आणि वाढीव उद्योगांच्या निर्मितीला गती देण्यासाठी. फाऊंडेशनने युनायटेड स्टेट्स आणि भारतात मोठ्या प्रमाणावर प्रकल्प सुरू केले आहेत जसे की: * सर्वांसाठी उद्योजकता * हुबळी, कर्नाटक, भारत मधील हुबळी सँडबॉक्स * हुबळी, कर्नाटक येथील देशपांडे सेंटर फॉर सोशल आंत्रप्रेन्योरशिप<ref name="Deshpande Centre for Social Entrepreneurship located on the campus of BVB College of Engineering College and Technology">{{cite news|url=http://www.hindu.com/2010/11/09/stories/2010110955520200.htm|archive-url=https://web.archive.org/web/20101113044502/http://www.hindu.com/2010/11/09/stories/2010110955520200.htm|url-status=dead|archive-date=November 13, 2010|title=Deshpande Centre for Social Entrepreneurship located on the campus of BVB College of Engineering College and Technology|date=Nov 9, 2010|accessdate=24 May 2011|work=[[The Hindu]]|location=Hubli}}</ref> * बोस्टन, मॅसॅच्युसेट्समधील एमआयटी देशपांडे सेंटर फॉर टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन<ref name="Deshpande Center for Technological Innovation">{{cite web|url=http://web.mit.edu/deshpandecenter/about.html|title=Deshpande Center for Technological Innovation|publisher=MIT|accessdate=24 May 2011|location=Boston}}</ref> * The Indus Entrepreneurs (TiE), यूएस आणि भारतभर<ref name="Canada's The Indus Entrepreneurs turning Indian immigrants into millionaires">{{cite news|url=http://articles.economictimes.indiatimes.com/2011-05-18/news/29555954_1_successful-entrepreneurs-indian-immigrants-mentorship-programme|title=Canada's The Indus Entrepreneurs turning Indian immigrants into millionaires|date=May 18, 2011|publisher=The Economic Times|accessdate=24 May 2011|location=TORONTO}}</ref> * इंडो यूएस कोलॅबोरेशन फॉर इंजिनीअरिंग एज्युकेशन (IUCEE)<ref name="U.C. Berkeley-Stanford Team Wins Social Venture Contest">{{cite news|url=http://www.indiawest.com/readmore.aspx?id=3230&sid=1|title=U.C. Berkeley-Stanford Team Wins Social Venture Contest|date=May 3, 2011|publisher=India west |accessdate=24 May 2011|location=Berkeley}}</ref> == संदर्भ == <references/> == बाह्य दुवे == *[http://www.deshpandefoundation.org/Where-we-work/index.php देशपांडे फाउंडेशन](इंग्लिश मजकूर) [[वर्ग:महाराष्ट्रातील प्रतिष्ठाने]] [[वर्ग:महाराष्ट्रातील समाजकारणी संस्था]] qghd4vnppn9o1nbbtwjnzqyriuro7x3 2141987 2141984 2022-07-31T15:08:27Z संतोष गोरे 135680 wikitext text/x-wiki '''देशपांडे फाऊंडेशन''' ही डॉ. [[गुरुराज देशपांडे]] आणि जयश्री देशपांडे यांनी १९९६ मध्ये यूएसमध्ये स्थापन केलेली एक गैर-सरकारी संस्था आहे ज्याचा सामाजिक आणि आर्थिक प्रभाव असलेल्या शाश्वत आणि वाढीव उद्योगांच्या निर्मितीला गती देण्यासाठी. फाऊंडेशनने युनायटेड स्टेट्स आणि भारतात मोठ्या प्रमाणावर प्रकल्प सुरू केले आहेत जसे की: * सर्वांसाठी उद्योजकता * हुबळी, कर्नाटक, भारत मधील हुबळी सँडबॉक्स * हुबळी, कर्नाटक येथील देशपांडे सेंटर फॉर सोशल आंत्रप्रेन्योरशिप<ref name="Deshpande Centre for Social Entrepreneurship located on the campus of BVB College of Engineering College and Technology">{{cite news|url=http://www.hindu.com/2010/11/09/stories/2010110955520200.htm|archive-url=https://web.archive.org/web/20101113044502/http://www.hindu.com/2010/11/09/stories/2010110955520200.htm|url-status=dead|archive-date=November 13, 2010|title=Deshpande Centre for Social Entrepreneurship located on the campus of BVB College of Engineering College and Technology|date=Nov 9, 2010|accessdate=24 May 2011|work=[[The Hindu]]|location=Hubli}}</ref> * बोस्टन, मॅसॅच्युसेट्समधील एमआयटी देशपांडे सेंटर फॉर टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन<ref name="Deshpande Center for Technological Innovation">{{cite web|url=http://web.mit.edu/deshpandecenter/about.html|title=Deshpande Center for Technological Innovation|publisher=MIT|accessdate=24 May 2011|location=Boston}}</ref> * The Indus Entrepreneurs (TiE), यूएस आणि भारतभर<ref name="Canada's The Indus Entrepreneurs turning Indian immigrants into millionaires">{{cite news|url=http://articles.economictimes.indiatimes.com/2011-05-18/news/29555954_1_successful-entrepreneurs-indian-immigrants-mentorship-programme|title=Canada's The Indus Entrepreneurs turning Indian immigrants into millionaires|date=May 18, 2011|publisher=The Economic Times|accessdate=24 May 2011|location=TORONTO}}</ref> * इंडो यूएस कोलॅबोरेशन फॉर इंजिनीअरिंग एज्युकेशन (IUCEE)<ref name="U.C. Berkeley-Stanford Team Wins Social Venture Contest">{{cite news|url=http://www.indiawest.com/readmore.aspx?id=3230&sid=1|title=U.C. Berkeley-Stanford Team Wins Social Venture Contest|date=May 3, 2011|publisher=India west |accessdate=24 May 2011|location=Berkeley}}</ref> == संदर्भ == <references/> == बाह्य दुवे == *[http://www.deshpandefoundation.org/Where-we-work/index.php देशपांडे फाउंडेशन](इंग्लिश मजकूर) [[वर्ग:भारतातील प्रतिष्ठाने]] qf5pv7vvbxrz0xo9tm477b0cm5y3koe महाभारत (दूरचित्रवाहिनी मालिका) 0 95252 2142204 1940762 2022-08-01T06:26:19Z Khirid Harshad 138639 इतरत्र सापडलेला मजकूर wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} महाभारत याच नावाच्या हिंदू महाकाव्यावर आधारित ही एक भारतीय टेलिव्हिजन मालिका आहे. ९४ भाग हिंदी मालिकेत डीडी नॅशनल वर २ ऑक्टोबर १९८८ ते १५ जुलै १९९० दरम्यान मूळ धाव झाली. हे बी.आर. चोप्रा यांनी निर्मित केले होते आणि दिग्दर्शन त्यांचा मुलगा रवी चोप्रा यांनी केले होते. राज कमल यांनी संगीत दिले होते. व्यासांच्या मूळ कथेवर आधारित ही पटकथा उर्दू कवी राही मासूम रझा यांनी लिहिली होती. मालिकेसाठी वेशभूषा मगनलाल ड्रेसवाला यांनी प्रदान केली. प्रत्येक भाग अंदाजे ९० मिनिटे चालला आणि भगवद्गीतेतील दोन श्लोकांचा समावेश असलेल्या शीर्षक गीताने सुरुवात केली. हेच शीर्षकगीत गायले गेले आणि गायक महेंद्र कपूर यांनी सादर केलेले श्लोक. शीर्षक गीता नंतर भारतीय आवाज-कलाकार हरीश भीमानी यांनी एका काळातील व्यक्तिरेखेचे ​​कथन केले, त्यातील सद्य परिस्थितीचा तपशील आणि त्या भागातील सामग्रीचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले. टेलिव्हिजनसाठी तयार केलेली ही महाभारत मालिकेची आतापर्यंतची सर्वात यशस्वी मालिका आहे.महाभारत कथा भाग दुसरा - बर्बरीक आणि वीर बब्रुवाहन यांची कथा ही एक स्पिन ऑफ मालिका होती ज्यात महाभारतातून काही भाग बाकी होते. == कलाकार == १. नितीश भारद्वाज द्वारकाधीश भगवान श्री कृष्णा, भगवान विष्णू / देवकी-वासुदेव यांचा लहान मुलगा / नंद आणि यशोदाचा पुत्र , राधाचा पत्नी, बलाराम आणि सुभद्राचा भाऊ / पांडव यांचे चुलत भाऊ, रुक्मिणी यांचे पती.    २. किशोर शहा किशोरवयीन कृष्णा म्हणून ३.चक्रवर्ती सम्राट धरमराज युधिष्ठिर म्हणून [[गजेंद्र चौहान]], कुंतीचा मुलगा पहिला पांडव / यम / कुरु कुळचा मुलगा / इंद्रप्रस्थांचा राजा आणि नंतर हस्तिनापुरा / द्रौपदीचा पती   ४. तरुण युधिष्ठिर म्हणून सोनू ५. प्रवीण कुमार म्हणून कुंतीपुत्र भीम, कुंतीचा दुसरा पांडव / कुरू कुळचा मुलगा / वायु / इंद्रप्रस्थचा युवराज (मुकुट प्रिन्स) द्रौपदीचा पति / हिडिंबी / घटोत्कचा पिता ६. अर्जुन कुंतीपुत्र अर्जुन, तिसरा पांडव / कुंतीचा मुलगा आणि इंद्र / द्रौपदीचा उल्लू, आणि सुभद्रा / बलराम-कृष्णाचे भाऊ / अभिमन्यूचे वडील   ७. अंकुर जावेरी युवा अर्जुन म्हणून ८. नकुल म्हणून समीर चित्रे, चतुर्थ पांडव, माद्रीचा मुलगा आणि अश्विनी कुमारारा / द्रौपदीचा नवरा ९. संजीव चित्रे सहदेव म्हणून पाचवा पांडव, माद्रीचा मुलगा आणि अश्विनी कुमार / द्रौपदीचा नवरा १०. रूप गांगुली सम्राग्णी यज्ञसेनी द्रौपदी या नात्याने, सर्व पांडवांची पत्नी / पंचली / यज्ञसेनी / द्रुपदची छोटी मुलगी / पंचलाची राजकन्या / धृष्टद्युम्ना आणि शिखंडी यांची बहीण ११. आलोक मुखर्जी, सुभद्रा म्हणून अर्जुनची दुसरी पत्नी / अभिमन्यूची आई / वासुदेव यांची मुलगी / कृष्णा-बलारामची बहीण / यादव राजकुमारी १२. [[धर्मेश तिवारी]], कुलगुरू कृपाचार्य == संदर्भ == # https://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(1988_TV_series) # https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4_(%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95) # https://www.thelallantop.com/bherant/cast-of-mahabharat-tv-serial-after-28-years/ # https://www.bbc.com/hindi/entertainment/2013/08/130824_mahabharata_25_years_part1_pkp [[वर्ग:दूरदर्शन दूरचित्रवाहिनी मालिका]] [[वर्ग:हिंदी दूरचित्रवाहिनी मालिका]] c8xuthauau6qpxscqdat1tfyx4u1tmy 2142205 2142204 2022-08-01T06:26:42Z Khirid Harshad 138639 /* संदर्भ */अनावश्यक wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} महाभारत याच नावाच्या हिंदू महाकाव्यावर आधारित ही एक भारतीय टेलिव्हिजन मालिका आहे. ९४ भाग हिंदी मालिकेत डीडी नॅशनल वर २ ऑक्टोबर १९८८ ते १५ जुलै १९९० दरम्यान मूळ धाव झाली. हे बी.आर. चोप्रा यांनी निर्मित केले होते आणि दिग्दर्शन त्यांचा मुलगा रवी चोप्रा यांनी केले होते. राज कमल यांनी संगीत दिले होते. व्यासांच्या मूळ कथेवर आधारित ही पटकथा उर्दू कवी राही मासूम रझा यांनी लिहिली होती. मालिकेसाठी वेशभूषा मगनलाल ड्रेसवाला यांनी प्रदान केली. प्रत्येक भाग अंदाजे ९० मिनिटे चालला आणि भगवद्गीतेतील दोन श्लोकांचा समावेश असलेल्या शीर्षक गीताने सुरुवात केली. हेच शीर्षकगीत गायले गेले आणि गायक महेंद्र कपूर यांनी सादर केलेले श्लोक. शीर्षक गीता नंतर भारतीय आवाज-कलाकार हरीश भीमानी यांनी एका काळातील व्यक्तिरेखेचे ​​कथन केले, त्यातील सद्य परिस्थितीचा तपशील आणि त्या भागातील सामग्रीचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले. टेलिव्हिजनसाठी तयार केलेली ही महाभारत मालिकेची आतापर्यंतची सर्वात यशस्वी मालिका आहे.महाभारत कथा भाग दुसरा - बर्बरीक आणि वीर बब्रुवाहन यांची कथा ही एक स्पिन ऑफ मालिका होती ज्यात महाभारतातून काही भाग बाकी होते. == कलाकार == १. नितीश भारद्वाज द्वारकाधीश भगवान श्री कृष्णा, भगवान विष्णू / देवकी-वासुदेव यांचा लहान मुलगा / नंद आणि यशोदाचा पुत्र , राधाचा पत्नी, बलाराम आणि सुभद्राचा भाऊ / पांडव यांचे चुलत भाऊ, रुक्मिणी यांचे पती.    २. किशोर शहा किशोरवयीन कृष्णा म्हणून ३.चक्रवर्ती सम्राट धरमराज युधिष्ठिर म्हणून [[गजेंद्र चौहान]], कुंतीचा मुलगा पहिला पांडव / यम / कुरु कुळचा मुलगा / इंद्रप्रस्थांचा राजा आणि नंतर हस्तिनापुरा / द्रौपदीचा पती   ४. तरुण युधिष्ठिर म्हणून सोनू ५. प्रवीण कुमार म्हणून कुंतीपुत्र भीम, कुंतीचा दुसरा पांडव / कुरू कुळचा मुलगा / वायु / इंद्रप्रस्थचा युवराज (मुकुट प्रिन्स) द्रौपदीचा पति / हिडिंबी / घटोत्कचा पिता ६. अर्जुन कुंतीपुत्र अर्जुन, तिसरा पांडव / कुंतीचा मुलगा आणि इंद्र / द्रौपदीचा उल्लू, आणि सुभद्रा / बलराम-कृष्णाचे भाऊ / अभिमन्यूचे वडील   ७. अंकुर जावेरी युवा अर्जुन म्हणून ८. नकुल म्हणून समीर चित्रे, चतुर्थ पांडव, माद्रीचा मुलगा आणि अश्विनी कुमारारा / द्रौपदीचा नवरा ९. संजीव चित्रे सहदेव म्हणून पाचवा पांडव, माद्रीचा मुलगा आणि अश्विनी कुमार / द्रौपदीचा नवरा १०. रूप गांगुली सम्राग्णी यज्ञसेनी द्रौपदी या नात्याने, सर्व पांडवांची पत्नी / पंचली / यज्ञसेनी / द्रुपदची छोटी मुलगी / पंचलाची राजकन्या / धृष्टद्युम्ना आणि शिखंडी यांची बहीण ११. आलोक मुखर्जी, सुभद्रा म्हणून अर्जुनची दुसरी पत्नी / अभिमन्यूची आई / वासुदेव यांची मुलगी / कृष्णा-बलारामची बहीण / यादव राजकुमारी १२. [[धर्मेश तिवारी]], कुलगुरू कृपाचार्य == संदर्भ == # https://www.thelallantop.com/bherant/cast-of-mahabharat-tv-serial-after-28-years/ # https://www.bbc.com/hindi/entertainment/2013/08/130824_mahabharata_25_years_part1_pkp [[वर्ग:दूरदर्शन दूरचित्रवाहिनी मालिका]] [[वर्ग:हिंदी दूरचित्रवाहिनी मालिका]] pcpgthfqu0ivpapp388tbfwgqel4ha5 पारशी धर्म 0 97001 2142216 2102902 2022-08-01T06:37:17Z Khirid Harshad 138639 इतरत्र सापडलेला मजकूर wikitext text/x-wiki [[चित्र:Ateshkadeh yazd.jpg|right|thumb|300px|[[इराण]]च्या [[याझ्द]]मधील एक पारशी मंदिर]] '''पारशी''' ({{lang-en|Zoroastrianism}}) हा [[झरथ्रुस्ट्र]] ह्या संताच्या शिकवणीमधून निर्माण झालेला एक [[धर्म]] व [[तत्त्वज्ञान]] आहे. इ.स. पूर्व सहाव्या शतकामध्ये [[पर्शिया]]मध्ये स्थापन झालेला हा धर्म एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या धर्मांपैकी एक होता.<ref>http://www.bestirantravel.com/culture/zoroastrian.html</ref> स्थापनेनंतर दहा शतके पारशी हा [[इराणी लोक]]ांचा राष्ट्रीय धर्म होता. [[अलेक्झांडर द ग्रेट]]ने [[हखामनी साम्राज्य]]ासोबत केलेल्या युद्धानंतर पारशी धर्माची वाढ खुंटली व इ.स. सातव्या शतकातील [[इस्लाम धर्म|इस्लाम]]च्या उदयानंतर पारशी धर्माचा ऱ्हास सुरू झाला. पारशी धर्माची स्वतंत्र अशी विचार प्रणाली आहे. [[झरथ्रुस्ट्र]] ह्या संताच्या शिकवणीमधून निर्माण झालेला एक धर्म व तत्त्वज्ञान आहे. इ.स.पूर्व १५ व्या शतकामध्ये [[पर्शिया]] मध्ये स्थापन झालेला हा धर्म एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या धर्मांपैकी एक होता. पर्शियातील लोकांना [[पर्शियन]] म्हटले जाते, त्यामुळेच कधी कधी झोराष्ट्रियन धर्मास [[पारशी धर्म]] असेदेखील म्हटले जाते. या धर्माच्या स्थापनेनंतर [[पारशी]] व [[इराणी]] लोक अनेक शतके याच धर्माचे पालन करत होते. [[अलेक्झांडर द ग्रेट]]ने [[हखामनी साम्राज्य]] सोबत केलेल्या युद्धानंतर झोराष्ट्रियन धर्माची वाढ खुंटली. इसवीसनाच्या सातव्या शतकातील इस्लामच्या आगमनामुळे झोराष्ट्रियन धर्माच्या ऱ्हासाची सुरुवात झाली. [[अवेस्तन भाषा|अवेस्तन भाषेमध्ये]] लिहिला गेलेला [[अवेस्ता]] हा झोराष्ट्रियनचा धर्मग्रंथ मानला जातो. सध्या [[भारत|भारतात]] जगातील सर्वाधिक पारशी धर्मीय राहतात. [[पारशी]] व इराणी हे दोन पारशी धर्माचे सर्वात मोठे संप्रदाय आहेत. [[अवेस्ता]] हा पारशी लोकांचा धर्मग्रंथ आहे. पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते पारशी धर्माचा पवित्र ग्रंथाचे नाव अवस्था असे आहे [[ऋग्वेद]] आणि अवस्था यांच्यातील भाषेमध्ये साम्य आढळते फारशी लोक इराणच्या पार्स नावाच्या प्रांतातून भारतामध्ये आले म्हणून त्यांना पारशी या नावाने ओळखले जाते. ते प्रथम [[गुजरात]] मध्ये आले . ते इसवी सनाच्या आठव्या शतकात आले असावेत असे काही अभ्यासकांचे मत आहे. इरदृष्ट हे पारशी धर्माचे संस्थापक होते. अहुर या नावाने त्यांच्या देवांचा उल्लेख केला जातो फारशी धर्मामध्ये अग्नि आणि [[पाणी]] या दोन तत्त्वांना अत्यंत महत्त्व आहे. त्यांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो त्या देवळांना [[अग्यारी]] असे म्हणतात. उत्तम विचार उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही तीन प्रमुख आचरण तत्त्वे हा फारशी विचारसरणीचा गाभा आहे. देशामध्ये फारशी धर्मियांची संख्या ही खूप कमी आहे. वास्तविक भारतामध्ये [[उद्योग|उद्योगधंद्यांना]] मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे काम हे स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही फारशी धर्मियांनी केलेले आहे. त्यांनीच भारतातील सुधारणा चळवळींमध्येही मोठे योगदान दिलेले आहे. [[जमशेदजी टाटा]] सारखे उद्योजक या समाजा मधूनच पुढे आले आहेत. पारशी समाजातील सुधारकांनी शिक्षण संस्था आणि सामाजिक संस्था यांच्या उभारणीमध्ये मोठे योगदान दिलेले आहे. ==तत्त्वज्ञान== झोराष्ट्रियन धर्माच्या शिकवणुकीनुसार आहूर माझदा ने सृष्टी निर्माण करताना केवळ चांगलेच निर्माण केले, वाईट काहीच नाही. अशा प्रकारे झोराष्ट्रियनिझम मध्ये मंगल व अमंगल गोष्टींचे निरनिराळे स्रोत आहेत. जेव्हा अमंगल स्रोत [[(दरूज)]] माझदाने निर्माण केलेली कोणतीही गोष्ट नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मंगल स्रोत त्याचे रक्षण करतो. जेव्हा अहूर माझदा या जगात संचार करत नसतो, तेव्हा त्याच्या निर्मितीचे रक्षण सात अमेशा स्पंद आणि इतर याझातांचे प्रमुख करतात. त्यांच्या माध्यमातून मानवतेसाठी परमेश्वराचे कार्य काय आहे, ते स्पष्ट होते व माझदाची आराधना कशी करावी याचेही मार्गदर्शन केले जाते. झोराष्ष्ट्रियन धर्मग्रंथाचे नाव अवेस्ता. या ग्रंथाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा भाग हरवलेला आहे. हा हरवलेला भाग केवळ संदर्भांच्या माध्यमातून व ९ व्या व ११ शतकांपासून केल्या गेलेल्या काही संक्षिप्त नोंदींवरून थोडाफार समजतो. ==व्याख्या== मझदेइझम ही संज्ञा १९ व्या शतकात उदयास आली. अहुरा माझदा या नावातून माझदा हा शब्द घेऊन त्याच्यापुढे धर्म वा प्रणालीवर विश्वासदर्शक इझम या प्रत्यय जोडून मझदेइझम ही संज्ञा तयार करण्यात आली आहे. या धर्माचे झोराष्ट्रियन नाव माझदायासना असे आहे. माझदा व अवेस्तान भाषेतील शब्द यासना (पूजा किंवा आराधना) या दोन शब्दांच्या संयोगातून ते तयार झाले आहे. ==लोकसंख्या== {| class="wikitable sortable" border="1" style="width:30%;" ! width="15%" | देश ! width="15%" | लोकसंख्या<ref>http://www.nytimes.com/2006/09/06/us/06faith.html?pagewanted=1&_r=1</ref> |- | {{देशध्वज|India}} || ६९,००० |- | {{देशध्वज|Iran}} || २०,००० |- | {{देशध्वज|United States}} || ११,००० |- | {{देशध्वज|Afghanistan}} || १०,००० |- | {{देशध्वज|United Kingdom}} || ६,००० |- | {{देशध्वज|Canada}}|| ५,००० |- | {{देशध्वज|Pakistan}} || ५,००० |- | {{देशध्वज|Singapore}} ||४,५०० |- | {{देशध्वज|Azerbaijan}} || २,००० |- | {{देशध्वज|Australia}} || २,७०० |- | [[इराणचे आखात]]||२,२०० |- | {{देशध्वज|New Zealand}} || २,००० |- | एकूण ||१,३७,४०० |} ==संदर्भ== {{संदर्भयादी}} ==बाह्य दुवे== {{Commons category|Zoroastrianism|पारशी धर्म}} * [http://www.academicroom.com/discipline/56650 पारशी साहित्य] [[वर्ग:पारशी धर्म| ]] [[वर्ग:धर्म]] i83735ljc23fogx2ixknsua0h8ps84p करकंब 0 97132 2142010 1995989 2022-07-31T16:18:53Z अभय नातू 206 /* लोकजीवन */ wikitext text/x-wiki '''करकंब''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[सोलापूर जिल्हा|सोलापूर जिल्ह्याच्या]] [[पंढरपूर|पंढरपूर तालुक्यातील]] एक गाव आहे. {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार = गाव |स्थानिक_नाव = करकंब |राज्य_नाव = महाराष्ट्र |जिल्हा = सोलापूर |तालुका_नावे = पंढरपूर |आकाशदेखावा = karkamb.jpg | आकाशदेखावा_शीर्षक = [[शिवाजी|शिवकालीन]] वेस | अक्षांश = 17| अक्षांशमिनिटे = 51| अक्षांशसेकंद =46.8 | रेखांश = 75| रेखांशमिनिटे = 17| रेखांशसेकंद = 53.3 }} [[शिवाजी|राजे छत्रपती शिवाजी]] यांच्या पदपावलांनी करकंब हे गाव पावन झाले आहे. करकंबमध्ये प्रसिद्ध [[कनकंबा]] मंदिर आहे. कनकंबा हा [[अंबाबाई|अंबाबाईचा]] अवतार समजला जातो. करकंब हे नाव कनकंबा देवीच्या नावावरून आले आहे. गावाची लोकसंख्या जवळपास २०,०००-२२,००० आहे.कनकंबा या देविच्या नावाने यात्रा भरते. ==कनकंबा मंदिर== कनकंबा मंदिर व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराचे संवर्धन झालेले आहे. <gallery> File:Kankamba.png|कनकंबा देवी </gallery> ==ऐतिहासिक वेस== <gallery> चित्र:karkamb.jpg|करकंबची [[शिवाजी|शिवकालीन]] वेस </gallery> करकंब मधील बाजार आमटी प्रसिद्ध आहे. ==संदर्भ== {{संदर्भयादी}} ==बाह्य दुवे== ==भौगोलिक स्थान== ==हवामान== ==लोकजीवन== ''प्रतिबिंब मंच'' ही या गावातील संस्था शिवकालीन शास्त्रकला मोफत शिकवते. यात तलवारबाजी, दांडपट्टा, काठीलाठी यांचा समावेश आहे. याशिवाय कराटे आणि स्वसंरक्षणकलाही शिकवली जाते. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व व्यसनापासून दूर ठेवले जाते. या संस्थेमार्फत अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात तसेच व्याख्याने आयोजित करून समाजप्रबोधन केले जाते. ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ #https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics #https://www.weather-atlas.com/en/india-climate {{विस्तार}} [[वर्ग:पंढरपूर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे]] [[वर्ग:सोलापूर जिल्ह्यातील गावे]] [[वर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे]] qn3knlcser3bp4wcvm3elwg8jxxssan नारळीकर 0 100389 2141959 2052344 2022-07-31T14:17:33Z संतोष गोरे 135680 /* प्रसिद्ध व्यक्ती */ wikitext text/x-wiki '''{{लेखनाव}}''' हे [[भारत|भारतातील]] साधारणपणे मराठी समाजांमध्ये आढळणारे आडनाव आहे. == प्रसिद्ध व्यक्ती == * [[विष्णु नारळीकर]] - एक भारतीय विद्वान गणिती * [[जयंत विष्णू नारळीकर]] - प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ * [[मंगला नारळीकर]] - एक भारतीय मराठी गणितज्ज्ञ आणि जयंत नारळीकर यांच्या पत्नी [[वर्ग:मराठी आडनावे]] 7cvieomg5z9g19yz7jc4cjfu851zyyk 2141960 2141959 2022-07-31T14:19:00Z संतोष गोरे 135680 wikitext text/x-wiki '''{{लेखनाव}}''' हे [[भारत|भारतातील]] साधारणपणे मराठी समाजांमध्ये आढळणारे आडनाव आहे. == प्रसिद्ध व्यक्ती == * [[विष्णु नारळीकर]] - एक भारतीय विद्वान गणिती * [[जयंत विष्णू नारळीकर]] - प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ * [[मंगला नारळीकर]] - एक भारतीय मराठी गणितज्ज्ञ आणि जयंत नारळीकर यांच्या पत्नी [[वर्ग:मराठी आडनावे]] [[वर्ग:निःसंदिग्धीकरण पाने]] 2pnbkt7i4dijp3p4ptgcuytunylwceu पहिला सातकर्णी 0 103734 2142080 1288676 2022-08-01T04:31:27Z अभय नातू 206 पहिले वाक्य wikitext text/x-wiki '''पहिला सातकर्णी''' ([[ब्राह्मी लिपी]]:'''𑀲𑀸𑀢𑀓𑀡𑀺''') हा [[सातवाहन साम्राज्य|सातवाहन वंशातील]] तिसरा सम्राट होता. याचे साम्राज्य [[दख्खनचे पठार|दख्खन]] प्रदेशात पसरलेले होते. याचा राज्यकाल [[इ.स.पू. ६०]]-[[इ.स.पू. ७०]] दरम्यान मानला जातो.<ref name="SEA_2001">{{cite book |chapter-url=https://books.google.com/books?id=MBuPx1rdGYIC&pg=PA166 |title=Empires: Perspectives from Archaeology and History |editor=Susan E. Alcock |editor-link=Susan E. Alcock |chapter=On the edge of empire: form and substance in the Satavahana dynasty |author=Carla M. Sinopoli |publisher=Cambridge University Press |year=2001 |pages=166–168 |isbn=9780521770200 }}</ref> काही विद्वानांच्या मते हा काळ [[इ.स.पू. १८७]]-[[इ.स.पू. १७७]] असा होता.<ref name="RKS_2013">{{cite book |url=https://books.google.com/books?id=ZXwcAgAAQBAJ&pg=PA16 |title=Ajanta Paintings: 86 Panels of Jatakas and Other Themes |author=Rajesh Kumar Singh |publisher=Hari Sena |year=2013 |isbn=9788192510750 |pages=15–16 }}</ref> अलीकडील संशोधनात पहिल्या सातकर्णीचा राज्यकाल [[इ.स.पू. ८८]]-[[इ.स.पू. ४२]] असल्याचा उल्लेख आहे.<ref>Ollet, Andrew, (2017). Language of the Snakes: Prakrit, Sanskrit, and the Language Order of Premodern India, University of California Press, Okland, Table 2, (Appendix A), p. 189.</ref> {{विस्तार}} {{साचा:सातवाहन वंशावळ}} {{साचा:सातवाहन साम्राज्याचे राज्यकर्ते}} == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} [[वर्ग:सातवाहन]] o95pqe1pr8vbavpny8ppkeg6v358y55 सदस्य चर्चा:Suhasini shedge 3 121731 2141990 1367991 2022-07-31T15:40:05Z 2405:204:2097:566F:0:0:F68:28B0 /* आरोग्य तज्ञ */ नवीन विभाग wikitext text/x-wiki {{स्वागत}} == धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन == {{विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली संदेश/यादी ५ साठी १ला संदेश}} :<small>हा संदेश [[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदत चमू]] करिता [[विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली]] सुविधा वापरून [[विपी:प्रचालक|मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत]] पाठविला गेला असण्याची संभावना आहे.</small> <!-- Message sent by User:Mahitgar@mrwiki using the list at http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%97%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A5%AB&oldid=1333364 --> == संचिका परवाने अद्ययावत करावेत == {{परवाना अद्ययावत करा}} :<small>हा संदेश [[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदत चमू]] करिता [[विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली]] सुविधा वापरून [[विपी:प्रचालक|मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत]] पाठविला गेला असण्याची संभावना आहे.</small> <!-- Message sent by User:Mahitgar@mrwiki using the list at http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%97%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A5%AB&oldid=1333364 --> == संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण == कृपया पहा आणि वापरा [[विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे]] अधिक माहितीसाठी पहा [[साचा:परवाना अद्ययावत करा|परवाना अद्ययावत करा]] हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार. :<small>हा संदेश [[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदत चमू]] करिता [[विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली]] सुविधा वापरून [[विपी:प्रचालक|मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत]] पाठविला गेला असण्याची संभावना आहे.</small> <!-- Message sent by User:Mahitgar@mrwiki using the list at https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%97%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A5%AB&oldid=1333364 --> == आरोग्य तज्ञ == मी एक वेलनेस कोच आहे आरोग्य तज्ञ शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टिने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य होय. जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने "आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे", अशी आरोग्याची व्याख्या आहे [[विशेष:योगदान/2405:204:2097:566F:0:0:F68:28B0|2405:204:2097:566F:0:0:F68:28B0]] २१:१०, ३१ जुलै २०२२ (IST) 4esboch91kmkh8bxn2rzbckzhbv1hf2 2142025 2141990 2022-07-31T18:37:11Z Usernamekiran 29153 Jahirat? [[Special:Contributions/2405:204:2097:566F:0:0:F68:28B0|2405:204:2097:566F:0:0:F68:28B0]] ([[User talk:2405:204:2097:566F:0:0:F68:28B0|चर्चा]])यांची आवृत्ती 2141990 परतवली. wikitext text/x-wiki {{स्वागत}} == धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन == {{विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली संदेश/यादी ५ साठी १ला संदेश}} :<small>हा संदेश [[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदत चमू]] करिता [[विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली]] सुविधा वापरून [[विपी:प्रचालक|मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत]] पाठविला गेला असण्याची संभावना आहे.</small> <!-- Message sent by User:Mahitgar@mrwiki using the list at http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%97%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A5%AB&oldid=1333364 --> == संचिका परवाने अद्ययावत करावेत == {{परवाना अद्ययावत करा}} :<small>हा संदेश [[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदत चमू]] करिता [[विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली]] सुविधा वापरून [[विपी:प्रचालक|मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत]] पाठविला गेला असण्याची संभावना आहे.</small> <!-- Message sent by User:Mahitgar@mrwiki using the list at http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%97%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A5%AB&oldid=1333364 --> == संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण == कृपया पहा आणि वापरा [[विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे]] अधिक माहितीसाठी पहा [[साचा:परवाना अद्ययावत करा|परवाना अद्ययावत करा]] हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार. :<small>हा संदेश [[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदत चमू]] करिता [[विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली]] सुविधा वापरून [[विपी:प्रचालक|मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत]] पाठविला गेला असण्याची संभावना आहे.</small> <!-- Message sent by User:Mahitgar@mrwiki using the list at https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%97%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A5%AB&oldid=1333364 --> 6ovlvq68cdgi98fprdu6zvuuzo3tqf4 टाटा मॅजिक आयरिस 0 125776 2142081 993978 2022-08-01T04:40:18Z अभय नातू 206 माहिती wikitext text/x-wiki '''टाटा मॅजिक आयरिस''' हे [[टाटा मोटर्स]] या कंपनीचे मिनीव्हॅन प्रकारचे ३ दारांचे, ४ किंवा पाच आसनी वाहन आहे. [[वर्ग:टाटाची वाहने]] 2cgnqvzber5tqeyf2qpddyeietif99m 2142082 2142081 2022-08-01T04:42:16Z अभय नातू 206 माहिती wikitext text/x-wiki '''टाटा मॅजिक आयरिस''' हे [[टाटा मोटर्स]] या कंपनीचे मिनीव्हॅन प्रकारचे ३ दारांचे, ४ किंवा पाच आसनी वाहन आहे. या वाहनात ६०० घनसेमी क्षमतेचे इंजिन असून [[रिक्षा|रिक्षांना]] पर्यायी वाहन म्हणून याची विक्री केली गेली<ref>{{cite news|url=http://www.autocar.co.uk/News/NewsArticle/AllCars/246266/|title=Tata Magic Iris to replace bikes|date=5 January 2010|work=AutoCar|accessdate=5 January 2010|archive-date=21 January 2010|archive-url=https://web.archive.org/web/20100121032855/http://www.autocar.co.uk/News/NewsArticle/AllCars/246266/|url-status=live}}</ref><br /> With its engine delivering {{Convert|11|hp|kW|0|abbr=on}} and 31 Nm of torque,<ref name=IrisTech>{{Cite web |url=http://www.magiciris.tatamotors.com/iris/features-technology.aspx |title=Tata IRIS Car - Technological Features — Magic IRIS Technical Specifications |access-date=9 May 2017 |archive-date=4 May 2017 |archive-url=https://web.archive.org/web/20170504135125/http://www.magiciris.tatamotors.com/iris/features-technology.aspx |url-status=live }}</ref> the vehicle has a top speed of just {{Convert|34|mi/h|km/h|abbr=on}}. == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} [[वर्ग:टाटाची वाहने]] jsf6fuka6q83gj269u6jmp5p2b8p3ih 2142083 2142082 2022-08-01T04:42:43Z अभय नातू 206 संदर्भ wikitext text/x-wiki '''टाटा मॅजिक आयरिस''' हे [[टाटा मोटर्स]] या कंपनीचे मिनीव्हॅन प्रकारचे ३ दारांचे, ४ किंवा पाच आसनी वाहन आहे. या वाहनात ६०० घनसेमी क्षमतेचे इंजिन असून [[रिक्षा|रिक्षांना]] पर्यायी वाहन म्हणून याची विक्री केली गेली<ref>{{cite news|url=http://www.autocar.co.uk/News/NewsArticle/AllCars/246266/|title=Tata Magic Iris to replace bikes|date=5 January 2010|work=AutoCar|accessdate=5 January 2010|archive-date=21 January 2010|archive-url=https://web.archive.org/web/20100121032855/http://www.autocar.co.uk/News/NewsArticle/AllCars/246266/|url-status=live}}</ref><ref name=IrisTech>{{Cite web |url=http://www.magiciris.tatamotors.com/iris/features-technology.aspx |title=Tata IRIS Car - Technological Features — Magic IRIS Technical Specifications |access-date=9 May 2017 |archive-date=4 May 2017 |archive-url=https://web.archive.org/web/20170504135125/http://www.magiciris.tatamotors.com/iris/features-technology.aspx |url-status=live }}</ref> the vehicle has a top speed of just {{Convert|34|mi/h|km/h|abbr=on}}. == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} [[वर्ग:टाटाची वाहने]] jyrk0h6aqk70z2ibbypva7vevfko1da माधुरी बळवंत पुरंदरे 0 126926 2142246 1757726 2022-08-01T10:32:38Z Makarand Dambhare 146990 माहितीत भर घातली आहें wikitext text/x-wiki {{विस्तार}} {{माहितीचौकट साहित्यिक | नाव = {{लेखनाव}} | चित्र = | चित्र_रुंदी = | चित्र_शीर्षक = | पूर्ण_नाव = | टोपण_नाव = | जन्म_दिनांक = [[२९ एप्रिल]], १९५२ | जन्म_स्थान = [[महाराष्ट्र]], [[भारत]] | मृत्यू_दिनांक = | कार्यक्षेत्र = [[साहित्य]], [[नाटक]], [[संगीत]], [[चित्रपट]] | राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]] | भाषा = [[मराठी भाषा|मराठी]] | कार्यकाळ = | साहित्य_प्रकार = [[कथा]], [[कादंबरी]], [[चरित्र]], [[भाषांतर]] | विषय = | चळवळ = | प्रसिद्ध_साहित्यकृती = | प्रभाव = | प्रभावित = | पुरस्कार = ‘पिकासो’ पुस्तकासाठी [[केशवराव कोठावळे]] पारितोषिक (१९८९), समग्र बालसाहित्यासाठी [[साहित्य अकादमी]] पुरस्कार (२०१४), टाटा ट्रस्टतर्फे 'बिग लिटल बुक' पुरस्कार (२०१६) | वडील_नाव = [[बाबासाहेब पुरंदरे]] | आई_नाव = [[निर्मला पुरंदरे]] | पती_नाव = | पत्नी_नाव = | अपत्ये = | स्वाक्षरी_चित्र = | संकेतस्थळ_दुवा = | तळटिपा = }} नृत्य, नाटक, लेखन, गायन आणि चित्रकला अशा चौफेर क्षेत्रांमध्ये स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या माधुरी पुरंदरे (जन्म दिनांक : २९ एप्रिल १९५२ - हयात), या [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] एक लेखिका आहेत. [[बाबासाहेब पुरंदरे]] हे त्यांचे वडील आणि समाजपरिवर्तन, समाजप्रबोधन, स्त्री-शिक्षण, ग्रामविकास, बालवाड्या अशा अनेक आघाड्यांवर काम करणाऱ्या समाजसेविका पुण्यभूषण [[निर्मला पुरंदरे]] ह्या त्यांच्या आई. मराठीची काव्य-संगीत समृद्धी चंद्रकांत काळे यांच्यासह आखलेल्या अनेक विशेष कार्यक्रमांतून श्रोत्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या त्या गायिका-अभिनेत्री आहेत. ==शिक्षण== शालेय शिक्षण पुण्यात घेतल्यावर माधुरी पुरंदरे यांनी त्यांचे पुढील शिक्षण पुण्यातील [[अभिनव कला महाविद्यालय]] आणि मुंबईतील [[जे.जे. स्कूल ऑफ आर्ट]] येथे घेतले. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट'मधून जी.डी. आर्ट केल्यानंतर त्यांनी फ्रेंच शिष्यवृत्तीवर [[पॅरिस]] येथे जाऊन चित्रकला व ग्राफिक आर्टचे शिक्षण घेतले. फ्रान्स वास्तव्यात चित्रदालने, प्रदर्शने, चित्रपट, नाटके भरपूर पाहातानाच ‘एकटेपणाच्या अनुभवातून माणूस म्हणून समृद्ध’ होऊन भारतात परतल्या. ==कारकीर्द== * [[जब्बार पटेल]], [[सतीश आळेकर]], [[महेश एलकुंचवार]], [[चंद्रकांत कुलकर्णी]], [[समर नखाते]], [[मोहन गोखले]], [[अतुल पेठे]] यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांत अभिनय, नेपथ्य आणि रंगभूषा. * [[गोविंद निहलानी]], [[अरुण खोपकर]], [[टी. एस. रंगा]], [[वैभव आबनावे]] यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांत अभिनय. * [[जितेंद्र अभिषेकी]], [[भास्कर चंदावरकर]], [[आनंद मोडक]] या संगीतकारांच्या रचनांचे गायन माधुरी पुरंदरे या एक उत्तम गायिका आहेत. त्यांनी मंचावर सादर केलेली 'हमामा रे पोरा हमामा’ ही [[ज्ञानेश्वर|ज्ञानेश्वरांची]] रचना अतिशय गाजली आहे. ‘अमृतगाथा’, 'प्रीतरंग', 'साजणवेळा' आणि ‘शेवंतीचे बन’ हे त्यांचे गायनाचे कार्यक्रम श्रवणीय आहेत. ते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. [[जब्बार पटेल]] दिग्दर्शित ‘[[तीन पैशाचा तमाशा]]’ या नाटकामध्ये त्यांनी केलेली भूमिका आणि त्यात गायलेली गझल गाजली होती. [[वनस्थळी]] ग्रामीण विकास केंद्र या संस्थेच्या द्वैमासिकाचे त्यांनी अनेक वर्षे संपादन केले. ==कादंबरी== * सिल्व्हर स्टार (मराठी, इंग्रजी) (२००९) ==एकांकिका== * कोकरू आणि फ्लॅट नंबर थर्टी सिक्स * चौकशी व इतर एकांकिका (१९९०) ==चरित्रे== * पिकासो (१९८८) ==अनुवादित== * झाडं लावणारा माणूस (२००१) (मूळ फ्रेंच लेखक : जॉं जिओनो) * त्वान आणि इतर कथा (१९९५) (मूळ फ्रेंच लेखक : [[गी द मोपासॉं|गी द मोपासां]]) * न भयं न लज्जा (१९९८) (मूळ फ्रेंच लेखक : [[मोलिएर]]) * मोतिया (लोककथा) * [[वेटिंग फॉर गोदो]] (१९९६) (मूळ फ्रेंच लेखक : [[सॅम्युएल बेकेट]]) * व्हिन्सेंट व्हॅन गॉग (१९७७) (मूळ लेखक : [[आयर्व्हिंग स्टोन]]) * हॅनाची सूटकेस (२००८) (मूळ लेखक : करेन लेव्हिन) ==फ्रेंचमध्ये भाषांतरे== * [[बलुतं]] (१९९०) (मूळ लेखक : [[दया पवार]] ) * [[स्त्री-पुरुष तुलना]] (२००५) (मूळ लेखक : [[ताराबाई शिंदे]] ) ==बालसाहित्य व कुमारसाहित्य== * आमची शाळा (मराठी, इंग्रजी) (२००५) * घोटाळा (मराठी, इंग्रजी, हिंदी) (२०२२) * एकशेसदतिसावा पाय (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड) (२०१५) * काकूचं बाळ (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, तेलुगू) (२०१२) * किकीनाक (मराठी, इंग्रजी) (२००९) * खजिना (२०१३) * जादूगार आणि इतर कथा (१९९९) * त्या एका दिवशी (मराठी, इंग्रजी) (२०१२) * परी, मी आणि हिप्पोपोटॅमस (२०१४) * बाबाच्या मिश्या (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, तेलुगू, बंगाली) (२०१२) * मासोळी आणि चिमुकलं पाखरू (मराठी, इंग्रजी) (२००५) * यशच्या गोष्टी (सहा पुस्तकांचा संच - कंटाळा, मामाच्या गावाला, पाहुणी, मुखवटे, मोठी शाळा, हात मोडला) (मराठी, इंग्रजी) (२००९) * राजा शहाणा झाला (मराठी, इंग्रजी) (२००५) * राधाचं घर (६ पुस्तकांचा संच; मराठी, इंग्रजी, फ्रेंच) (२००३) * लालू बोक्याच्या गोष्टी (मराठी, इंग्रजी) (२००९) * शेजार १ : सख्खे शेजारी (मराठी, इंग्रजी) (२०१४) * शेजार २ : पाचवी गल्ली (मराठी, इंग्रजी) (२०१४) * शाम्याची गंमत आणि इतर कथा (१९९९) * सुपर बाबा आणि इतर कथा (१९९९) ==संपादन/संकलन/शैक्षणिक== * माय मराठी - सहसंपादन व सहलेखन (२०१४) * वाचू आनंदे - बाल गट १ व २, कुमार गट १ व २ (डिसेंबर २००१) ==शैक्षणिक== * कागदी खेळ (मराठी, इंग्रजी) (२०१२) * चित्र वाचन - पोस्टर : भाग १ (२००३); भाग २ (२००६); पुस्तक (२००६) (मराठी, इंग्रजी) * लिहावे नेटके (भाग १, २, ३ व उत्तरे) (२०१०) ==माधुरी पुरंदरे यांनी गायलेली हिंदी-मराठी गीते== * अगं अगं सखूबाई * कुणी धावा गं धावा * डेरा गं डेरा * देवळाच्या दारी * देवाचा गं देवपाट * देवा सूर्यनारायणा * पंढरीची वाट * माझी भवरी गाय * रात पिया के संग जागी रे सखी * सासों में दर्द, दर्द में सॉंसें बसी हुई हम में कोई, किसी में समायें हुएं हैं हम (चित्रपट आक्रोश) * हमामा रे पोरा हमामा ==ध्वनी फिती== * अमृतगाथा * कधी ते * कधी हे * प्रीतरंग * शेवंतीचं बन * साजणवेळा ==पुरस्कार== * [[केशवराव कोठावळे]] पारितोषिक (१९८९) * समग्र बालसाहित्यासाठी [[साहित्य अकादमी]] पुरस्कार (२०१४)[http://www.loksatta.com/desh-videsh-news/madhuri-purandare-avadhoot-dongare-gets-sahitya-akademi-award-805153/] * द हिंदू यंग वर्ल्ड गुड बुक्स पुरस्कार (सर्वोत्कृष्ट रेखाटनासाठी विशेष उल्लेख - पाचवी गल्ली) (२०१६)[http://www.thehindu.com/features/kids/Winning-hearts-and-awards/article14024643.ece] * टाटा ट्रस्टतर्फे पहिला 'बिग लिटल बुक' पुरस्कार (२०१६)[http://biglittlebookaward.in/media/assets/Madhuri-Purandare_author-interview_winner.pdf] ==बाह्य दुवे== [http://www.loksatta.com/desh-videsh-news/madhuri-purandare-avadhoot-dongare-gets-sahitya-akademi-award-805153/ माधुरी पुरंदरे यांना 'साहित्य अकादमी' - लोकसत्ता] [http://www.jyotsnaprakashan.com/index.php?option=com_zoo&task=item&item_id=206&Itemid=257 ज्योत्स्ना प्रकाशन] [http://www.rajhansprakashan.com/exposed-books?title=&field_author_ref_nid=866 राजहंस प्रकाशन] [http://store.prathambooks.org/ecommerce/control/keywordsearch?SEARCH_STRING=Madhuri+Purandare प्रथम बुक्स] [http://www.purandareprakashan.com/Books?AID=5324054525934273266 पुरंदरे प्रकाशन] [http://www.amazon.fr/s/ref=nb_sb_noss/280-9525928-1528403?__mk_fr_FR=%C3%85M%C3%85Z%C3%95%C3%91&url=search-alias%3Dstripbooks&field-keywords=madhuri%20purandare ॲमेझॉन फ्रान्स] [http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5324054525934273266 बुक गंगा] [http://biglittlebookaward.in/media/assets/Madhuri-Purandare_author-interview_winner.pdf टाटा ट्रस्ट 'बिग लिटल बुक पुरस्कार'] [http://www.thehindu.com/features/kids/Winning-hearts-and-awards/article14024643.ece विनिंग् हार्ट्स ॲन्ड अवॉर्डस् - द हिंदू] [[वर्ग:इ.स. १९५२ मधील जन्म]] [[वर्ग:मराठी लेखिका]] [[वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कार विजेते]] [[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] 5aimoc04krnqajtyuc88glf2c5j3vyx 2142249 2142246 2022-08-01T10:47:15Z Makarand Dambhare 146990 माहिती मध्ये भर घातली आहें wikitext text/x-wiki {{विस्तार}} {{माहितीचौकट साहित्यिक | नाव = {{लेखनाव}} | चित्र = | चित्र_रुंदी = | चित्र_शीर्षक = | पूर्ण_नाव = | टोपण_नाव = | जन्म_दिनांक = [[२९ एप्रिल]], १९५२ | जन्म_स्थान = [[महाराष्ट्र]], [[भारत]] | मृत्यू_दिनांक = | कार्यक्षेत्र = [[साहित्य]], [[नाटक]], [[संगीत]], [[चित्रपट]] | राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]] | भाषा = [[मराठी भाषा|मराठी]] | कार्यकाळ = | साहित्य_प्रकार = [[कथा]], [[कादंबरी]], [[चरित्र]], [[भाषांतर]] | विषय = | चळवळ = | प्रसिद्ध_साहित्यकृती = | प्रभाव = | प्रभावित = | पुरस्कार = ‘पिकासो’ पुस्तकासाठी [[केशवराव कोठावळे]] पारितोषिक (१९८९), समग्र बालसाहित्यासाठी [[साहित्य अकादमी]] पुरस्कार (२०१४), टाटा ट्रस्टतर्फे 'बिग लिटल बुक' पुरस्कार (२०१६) | वडील_नाव = [[बाबासाहेब पुरंदरे]] | आई_नाव = [[निर्मला पुरंदरे]] | पती_नाव = | पत्नी_नाव = | अपत्ये = | स्वाक्षरी_चित्र = | संकेतस्थळ_दुवा = | तळटिपा = }} नृत्य, नाटक, लेखन, गायन आणि चित्रकला अशा चौफेर क्षेत्रांमध्ये स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या माधुरी पुरंदरे (जन्म दिनांक : २९ एप्रिल १९५२ - हयात), या [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] एक लेखिका आहेत. [[बाबासाहेब पुरंदरे]] हे त्यांचे वडील आणि समाजपरिवर्तन, समाजप्रबोधन, स्त्री-शिक्षण, ग्रामविकास, बालवाड्या अशा अनेक आघाड्यांवर काम करणाऱ्या समाजसेविका पुण्यभूषण [[निर्मला पुरंदरे]] ह्या त्यांच्या आई. मराठीची काव्य-संगीत समृद्धी चंद्रकांत काळे यांच्यासह आखलेल्या अनेक विशेष कार्यक्रमांतून श्रोत्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या त्या गायिका-अभिनेत्री आहेत. ==शिक्षण== शालेय शिक्षण पुण्यात घेतल्यावर माधुरी पुरंदरे यांनी त्यांचे पुढील शिक्षण पुण्यातील [[अभिनव कला महाविद्यालय]] आणि मुंबईतील [[जे.जे. स्कूल ऑफ आर्ट]] येथे घेतले. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट'मधून जी.डी. आर्ट केल्यानंतर त्यांनी फ्रेंच शिष्यवृत्तीवर [[पॅरिस]] येथे जाऊन चित्रकला व ग्राफिक आर्टचे शिक्षण घेतले. फ्रान्स वास्तव्यात चित्रदालने, प्रदर्शने, चित्रपट, नाटके भरपूर पाहातानाच ‘एकटेपणाच्या अनुभवातून माणूस म्हणून समृद्ध’ होऊन भारतात परतल्या. ==कारकीर्द== * [[जब्बार पटेल]], [[सतीश आळेकर]], [[महेश एलकुंचवार]], [[चंद्रकांत कुलकर्णी]], [[समर नखाते]], [[मोहन गोखले]], [[अतुल पेठे]] यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांत अभिनय, नेपथ्य आणि रंगभूषा. * [[गोविंद निहलानी]], [[अरुण खोपकर]], [[टी. एस. रंगा]], [[वैभव आबनावे]] यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांत अभिनय. * [[जितेंद्र अभिषेकी]], [[भास्कर चंदावरकर]], [[आनंद मोडक]] या संगीतकारांच्या रचनांचे गायन माधुरी पुरंदरे या एक उत्तम गायिका आहेत. त्यांनी मंचावर सादर केलेली 'हमामा रे पोरा हमामा’ ही [[ज्ञानेश्वर|ज्ञानेश्वरांची]] रचना अतिशय गाजली आहे. ‘अमृतगाथा’, 'प्रीतरंग', 'साजणवेळा' आणि ‘शेवंतीचे बन’ हे त्यांचे गायनाचे कार्यक्रम श्रवणीय आहेत. ते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. [[जब्बार पटेल]] दिग्दर्शित ‘[[तीन पैशाचा तमाशा]]’ या नाटकामध्ये त्यांनी केलेली भूमिका आणि त्यात गायलेली गझल गाजली होती. [[वनस्थळी]] ग्रामीण विकास केंद्र या संस्थेच्या द्वैमासिकाचे त्यांनी अनेक वर्षे संपादन केले. ==कादंबरी== * सिल्व्हर स्टार (मराठी, इंग्रजी) (२००९) ==एकांकिका== * कोकरू आणि फ्लॅट नंबर थर्टी सिक्स * चौकशी व इतर एकांकिका (१९९०) ==चरित्रे== * पिकासो (१९८८) ==अनुवादित== * झाडं लावणारा माणूस (२००१) (मूळ फ्रेंच लेखक : जॉं जिओनो) * त्वान आणि इतर कथा (१९९५) (मूळ फ्रेंच लेखक : [[गी द मोपासॉं|गी द मोपासां]]) * न भयं न लज्जा (१९९८) (मूळ फ्रेंच लेखक : [[मोलिएर]]) * मोतिया (लोककथा) * [[वेटिंग फॉर गोदो]] (१९९६) (मूळ फ्रेंच लेखक : [[सॅम्युएल बेकेट]]) * व्हिन्सेंट व्हॅन गॉग (१९७७) (मूळ लेखक : [[आयर्व्हिंग स्टोन]]) * हॅनाची सूटकेस (२००८) (मूळ लेखक : करेन लेव्हिन) ==फ्रेंचमध्ये भाषांतरे== * [[बलुतं]] (१९९०) (मूळ लेखक : [[दया पवार]] ) * [[स्त्री-पुरुष तुलना]] (२००५) (मूळ लेखक : [[ताराबाई शिंदे]] ) ==बालसाहित्य व कुमारसाहित्य== * आमची शाळा (मराठी, इंग्रजी) (२००५) * घोटाळा (मराठी, इंग्रजी, हिंदी) (२०२२) * आता का? ((मराठी, हिंदी) (२०२२) * एकशेसदतिसावा पाय (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड) (२०१५) * काकूचं बाळ (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, तेलुगू) (२०१२) * किकीनाक (मराठी, इंग्रजी) (२००९) * खजिना (२०१३) * जादूगार आणि इतर कथा (१९९९) * त्या एका दिवशी (मराठी, इंग्रजी) (२०१२) * परी, मी आणि हिप्पोपोटॅमस (२०१४) * बाबाच्या मिश्या (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, तेलुगू, बंगाली) (२०१२) * मासोळी आणि चिमुकलं पाखरू (मराठी, इंग्रजी) (२००५) * यशच्या गोष्टी (सहा पुस्तकांचा संच - कंटाळा, मामाच्या गावाला, पाहुणी, मुखवटे, मोठी शाळा, हात मोडला) (मराठी, इंग्रजी) (२००९) * राजा शहाणा झाला (मराठी, इंग्रजी) (२००५) * राधाचं घर (६ पुस्तकांचा संच; मराठी, इंग्रजी, फ्रेंच) (२००३) * लालू बोक्याच्या गोष्टी (मराठी, इंग्रजी) (२००९) * शेजार १ : सख्खे शेजारी (मराठी, इंग्रजी) (२०१४) * शेजार २ : पाचवी गल्ली (मराठी, इंग्रजी) (२०१४) * शाम्याची गंमत आणि इतर कथा (१९९९) * सुपर बाबा आणि इतर कथा (१९९९) ==संपादन/संकलन/शैक्षणिक== * माय मराठी - सहसंपादन व सहलेखन (२०१४) * वाचू आनंदे - बाल गट १ व २, कुमार गट १ व २ (डिसेंबर २००१) ==शैक्षणिक== * कागदी खेळ (मराठी, इंग्रजी) (२०१२) * चित्र वाचन - पोस्टर : भाग १ (२००३); भाग २ (२००६); पुस्तक (२००६) (मराठी, इंग्रजी) * लिहावे नेटके (भाग १, २, ३ व उत्तरे) (२०१०) ==माधुरी पुरंदरे यांनी गायलेली हिंदी-मराठी गीते== * अगं अगं सखूबाई * कुणी धावा गं धावा * डेरा गं डेरा * देवळाच्या दारी * देवाचा गं देवपाट * देवा सूर्यनारायणा * पंढरीची वाट * माझी भवरी गाय * रात पिया के संग जागी रे सखी * सासों में दर्द, दर्द में सॉंसें बसी हुई हम में कोई, किसी में समायें हुएं हैं हम (चित्रपट आक्रोश) * हमामा रे पोरा हमामा ==ध्वनी फिती== * अमृतगाथा * कधी ते * कधी हे * प्रीतरंग * शेवंतीचं बन * साजणवेळा ==पुरस्कार== * [[केशवराव कोठावळे]] पारितोषिक (१९८९) * समग्र बालसाहित्यासाठी [[साहित्य अकादमी]] पुरस्कार (२०१४)[http://www.loksatta.com/desh-videsh-news/madhuri-purandare-avadhoot-dongare-gets-sahitya-akademi-award-805153/] * द हिंदू यंग वर्ल्ड गुड बुक्स पुरस्कार (सर्वोत्कृष्ट रेखाटनासाठी विशेष उल्लेख - पाचवी गल्ली) (२०१६)[http://www.thehindu.com/features/kids/Winning-hearts-and-awards/article14024643.ece] * टाटा ट्रस्टतर्फे पहिला 'बिग लिटल बुक' पुरस्कार (२०१६)[http://biglittlebookaward.in/media/assets/Madhuri-Purandare_author-interview_winner.pdf] ==बाह्य दुवे== [http://www.loksatta.com/desh-videsh-news/madhuri-purandare-avadhoot-dongare-gets-sahitya-akademi-award-805153/ माधुरी पुरंदरे यांना 'साहित्य अकादमी' - लोकसत्ता] [http://www.jyotsnaprakashan.com/index.php?option=com_zoo&task=item&item_id=206&Itemid=257 ज्योत्स्ना प्रकाशन] [http://www.rajhansprakashan.com/exposed-books?title=&field_author_ref_nid=866 राजहंस प्रकाशन] [http://store.prathambooks.org/ecommerce/control/keywordsearch?SEARCH_STRING=Madhuri+Purandare प्रथम बुक्स] [http://www.purandareprakashan.com/Books?AID=5324054525934273266 पुरंदरे प्रकाशन] [http://www.amazon.fr/s/ref=nb_sb_noss/280-9525928-1528403?__mk_fr_FR=%C3%85M%C3%85Z%C3%95%C3%91&url=search-alias%3Dstripbooks&field-keywords=madhuri%20purandare ॲमेझॉन फ्रान्स] [http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5324054525934273266 बुक गंगा] [http://biglittlebookaward.in/media/assets/Madhuri-Purandare_author-interview_winner.pdf टाटा ट्रस्ट 'बिग लिटल बुक पुरस्कार'] [http://www.thehindu.com/features/kids/Winning-hearts-and-awards/article14024643.ece विनिंग् हार्ट्स ॲन्ड अवॉर्डस् - द हिंदू] [[वर्ग:इ.स. १९५२ मधील जन्म]] [[वर्ग:मराठी लेखिका]] [[वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कार विजेते]] [[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] 8ap3mgkf9newdpvnu8nvlnkj4rlblu0 2142266 2142249 2022-08-01T11:32:39Z संतोष गोरे 135680 wikitext text/x-wiki {{बदल}} {{माहितीचौकट साहित्यिक | नाव = {{लेखनाव}} | चित्र = | चित्र_रुंदी = | चित्र_शीर्षक = | पूर्ण_नाव = | टोपण_नाव = | जन्म_दिनांक = [[२९ एप्रिल]], १९५२ | जन्म_स्थान = [[महाराष्ट्र]], [[भारत]] | मृत्यू_दिनांक = | कार्यक्षेत्र = [[साहित्य]], [[नाटक]], [[संगीत]], [[चित्रपट]] | राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]] | भाषा = [[मराठी भाषा|मराठी]] | कार्यकाळ = | साहित्य_प्रकार = [[कथा]], [[कादंबरी]], [[चरित्र]], [[भाषांतर]] | विषय = | चळवळ = | प्रसिद्ध_साहित्यकृती = | प्रभाव = | प्रभावित = | पुरस्कार = ‘पिकासो’ पुस्तकासाठी [[केशवराव कोठावळे]] पारितोषिक (१९८९), समग्र बालसाहित्यासाठी [[साहित्य अकादमी]] पुरस्कार (२०१४), टाटा ट्रस्टतर्फे 'बिग लिटल बुक' पुरस्कार (२०१६) | वडील_नाव = [[बाबासाहेब पुरंदरे]] | आई_नाव = [[निर्मला पुरंदरे]] | पती_नाव = | पत्नी_नाव = | अपत्ये = | स्वाक्षरी_चित्र = | संकेतस्थळ_दुवा = | तळटिपा = }} '''माधुरी पुरंदरे''' (जन्म दिनांक : २९ एप्रिल १९५२ - हयात), या [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] एक लेखिका आहेत. [[बाबासाहेब पुरंदरे]] हे त्यांचे वडील आणि समाजसेविका [[निर्मला पुरंदरे]] ह्या त्यांच्या आई आहेत. मराठीची काव्य-संगीत समृद्धी चंद्रकांत काळे यांच्यासह आखलेल्या अनेक विशेष कार्यक्रमांतून श्रोत्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या त्या गायिका-अभिनेत्री आहेत. ==शिक्षण== शालेय शिक्षण पुण्यात घेतल्यावर माधुरी पुरंदरे यांनी त्यांचे पुढील शिक्षण पुण्यातील [[अभिनव कला महाविद्यालय]] आणि मुंबईतील [[जे.जे. स्कूल ऑफ आर्ट]] येथे घेतले. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट'मधून जी.डी. आर्ट केल्यानंतर त्यांनी फ्रेंच शिष्यवृत्तीवर [[पॅरिस]] येथे जाऊन चित्रकला व ग्राफिक आर्टचे शिक्षण घेतले. फ्रान्स वास्तव्यात चित्रदालने, प्रदर्शने, चित्रपट, नाटके भरपूर पाहातानाच ‘एकटेपणाच्या अनुभवातून माणूस म्हणून समृद्ध’ होऊन भारतात परतल्या. ==कारकीर्द== * [[जब्बार पटेल]], [[सतीश आळेकर]], [[महेश एलकुंचवार]], [[चंद्रकांत कुलकर्णी]], [[समर नखाते]], [[मोहन गोखले]], [[अतुल पेठे]] यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांत अभिनय, नेपथ्य आणि रंगभूषा. * [[गोविंद निहलानी]], [[अरुण खोपकर]], [[टी. एस. रंगा]], [[वैभव आबनावे]] यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांत अभिनय. * [[जितेंद्र अभिषेकी]], [[भास्कर चंदावरकर]], [[आनंद मोडक]] या संगीतकारांच्या रचनांचे गायन माधुरी पुरंदरे या एक उत्तम गायिका आहेत. त्यांनी मंचावर सादर केलेली 'हमामा रे पोरा हमामा’ ही [[ज्ञानेश्वर|ज्ञानेश्वरांची]] रचना अतिशय गाजली आहे. ‘अमृतगाथा’, 'प्रीतरंग', 'साजणवेळा' आणि ‘शेवंतीचे बन’ हे त्यांचे गायनाचे कार्यक्रम श्रवणीय आहेत. ते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. [[जब्बार पटेल]] दिग्दर्शित ‘[[तीन पैशाचा तमाशा]]’ या नाटकामध्ये त्यांनी केलेली भूमिका आणि त्यात गायलेली गझल गाजली होती. [[वनस्थळी]] ग्रामीण विकास केंद्र या संस्थेच्या द्वैमासिकाचे त्यांनी अनेक वर्षे संपादन केले. ==कादंबरी== * सिल्व्हर स्टार (मराठी, इंग्रजी) (२००९) ==एकांकिका== * कोकरू आणि फ्लॅट नंबर थर्टी सिक्स * चौकशी व इतर एकांकिका (१९९०) ==चरित्रे== * पिकासो (१९८८) ==अनुवादित== * झाडं लावणारा माणूस (२००१) (मूळ फ्रेंच लेखक : जॉं जिओनो) * त्वान आणि इतर कथा (१९९५) (मूळ फ्रेंच लेखक : [[गी द मोपासॉं|गी द मोपासां]]) * न भयं न लज्जा (१९९८) (मूळ फ्रेंच लेखक : [[मोलिएर]]) * मोतिया (लोककथा) * [[वेटिंग फॉर गोदो]] (१९९६) (मूळ फ्रेंच लेखक : [[सॅम्युएल बेकेट]]) * व्हिन्सेंट व्हॅन गॉग (१९७७) (मूळ लेखक : [[आयर्व्हिंग स्टोन]]) * हॅनाची सूटकेस (२००८) (मूळ लेखक : करेन लेव्हिन) ==फ्रेंचमध्ये भाषांतरे== * [[बलुतं]] (१९९०) (मूळ लेखक : [[दया पवार]] ) * [[स्त्री-पुरुष तुलना]] (२००५) (मूळ लेखक : [[ताराबाई शिंदे]] ) ==बालसाहित्य व कुमारसाहित्य== * आमची शाळा (मराठी, इंग्रजी) (२००५) * घोटाळा (मराठी, इंग्रजी, हिंदी) (२०२२) * आता का? ((मराठी, हिंदी) (२०२२) * एकशेसदतिसावा पाय (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड) (२०१५) * काकूचं बाळ (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, तेलुगू) (२०१२) * किकीनाक (मराठी, इंग्रजी) (२००९) * खजिना (२०१३) * जादूगार आणि इतर कथा (१९९९) * त्या एका दिवशी (मराठी, इंग्रजी) (२०१२) * परी, मी आणि हिप्पोपोटॅमस (२०१४) * बाबाच्या मिश्या (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, तेलुगू, बंगाली) (२०१२) * मासोळी आणि चिमुकलं पाखरू (मराठी, इंग्रजी) (२००५) * यशच्या गोष्टी (सहा पुस्तकांचा संच - कंटाळा, मामाच्या गावाला, पाहुणी, मुखवटे, मोठी शाळा, हात मोडला) (मराठी, इंग्रजी) (२००९) * राजा शहाणा झाला (मराठी, इंग्रजी) (२००५) * राधाचं घर (६ पुस्तकांचा संच; मराठी, इंग्रजी, फ्रेंच) (२००३) * लालू बोक्याच्या गोष्टी (मराठी, इंग्रजी) (२००९) * शेजार १ : सख्खे शेजारी (मराठी, इंग्रजी) (२०१४) * शेजार २ : पाचवी गल्ली (मराठी, इंग्रजी) (२०१४) * शाम्याची गंमत आणि इतर कथा (१९९९) * सुपर बाबा आणि इतर कथा (१९९९) ==संपादन/संकलन/शैक्षणिक== * माय मराठी - सहसंपादन व सहलेखन (२०१४) * वाचू आनंदे - बाल गट १ व २, कुमार गट १ व २ (डिसेंबर २००१) ==शैक्षणिक== * कागदी खेळ (मराठी, इंग्रजी) (२०१२) * चित्र वाचन - पोस्टर : भाग १ (२००३); भाग २ (२००६); पुस्तक (२००६) (मराठी, इंग्रजी) * लिहावे नेटके (भाग १, २, ३ व उत्तरे) (२०१०) ==माधुरी पुरंदरे यांनी गायलेली हिंदी-मराठी गीते== * अगं अगं सखूबाई * कुणी धावा गं धावा * डेरा गं डेरा * देवळाच्या दारी * देवाचा गं देवपाट * देवा सूर्यनारायणा * पंढरीची वाट * माझी भवरी गाय * रात पिया के संग जागी रे सखी * सासों में दर्द, दर्द में सॉंसें बसी हुई हम में कोई, किसी में समायें हुएं हैं हम (चित्रपट आक्रोश) * हमामा रे पोरा हमामा ==ध्वनी फिती== * अमृतगाथा * कधी ते * कधी हे * प्रीतरंग * शेवंतीचं बन * साजणवेळा ==पुरस्कार== * [[केशवराव कोठावळे]] पारितोषिक (१९८९) * समग्र बालसाहित्यासाठी [[साहित्य अकादमी]] पुरस्कार (२०१४)[http://www.loksatta.com/desh-videsh-news/madhuri-purandare-avadhoot-dongare-gets-sahitya-akademi-award-805153/] * द हिंदू यंग वर्ल्ड गुड बुक्स पुरस्कार (सर्वोत्कृष्ट रेखाटनासाठी विशेष उल्लेख - पाचवी गल्ली) (२०१६)[http://www.thehindu.com/features/kids/Winning-hearts-and-awards/article14024643.ece] * टाटा ट्रस्टतर्फे पहिला 'बिग लिटल बुक' पुरस्कार (२०१६)[http://biglittlebookaward.in/media/assets/Madhuri-Purandare_author-interview_winner.pdf] ==बाह्य दुवे== [http://www.loksatta.com/desh-videsh-news/madhuri-purandare-avadhoot-dongare-gets-sahitya-akademi-award-805153/ माधुरी पुरंदरे यांना 'साहित्य अकादमी' - लोकसत्ता] [http://www.jyotsnaprakashan.com/index.php?option=com_zoo&task=item&item_id=206&Itemid=257 ज्योत्स्ना प्रकाशन] [http://www.rajhansprakashan.com/exposed-books?title=&field_author_ref_nid=866 राजहंस प्रकाशन] [http://store.prathambooks.org/ecommerce/control/keywordsearch?SEARCH_STRING=Madhuri+Purandare प्रथम बुक्स] [http://www.purandareprakashan.com/Books?AID=5324054525934273266 पुरंदरे प्रकाशन] [http://www.amazon.fr/s/ref=nb_sb_noss/280-9525928-1528403?__mk_fr_FR=%C3%85M%C3%85Z%C3%95%C3%91&url=search-alias%3Dstripbooks&field-keywords=madhuri%20purandare ॲमेझॉन फ्रान्स] [http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5324054525934273266 बुक गंगा] [http://biglittlebookaward.in/media/assets/Madhuri-Purandare_author-interview_winner.pdf टाटा ट्रस्ट 'बिग लिटल बुक पुरस्कार'] [http://www.thehindu.com/features/kids/Winning-hearts-and-awards/article14024643.ece विनिंग् हार्ट्स ॲन्ड अवॉर्डस् - द हिंदू] [[वर्ग:इ.स. १९५२ मधील जन्म]] [[वर्ग:मराठी लेखिका]] [[वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कार विजेते]] [[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] 9oselkfcew8yi4koqb0xyalzey45ewj 2142268 2142266 2022-08-01T11:34:51Z Makarand Dambhare 146990 माहितीत भर घातली आहें wikitext text/x-wiki {{बदल}} {{माहितीचौकट साहित्यिक | नाव = {{लेखनाव}} | चित्र = | चित्र_रुंदी = | चित्र_शीर्षक = | पूर्ण_नाव = | टोपण_नाव = | जन्म_दिनांक = [[२९ एप्रिल]], १९५२ | जन्म_स्थान = [[महाराष्ट्र]], [[भारत]] | मृत्यू_दिनांक = | कार्यक्षेत्र = [[साहित्य]], [[नाटक]], [[संगीत]], [[चित्रपट]] | राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]] | भाषा = [[मराठी भाषा|मराठी]] | कार्यकाळ = | साहित्य_प्रकार = [[कथा]], [[कादंबरी]], [[चरित्र]], [[भाषांतर]] | विषय = | चळवळ = | प्रसिद्ध_साहित्यकृती = | प्रभाव = | प्रभावित = | पुरस्कार = ‘पिकासो’ पुस्तकासाठी [[केशवराव कोठावळे]] पारितोषिक (१९८९), समग्र बालसाहित्यासाठी [[साहित्य अकादमी]] पुरस्कार (२०१४), टाटा ट्रस्टतर्फे 'बिग लिटल बुक' पुरस्कार (२०१६) | वडील_नाव = [[बाबासाहेब पुरंदरे]] | आई_नाव = [[निर्मला पुरंदरे]] | पती_नाव = | पत्नी_नाव = | अपत्ये = | स्वाक्षरी_चित्र = | संकेतस्थळ_दुवा = | तळटिपा = }} '''माधुरी पुरंदरे''' (जन्म दिनांक : २९ एप्रिल १९५२ - हयात), या [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] एक लेखिका आहेत. [[बाबासाहेब पुरंदरे]] हे त्यांचे वडील आणि समाजसेविका [[निर्मला पुरंदरे]] ह्या त्यांच्या आई आहेत. मराठीची काव्य-संगीत समृद्धी चंद्रकांत काळे यांच्यासह आखलेल्या अनेक विशेष कार्यक्रमांतून श्रोत्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या त्या गायिका-अभिनेत्री आहेत. ==शिक्षण== शालेय शिक्षण पुण्यात घेतल्यावर माधुरी पुरंदरे यांनी त्यांचे पुढील शिक्षण पुण्यातील [[अभिनव कला महाविद्यालय]] आणि मुंबईतील [[जे.जे. स्कूल ऑफ आर्ट]] येथे घेतले. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट'मधून जी.डी. आर्ट केल्यानंतर त्यांनी फ्रेंच शिष्यवृत्तीवर [[पॅरिस]] येथे जाऊन चित्रकला व ग्राफिक आर्टचे शिक्षण घेतले. फ्रान्स वास्तव्यात चित्रदालने, प्रदर्शने, चित्रपट, नाटके भरपूर पाहातानाच ‘एकटेपणाच्या अनुभवातून माणूस म्हणून समृद्ध’ होऊन भारतात परतल्या. ==कारकीर्द== * [[जब्बार पटेल]], [[सतीश आळेकर]], [[महेश एलकुंचवार]], [[चंद्रकांत कुलकर्णी]], [[समर नखाते]], [[मोहन गोखले]], [[अतुल पेठे]] यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांत अभिनय, नेपथ्य आणि रंगभूषा. * [[गोविंद निहलानी]], [[अरुण खोपकर]], [[टी. एस. रंगा]], [[वैभव आबनावे]] यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांत अभिनय. * [[जितेंद्र अभिषेकी]], [[भास्कर चंदावरकर]], [[आनंद मोडक]] या संगीतकारांच्या रचनांचे गायन माधुरी पुरंदरे या एक उत्तम गायिका आहेत. त्यांनी मंचावर सादर केलेली 'हमामा रे पोरा हमामा’ ही [[ज्ञानेश्वर|ज्ञानेश्वरांची]] रचना अतिशय गाजली आहे. ‘अमृतगाथा’, 'प्रीतरंग', 'साजणवेळा' आणि ‘शेवंतीचे बन’ हे त्यांचे गायनाचे कार्यक्रम श्रवणीय आहेत. ते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. [[जब्बार पटेल]] दिग्दर्शित ‘[[तीन पैशाचा तमाशा]]’ या नाटकामध्ये त्यांनी केलेली भूमिका आणि त्यात गायलेली गझल गाजली होती. [[वनस्थळी]] ग्रामीण विकास केंद्र या संस्थेच्या द्वैमासिकाचे त्यांनी अनेक वर्षे संपादन केले. ==कादंबरी== * सिल्व्हर स्टार (मराठी, इंग्रजी) (२००९) ==एकांकिका== * कोकरू आणि फ्लॅट नंबर थर्टी सिक्स * चौकशी व इतर एकांकिका (१९९०) ==चरित्रे== * पिकासो (१९८८) ==अनुवादित== * झाडं लावणारा माणूस (२००१) (मूळ फ्रेंच लेखक : जॉं जिओनो) * त्वान आणि इतर कथा (१९९५) (मूळ फ्रेंच लेखक : [[गी द मोपासॉं|गी द मोपासां]]) * न भयं न लज्जा (१९९८) (मूळ फ्रेंच लेखक : [[मोलिएर]]) * मोतिया (लोककथा) * [[वेटिंग फॉर गोदो]] (१९९६) (मूळ फ्रेंच लेखक : [[सॅम्युएल बेकेट]]) * व्हिन्सेंट व्हॅन गॉग (१९७७) (मूळ लेखक : [[आयर्व्हिंग स्टोन]]) * हॅनाची सूटकेस (२००८) (मूळ लेखक : करेन लेव्हिन) ==फ्रेंचमध्ये भाषांतरे== * [[बलुतं]] (१९९०) (मूळ लेखक : [[दया पवार]] ) * [[स्त्री-पुरुष तुलना]] (२००५) (मूळ लेखक : [[ताराबाई शिंदे]] ) ==बालसाहित्य व कुमारसाहित्य== * आमची शाळा (मराठी, इंग्रजी) (२००५) * घोटाळा (मराठी, इंग्रजी, हिंदी) (२०२२) * आता का? (मराठी, हिंदी) (२०२२) * नाही माहित (मराठी, इंग्रजी, हिंदी) (२०२२) * एकशेसदतिसावा पाय (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड) (२०१५) * काकूचं बाळ (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, तेलुगू) (२०१२) * किकीनाक (मराठी, इंग्रजी) (२००९) * खजिना (२०१३) * जादूगार आणि इतर कथा (१९९९) * त्या एका दिवशी (मराठी, इंग्रजी) (२०१२) * परी, मी आणि हिप्पोपोटॅमस (२०१४) * बाबाच्या मिश्या (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, तेलुगू, बंगाली) (२०१२) * मासोळी आणि चिमुकलं पाखरू (मराठी, इंग्रजी) (२००५) * यशच्या गोष्टी (सहा पुस्तकांचा संच - कंटाळा, मामाच्या गावाला, पाहुणी, मुखवटे, मोठी शाळा, हात मोडला) (मराठी, इंग्रजी) (२००९) * राजा शहाणा झाला (मराठी, इंग्रजी) (२००५) * राधाचं घर (६ पुस्तकांचा संच; मराठी, इंग्रजी, फ्रेंच) (२००३) * लालू बोक्याच्या गोष्टी (मराठी, इंग्रजी) (२००९) * शेजार १ : सख्खे शेजारी (मराठी, इंग्रजी) (२०१४) * शेजार २ : पाचवी गल्ली (मराठी, इंग्रजी) (२०१४) * शाम्याची गंमत आणि इतर कथा (१९९९) * सुपर बाबा आणि इतर कथा (१९९९) ==संपादन/संकलन/शैक्षणिक== * माय मराठी - सहसंपादन व सहलेखन (२०१४) * वाचू आनंदे - बाल गट १ व २, कुमार गट १ व २ (डिसेंबर २००१) ==शैक्षणिक== * कागदी खेळ (मराठी, इंग्रजी) (२०१२) * चित्र वाचन - पोस्टर : भाग १ (२००३); भाग २ (२००६); पुस्तक (२००६) (मराठी, इंग्रजी) * लिहावे नेटके (भाग १, २, ३ व उत्तरे) (२०१०) ==माधुरी पुरंदरे यांनी गायलेली हिंदी-मराठी गीते== * अगं अगं सखूबाई * कुणी धावा गं धावा * डेरा गं डेरा * देवळाच्या दारी * देवाचा गं देवपाट * देवा सूर्यनारायणा * पंढरीची वाट * माझी भवरी गाय * रात पिया के संग जागी रे सखी * सासों में दर्द, दर्द में सॉंसें बसी हुई हम में कोई, किसी में समायें हुएं हैं हम (चित्रपट आक्रोश) * हमामा रे पोरा हमामा ==ध्वनी फिती== * अमृतगाथा * कधी ते * कधी हे * प्रीतरंग * शेवंतीचं बन * साजणवेळा ==पुरस्कार== * [[केशवराव कोठावळे]] पारितोषिक (१९८९) * समग्र बालसाहित्यासाठी [[साहित्य अकादमी]] पुरस्कार (२०१४)[http://www.loksatta.com/desh-videsh-news/madhuri-purandare-avadhoot-dongare-gets-sahitya-akademi-award-805153/] * द हिंदू यंग वर्ल्ड गुड बुक्स पुरस्कार (सर्वोत्कृष्ट रेखाटनासाठी विशेष उल्लेख - पाचवी गल्ली) (२०१६)[http://www.thehindu.com/features/kids/Winning-hearts-and-awards/article14024643.ece] * टाटा ट्रस्टतर्फे पहिला 'बिग लिटल बुक' पुरस्कार (२०१६)[http://biglittlebookaward.in/media/assets/Madhuri-Purandare_author-interview_winner.pdf] ==बाह्य दुवे== [http://www.loksatta.com/desh-videsh-news/madhuri-purandare-avadhoot-dongare-gets-sahitya-akademi-award-805153/ माधुरी पुरंदरे यांना 'साहित्य अकादमी' - लोकसत्ता] [http://www.jyotsnaprakashan.com/index.php?option=com_zoo&task=item&item_id=206&Itemid=257 ज्योत्स्ना प्रकाशन] [http://www.rajhansprakashan.com/exposed-books?title=&field_author_ref_nid=866 राजहंस प्रकाशन] [http://store.prathambooks.org/ecommerce/control/keywordsearch?SEARCH_STRING=Madhuri+Purandare प्रथम बुक्स] [http://www.purandareprakashan.com/Books?AID=5324054525934273266 पुरंदरे प्रकाशन] [http://www.amazon.fr/s/ref=nb_sb_noss/280-9525928-1528403?__mk_fr_FR=%C3%85M%C3%85Z%C3%95%C3%91&url=search-alias%3Dstripbooks&field-keywords=madhuri%20purandare ॲमेझॉन फ्रान्स] [http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5324054525934273266 बुक गंगा] [http://biglittlebookaward.in/media/assets/Madhuri-Purandare_author-interview_winner.pdf टाटा ट्रस्ट 'बिग लिटल बुक पुरस्कार'] [http://www.thehindu.com/features/kids/Winning-hearts-and-awards/article14024643.ece विनिंग् हार्ट्स ॲन्ड अवॉर्डस् - द हिंदू] [[वर्ग:इ.स. १९५२ मधील जन्म]] [[वर्ग:मराठी लेखिका]] [[वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कार विजेते]] [[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] d28k511styo446eqhoizfy3lqmpfrk0 2142274 2142268 2022-08-01T11:37:25Z Makarand Dambhare 146990 माहिती मध्ये भर घातली आहें wikitext text/x-wiki {{बदल}} {{माहितीचौकट साहित्यिक | नाव = {{लेखनाव}} | चित्र = | चित्र_रुंदी = | चित्र_शीर्षक = | पूर्ण_नाव = | टोपण_नाव = | जन्म_दिनांक = [[२९ एप्रिल]], १९५२ | जन्म_स्थान = [[महाराष्ट्र]], [[भारत]] | मृत्यू_दिनांक = | कार्यक्षेत्र = [[साहित्य]], [[नाटक]], [[संगीत]], [[चित्रपट]] | राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]] | भाषा = [[मराठी भाषा|मराठी]] | कार्यकाळ = | साहित्य_प्रकार = [[कथा]], [[कादंबरी]], [[चरित्र]], [[भाषांतर]] | विषय = | चळवळ = | प्रसिद्ध_साहित्यकृती = | प्रभाव = | प्रभावित = | पुरस्कार = ‘पिकासो’ पुस्तकासाठी [[केशवराव कोठावळे]] पारितोषिक (१९८९), समग्र बालसाहित्यासाठी [[साहित्य अकादमी]] पुरस्कार (२०१४), टाटा ट्रस्टतर्फे 'बिग लिटल बुक' पुरस्कार (२०१६) | वडील_नाव = [[बाबासाहेब पुरंदरे]] | आई_नाव = [[निर्मला पुरंदरे]] | पती_नाव = | पत्नी_नाव = | अपत्ये = | स्वाक्षरी_चित्र = | संकेतस्थळ_दुवा = | तळटिपा = }} '''माधुरी पुरंदरे''' (जन्म दिनांक : २९ एप्रिल १९५२ - हयात), या [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] एक लेखिका आहेत. [[बाबासाहेब पुरंदरे]] हे त्यांचे वडील आणि समाजसेविका [[निर्मला पुरंदरे]] ह्या त्यांच्या आई आहेत. मराठीची काव्य-संगीत समृद्धी चंद्रकांत काळे यांच्यासह आखलेल्या अनेक विशेष कार्यक्रमांतून श्रोत्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या त्या गायिका-अभिनेत्री आहेत. ==शिक्षण== शालेय शिक्षण पुण्यात घेतल्यावर माधुरी पुरंदरे यांनी त्यांचे पुढील शिक्षण पुण्यातील [[अभिनव कला महाविद्यालय]] आणि मुंबईतील [[जे.जे. स्कूल ऑफ आर्ट]] येथे घेतले. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट'मधून जी.डी. आर्ट केल्यानंतर त्यांनी फ्रेंच शिष्यवृत्तीवर [[पॅरिस]] येथे जाऊन चित्रकला व ग्राफिक आर्टचे शिक्षण घेतले. फ्रान्स वास्तव्यात चित्रदालने, प्रदर्शने, चित्रपट, नाटके भरपूर पाहातानाच ‘एकटेपणाच्या अनुभवातून माणूस म्हणून समृद्ध’ होऊन भारतात परतल्या. ==कारकीर्द== * [[जब्बार पटेल]], [[सतीश आळेकर]], [[महेश एलकुंचवार]], [[चंद्रकांत कुलकर्णी]], [[समर नखाते]], [[मोहन गोखले]], [[अतुल पेठे]] यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांत अभिनय, नेपथ्य आणि रंगभूषा. * [[गोविंद निहलानी]], [[अरुण खोपकर]], [[टी. एस. रंगा]], [[वैभव आबनावे]] यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांत अभिनय. * [[जितेंद्र अभिषेकी]], [[भास्कर चंदावरकर]], [[आनंद मोडक]] या संगीतकारांच्या रचनांचे गायन माधुरी पुरंदरे या एक उत्तम गायिका आहेत. त्यांनी मंचावर सादर केलेली 'हमामा रे पोरा हमामा’ ही [[ज्ञानेश्वर|ज्ञानेश्वरांची]] रचना अतिशय गाजली आहे. ‘अमृतगाथा’, 'प्रीतरंग', 'साजणवेळा' आणि ‘शेवंतीचे बन’ हे त्यांचे गायनाचे कार्यक्रम श्रवणीय आहेत. ते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. [[जब्बार पटेल]] दिग्दर्शित ‘[[तीन पैशाचा तमाशा]]’ या नाटकामध्ये त्यांनी केलेली भूमिका आणि त्यात गायलेली गझल गाजली होती. [[वनस्थळी]] ग्रामीण विकास केंद्र या संस्थेच्या द्वैमासिकाचे त्यांनी अनेक वर्षे संपादन केले. ==कादंबरी== * सिल्व्हर स्टार (मराठी, इंग्रजी) (२००९) ==एकांकिका== * कोकरू आणि फ्लॅट नंबर थर्टी सिक्स * चौकशी व इतर एकांकिका (१९९०) ==चरित्रे== * पिकासो (१९८८) ==अनुवादित== * झाडं लावणारा माणूस (२००१) (मूळ फ्रेंच लेखक : जॉं जिओनो) * त्वान आणि इतर कथा (१९९५) (मूळ फ्रेंच लेखक : [[गी द मोपासॉं|गी द मोपासां]]) * न भयं न लज्जा (१९९८) (मूळ फ्रेंच लेखक : [[मोलिएर]]) * मोतिया (लोककथा) * [[वेटिंग फॉर गोदो]] (१९९६) (मूळ फ्रेंच लेखक : [[सॅम्युएल बेकेट]]) * व्हिन्सेंट व्हॅन गॉग (१९७७) (मूळ लेखक : [[आयर्व्हिंग स्टोन]]) * हॅनाची सूटकेस (२००८) (मूळ लेखक : करेन लेव्हिन) ==फ्रेंचमध्ये भाषांतरे== * [[बलुतं]] (१९९०) (मूळ लेखक : [[दया पवार]] ) * [[स्त्री-पुरुष तुलना]] (२००५) (मूळ लेखक : [[ताराबाई शिंदे]] ) ==बालसाहित्य व कुमारसाहित्य== * आमची शाळा (मराठी, इंग्रजी) (२००५) * घोटाळा (मराठी, इंग्रजी, हिंदी) (२०२२) * आता का? (मराठी, हिंदी) (२०२२) * नाही माहित (मराठी, इंग्रजी, हिंदी) (२०२२) * रेषा (मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड) (२०२२) * एकशेसदतिसावा पाय (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड) (२०१५) * काकूचं बाळ (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, तेलुगू) (२०१२) * किकीनाक (मराठी, इंग्रजी) (२००९) * खजिना (२०१३) * जादूगार आणि इतर कथा (१९९९) * त्या एका दिवशी (मराठी, इंग्रजी) (२०१२) * परी, मी आणि हिप्पोपोटॅमस (२०१४) * बाबाच्या मिश्या (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, तेलुगू, बंगाली) (२०१२) * मासोळी आणि चिमुकलं पाखरू (मराठी, इंग्रजी) (२००५) * यशच्या गोष्टी (सहा पुस्तकांचा संच - कंटाळा, मामाच्या गावाला, पाहुणी, मुखवटे, मोठी शाळा, हात मोडला) (मराठी, इंग्रजी) (२००९) * राजा शहाणा झाला (मराठी, इंग्रजी) (२००५) * राधाचं घर (६ पुस्तकांचा संच; मराठी, इंग्रजी, फ्रेंच) (२००३) * लालू बोक्याच्या गोष्टी (मराठी, इंग्रजी) (२००९) * शेजार १ : सख्खे शेजारी (मराठी, इंग्रजी) (२०१४) * शेजार २ : पाचवी गल्ली (मराठी, इंग्रजी) (२०१४) * शाम्याची गंमत आणि इतर कथा (१९९९) * सुपर बाबा आणि इतर कथा (१९९९) ==संपादन/संकलन/शैक्षणिक== * माय मराठी - सहसंपादन व सहलेखन (२०१४) * वाचू आनंदे - बाल गट १ व २, कुमार गट १ व २ (डिसेंबर २००१) ==शैक्षणिक== * कागदी खेळ (मराठी, इंग्रजी) (२०१२) * चित्र वाचन - पोस्टर : भाग १ (२००३); भाग २ (२००६); पुस्तक (२००६) (मराठी, इंग्रजी) * लिहावे नेटके (भाग १, २, ३ व उत्तरे) (२०१०) ==माधुरी पुरंदरे यांनी गायलेली हिंदी-मराठी गीते== * अगं अगं सखूबाई * कुणी धावा गं धावा * डेरा गं डेरा * देवळाच्या दारी * देवाचा गं देवपाट * देवा सूर्यनारायणा * पंढरीची वाट * माझी भवरी गाय * रात पिया के संग जागी रे सखी * सासों में दर्द, दर्द में सॉंसें बसी हुई हम में कोई, किसी में समायें हुएं हैं हम (चित्रपट आक्रोश) * हमामा रे पोरा हमामा ==ध्वनी फिती== * अमृतगाथा * कधी ते * कधी हे * प्रीतरंग * शेवंतीचं बन * साजणवेळा ==पुरस्कार== * [[केशवराव कोठावळे]] पारितोषिक (१९८९) * समग्र बालसाहित्यासाठी [[साहित्य अकादमी]] पुरस्कार (२०१४)[http://www.loksatta.com/desh-videsh-news/madhuri-purandare-avadhoot-dongare-gets-sahitya-akademi-award-805153/] * द हिंदू यंग वर्ल्ड गुड बुक्स पुरस्कार (सर्वोत्कृष्ट रेखाटनासाठी विशेष उल्लेख - पाचवी गल्ली) (२०१६)[http://www.thehindu.com/features/kids/Winning-hearts-and-awards/article14024643.ece] * टाटा ट्रस्टतर्फे पहिला 'बिग लिटल बुक' पुरस्कार (२०१६)[http://biglittlebookaward.in/media/assets/Madhuri-Purandare_author-interview_winner.pdf] ==बाह्य दुवे== [http://www.loksatta.com/desh-videsh-news/madhuri-purandare-avadhoot-dongare-gets-sahitya-akademi-award-805153/ माधुरी पुरंदरे यांना 'साहित्य अकादमी' - लोकसत्ता] [http://www.jyotsnaprakashan.com/index.php?option=com_zoo&task=item&item_id=206&Itemid=257 ज्योत्स्ना प्रकाशन] [http://www.rajhansprakashan.com/exposed-books?title=&field_author_ref_nid=866 राजहंस प्रकाशन] [http://store.prathambooks.org/ecommerce/control/keywordsearch?SEARCH_STRING=Madhuri+Purandare प्रथम बुक्स] [http://www.purandareprakashan.com/Books?AID=5324054525934273266 पुरंदरे प्रकाशन] [http://www.amazon.fr/s/ref=nb_sb_noss/280-9525928-1528403?__mk_fr_FR=%C3%85M%C3%85Z%C3%95%C3%91&url=search-alias%3Dstripbooks&field-keywords=madhuri%20purandare ॲमेझॉन फ्रान्स] [http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5324054525934273266 बुक गंगा] [http://biglittlebookaward.in/media/assets/Madhuri-Purandare_author-interview_winner.pdf टाटा ट्रस्ट 'बिग लिटल बुक पुरस्कार'] [http://www.thehindu.com/features/kids/Winning-hearts-and-awards/article14024643.ece विनिंग् हार्ट्स ॲन्ड अवॉर्डस् - द हिंदू] [[वर्ग:इ.स. १९५२ मधील जन्म]] [[वर्ग:मराठी लेखिका]] [[वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कार विजेते]] [[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] t6w0ph66a683ts3uw1n3n3neo5l9ld8 लक्ष्मीबाई टिळक 0 127782 2142014 2136068 2022-07-31T16:28:57Z अभय नातू 206 /* पुरस्कार */ wikitext text/x-wiki {{माहितीचौकट साहित्यिक | नाव = {{लेखनाव}} | चित्र = | चित्र_रुंदी = | चित्र_शीर्षक = | पूर्ण_नाव =लक्ष्मीबाई नारायण टिळक | टोपण_नाव = | जन्म_दिनांक =०१ जून १८६८ | जन्म_स्थान = [[महाराष्ट्र]], [[भारत]] | मृत्यू_दिनांक =२४ फेब्रुवारी १९३६ | मृत्यू_स्थान = नाशिक [[महाराष्ट्र]], [[भारत]] | कार्यक्षेत्र = [[साहित्य]] | राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]] | भाषा = [[मराठी भाषा|मराठी]] | कार्यकाळ = | shockwave_प्रकार = [[कथा]], [[कादंबरी]] | विषय = | चळवळ = | प्रसिद्ध_साहित्यकृती = [[स्मृतिचित्रे]] | प्रभाव = | प्रभावित = | पुरस्कार = | वडील_नाव =नारायण गंगाधर गोखले | आई_नाव =राधाबाई नारायण गोखले . | पती_नाव = [[नारायण वामन टिळक]] | पत्नी_नाव = | अपत्ये =देवदत्त नारायण टिळक | स्वाक्षरी_चित्र = | संकेतस्थळ_दुवा = | तळटीपा = }} '''{{लेखनाव}}''' (इ.स. १८६८ - इ.स. १९३६) या [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] लेखिका होत्या. लग्नापूर्वीचे त्यांचे नाव ''मनकर्णिका गोखले'' होते. ==बालपण आणि विवाह== वयाच्या १५ व्या वर्षी लक्ष्मीबाईचा विवाह [[नारायण वामन टिळक]] यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई टिळक असे झाले.मनकर्णिका त्यांचे मूळ नाव ==कारकीर्द== लक्ष्मीबाई आपल्या [[स्मृतिचित्रे]] या आत्मचरित्रासाठी प्रसिद्ध आहेत. ==पुरस्कार== [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र सरकारतर्फे]] लक्ष्मीबाई टिळक यांच्या नावाचा पुरस्कार एखाद्या आत्मकथनात्मक पुस्तकाला किंवा आत्मचरित्राला दिला जातो. {{विस्तार}} {{DEFAULTSORT:टिळक, लक्ष्मीबाई}} [[वर्ग:मराठी लेखिका]] [[वर्ग:इ.स. १८६८ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९३६ मधील मृत्यू]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] [[वर्ग:अहमदनगर-प्रसिद्ध वक्ती]] 8jr3t3v6qexfxo0drjvjsk9ugjt3vaw ॲनी स्प्रिंकल 0 131422 2141955 1725573 2022-07-31T14:04:14Z FMSky 134419 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट प्रौढ चरित्र | नाव = ॲनी स्प्रिंकल | चित्र = Annie sprinkle spectacular sex book cover.jpg | चित्रशीर्षक = | जन्मनाव = | जन्म_दिनांक = | जन्म_स्थान = | मृत्यू_दिनांक = | मृत्यू_स्थान = | जोडीदार = | उंची = | वजन = | वांशिकत्व = | उर्फ = | चित्रपट_संख्या = | संकेतस्थळ = }} '''ॲनी स्प्रिंकल''' ही एक [[रतिअभिनेत्री]] आहे. [[वर्ग:रतिअभिनेत्रींवरील अपूर्ण लेख]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] 4tzqjqhdg3o5pdgizvd7k9fw0r6152g रोवन ॲटकिन्सन 0 132386 2142035 1963810 2022-07-31T23:16:59Z FMSky 134419 wikitext text/x-wiki '''रोवन सेबास्टियन ॲटकन्सन''' ([[६ जानेवारी]], [[इ.स. १९५५]] - ) हा इंग्लिश चित्रपट अभिनेता आहे. त्यांचे "Mr.bean" हे विनोदी पात्र खूप प्रसिद्ध आहे. [[File:Rowan Atkinson 2011 2 cropped.jpg|इवलेसे|रोवन ॲटकन्सन]] {{DEFAULTSORT:ॲटकिन्सन, रोवन}} [[वर्ग:इ.स. १९५५ मधील जन्म]] [[वर्ग:इंग्लिश चित्रपट अभिनेते]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] cq68anft19h7ejejhaanwvp1f364so5 व्ही.के. गोकाक 0 133121 2142015 1579640 2022-07-31T16:29:49Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[वी. के. गोकाक]] वरुन [[व्ही.के. गोकाक]] ला हलविला: शीर्षकलेखन संकेत wikitext text/x-wiki {{माहितीचौकट साहित्यिक | नाव = {{लेखनाव}} | चित्र = | चित्र_रुंदी = | चित्र_शीर्षक = {{लेखनाव}} | पूर्ण_नाव = {{लेखनाव}} | टोपण_नाव = | जन्म_दिनांक = | जन्म_स्थान = | मृत्यू_दिनांक = | मृत्यू_स्थान = | कार्यक्षेत्र = | राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]] | भाषा = | कार्यकाळ = | साहित्य_प्रकार = | विषय = | चळवळ = | प्रसिद्ध_साहित्यकृती = | प्रभाव = | प्रभावित = | पुरस्कार = | वडील_नाव = | आई_नाव = | पती_नाव = | पत्नी_नाव = | अपत्ये = | स्वाक्षरी_चित्र = | संकेतस्थळ_दुवा = | तळटिपा = }} '''{{लेखनाव}}''' हे साहित्यकार आहेत. {{विस्तार}} [[वर्ग:साहित्यिक]] [[वर्ग:ज्ञानपीठ पुरस्कार विजेते]] 46ylx6vl4irh4pn3s05x3nitndtvmi3 2142018 2142015 2022-07-31T17:44:25Z अभय नातू 206 पहिले वाक्य wikitext text/x-wiki {{माहितीचौकट साहित्यिक | नाव = व्ही.के. गोकाक | चित्र = | चित्र_रुंदी = | चित्र_शीर्षक = | पूर्ण_नाव = विनायक कृष्ण गोकाक | टोपण_नाव = | जन्म_दिनांक = [[९ ऑगस्ट]], [[इ.स. १९०९|१९०९]] | जन्म_स्थान = [[२८ एप्रिल]], [[इ.स. १९९२|१९९२]] | मृत्यू_दिनांक = | मृत्यू_स्थान = | कार्यक्षेत्र = | राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]] | भाषा = | कार्यकाळ = | साहित्य_प्रकार = | विषय = | चळवळ = | प्रसिद्ध_साहित्यकृती = | प्रभाव = | प्रभावित = | पुरस्कार = | वडील_नाव = | आई_नाव = | पती_नाव = | पत्नी_नाव = | अपत्ये = | स्वाक्षरी_चित्र = | संकेतस्थळ_दुवा = | तळटिपा = }} '''व्ही.के. गोकाक''', तथा '''विनायक कृष्ण गोकाक''' किंवा '''वि.कृ गोकाक''' ([[९ ऑगस्ट]], [[इ.स. १९०९|१९०९]] - [[२८ एप्रिल]], [[इ.स. १९९२|१९९२]]) हे [[कानडी]] साहित्यकार होते. त्यांना १९९०चा कानडी भाषेतील [[ज्ञानपीठ पुरस्कार]] दिला गेला. {{विस्तार}} {{DEFAULTSORT:गोकाक, व्ही.के.}} [[वर्ग:इ.स. १९०९ मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९९२ मधील मृत्यू]] [[वर्ग:कन्नड साहित्यिक]] [[वर्ग:ज्ञानपीठ पुरस्कार विजेते]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] 6x1dtqy8kzsb02x23innl75dkvb8b0u चतुरंग प्रतिष्ठान 0 134025 2141963 2116228 2022-07-31T14:30:26Z संतोष गोरे 135680 wikitext text/x-wiki {{संदर्भहीन लेख}} अक्षय्य तृतीयेच्या सुमुहूर्तावर चतुरंग प्रतिष्ठान या संस्थेची १९७४मधे स्थापना झाली. ह्या संस्थेने अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांची अनोख्या पद्धतीने मुहूर्तमेढ रोवली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वैचारिक मंथन, व्याख्यान, परिसंवाद, चर्चा आदींचा समावेश असतो. पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. भवानीशंकर, पं. काशीनाथ बोडस, वीणा सहस्त्रबुद्धे, अरीण चांदीवाले, पं. यशवंतबुवा जोशी , कविवर्य वसंत बापट, न्यायमूर्ती यशवंतराव चंद्रचूड, अर्थतज्‍ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, सुनील गावस्कर, व्हाइस ॲड. मनोहर आवटी, एर मार्शल सदानंद कुलकर्णी, लेफ्ट. अशोक जोशी, भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम, डॉ. वसंत गोवारीकर, डॉ. जयंत नारळीकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्रा. शिवाजीराव भोसले, ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार अशा अनेकांनी चतुरंगच्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली आहे. ==चतुरंग प्रतिष्ठानचे सांस्कृतिक कार्यक्रम== * एक कलाकार - एक संध्याकाळ हा कार्यक्रम * चैत्रपालवी * सवाई एकांकिका * मुक्तसंध्या * वर्षातून एकदा दोन दिवसीय रंगसंमेलन सायं ६ ते रात्री १२ यावेळेत * गौरवसोहळा : या सोहळ्यात समाज, संस्कृती, साहित्य, शिक्षण, संगीत, चित्रपट, नाटक, नृत्य अशा क्षेत्रांतून देदीप्यमान कार्य करणाऱ्याला चतुरंग जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. ==सांस्कृतिक कार्यक्रमांमधून झालेले करमणुकीचे कार्यक्रम== * विनोदसम्राटांचा हास्यदरबार : यात गेल्या जमान्यातील शरद तळवलकरांपासून ते अगदी आजच्या काळातील विजय कदम, प्रदीप पटवर्धनांपर्यंत विविध स्टाईलचे कलाकार एकत्र आले होते. * लोकनृत्ये : गढवाली, बिहारी, जोगवा, पतंगाची लावणी, करघटम् अशा प्रकारचे विविध नृत्यप्रकार एकाच कार्यक्रमात * संगीत, नृत्ये, मुलाखती, एकांकिका, व्याख्याने, खेळ, बोलक्या बाहुल्यांचे प्रयोग वगैरे * सुधीर फडके यांचे गीत गायन * मन्ना डे यांचे गीतगायन * शंकर महादेवन्, फजल कुरेशी, रतन शर्मा, श्रीधर पार्थसारथी यांसारख्या वेगवेगळ्या बाजाचे गायक-वादक एकत्र आणत त्यांच्या सांगीतिक जुगलबंदीचा कार्यक्रम * वादळवाट, प्रपंच यांसारख्या लोकप्रिय मराठी मालिकांमाधील संपूर्ण टीमच्याच हस्ते रंगसंमेलनाचे उद्‌घाटन * गीतकार, संगीतकार आणि गायक-गायिका यांना एकत्र आणून गीतांच्या जन्मकथा, गप्पागोष्टींसह लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम * वाद्य आणि गायन यांच्यात किंवा नाट्यसंगीतामधेही रंगतदार जुगलबंदी * ’क्षितिजापलिकडील लयीची शोधयात्रा’ अंतर्गत पं.सुरेश तळवलकर आणि अन्य कलाकारांनी विविध वाद्य आणि गायनातून घेतलेला वेध * २००१ च्या रंगसंमेलनात ’फुललेल्या चांदण्यांच्या मळ्यात’ या कार्यक्रमात श्रीनिवास खळे यांचे गीतगायन * २००४ मध्ये ’शुभ्र फुलांची ज्वा्ला’अंतर्गत पं. वसंतराव देशपांडेंच्या गायकीचे साक्षात दर्शन त्यांचा नातू राहुल देशपांडे याच्याकडून * २००६ साली ’रंगी रंगला भालचंद्र’ या कार्यक्रमात भालचंद्र पेंढारकरांच्या गाजलेल्या भूमिका आणि त्यांची नाट्यपदे हा कार्यक्रम * सुधीर - माणिक गीते या कार्यक्रमातून सुधीर फडके आणि कै. माणिक वर्मा यांना दिलेली स्वरवंदना * जिंगल्स ते चित्रपट संगीतापर्यंतचा अशोक पत्कींचा सांगीतिक प्रवास * ’दरबार हजारी मनसबदारांचा’ ह्या शीर्षकांतर्गत १९९२ साली चतुरंगने रंगसंमेलनामध्ये १००० पेक्षा अधिक नाट्यप्रयोग करणाऱ्या नाट्यनिर्मात्यांचा सत्कार केला होता. त्यात नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकरांपासून ते नानासाहेब शिरगोपीकरांपर्यंत मान्यवरांची उपस्थिती होती’ * १९९३साली ’चाळ नावाची वाचाळ वस्ती’चा अफलातून नाट्यरंगाविष्कार साकारण्यात आला. चाळीतल्या जीवनाचे वास्तव दर्शन घडविणारी, तिथे राहणाऱ्यांच्या नाना जाती व अन्य पैलू मांडणारी ही मालिका अतिशय लोकप्रिय होती, त्यावरच हा प्रयोग इथे बेतलेला होता. * सचिन शंकरचा बॅले, सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी यांचा बॅले, सैन्य चालले पुढे सारखा देशाच्या संरक्षणव्यवस्थेवर आधारित कार्यक्रम. ==विद्यार्थ्यांसाठी उपक्रम== * कोकणातील १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांकरिता खास निर्धार निवासी अभ्यासवर्ग * कोकणातील १०वी १२वीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खास अभ्यासवर्ग * गुणवंत विद्यार्थी गौरव * विद्याधर गोखले करंडक स्पर्धा ==रंगसंमेलन नामक कार्यक्रमांत चतुरंग जीवनगौरव पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती== * [[इंदिराबाई हळबे ]] तथा मावशी हळबे (१९९२) * प्राचार्य [[मधुसूदन विष्णू कौंडिण्य]] (१९९३) * [[पु.ल. देशपांडे]] (१९९४) * डॉ. [[इंदुमती गोवर्धन पारीख]] (१९९५) * [[सुधीर फडके]] (१९९६) * प्रा. [[राम जोशी]] (१९९७) * [[बाबासाहेब पुरंदरे]] (१९९८) * [[पांडुरंगशास्त्री आठवले]] (१९९९) * [[लता मंगेशकर]] (२०००) * बॅरिस्टर [[पी. जी. पाटील]] (२००१) * [[श्री.पु. भागवत]] (२००२) * [[नानाजी देशमुख]] (२००३) * [[पार्वतीकुमार]] (२००४) * डॉ. [[जयंत नारळीकर]] (२००५) * नटवर्य [[भालचंद्र पेंढारकर]] (२००६) * [[साधना आमटे]] (२००७) * पंडित [[सत्यदेव दुबे]] (२००८) * डॉ.[[राम ताकवले]] (२००९) * डॉ. [[अशोक रानडे]] (२०१०) * शेतकरी संघटनेचे नेते [[शरद जोशी (शेतकरी नेता)|शरद जोशी]] (२०११) * [[विजया मेहता]] (२०१२) * [[विजय भटकर]] (२०१३) * [[रत्‍नाकर मतकरी]] (२०१४) * [[गिरीश प्रभुणे]] (२०१५) * [[सदाशिव गोरक्षकर]] (२०१६) * [[गो.बं. देगलूरकर]] (२०१७) * [[सुहास बहुळकर]] (२०१८) * [[सय्यद भाई ]] (२०१९) ==चतुरंग याच नावाने असलेले अन्य पुरस्कार== * चतुरंग संगीत सन्मान पुरस्कार (७५ हजार रुपये + मानपत्र) : हार्मोनियम वादक पंडित [[तुळशीदास बोरकर]]; गायक पं. [[बबनराव हळदणकर]] (२०१४), [[दशरथ पुजारी]] (२००८), पं. [[अरविंद मुळगांवकर]] (२०१५), पं. [[शंकर अभ्यंकर]] (२०१२), पं. दिनकर पणशीकर (म्हैसकर फाऊंडेशनपुरस्कृत ‘चतुरंग संगीत’ सन्मान, २०१९- ७५ हजार रुपये + मानपत्र); * चतुरंग संगीत शिष्यवृत्ती : शास्त्रीय संगीत गायक [[रमाकांत गायकवाड]] यांना. प्रियांका भिसे (चतुरंग संगीत शिष्यवृती + २५ हजाराची पुंजी आणि सन्मानपत्र, २०१९) . ( चतुरंग पुरस्कार 3 लाख रुपय + मानपत्र .2019-20) ==अन्य== * कार्यकर्ता शिबीर * वार्षिक स्मरणिका प्रकाशन : स्मरणिकेतून संस्थात्मक कार्याचा आढावा घेत घेत अनेक समाजसेवी संस्थांचा, पुरस्कार सन्मानित व्यक्तीचा आणि त्याच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय * चतुरंग प्रतिष्ठानच्या द्विदिवसीय रंगसंमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात चहापान संमेलनाने होते. सामान्य माणसांना या निमित्ताने मान्यवरांना भेटता येते आणि त्यांच्याशी गप्पा मारता येतात. [[वर्ग:भारतातील प्रतिष्ठाने]] [[वर्ग:इ.स. १९७४ मधील निर्मिती]] q61vnvun86z1ycao38ua3m7va4ao2fc 2141969 2141963 2022-07-31T14:34:05Z संतोष गोरे 135680 wikitext text/x-wiki {{संदर्भहीन लेख}} अक्षय्य तृतीयेच्या सुमुहूर्तावर चतुरंग प्रतिष्ठान या संस्थेची १९७४मधे स्थापना झाली. ह्या संस्थेने अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांची अनोख्या पद्धतीने मुहूर्तमेढ रोवली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वैचारिक मंथन, व्याख्यान, परिसंवाद, चर्चा आदींचा समावेश असतो. पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. भवानीशंकर, पं. काशीनाथ बोडस, वीणा सहस्त्रबुद्धे, अरीण चांदीवाले, पं. यशवंतबुवा जोशी , कविवर्य वसंत बापट, न्यायमूर्ती यशवंतराव चंद्रचूड, अर्थतज्‍ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, सुनील गावस्कर, व्हाइस ॲड. मनोहर आवटी, एर मार्शल सदानंद कुलकर्णी, लेफ्ट. अशोक जोशी, भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम, डॉ. वसंत गोवारीकर, डॉ. जयंत नारळीकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्रा. शिवाजीराव भोसले, ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार अशा अनेकांनी चतुरंगच्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली आहे. ==चतुरंग प्रतिष्ठानचे सांस्कृतिक कार्यक्रम== * एक कलाकार - एक संध्याकाळ हा कार्यक्रम * चैत्रपालवी * सवाई एकांकिका * मुक्तसंध्या * वर्षातून एकदा दोन दिवसीय रंगसंमेलन सायं ६ ते रात्री १२ यावेळेत * गौरवसोहळा : या सोहळ्यात समाज, संस्कृती, साहित्य, शिक्षण, संगीत, चित्रपट, नाटक, नृत्य अशा क्षेत्रांतून देदीप्यमान कार्य करणाऱ्याला चतुरंग जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. ==सांस्कृतिक कार्यक्रमांमधून झालेले करमणुकीचे कार्यक्रम== * विनोदसम्राटांचा हास्यदरबार : यात गेल्या जमान्यातील शरद तळवलकरांपासून ते अगदी आजच्या काळातील विजय कदम, प्रदीप पटवर्धनांपर्यंत विविध स्टाईलचे कलाकार एकत्र आले होते. * लोकनृत्ये : गढवाली, बिहारी, जोगवा, पतंगाची लावणी, करघटम् अशा प्रकारचे विविध नृत्यप्रकार एकाच कार्यक्रमात * संगीत, नृत्ये, मुलाखती, एकांकिका, व्याख्याने, खेळ, बोलक्या बाहुल्यांचे प्रयोग वगैरे * सुधीर फडके यांचे गीत गायन * मन्ना डे यांचे गीतगायन * शंकर महादेवन्, फजल कुरेशी, रतन शर्मा, श्रीधर पार्थसारथी यांसारख्या वेगवेगळ्या बाजाचे गायक-वादक एकत्र आणत त्यांच्या सांगीतिक जुगलबंदीचा कार्यक्रम * वादळवाट, प्रपंच यांसारख्या लोकप्रिय मराठी मालिकांमाधील संपूर्ण टीमच्याच हस्ते रंगसंमेलनाचे उद्‌घाटन * गीतकार, संगीतकार आणि गायक-गायिका यांना एकत्र आणून गीतांच्या जन्मकथा, गप्पागोष्टींसह लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम * वाद्य आणि गायन यांच्यात किंवा नाट्यसंगीतामधेही रंगतदार जुगलबंदी * ’क्षितिजापलिकडील लयीची शोधयात्रा’ अंतर्गत पं.सुरेश तळवलकर आणि अन्य कलाकारांनी विविध वाद्य आणि गायनातून घेतलेला वेध * २००१ च्या रंगसंमेलनात ’फुललेल्या चांदण्यांच्या मळ्यात’ या कार्यक्रमात श्रीनिवास खळे यांचे गीतगायन * २००४ मध्ये ’शुभ्र फुलांची ज्वा्ला’अंतर्गत पं. वसंतराव देशपांडेंच्या गायकीचे साक्षात दर्शन त्यांचा नातू राहुल देशपांडे याच्याकडून * २००६ साली ’रंगी रंगला भालचंद्र’ या कार्यक्रमात भालचंद्र पेंढारकरांच्या गाजलेल्या भूमिका आणि त्यांची नाट्यपदे हा कार्यक्रम * सुधीर - माणिक गीते या कार्यक्रमातून सुधीर फडके आणि कै. माणिक वर्मा यांना दिलेली स्वरवंदना * जिंगल्स ते चित्रपट संगीतापर्यंतचा अशोक पत्कींचा सांगीतिक प्रवास * ’दरबार हजारी मनसबदारांचा’ ह्या शीर्षकांतर्गत १९९२ साली चतुरंगने रंगसंमेलनामध्ये १००० पेक्षा अधिक नाट्यप्रयोग करणाऱ्या नाट्यनिर्मात्यांचा सत्कार केला होता. त्यात नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकरांपासून ते नानासाहेब शिरगोपीकरांपर्यंत मान्यवरांची उपस्थिती होती’ * १९९३साली ’चाळ नावाची वाचाळ वस्ती’चा अफलातून नाट्यरंगाविष्कार साकारण्यात आला. चाळीतल्या जीवनाचे वास्तव दर्शन घडविणारी, तिथे राहणाऱ्यांच्या नाना जाती व अन्य पैलू मांडणारी ही मालिका अतिशय लोकप्रिय होती, त्यावरच हा प्रयोग इथे बेतलेला होता. * सचिन शंकरचा बॅले, सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी यांचा बॅले, सैन्य चालले पुढे सारखा देशाच्या संरक्षणव्यवस्थेवर आधारित कार्यक्रम. ==विद्यार्थ्यांसाठी उपक्रम== * कोकणातील १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांकरिता खास निर्धार निवासी अभ्यासवर्ग * कोकणातील १०वी १२वीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खास अभ्यासवर्ग * गुणवंत विद्यार्थी गौरव * विद्याधर गोखले करंडक स्पर्धा ==रंगसंमेलन नामक कार्यक्रमांत चतुरंग जीवनगौरव पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती== * [[इंदिराबाई हळबे ]] तथा मावशी हळबे (१९९२) * प्राचार्य [[मधुसूदन विष्णू कौंडिण्य]] (१९९३) * [[पु.ल. देशपांडे]] (१९९४) * डॉ. [[इंदुमती गोवर्धन पारीख]] (१९९५) * [[सुधीर फडके]] (१९९६) * प्रा. [[राम जोशी]] (१९९७) * [[बाबासाहेब पुरंदरे]] (१९९८) * [[पांडुरंगशास्त्री आठवले]] (१९९९) * [[लता मंगेशकर]] (२०००) * बॅरिस्टर [[पी. जी. पाटील]] (२००१) * [[श्री.पु. भागवत]] (२००२) * [[नानाजी देशमुख]] (२००३) * [[पार्वतीकुमार]] (२००४) * डॉ. [[जयंत नारळीकर]] (२००५) * नटवर्य [[भालचंद्र पेंढारकर]] (२००६) * [[साधना आमटे]] (२००७) * पंडित [[सत्यदेव दुबे]] (२००८) * डॉ.[[राम ताकवले]] (२००९) * डॉ. [[अशोक रानडे]] (२०१०) * शेतकरी संघटनेचे नेते [[शरद जोशी (शेतकरी नेता)|शरद जोशी]] (२०११) * [[विजया मेहता]] (२०१२) * [[विजय भटकर]] (२०१३) * [[रत्‍नाकर मतकरी]] (२०१४) * [[गिरीश प्रभुणे]] (२०१५) * [[सदाशिव गोरक्षकर]] (२०१६) * [[गो.बं. देगलूरकर]] (२०१७) * [[सुहास बहुळकर]] (२०१८) * [[सय्यद भाई ]] (२०१९) ==चतुरंग याच नावाने असलेले अन्य पुरस्कार== * चतुरंग संगीत सन्मान पुरस्कार (७५ हजार रुपये + मानपत्र) : हार्मोनियम वादक पंडित [[तुळशीदास बोरकर]]; गायक पं. [[बबनराव हळदणकर]] (२०१४), [[दशरथ पुजारी]] (२००८), पं. [[अरविंद मुळगांवकर]] (२०१५), पं. [[शंकर अभ्यंकर]] (२०१२), पं. दिनकर पणशीकर (म्हैसकर फाऊंडेशनपुरस्कृत ‘चतुरंग संगीत’ सन्मान, २०१९- ७५ हजार रुपये + मानपत्र); * चतुरंग संगीत शिष्यवृत्ती : शास्त्रीय संगीत गायक [[रमाकांत गायकवाड]] यांना. प्रियांका भिसे (चतुरंग संगीत शिष्यवृती + २५ हजाराची पुंजी आणि सन्मानपत्र, २०१९) . ( चतुरंग पुरस्कार 3 लाख रुपय + मानपत्र .2019-20) ==अन्य== * कार्यकर्ता शिबीर * वार्षिक स्मरणिका प्रकाशन : स्मरणिकेतून संस्थात्मक कार्याचा आढावा घेत घेत अनेक समाजसेवी संस्थांचा, पुरस्कार सन्मानित व्यक्तीचा आणि त्याच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय * चतुरंग प्रतिष्ठानच्या द्विदिवसीय रंगसंमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात चहापान संमेलनाने होते. सामान्य माणसांना या निमित्ताने मान्यवरांना भेटता येते आणि त्यांच्याशी गप्पा मारता येतात. [[वर्ग:महाराष्ट्रातील प्रतिष्ठाने]] [[वर्ग:इ.स. १९७४ मधील निर्मिती]] 52le506994bhd35mfmt0yumoj9qtmxv राम आपटे प्रतिष्ठान 0 135653 2141978 2089411 2022-07-31T14:48:30Z संतोष गोरे 135680 wikitext text/x-wiki डॉ राम आपटे प्रतिष्ठान ही जळगावमध्ये १९९१ सालापासून सुरू असलेली एक सांस्कृतिक संस्था आहे. ==पूर्वेतिहास== डॉ. राम आपटे हे जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक रसिकमान्य व्यक्तिमत्त्व होते.. व्यवसायाने ते डॉक्टर असले तरी हाडाने कलावंत होते. कलावंतांविषयी त्यांना आदर होता. कलावंत लहान असो वा मोठा त्याला ते सन्मानाने वागवत. या त्यांच्या गुणामुळेच साहित्य, नाटय, कला क्षेत्रातील अनेकांशी त्यांची जवळीक होती. जळगावचें त्यांचे राहते घर हे या कलावंतांचे माहेरघर होते. जळगावला हे कलावंत आल्यानंतर डॉ राम आपटे यांच्या घरी त्यांनी हजेरी लावली नाही असे होतच नसे.. या कलावंतांच्या आर्थिक स्थितीबद्दल कणव येऊन आपण त्यांच्यासाठी काही केले पाहिजे, या त्यांच्या जाणिवेतून सामाजिक कृतज्ञता निधी उभा रहिला. आणि या निधीकरिता डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, तनुजासारख्या कलावंतांनी मानधन न घेता 'लग्नाची बेडी' या नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. ==प्रतिष्ठानची स्थापना== १९९० मध्ये डॉ. राम आपटे यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाने जळगावच्या, सांस्कृतिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली. त्यातूनच १९९१ मध्ये डॉ. राम आपटे यांचे १७ स्नेही एकत्र आले. त्यांत डॉक्टर, प्राध्यापक, वकील, उद्योजक आणि व्यावसायिक होते. त्यांनी एकत्र येऊन डॉ. राम आपटे प्रतिष्ठानची स्थापना केली. डॉ. राम आपटेंचे स्नेही डॉ. बी. व्ही. तथा बाळासाहेब कुळकर्णी हे पहिले आणि डॉ. अशोक दातार हे प्रतिष्ठानचे दुसरे अध्यक्ष झाले. हे प्रतिष्ठान स्थापन करण्याची मूळ कल्पना कै. रामूशेठ अग्रवाल यांची होती आणि तिला कै. प्रा. श्रीरंग राजे यांनी मूर्त रूप दिले होते. ==प्रतिष्ठानने जळगावात करवलेले सुरुवातीचे कार्यक्रम== * १ फेब्रुवारी १९९१ला झालेला पहिला कार्यक्रम : पंडित कुमार गंधर्व यांचे गायन * २ फेब्रुवारी १९९१ला झालेला दुसरा कार्यक्रम : डॉ. श्रीराम लागू, सुहास जोशी, ज्योती सुभाष व शुभांगी संगवई यांच्या प्रमुख भूमिका असलेले आत्मकथा हे नाटक. हे दोन्ही कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विनामूल्य होते. ==नंतरच्या काळातले कार्यक्रम== * संगीताचे कार्यक्रम ** पं. [[जसराज]], पं. [[संजीव अभ्यंकर]], [[प्रभा अत्रे]], [[मालिनी राजूरकर]], [[सावनी शेंडे]], अजय व अंजली पोहनकर, शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय गायन ** कलापिनी कोमकली यांची निर्गुणी भजने वगैरे. ** ब्लॅक ॲन्ड व्हाईट सारखे संगीताचे कार्यक्रम ** हेमंत पेंडसे यांचे नाट्यसंगीत * गद्य कार्यक्रम ** कवी गुलजार यांचा बात पश्मीने की ** एक होते गदिमा ** आयुष्यावर बोलू काही, वगैरे ** [[रामदास पाध्ये|रामदास पाध्येंच्या]] बोलक्या बाहुल्या * नाटक, चित्रपट वगैरे ** दुर्गा झाली गौरी हे बालनाट्य ** जांभूळ आख्यान हे लोकनाट्य ** असा मी असामी, आईचं घर उन्हात, आत्मकथा, आम्ही लटिकेना बोलू, एक झुंज वाऱ्याशी, कबड्डी कबड्डी, कस्तुरीमृग, कोण म्हणतं टक्का दिला, खरं सांगायचं तर, गांधी आणि , आंबेडकर, गांधी विरुद्ध गांधी, घाशीराम कोतवाल, चिरंजीव सौभायकांक्षिणी, नकळत सारे घडले, बम्बई के कौए, भले तरी देऊ, मित्र, मी पणशीकर बोलतोय, राहिले दूर घर माझे, वगैरे नाटके. ** मंगेश पाडगावकर व वसंत बापट यांचे काव्यवाचन, [[भक्ती बर्वे]] यांचा ’पुलं, फुलराणी आणि मी’ हा एकपात्री कार्यक्रम, [[विजय तेंडुलकर]] यांची [[सुधीर गाडगीळ]] यांनी घेतलेली प्रगट मुलाखत, दिलीप प्रभावळकर यांचा गाजलेला ’मुखवटे आणि चेहरे’ हा कार्यक्रम वगैरे. ** बंगलोरच्या रमणमहर्षी अकादमीच्या दृष्टिहीन विद्यार्थ्यांनी सादर केलेला ’तिमिरातून तेजाकडे’ हा आगळावेगळा कार्यक्रम आणि [[मंगला खाडिलकर]] यांचा ’आरसा’ हा एकपात्री प्रयोग. ** ’दहावी फ’ आणि श्वास’ हे चित्रपट वगैरे वगैरे. ==प्रतिष्ठानतर्फे देण्यात येत असलेले पुरस्कार आणि ते मिळालेल्या व्यक्ती== * श्रीरंग राजे पुरस्कार : ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील (२००८), ज्ञानेश्वर गायकवाड(२०१३) * कृतज्ञता निधीचा डॉ. राम आपटे [[पुरस्कार]] : ** डॉ. [[आ.ह. साळुंखे]] ** [[संजय संगवई]] * पुणे येथील लोक उत्सव समितीचे प्रमुख व ‘मासूम’चे कार्यकत्रे मिलिंद चव्हाण यांना ‘डॉ. राम आपटे प्रबोधन [[पुरस्कार]]’ * डॉ. बी.व्ही. कुळकर्णी [[पुरस्कार]] : शास्त्रीय गायक प्रा. नारायण पटवारी यांना (अपूर्ण) [[वर्ग:महाराष्ट्रातील प्रतिष्ठाने]] [[वर्ग:महाराष्ट्रातील संस्था]] s4cd4vfrrytbv6jpsidfrpa37rujrwh झोराष्ट्रियन 0 139241 2142215 2060849 2022-08-01T06:36:58Z Khirid Harshad 138639 असलेला लेख wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[पारशी धर्म]] mg2f1ltlsqa8b57ofxpit48fyq74uj3 प्रतिष्ठाने 0 140234 2141980 2121552 2022-07-31T14:54:26Z संतोष गोरे 135680 /* महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठाने */अनावश्यक मजकूर वगळला wikitext text/x-wiki {{बदल}}{{गल्लत|प्रतिष्ठान}} '''प्रतिष्ठान''' म्हणजे स्थापन झालेली संस्था. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] संस्थांच्या नावांत एकेकाळी [[संस्था]], मंडळ, मंडळी, कंपनी, सोसायटी, समाज, सभा हे शब्द असत. एखाद्या [[गर्भश्रीमंत]] माणसाने मागे ठेवलेल्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा म्हणून स्थापन केलेला ट्रस्ट (न्यास) अशाही नावाच्या संस्था होत्या; आणि एखाद्या उद्योजकाने किंवा फार मोठ्या व्यापाऱ्याने आपल्या गडगंज संपत्तीच्या काही भागाचा सदुपयोग व्हावा म्हणून काही फाउंडेशनेही स्थापन केली होती. पण त्यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जेमेतेम असेल. आताची [[प्रतिष्ठान]] नावाची संस्था ही करमणुकीचे कार्यक्रम करणारी संस्था, व्यापारी संस्था<ref group="उदाहरणार्थ">१) '''दुकान'''-उदाहरणार्थ: " ''सूर्य प्रतिष्ठान'' या संस्थेची मुंबई शहरात मशीद बंदर, धोबी तलाव, सातरस्ता आदी ठिकाणी खाऊच्या गोळ्या, बिस्किटे, चॉकलेटे, चिवडे, शीत पेये वगैरे वस्तूंची विक्री करणारी दुकाने आहेत.</br>२) '''व्यावसायिक आस्थापना''' उदाहरणार्थ:अभिजित प्रतिष्ठान ही मुलुंड(पूर्व), मुंबई येथे असलेली एक व्यावसायिक आस्थापना आहे. जन्मपत्रिका तयार करून देणे, कुंडलीवरून भविष्य सांगणे, हस्तसामुद्रिक, वधुवरांच्या पत्रिका पाहून गुणमेलन करणे, जन्मतिथी आणि नक्षत्र-राशीवरून लाभदायक खडे ठरवणे आणि अंगठीसाठी त्यांची विकी करणे, रुद्राक्षांची विक्री, आणि गळ्यात घालण्यासाठी व जपासाठी रुद्राक्षमाळा विकणे हे काम हे प्रतिष्ठान करते.</ref> शैक्षणिक संस्था(कॉलेज), गिर्यारोहकांचे मंडळ, समाजसेवी मंडळींची संघटना, [[कारखाना]], वाद्यवृंद किंवा [[फेसबुक]]वरील वा [[ब्लॉगस्पॉट]]वरील [[संकेतस्थळ]]सुद्धा असू शकते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बॅरिस्टर [[अब्दुल रहमान अंतुले]] यांनी स्थापन केलेले [[इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान]] हे बहुधा महाराष्ट्रातले प्रसिद्धीत आलेले पहिले प्रतिष्ठान असावे. ==महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठाने== * [[अंकुर प्रतिष्ठान]] * [[अबोली प्रतिष्ठान]] * [[अर्थक्रांती प्रतिष्ठान]] * [[ आवाज प्रतिष्ठान]] * [[इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान]] * [[कुसुमाग्रज प्रतिष्ठान]] * [[चतुरंग प्रतिष्ठान]] * [[भास्कराचार्य प्रतिष्ठान]] * [[रंगत संगत प्रतिष्ठान]] * [[राम आपटे प्रतिष्ठान]] * [[वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान]] * [[शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान]] * [[समतोल फाउंडेशन]] * [[स्वरानंद प्रतिष्ठान]] ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:प्रतिष्ठाने]] pyo13twkpxib2e6a835zl5cmt574lqa 2141981 2141980 2022-07-31T14:56:06Z संतोष गोरे 135680 /* उदाहरणे */ wikitext text/x-wiki {{बदल}}{{गल्लत|प्रतिष्ठान}} '''प्रतिष्ठान''' म्हणजे स्थापन झालेली संस्था. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] संस्थांच्या नावांत एकेकाळी [[संस्था]], मंडळ, मंडळी, कंपनी, सोसायटी, समाज, सभा हे शब्द असत. एखाद्या [[गर्भश्रीमंत]] माणसाने मागे ठेवलेल्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा म्हणून स्थापन केलेला ट्रस्ट (न्यास) अशाही नावाच्या संस्था होत्या; आणि एखाद्या उद्योजकाने किंवा फार मोठ्या व्यापाऱ्याने आपल्या गडगंज संपत्तीच्या काही भागाचा सदुपयोग व्हावा म्हणून काही फाउंडेशनेही स्थापन केली होती. पण त्यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जेमेतेम असेल. आताची [[प्रतिष्ठान]] नावाची संस्था ही करमणुकीचे कार्यक्रम करणारी संस्था, व्यापारी संस्था<ref group="उदाहरणार्थ">१) '''दुकान'''-उदाहरणार्थ: " ''सूर्य प्रतिष्ठान'' या संस्थेची मुंबई शहरात मशीद बंदर, धोबी तलाव, सातरस्ता आदी ठिकाणी खाऊच्या गोळ्या, बिस्किटे, चॉकलेटे, चिवडे, शीत पेये वगैरे वस्तूंची विक्री करणारी दुकाने आहेत.</br>२) '''व्यावसायिक आस्थापना''' उदाहरणार्थ:अभिजित प्रतिष्ठान ही मुलुंड(पूर्व), मुंबई येथे असलेली एक व्यावसायिक आस्थापना आहे. जन्मपत्रिका तयार करून देणे, कुंडलीवरून भविष्य सांगणे, हस्तसामुद्रिक, वधुवरांच्या पत्रिका पाहून गुणमेलन करणे, जन्मतिथी आणि नक्षत्र-राशीवरून लाभदायक खडे ठरवणे आणि अंगठीसाठी त्यांची विकी करणे, रुद्राक्षांची विक्री, आणि गळ्यात घालण्यासाठी व जपासाठी रुद्राक्षमाळा विकणे हे काम हे प्रतिष्ठान करते.</ref> शैक्षणिक संस्था(कॉलेज), गिर्यारोहकांचे मंडळ, समाजसेवी मंडळींची संघटना, [[कारखाना]], वाद्यवृंद किंवा [[फेसबुक]]वरील वा [[ब्लॉगस्पॉट]]वरील [[संकेतस्थळ]]सुद्धा असू शकते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बॅरिस्टर [[अब्दुल रहमान अंतुले]] यांनी स्थापन केलेले [[इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान]] हे बहुधा महाराष्ट्रातले प्रसिद्धीत आलेले पहिले प्रतिष्ठान असावे. ==महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठाने== * [[अंकुर प्रतिष्ठान]] * [[अबोली प्रतिष्ठान]] * [[अर्थक्रांती प्रतिष्ठान]] * [[ आवाज प्रतिष्ठान]] * [[इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान]] * [[कुसुमाग्रज प्रतिष्ठान]] * [[चतुरंग प्रतिष्ठान]] * [[भास्कराचार्य प्रतिष्ठान]] * [[रंगत संगत प्रतिष्ठान]] * [[राम आपटे प्रतिष्ठान]] * [[वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान]] * [[शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान]] * [[समतोल फाउंडेशन]] * [[स्वरानंद प्रतिष्ठान]] ==उदाहरणे== {{संदर्भयादी|group="उदाहरणार्थ"}} ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:प्रतिष्ठाने]] oozfcvfvo6j9zguqurngphoz8w0efl0 वर्ग:भारतातील प्रतिष्ठाने 14 140292 2141972 1168801 2022-07-31T14:35:35Z संतोष गोरे 135680 wikitext text/x-wiki * [[वर्ग:भारत]] [[वर्ग:प्रतिष्ठाने]] f2a27lqgy2iu0vzmt4jziu2fuzgbnpr वर्ग:महाराष्ट्रातील प्रतिष्ठाने 14 140309 2141971 1490469 2022-07-31T14:35:07Z संतोष गोरे 135680 wikitext text/x-wiki [[वर्ग:महाराष्ट्र|प]] [[वर्ग:भारतातील प्रतिष्ठाने]] 3ly8d3rfgma13pg9j5o0ifqga2gxg9c काजल अग्रवाल 0 141527 2142139 2108171 2022-08-01T05:24:20Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने पुनर्निर्देशन ठेउन लेख [[काजल अगरवाल]] वरुन [[काजल अग्रवाल]] ला हलविला wikitext text/x-wiki {{गल्लत|काजोल}} {{माहितीचौकट अभिनेत्री | पार्श्वभूमी_रंग = | नाव = काजल अगरवाल | चित्र = Kajal Aggarwal on the sets of Queen Kannada remake.jpg | चित्र_रुंदी = | चित्र_शीर्षक = काजल अगरवाल, २०१८ | पूर्ण_नाव = | जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1985|6|19}} | जन्म_स्थान = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]] | मृत्यू_दिनांक = | मृत्यू_स्थान = | इतर_नावे = | कार्यक्षेत्र = अभिनय (चित्रपट) | राष्ट्रीयत्व = भारतीय | भाषा = [[हिंदी भाषा|हिंदी]] | कारकीर्द_काळ = [[इ.स. २०१७]] - चालू | प्रमुख_नाटके = | प्रमुख_चित्रपट = [[मगधीरा]], [[सिंघम]] | प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = | पुरस्कार = | वडील_नाव = विनय अग्रवाल | आई_नाव = सुमन अग्रवाल | पती_नाव = {{लग्न|गौतम किचलू|2020}} | पत्नी_नाव = | अपत्ये = | संकेतस्थळ = | तळटिपा = }} '''काजल अगरवाल''' ( १९ जून १९८५) ही एक [[भारत]]ीय सिने-अभिनेत्री आहे. प्रामुख्याने [[दक्षिण भारत]]ीय [[चित्रपट]]ंमध्ये झळकणाऱ्या काजलने २००४ साली [[क्यूं! हो गया ना...]] ह्या हिंदी चित्रपटाद्वारे [[बॉलिवूड]] मध्ये पदार्पण केले. त्यानंतर २००७ सालापासून तिने [[तेलुगु भाषा|तेलुगु]] सिनेसृष्टीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले ज्यांपैकी काही प्रचंड यशस्वी झाले. २००९ सालच्या [[मगधीरा]] ह्या सिनेमामधील भूमिकेसाठी काजलला सर्वोत्तम अभिनेत्रीचा [[फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण|फिल्मफेअर पुरस्कार]] मिळाला. २०११ सालच्या यशस्वी [[सिंघम]] सिनेमामध्ये काम करून काजलने हिंदी चित्रसृष्टीत पुनरागमन केले. २०१२ सालचा तिने भूमिका केलेला [[स्पेशल २६]] हा सिनेमा देखील गाजला. ==बाह्य दुवे== {{आय.एम.डी.बी. नाव|2570245}} {{कॉमन्स वर्ग|Kajal Aggarwal|काजल अगरवाल}} {{DEFAULTSORT:अगरवाल, काजल}} [[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री]] [[वर्ग:इ.स. १९८५ मधील जन्म]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] [[वर्ग:तेलुगू चित्रपट अभिनेत्री]] ic36d4ez70ze40zewayidmypysgk6ra स्वरानंद प्रतिष्ठान 0 142057 2141975 2101450 2022-07-31T14:47:19Z संतोष गोरे 135680 wikitext text/x-wiki स्वरानंद ही संस्था ७ नोव्हेंबर १९७०रोजी स्थापन झाली आणि १९९५ साली तिचे नाव '''स्वरानंद प्रतिष्ठान''' झाले. संस्थापक : विश्वनाथ ओक आणि हरीश देसाई<br /> संस्थापक आणि मानद अध्यक्ष : कै, [[गजानन वाटवे]]<br /> आजी-माजी अध्यक्ष, कार्याध्यक्ष, विश्वस्त आणि कार्यकारिणीचे सदस्य : [[यशवंत देव]], [[सुधीर मोघे]], प्रकाश भोंडे, अरुण नूलकर, शैला मुकुंद, गिरीश जोशी. वंदना खांडेकर, विजय मागीकर, वगैरे. ==इतिहास== स्वरानंद ही संस्था ७ नोव्हेंबर १९७० रोजी स्थापन झाली आणि १९९५ साली तिचे नाव स्वरानंद प्रतिष्ठान झाले. इ.स. १९७० च्या सुमारास पुण्यातील विश्वनाथ ओक व हरीश देसाई यांनी 'आपली आवड' या शीर्षकाखाली प्रथमच मराठी वाद्यवृन्दाचा कार्यक्रम केला. त्याला त्या काळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांचाबरोबर अरुण नूलकर , सुधीर दातार, [[अजित सोमण]], सुहास तांबे, सुरेश करंदीकर, प्रकाश भोंडे या मित्रांनी सक्रिय सहभाग घेतला. पुढे विविध संकल्पनांवर आधारित कार्यक्रम होतच गेले. त्यातूनच स्वरानंद ही संस्था स्थापन झाली. केवळ मराठी सुगम संगीताचे रंगमंचीय कार्यक्रम करणारी ''''स्वरानंद प्रतिष्ठान'''' ही तसे करणारी आद्य संस्था म्हणून ओळखली जाते. ==स्वरानंदचे कार्यक्रम== 'स्वरानंद' नेहमीच रसिकश्रोता हा केंद्रबिंदू मानत आली आहे व कार्यक्रमांची आखणी व बांधणी केली आहे. अडीच-तीन तास रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी लोकप्रिय भावगीते, चित्रगीते, अभंग, लावणी, नाट्यगीते, कोळीगीते, लोकसंगीत आदी गानप्रकारांची गाणी स्वरानंदाच्या कार्यक्रमांत सादर होतात. ==संस्था स्थापनेचा उद्देश== * भारतीय अभिजात आणि ललित संगीताची अभिरुची जनात वाढविणे, त्याचा प्रसार करणे. * संगीतविषयक प्रशिक्षण, मार्गदर्शनपर उपक्रम राबविणे तसेच तशा प्रकारच्या इतरांच्या उपक्रमांचे आयोजन करणे. नवीन कलाकारांना योग्य त्या संधी देणे. * दृक्‌श्राव्य माध्यमांद्वारे संगीताची अभिरुची वाढवणे, प्रचार करणे अगर अशा उपक्रमांना सक्रिय सहाय्य देणे, संगीताबद्दल संशोधनात्मक कार्य करणे. * बालकलाकार, युवा कलाकार यांना योग्य प्रकारे उत्तेजन मिळेल असे सांस्कृतिक, संगीत विषयक उपक्रम राबविणे, संगीतविषयक साहित्याचेना नफाना तोटा पद्धतीने प्रकाशन करणे तसेच अशा प्रकाशनास उत्तेजन देणे. ==संस्था करीत असलेले कार्य== फक्त रंगमंचीय कार्यक्रम करणे हा संकुचित हेतू न ठेवता मराठी सुगम संगीतातील बुजुर्ग कवी, संगीतकार, गायक, वादक यांचे कृतज्ञतादर्शक सोहोळेही स्वरानंदतर्फे होत असतात. ही संस्था संगीत विषयक कार्यशाळा, व्याख्याने, दृक्‌-श्राव्य कार्यक्रम वगैरे आयोजित करते. संस्थेचे सुसज्ज ग्रंथालय आहे आणि त्यांच्याकडे ध्वनिफितींचा मोठा संग्रहही आहे. मराठी भावगीतांचा इतिहास हा महत्त्वाचा प्रकल्प '''स्वरानंद प्रतिष्ठान'''ने हाती घेतला आहे. =='''स्वरानंद प्रतिष्ठान'''ने केलेले रंगमंचावरचे कार्यक्रम== * असेन मी नसेन मी ([[शांता शेळके]] यांच्या रचना) (११ जून २००६) * आनंदतरंग ([[श्रीनिवास खळे]] अमृतमहोत्सव) (२३ ऑगस्ट २०००) * आपली आवड (लोकप्रिय मराठी गाण्यांचा कार्यक्रम) (७ नोव्हेंबर १९७०) * गदिमा आणि बाबूजी दृक्‌श्राव्य कार्यक्रम * जय जवान (समर गीतांचा कार्यक्रम) (२९ ऑक्टोबर २०१०) * पुलकित गीते ([पु.ल. देशपांडे]] यांनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यांचा कार्यक्रम (१७ ऑगस्ट १९७७) * मंतरलेल्या चैत्रबनात ([[ग.दि.माडगूळकर]] यांच्या हा चित्रपटगीतांचा कार्यक्रम) (१७ डिसेंबर १९७५) * मी निरांजनातील वात ([[गजानन वाटवे]] यांच्या गाण्यांचा कार्यक्रम (८ जून १९९७) * वसंत नाट्य वैभव ([[वसंत कानेटकर]] यांच्या नाट्य कर्तृत्वाचा मागोवा घेणारा दृक्‌-श्राव्य कार्यक्रम) (२० मार्च २०११) * स्वरप्रतिभा (पंडित पं.जितेंद्र अभिषेकींचा सांगीतिक मागोवा घेणारा दृक्‌-श्राव्य कार्यक्रम) (६ जून १९९९) =='''स्वरानंद प्रतिष्ठान''' करीत असलेले अन्य उपक्रम== * नामवंत कलाकारांचे सत्कारसोहोळ * भावगीत प्रकल्प * वाटवे करंडक भावगीत स्पर्धा * सुप्रसिद्ध कलाकारांच्या नावाचे पुरस्कार प्रदान समारंभ, वगैरे. ==संस्थेने आयोजित केलेले अन्य कार्यक्रम== * कविता पानोपानी (तपपूर्ती सोहळा?) * गीतरामायण (गीतरामायण सुवर्ण महोत्सव) (१३ नोव्हेंबर २००५) * तू अन्‌ मी (द्वंद्वगीते) (७ एप्रिल २००६) * मंतरलेल्या चैत्रबनात - नवी पालवी (?) (२४ डिसेंबर २०००) * पुलोत्सव (२ नोव्हेंवर १९९९) * भावसंगीताची वाटचाल (२ नोव्हेंबर १९९९) * मंगलप्रभात (भक्तिगीते) (२९ जून २००६) * रंगवर्षा (वर्षागीतांचा कार्यक्रम) २१ सप्टेंबर २००७), वगैरे. ==पुरस्कार== स्वरानंद प्रतिष्ठान ही संस्था संगीत क्षेत्रातील कलावंतांना नियमितपणे काही पुरस्कार देते. पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असे आहे. पुरस्काराची नावे :-<br /> * वादकाला विजयाबाई गदगकर पुरस्कार * शास्त्रीय किंवा सुगम संगीत गायकाला [[माणिक वर्मा]] [[पुरस्कार]] * संगीत रचनाकाराला [[केशवराव भोळे]] [[पुरस्कार]] * सुगम संगीत गायकाला देण्यात येणारा [[उषा अत्रे]] (उषा वाघ) [[पुरस्कार]] * इ.स. २०१०पासून 'स्वरानंद प्रतिष्ठान'चे मानद अध्यक्ष काव्यगायक कै. गजाननराव वाटवे यांच्या नावाने सुरू केलेला एक स्वतंत्र पुरस्कार, भावसंगीताच्या क्षेत्रात प्रदीर्घ सेवा करणाऱ्या बुजुर्ग कलाकाराला दिला जात आहे. पहिला पुरस्कार भावगीत गायक अरुण दाते यांना दिला गेला. ==स्वरानंद’चे पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती आणि वर्ष== * [[केशवराव भोळे]] पुरस्कार : संगीतकार अविनाश चंद्रचूड आणि विश्‍वजित जोशी (२०१२); आशिष मुजुमदार (२०१३); केदार पंडित (२०१०); संगीतकार चिनार-महेश (२०१८), निलेश मोहरीर (२०११); संगीतकार [[राहुल रानडे]] (२०१४); [[सलील कुलकर्णी]] (१९९८); * [[माणिक वर्मा]] पुरस्कार : [[आनंद भाटे]] (२०११); गायक उपेंद्र भट (२०१४); वादक कमलेश भडकमकर (२०१०); संवादिनी वादक तन्मय देवचके (२००९); मंजिरी आलेगावकर (२०१२); विजय कोपरकर (२०१०), गायिका सुमेधा देसाई (२०१८), हेमंत पेंडसे (२०१३); * विजयाबाई गदगकर पुरस्कार : बासरीवादक अमर ओक (२०१४); हार्मोनियम वादक डॉ. नरेंद्र चिपळूणकर (२०१३); व्हायोलिनवादक महेश खानोलकर (२०१२); सतारवादक प्रसाद गोंदकर (२०१८); वादक ज्ञानेश देव (२०११); * डॉ. [[उषा अत्रे]]-वाघ पुरस्कार : प्रियांका बर्वे-कुलकर्णी (२०१८), बेला शेंडे (२०१०), युवा गायक मंदार आपटे (२०१४); योगिता गोडबोले (२०११); [[वैशाली सामंत]] (२०१३); सुचित्रा भागवत (२०१२); * [[गजानन वाटवे]] पुरस्कार : [[अरुण दाते]] (२०१०), [[श्रीधर फडके]] (२०१७) ==संदर्भ== [http://www.swaranand.org/Programs.pdf] ’स्वरानंद’ने केलेले कार्यक्रम [[वर्ग:महाराष्ट्रातील प्रतिष्ठाने]] [[वर्ग:महाराष्ट्रातील संस्था]] 9g6jf01js0m35ir1xpjy1460v0p1wnw अण्णा भाऊ साठे 0 145561 2142064 2139187 2022-08-01T03:58:52Z संतोष गोरे 135680 किरकोळ बदल wikitext text/x-wiki {{माहितीचौकट साहित्यिक | नाव = तुकाराम भाऊराव साठे | चित्र = Annabhau Sathe 2002 stamp of India.jpg | चित्र_रुंदी = | चित्र_title = | पूर्ण_नाव = तुकाराम भाऊराव साठे | टोपण_नाव = अण्णा भाऊ साठे | जन्म_दिनांक = [[ऑगस्ट १]], [[इ.स. १९२०]] | जन्म_स्थान = वाटेगाव, [[वाळवा तालुका|वाळवा]], [[सांगली जिल्हा]] | मृत्यू_दिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1969|7|18|1920|8|1}} | मृत्यू_स्थान = | शिक्षण = अशिक्षित | कार्यक्षेत्र = लेखक, साहित्यिक | राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]] | धर्म =हिंदू | भाषा = मराठी | कार्यकाळ = | साहित्य_प्रकार = शाहिर, कथा, कादंबरीकार | विषय = | चळवळ = [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ]] | संघटना = | प्रसिद्ध_साहित्यकृती = [[फकिरा]] | प्रभाव = [[बाबासाहेब आंबेडकर]], [[श्रीपाद अमृत डांगे]], [[कार्ल मार्क्स]] | प्रभावित = | पुरस्कार = | वडील_नाव = भाऊराव साठे | आई_नाव = वालबाई साठे | पती_नाव = | पत्नी_नाव = कोंडाबाई साठे<br> जयवंता साठे | अपत्ये = मधुकर, शांता आणि शकुंतला | स्वाक्षरी_चित्र = | संकेतस्थळ_दुवा = | तळटिपा = }} '''तुकाराम भाऊराव साठे''' ([[१ ऑगस्ट ]], [[इ.स. १९२०|१९२०]]— [[१८ जुलै ]], [[इ.स. १९६९|१९६९]]) हे '''अण्णा भाऊ साठे'''{{efn|साठेंचे नाव "तुकाराम" उर्फ "अण्णा" होते; तर त्यांच्या वडीलांचे नाव "भाऊ" होते. "अण्णा" व "भाऊ" या दोन नावांना एकत्रित "अण्णाभाऊ" असे लिहिणे चूकीचे आहे.}} म्हणून ओळखले जाणारे एक मराठी [[समाजसुधारक]], [[कवी|लोककवी]] आणि [[लेखक]] होते.<ref name="Jamdhade">{{जर्नल स्रोत |दुवा =http://www.the-criterion.com/V5/n3/Dipak.pdf |title =The Subaltern Writings in India: An Overview of Dalit Literature |last =Jamdhade |first =Dipak Shivaji |volume=5 |issue=3 |date =June 2014 |journal =The Criterion |access-date =2015-04-05 }}</ref> साठे हे [[मांग]] ([[दलित]]) समाजामध्ये जन्मलेले होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.<ref name="Prasad2007">{{स्रोत पुस्तक|first=S. K. |last=Paul |chapter=Dalitism: Its Growth and Evaluation|title=Dalit Literature: A Critical Exploration|दुवा=https://books.google.com/books?id=Bg0rOOqvBMkC|year=2007|publisher=Sarup & Sons|isbn=978-81-7625-817-3 |page=36 |editor1-first=Amar Nath |editor1-last=Prasad |editor2-first=M. B. |editor2-last=Gaijan}}</ref> साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते [[आंबेडकरवाद|आंबेडकरवादी]] झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.forwardpress.in/2019/04/the-history-of-marathi-ambedkarite-literature/|title=The history of Marathi Ambedkarite Literature|first= जे वी|last=पवार|date=13 April 2019|website=Forward Press}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://books.google.com/books/about/The_Life_and_Work_of_Annabhau_Sathe.html?id=d3qcYgEACAAJ|title=The Life and Work of Annabhau Sathe: A Marxist-Ambedkarite Mosaic|first=Milind|last=Awad|date=1 August 2010|publisher=Gaur Publishers & Distributors|via=Google Books}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://books.google.co.in/books?id=vjsHCwAAQBAJ&pg=PT319&lpg=PT319&dq=annabhau+sathe+ambedkarite&source=bl&ots=PQEx6qfPy1&sig=ACfU3U1Y2e5cmxaImHOClRm1TIPOWpW7ew&hl=en&sa=X&ved=2ahUKEwih2cOguL_jAhUIWysKHbmzAYg4KBDoATACegQICBAB|title=Today's Pasts: A Memoir|first=Bhisham|last=Sahni|date=10 November 2015|publisher=Penguin UK|via=Google Books}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/vishesh-news/feature-article-on-folk-singer-anna-bhau-sathe-on-occasion-of-113-jubilee-162493/|title=आजही अण्णा भाऊ..|date=1 August 2013}}</ref> [[दलित साहित्य|दलित साहित्याचे]] संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्र चळवळी]]<nowiki/>त देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ]] लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. [[मुंबई]], [[मराठवाडा]], [[विदर्भ]], [[कोकण]], [[पश्चिम महाराष्ट्र]] तसेच सीमाभागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले. == वैयक्तिक जीवन == अण्णा भाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी [[सांगली जिल्हा|सांगली]] जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांनी दोन लग्न केलीत, त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे ह्या होत. त्यांना एकूण तीन अपत्ये होती - मधुकर, शांता आणि शकुंतला. ==राजकारण== साठे पहिल्यांदा [[श्रीपाद अमृत डांगे|कॉ. श्रीपाद अमृत डांगे]] यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित झाले.<ref name="Gaikwad"/> १९४४ मध्ये [[दत्ता गवाणकर]] आणि [[अमर शेख]] या शाहिरांच्या सोबत त्यांनी लालबावटा कला पथक स्थापन केले. याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते. ते १९४० च्या दशकामध्ये कार्यरत राहिले आणि तेविया अब्राम्स यांच्यानुसार, भारतातील [[साम्यवादा]]च्या आधी स्वातंत्र्याच्या नंतरची "१९५० च्या दशकातील सर्वात रोमांचक नाटकीय घटना" होती.<ref>{{स्रोत पुस्तक |first=Tevia |last=Abrams |chapter=Tamasha |pages=282, 288 |title=Indian Theatre: Traditions of Performance |editor1-first=Farley P. |editor1-last=Richmond |editor2-first=Darius L. |editor2-last=Swann |editor3-first=Phillip B. |editor3-last=Zarrilli |publisher=Motilal Banarsidass |year=1993 |isbn=978-8-12080-981-9 |दुवा=https://books.google.co.uk/books?id=OroCOEqkVg4C&pg=PA282}}</ref> भारतीय स्वातंत्र्य्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी [[मुंबई]] येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, "ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है!" इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते, जी [[भारतीय कम्युनिस्ट पक्ष]]ाची एक सांस्कृतिक शाखा होती<ref>{{स्रोत पुस्तक |first=Binayak |last=Bhattacharya |chapter=The Left Encounter: Progressive Voices of Nationalism and Indian Cinema to the 1950s |pages=26, 38 |title=Salaam Bollywood: Representations and Interpretations |editor1-first=Vikrant |editor1-last=Kishore |editor2-first=Amit |editor2-last=Sarwal |editor3-first=Parichay |editor3-last=Patra |publisher=Routledge |year=2016 |isbn=978-1-31723-286-5 |दुवा=https://books.google.co.uk/books?id=wQLeCwAAQBAJ&pg=PA38}}</ref> आणि [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ]]ीमध्ये, ज्याने भाषिक विभागातून वेगळे मराठीभाषी राज्य (बॉम्बे राज्य) निर्माण करण्याची मागणी केली होती.<ref name="wani"/> साठे नंतर [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांच्या शिकवणुकींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला. [[इ.स. १९५८]] मध्ये, बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या [[दलित साहित्य संमेलन]]ात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की, "पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे"<ref name="Gaikwad"/> यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले. या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरित, साठेंचे कार्य [[बौद्ध धर्म]]ाऐवजी [[मार्क्सवाद]]ाच्या प्रभावाखाली होते.<ref>{{स्रोत पुस्तक |title=Language and Civilization Change in South Asia |editor-first=Clarence |editor-last=Maloney |publisher=BRILL |year=1978 |isbn=978-9-00405-741-8 |first=Eleanor |last=Zelliot |authorlink=Eleanor Zelliot |chapter=Dalit: New Cultural Context for an Old Marathi Word |pages=78, 82 |दुवा=https://books.google.co.uk/books?id=M_oUAAAAIAAJ&pg=PA78}}</ref> त्यांनी म्हटले आहे की, "दलित लेखकांना सध्याच्या सांसारिक व [[हिंदू]] अत्याचारांपासून दलितांना मुक्त करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कारण दीर्घकालीन पारंपरिक श्रद्धांना त्वरित नष्ट केले जाऊ शकत नाही.<ref name="Gaikwad"/> == लेखन साहित्य == साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये ''[[फकिरा]]'' (१९५९) समाविष्ट आहे, जिला इ.स. १९६१ मध्ये [[महाराष्ट्र शासन|राज्य सरकारच्या]] उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. साठेंच्या लघु कथांचा संग्रह १५ आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि २७ अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली.<ref name="Jamdhade"/> साठेंच्या [[पोवाडा]] आणि [[लावणी]] यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरामध्ये, साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भुखमरीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढिवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकिराला चित्रित केले.<ref name="Jamdhade"/><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/mumbai-news/anna-bhau-sathe-birth-anniversary-1128319/|title=साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती|date=1 August 2016}}</ref> नायक आणि त्याच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकारी द्वारे अटक आणि छळ दिला जातो, आणि अखेरीस फकिराला फाशी देऊन ठार मारले जाते.<ref name="Gaikwad">{{जर्नल स्रोत | दुवा= http://www.the-criterion.com/V4/n1/Baliram.pdf | title =Manifestation of Caste and Class in Anna Bhau Sathe’s Fakira and Baburao Bagul’s Jenvha Mi Jaat Chorli Hoti | last =Gaikwad | first =B. N. | date =February 2013 |volume=4 | issue=1 | journal =The Criterion | access-date=2015-04-05 }}</ref> मुंबई मधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला. त्यांनी तो डायस्टोपियन परिवाराच्या रूपात दाखवला.. त्यांनी त्यांच्या "मुंबईची लावणी" आणि "मुंबईचा गिरणीकामगार" या दोन गाण्यांतून मुंबईला 'दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान और अन्यायपूर्ण' असे म्हटले आहे..<ref name="wani">{{स्रोत पुस्तक |title=Fantasy of Modernity |first=Aarti |last=Wani |publisher=Cambridge University Press |year=2016 |pages=27-28 |isbn=978-1-10711-721-1 |दुवा=https://books.google.co.uk/books?id=A6kwCwAAQBAJ&pg=PA27}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://marathivishwakosh.org/18482/|title=अण्णा भाऊ साठे (Annabhau Sathe)|last=ओव्हाळ|पहिले नाव=प्रभाकर|दिनांक=३१ जुलै २०१९|संकेतस्थळ=marathivishwakosh.org|ॲक्सेसदिनांक=१ ऑगस्ट २०१९}}</ref> ==साठेंनी लिहिलेली पुस्तके== # अकलेची गोष्ट (लोकनाट्य, १९४५) # अण्णा भाऊ साठे : प्रातिनिधिक कथा (संपादक - डाॅ. एस.एम. भोसले) # अमृत # आघात # आबी (कथासंग्रह) # आवडी (कादंबरी) # इनामदार (नाटक, १९५८) # कापऱ्या चोर (लोकनाट्य) # कृष्णाकाठच्या कथा (कथासंग्रह) # खुळंवाडा (कथासंग्रह) # गजाआड (कथासंग्रह) # गुऱ्हाळ # गुलाम (कादंबरी) # चंदन (कादंबरी) # चिखलातील कमळ (कादंबरी) # चित्रा (कादंबरी, १९४५) # चिरानगरची भुतं (कथासंग्रह), १९७८) # नवती (कथासंग्रह) # निखारा (कथासंग्रह) # जिवंत काडतूस (कथासंग्रह) # तारा # देशभक्त घोटाळे (लोकनाट्य, १९४६) # पाझर (कादंबरी) # पिसाळलेला माणूस (कथासंग्रह) # पुढारी मिळाला (लोकनाट्य, १९५२) # पेंग्याचं लगीन (नाटक) # फकिरा (कादंबरी, १९५९) # फरारी (कथासंग्रह) # मथुरा (कादंबरी) # माकडीचा माळ (कादंबरी, १९६३) # रत्ना (कादंबरी) # रानगंगा (कादंबरी) # रूपा (कादंबरी) # बरबाद्या कंजारी (कथासंग्रह, १९६०) # बेकायदेशीर (लोकनाट्य, १९४७) # माझी मुंबई (लोकनाट्य) # मूक मिरवणूक(लोकनाट्य) # रानबोका # लोकमंत्र्यांचा दौरा (लोकनाट्य, १९५२) # वारणेचा वाघ (कादंबरी, १९६८) # वैजयंता (कादंबरी) # वैर (कादंबरी) # शेटजींचे इलेक्शन (लोकनाट्य, १९४६) * संघर्ष # सुगंधा # सुलतान (नाटक) === प्रवासवर्णन === # कविता आणि माझा रशियाचा प्रवास ===काव्ये=== * अण्णा भाऊ साठे यांचे पोवाडे व लावण्या ==साठेंच्या लेखनावर आधारित चित्रपट== # वैजयंता (१९६१, कादंबरी – वैजयंता) # टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी – आवडी) # डोंगरची मैना (१९६९, कादंबरी – माकडीचा माळ) # मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी – चिखलातील कमळ) # वारणेचा वाघ (१९७०, कादंबरी – वारणेचा वाघ) # अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी – अलगूज) # फकिरा (कादंबरी – फकिरा)  == साठेंवरील पुस्तके == * अण्णाभाऊंचा संदेश (विनिमय पब्लिकेशन्स) * अण्णा भाऊ सांगून गेले (विलास रणसुभे) * अण्णा भाऊ साठे (मराठी कवी) – लेखक: बजरंग कोरडे, अनुवाद : विलास गिते, प्रकाशन : साहित्य अकादमी * अण्णा भाऊ साठे (बालवाङ्मय, लेखक - बाबुराव गुरव) * अण्णा भाऊ साठे (हिंदी, प्रा. रतनलाल सोनग्रा) * अण्णा भाऊ साठे (डाॅ. संजीवनी सुनील पाटील) * अण्णा भाऊ साठे : चरित्र आणि कार्य – विजयकुमार जोखे, नालंदा प्रकाशन<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4698727319491679503|title=अण्णा भाऊ साठे चरित्र आणि कार्य-Anna Bhau Sathe Charitra Ani Karya by Vijaykumar Jokhe - Nag - Nalanda Prakashan - BookGanga.com|website=www.bookganga.com}}</ref> * अण्णा भाऊ साठे विचारधन (विठ्ठल साठे) * अण्णाभाऊ साठे व्यक्ती आणि वाङ्मय ( प्रा.डाॅ. अंबादास सगट) * अण्णा भाऊ साठेलिखित 'फकीरा'ची समीक्षा (डाॅ. [[श्रीपाल सबनीस]]) * क्रांतिकारी अण्णाभाऊ साठे (प्रा. गौतम निकम) * समाज सुधारक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (संपादित, संपादक - ॲड. महेंद्र साठे) == वारसा == [[चित्र:Annabhau_Sathe_2019_stamp_of_India_2.jpg|इवलेसे|२०१९ च्या टपाल तिकिटावर अण्णाभाऊ साठे ]] [[चित्र:Anna_bhau_sathe.jpg|इवलेसे|अण्णाभाऊ साठेंचा पुतळा]] साठे हे [[दलित|दलितांचे]] आणि विशेषतः [[मांग|मांग जातीचे]] प्रतीक बनले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना १९८५ मध्ये मांग समाजातीललोकांसाठी करण्यात आली. तसेच मानव हक्क अभियानाच्या (एक मांग-आंबेडकरी संस्था) स्थानिक शाखांमध्ये महिला <ref>{{स्रोत पुस्तक|title=From the Margins to the Mainstream: Institutionalising Minorities in South Asia|last=Waghmore|first=Suryakant|publisher=SAGE Publications|year=2016|isbn=978-9-35150-622-5|editor-last=Gorringe|editor-first=Hugo|page=151|chapter=Challenging Normalised Exclusion: Humour and Hopeful Rationality in Dalit Politics|editor-last2=Jeffery|editor-first2=Roger|editor-last3=Waghmore|editor-first3=Suryakant|chapter-url=https://books.google.com/books?id=N18lDAAAQBAJ&pg=PT151}}</ref> साठेंची तसेच [[बाबासाहेब आंबेडकर]] आणि [[सावित्रीबाई फुले]] यांची जयंती (मिरवणूक) आयोजित करतात. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=PPenAwAAQBAJ&pg=PA34|title=Civility against Caste: Dalit Politics and Citizenship in Western India|last=Waghmore|first=Suryakant|publisher=SAGE Publications|year=2013|isbn=978-8-13211-886-2|pages=34, 57, 71–72}}</ref> [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] आणि [[भारतीय जनता पक्ष]] - [[शिवसेना]] युती सारख्या राजकीय पक्षांनी मांगांकडून निवडणुकांमध्ये समर्थन मिळविण्यासाठी त्यांच्या प्रतिमेचा वापर केला आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=PPenAwAAQBAJ&pg=PA152|title=Civility against Caste: Dalit Politics and Citizenship in Western India|last=Waghmore|first=Suryakant|publisher=SAGE Publications|year=2013|isbn=978-8-13211-886-2|page=152}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|last=Devnath|first=Shiva|url=http://www.mid-day.com/articles/mumbai-24-year-old-woman-stabbed-to-death-in-broad-daylight/17269152|title=Mumbai: 24-year-old woman stabbed to death in broad daylight|date=25 May 2016|work=Mid-day|access-date=31 July 2017}}</ref> {{quote box | border = 2px | align = right | bgcolor = Cornsilk | title = | halign = center | quote = <poem> “अण्णा भाऊंच्या गोष्टींत अथवा लिखाणात विनोद नसतो, असं नाही; पण त्यांचा प्रकृतीधर्म आहे गंभीर लेखकाचा. ज्यांन फार भोगलं आहे, सात पडद्यांतून नव्हे, तर समोरासमोर जीवनातल्या क्रूर सत्याचं ज्याला दर्शन घडलं आहे. अशा पोटतिडकीने लिहणाऱ्या साहित्यिकाचा आत्मा त्यांना लाभला आहे. म्हणून साहजिकच त्यांच्या गोष्टी मोठ्या वैशिट्यपूर्ण असतात. म्हणून तत्कालीन सर्व बड्या कथाकारांपेक्षा ते निराळे आहेत. या लेखकाला प्रतिभेचे देणं लाभलं आहे. जीवनात आग ओकणाऱ्या हरतर्हेच्या गोष्टींच्या अनुभव त्यांच्या गाठी आहे. त्यांच्या मनात एकप्रकारचा पीळ आहे. ते अन्यायाविरुद्ध बंड उभारणाऱ्या वृत्तीचा पूजक आहे.” </poem> | salign = right | author = '''[[वि.स. खांडेकर]]''' <br /> साहित्यिक | source = <ref>{{Cite web|url=http://www.krushirang.com/maharashtra/2020/07/18/15889/|title=लोकशाहीर अण्णाभाऊ म्हणजे अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारे अनुभवसिद्ध लेखक..!|first=Team|last=Krushirang}}</ref> }} * १ ऑगस्ट २००१ रोजी भारतीय पोस्टाने ₹४ च्या टपाल तिकिटावर साठेंचे चित्र ठेवले होते. साठेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने १ ऑगस्ट २०१९ रोजी हे टपाल तिकीट वितरित करण्यात आले.<ref>{{Cite web|url=https://www.esakal.com/maharashtra/cm-devendra-fadnavis-speech-annabhau-sathe-birth-anniversary-programme-203867|title=अण्णाभाऊ खऱ्या अर्थाने वंचितांचा आवाज होते: मुख्यमंत्री &#124; eSakal|website=www.esakal.com}}</ref> * [[पुणे|पुण्यातील]] लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक आणि [[मुंबई]]<nowiki/>च्या [[कुर्ला]]<nowiki/>मधील एका उड्डाणपुलासह अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=Lokshahir Annabhay Sathe Smarak|publisher=Pune Metropolitan Corporation|accessdate=2017-07-31|दुवा=https://pmc.gov.in/en/lokshahir-annabhau-sathe-smarak}}</ref><ref>{{स्रोत बातमी|last=Devnath|first=Shiva|title=Mumbai: 24-year-old woman stabbed to death in broad daylight|date=25 May 2016|work=Mid-day|accessdate=2017-07-31|दुवा=http://www.mid-day.com/articles/mumbai-24-year-old-woman-stabbed-to-death-in-broad-daylight/17269152}}</ref> ==हे सुद्धा पहा== * [[लहुजी राघोजी साळवे]] ==संदर्भ व टीप== {{Notelist}} {{संदर्भयादी}} ==बाह्य दुवे== * [https://mr.vikaspedia.in/education/apala-maharashtra/92e93993e93093e93794d91f94d930-92a94d93093893f92794d926-93594d92f91594d924940/90592394d92393e92d93e90a-93893e920947 अण्णा भाऊ साठे (विकासपीडिया)] * [https://www.bbc.com/marathi/india-45023973 अण्णा भाऊ साठे : 'मी फकिराच्या लुटीच्या पैशातून घुटी पिलेला कलावंत'] * [http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5241365494351078754 अण्णा भाऊ साठेंनी लिहिलेली पुस्तके] * [http://prahaar.in/annabhau-sathe/ अण्णा भाऊ साठे – एक जबरदस्त साहित्यिक] {{कॉमन्स वर्ग|Annabhau Sathe|अण्णा भाऊ साठे}} {{मराठी साहित्यिक}} {{मराठी कवी}} {{DEFAULTSORT:साठे, अण्णा भाऊ}} [[वर्ग:अण्णा भाऊ साठे| ]] [[वर्ग:मराठी लेखक]] [[वर्ग:मराठी कवी]] [[वर्ग:शाहीर]] [[वर्ग:संयुक्त महाराष्ट्र चळवळ]] [[वर्ग:इ.स. १९२० मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९६९ मधील मृत्यू]] [[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]] [[वर्ग:दलित व्यक्ती]] [[वर्ग:कादंबरीकार]] [[वर्ग:आंबेडकरवादी]] [[वर्ग:मार्क्सवादी]] pr3lgm7fq7togtylym3249h2fg0z19f 2142065 2142064 2022-08-01T04:00:34Z संतोष गोरे 135680 /* बाह्य दुवे */ wikitext text/x-wiki {{माहितीचौकट साहित्यिक | नाव = तुकाराम भाऊराव साठे | चित्र = Annabhau Sathe 2002 stamp of India.jpg | चित्र_रुंदी = | चित्र_title = | पूर्ण_नाव = तुकाराम भाऊराव साठे | टोपण_नाव = अण्णा भाऊ साठे | जन्म_दिनांक = [[ऑगस्ट १]], [[इ.स. १९२०]] | जन्म_स्थान = वाटेगाव, [[वाळवा तालुका|वाळवा]], [[सांगली जिल्हा]] | मृत्यू_दिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1969|7|18|1920|8|1}} | मृत्यू_स्थान = | शिक्षण = अशिक्षित | कार्यक्षेत्र = लेखक, साहित्यिक | राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]] | धर्म =हिंदू | भाषा = मराठी | कार्यकाळ = | साहित्य_प्रकार = शाहिर, कथा, कादंबरीकार | विषय = | चळवळ = [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ]] | संघटना = | प्रसिद्ध_साहित्यकृती = [[फकिरा]] | प्रभाव = [[बाबासाहेब आंबेडकर]], [[श्रीपाद अमृत डांगे]], [[कार्ल मार्क्स]] | प्रभावित = | पुरस्कार = | वडील_नाव = भाऊराव साठे | आई_नाव = वालबाई साठे | पती_नाव = | पत्नी_नाव = कोंडाबाई साठे<br> जयवंता साठे | अपत्ये = मधुकर, शांता आणि शकुंतला | स्वाक्षरी_चित्र = | संकेतस्थळ_दुवा = | तळटिपा = }} '''तुकाराम भाऊराव साठे''' ([[१ ऑगस्ट ]], [[इ.स. १९२०|१९२०]]— [[१८ जुलै ]], [[इ.स. १९६९|१९६९]]) हे '''अण्णा भाऊ साठे'''{{efn|साठेंचे नाव "तुकाराम" उर्फ "अण्णा" होते; तर त्यांच्या वडीलांचे नाव "भाऊ" होते. "अण्णा" व "भाऊ" या दोन नावांना एकत्रित "अण्णाभाऊ" असे लिहिणे चूकीचे आहे.}} म्हणून ओळखले जाणारे एक मराठी [[समाजसुधारक]], [[कवी|लोककवी]] आणि [[लेखक]] होते.<ref name="Jamdhade">{{जर्नल स्रोत |दुवा =http://www.the-criterion.com/V5/n3/Dipak.pdf |title =The Subaltern Writings in India: An Overview of Dalit Literature |last =Jamdhade |first =Dipak Shivaji |volume=5 |issue=3 |date =June 2014 |journal =The Criterion |access-date =2015-04-05 }}</ref> साठे हे [[मांग]] ([[दलित]]) समाजामध्ये जन्मलेले होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.<ref name="Prasad2007">{{स्रोत पुस्तक|first=S. K. |last=Paul |chapter=Dalitism: Its Growth and Evaluation|title=Dalit Literature: A Critical Exploration|दुवा=https://books.google.com/books?id=Bg0rOOqvBMkC|year=2007|publisher=Sarup & Sons|isbn=978-81-7625-817-3 |page=36 |editor1-first=Amar Nath |editor1-last=Prasad |editor2-first=M. B. |editor2-last=Gaijan}}</ref> साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते [[आंबेडकरवाद|आंबेडकरवादी]] झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.forwardpress.in/2019/04/the-history-of-marathi-ambedkarite-literature/|title=The history of Marathi Ambedkarite Literature|first= जे वी|last=पवार|date=13 April 2019|website=Forward Press}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://books.google.com/books/about/The_Life_and_Work_of_Annabhau_Sathe.html?id=d3qcYgEACAAJ|title=The Life and Work of Annabhau Sathe: A Marxist-Ambedkarite Mosaic|first=Milind|last=Awad|date=1 August 2010|publisher=Gaur Publishers & Distributors|via=Google Books}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://books.google.co.in/books?id=vjsHCwAAQBAJ&pg=PT319&lpg=PT319&dq=annabhau+sathe+ambedkarite&source=bl&ots=PQEx6qfPy1&sig=ACfU3U1Y2e5cmxaImHOClRm1TIPOWpW7ew&hl=en&sa=X&ved=2ahUKEwih2cOguL_jAhUIWysKHbmzAYg4KBDoATACegQICBAB|title=Today's Pasts: A Memoir|first=Bhisham|last=Sahni|date=10 November 2015|publisher=Penguin UK|via=Google Books}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/vishesh-news/feature-article-on-folk-singer-anna-bhau-sathe-on-occasion-of-113-jubilee-162493/|title=आजही अण्णा भाऊ..|date=1 August 2013}}</ref> [[दलित साहित्य|दलित साहित्याचे]] संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्र चळवळी]]<nowiki/>त देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ]] लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. [[मुंबई]], [[मराठवाडा]], [[विदर्भ]], [[कोकण]], [[पश्चिम महाराष्ट्र]] तसेच सीमाभागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले. == वैयक्तिक जीवन == अण्णा भाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी [[सांगली जिल्हा|सांगली]] जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांनी दोन लग्न केलीत, त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे ह्या होत. त्यांना एकूण तीन अपत्ये होती - मधुकर, शांता आणि शकुंतला. ==राजकारण== साठे पहिल्यांदा [[श्रीपाद अमृत डांगे|कॉ. श्रीपाद अमृत डांगे]] यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित झाले.<ref name="Gaikwad"/> १९४४ मध्ये [[दत्ता गवाणकर]] आणि [[अमर शेख]] या शाहिरांच्या सोबत त्यांनी लालबावटा कला पथक स्थापन केले. याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते. ते १९४० च्या दशकामध्ये कार्यरत राहिले आणि तेविया अब्राम्स यांच्यानुसार, भारतातील [[साम्यवादा]]च्या आधी स्वातंत्र्याच्या नंतरची "१९५० च्या दशकातील सर्वात रोमांचक नाटकीय घटना" होती.<ref>{{स्रोत पुस्तक |first=Tevia |last=Abrams |chapter=Tamasha |pages=282, 288 |title=Indian Theatre: Traditions of Performance |editor1-first=Farley P. |editor1-last=Richmond |editor2-first=Darius L. |editor2-last=Swann |editor3-first=Phillip B. |editor3-last=Zarrilli |publisher=Motilal Banarsidass |year=1993 |isbn=978-8-12080-981-9 |दुवा=https://books.google.co.uk/books?id=OroCOEqkVg4C&pg=PA282}}</ref> भारतीय स्वातंत्र्य्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी [[मुंबई]] येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, "ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है!" इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते, जी [[भारतीय कम्युनिस्ट पक्ष]]ाची एक सांस्कृतिक शाखा होती<ref>{{स्रोत पुस्तक |first=Binayak |last=Bhattacharya |chapter=The Left Encounter: Progressive Voices of Nationalism and Indian Cinema to the 1950s |pages=26, 38 |title=Salaam Bollywood: Representations and Interpretations |editor1-first=Vikrant |editor1-last=Kishore |editor2-first=Amit |editor2-last=Sarwal |editor3-first=Parichay |editor3-last=Patra |publisher=Routledge |year=2016 |isbn=978-1-31723-286-5 |दुवा=https://books.google.co.uk/books?id=wQLeCwAAQBAJ&pg=PA38}}</ref> आणि [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ]]ीमध्ये, ज्याने भाषिक विभागातून वेगळे मराठीभाषी राज्य (बॉम्बे राज्य) निर्माण करण्याची मागणी केली होती.<ref name="wani"/> साठे नंतर [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांच्या शिकवणुकींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला. [[इ.स. १९५८]] मध्ये, बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या [[दलित साहित्य संमेलन]]ात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की, "पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे"<ref name="Gaikwad"/> यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले. या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरित, साठेंचे कार्य [[बौद्ध धर्म]]ाऐवजी [[मार्क्सवाद]]ाच्या प्रभावाखाली होते.<ref>{{स्रोत पुस्तक |title=Language and Civilization Change in South Asia |editor-first=Clarence |editor-last=Maloney |publisher=BRILL |year=1978 |isbn=978-9-00405-741-8 |first=Eleanor |last=Zelliot |authorlink=Eleanor Zelliot |chapter=Dalit: New Cultural Context for an Old Marathi Word |pages=78, 82 |दुवा=https://books.google.co.uk/books?id=M_oUAAAAIAAJ&pg=PA78}}</ref> त्यांनी म्हटले आहे की, "दलित लेखकांना सध्याच्या सांसारिक व [[हिंदू]] अत्याचारांपासून दलितांना मुक्त करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कारण दीर्घकालीन पारंपरिक श्रद्धांना त्वरित नष्ट केले जाऊ शकत नाही.<ref name="Gaikwad"/> == लेखन साहित्य == साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये ''[[फकिरा]]'' (१९५९) समाविष्ट आहे, जिला इ.स. १९६१ मध्ये [[महाराष्ट्र शासन|राज्य सरकारच्या]] उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. साठेंच्या लघु कथांचा संग्रह १५ आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि २७ अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली.<ref name="Jamdhade"/> साठेंच्या [[पोवाडा]] आणि [[लावणी]] यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरामध्ये, साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भुखमरीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढिवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकिराला चित्रित केले.<ref name="Jamdhade"/><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/mumbai-news/anna-bhau-sathe-birth-anniversary-1128319/|title=साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती|date=1 August 2016}}</ref> नायक आणि त्याच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकारी द्वारे अटक आणि छळ दिला जातो, आणि अखेरीस फकिराला फाशी देऊन ठार मारले जाते.<ref name="Gaikwad">{{जर्नल स्रोत | दुवा= http://www.the-criterion.com/V4/n1/Baliram.pdf | title =Manifestation of Caste and Class in Anna Bhau Sathe’s Fakira and Baburao Bagul’s Jenvha Mi Jaat Chorli Hoti | last =Gaikwad | first =B. N. | date =February 2013 |volume=4 | issue=1 | journal =The Criterion | access-date=2015-04-05 }}</ref> मुंबई मधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला. त्यांनी तो डायस्टोपियन परिवाराच्या रूपात दाखवला.. त्यांनी त्यांच्या "मुंबईची लावणी" आणि "मुंबईचा गिरणीकामगार" या दोन गाण्यांतून मुंबईला 'दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान और अन्यायपूर्ण' असे म्हटले आहे..<ref name="wani">{{स्रोत पुस्तक |title=Fantasy of Modernity |first=Aarti |last=Wani |publisher=Cambridge University Press |year=2016 |pages=27-28 |isbn=978-1-10711-721-1 |दुवा=https://books.google.co.uk/books?id=A6kwCwAAQBAJ&pg=PA27}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://marathivishwakosh.org/18482/|title=अण्णा भाऊ साठे (Annabhau Sathe)|last=ओव्हाळ|पहिले नाव=प्रभाकर|दिनांक=३१ जुलै २०१९|संकेतस्थळ=marathivishwakosh.org|ॲक्सेसदिनांक=१ ऑगस्ट २०१९}}</ref> ==साठेंनी लिहिलेली पुस्तके== # अकलेची गोष्ट (लोकनाट्य, १९४५) # अण्णा भाऊ साठे : प्रातिनिधिक कथा (संपादक - डाॅ. एस.एम. भोसले) # अमृत # आघात # आबी (कथासंग्रह) # आवडी (कादंबरी) # इनामदार (नाटक, १९५८) # कापऱ्या चोर (लोकनाट्य) # कृष्णाकाठच्या कथा (कथासंग्रह) # खुळंवाडा (कथासंग्रह) # गजाआड (कथासंग्रह) # गुऱ्हाळ # गुलाम (कादंबरी) # चंदन (कादंबरी) # चिखलातील कमळ (कादंबरी) # चित्रा (कादंबरी, १९४५) # चिरानगरची भुतं (कथासंग्रह), १९७८) # नवती (कथासंग्रह) # निखारा (कथासंग्रह) # जिवंत काडतूस (कथासंग्रह) # तारा # देशभक्त घोटाळे (लोकनाट्य, १९४६) # पाझर (कादंबरी) # पिसाळलेला माणूस (कथासंग्रह) # पुढारी मिळाला (लोकनाट्य, १९५२) # पेंग्याचं लगीन (नाटक) # फकिरा (कादंबरी, १९५९) # फरारी (कथासंग्रह) # मथुरा (कादंबरी) # माकडीचा माळ (कादंबरी, १९६३) # रत्ना (कादंबरी) # रानगंगा (कादंबरी) # रूपा (कादंबरी) # बरबाद्या कंजारी (कथासंग्रह, १९६०) # बेकायदेशीर (लोकनाट्य, १९४७) # माझी मुंबई (लोकनाट्य) # मूक मिरवणूक(लोकनाट्य) # रानबोका # लोकमंत्र्यांचा दौरा (लोकनाट्य, १९५२) # वारणेचा वाघ (कादंबरी, १९६८) # वैजयंता (कादंबरी) # वैर (कादंबरी) # शेटजींचे इलेक्शन (लोकनाट्य, १९४६) * संघर्ष # सुगंधा # सुलतान (नाटक) === प्रवासवर्णन === # कविता आणि माझा रशियाचा प्रवास ===काव्ये=== * अण्णा भाऊ साठे यांचे पोवाडे व लावण्या ==साठेंच्या लेखनावर आधारित चित्रपट== # वैजयंता (१९६१, कादंबरी – वैजयंता) # टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी – आवडी) # डोंगरची मैना (१९६९, कादंबरी – माकडीचा माळ) # मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी – चिखलातील कमळ) # वारणेचा वाघ (१९७०, कादंबरी – वारणेचा वाघ) # अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी – अलगूज) # फकिरा (कादंबरी – फकिरा)  == साठेंवरील पुस्तके == * अण्णाभाऊंचा संदेश (विनिमय पब्लिकेशन्स) * अण्णा भाऊ सांगून गेले (विलास रणसुभे) * अण्णा भाऊ साठे (मराठी कवी) – लेखक: बजरंग कोरडे, अनुवाद : विलास गिते, प्रकाशन : साहित्य अकादमी * अण्णा भाऊ साठे (बालवाङ्मय, लेखक - बाबुराव गुरव) * अण्णा भाऊ साठे (हिंदी, प्रा. रतनलाल सोनग्रा) * अण्णा भाऊ साठे (डाॅ. संजीवनी सुनील पाटील) * अण्णा भाऊ साठे : चरित्र आणि कार्य – विजयकुमार जोखे, नालंदा प्रकाशन<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4698727319491679503|title=अण्णा भाऊ साठे चरित्र आणि कार्य-Anna Bhau Sathe Charitra Ani Karya by Vijaykumar Jokhe - Nag - Nalanda Prakashan - BookGanga.com|website=www.bookganga.com}}</ref> * अण्णा भाऊ साठे विचारधन (विठ्ठल साठे) * अण्णाभाऊ साठे व्यक्ती आणि वाङ्मय ( प्रा.डाॅ. अंबादास सगट) * अण्णा भाऊ साठेलिखित 'फकीरा'ची समीक्षा (डाॅ. [[श्रीपाल सबनीस]]) * क्रांतिकारी अण्णाभाऊ साठे (प्रा. गौतम निकम) * समाज सुधारक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (संपादित, संपादक - ॲड. महेंद्र साठे) == वारसा == [[चित्र:Annabhau_Sathe_2019_stamp_of_India_2.jpg|इवलेसे|२०१९ च्या टपाल तिकिटावर अण्णाभाऊ साठे ]] [[चित्र:Anna_bhau_sathe.jpg|इवलेसे|अण्णाभाऊ साठेंचा पुतळा]] साठे हे [[दलित|दलितांचे]] आणि विशेषतः [[मांग|मांग जातीचे]] प्रतीक बनले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना १९८५ मध्ये मांग समाजातीललोकांसाठी करण्यात आली. तसेच मानव हक्क अभियानाच्या (एक मांग-आंबेडकरी संस्था) स्थानिक शाखांमध्ये महिला <ref>{{स्रोत पुस्तक|title=From the Margins to the Mainstream: Institutionalising Minorities in South Asia|last=Waghmore|first=Suryakant|publisher=SAGE Publications|year=2016|isbn=978-9-35150-622-5|editor-last=Gorringe|editor-first=Hugo|page=151|chapter=Challenging Normalised Exclusion: Humour and Hopeful Rationality in Dalit Politics|editor-last2=Jeffery|editor-first2=Roger|editor-last3=Waghmore|editor-first3=Suryakant|chapter-url=https://books.google.com/books?id=N18lDAAAQBAJ&pg=PT151}}</ref> साठेंची तसेच [[बाबासाहेब आंबेडकर]] आणि [[सावित्रीबाई फुले]] यांची जयंती (मिरवणूक) आयोजित करतात. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=PPenAwAAQBAJ&pg=PA34|title=Civility against Caste: Dalit Politics and Citizenship in Western India|last=Waghmore|first=Suryakant|publisher=SAGE Publications|year=2013|isbn=978-8-13211-886-2|pages=34, 57, 71–72}}</ref> [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] आणि [[भारतीय जनता पक्ष]] - [[शिवसेना]] युती सारख्या राजकीय पक्षांनी मांगांकडून निवडणुकांमध्ये समर्थन मिळविण्यासाठी त्यांच्या प्रतिमेचा वापर केला आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=PPenAwAAQBAJ&pg=PA152|title=Civility against Caste: Dalit Politics and Citizenship in Western India|last=Waghmore|first=Suryakant|publisher=SAGE Publications|year=2013|isbn=978-8-13211-886-2|page=152}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|last=Devnath|first=Shiva|url=http://www.mid-day.com/articles/mumbai-24-year-old-woman-stabbed-to-death-in-broad-daylight/17269152|title=Mumbai: 24-year-old woman stabbed to death in broad daylight|date=25 May 2016|work=Mid-day|access-date=31 July 2017}}</ref> {{quote box | border = 2px | align = right | bgcolor = Cornsilk | title = | halign = center | quote = <poem> “अण्णा भाऊंच्या गोष्टींत अथवा लिखाणात विनोद नसतो, असं नाही; पण त्यांचा प्रकृतीधर्म आहे गंभीर लेखकाचा. ज्यांन फार भोगलं आहे, सात पडद्यांतून नव्हे, तर समोरासमोर जीवनातल्या क्रूर सत्याचं ज्याला दर्शन घडलं आहे. अशा पोटतिडकीने लिहणाऱ्या साहित्यिकाचा आत्मा त्यांना लाभला आहे. म्हणून साहजिकच त्यांच्या गोष्टी मोठ्या वैशिट्यपूर्ण असतात. म्हणून तत्कालीन सर्व बड्या कथाकारांपेक्षा ते निराळे आहेत. या लेखकाला प्रतिभेचे देणं लाभलं आहे. जीवनात आग ओकणाऱ्या हरतर्हेच्या गोष्टींच्या अनुभव त्यांच्या गाठी आहे. त्यांच्या मनात एकप्रकारचा पीळ आहे. ते अन्यायाविरुद्ध बंड उभारणाऱ्या वृत्तीचा पूजक आहे.” </poem> | salign = right | author = '''[[वि.स. खांडेकर]]''' <br /> साहित्यिक | source = <ref>{{Cite web|url=http://www.krushirang.com/maharashtra/2020/07/18/15889/|title=लोकशाहीर अण्णाभाऊ म्हणजे अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारे अनुभवसिद्ध लेखक..!|first=Team|last=Krushirang}}</ref> }} * १ ऑगस्ट २००१ रोजी भारतीय पोस्टाने ₹४ च्या टपाल तिकिटावर साठेंचे चित्र ठेवले होते. साठेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने १ ऑगस्ट २०१९ रोजी हे टपाल तिकीट वितरित करण्यात आले.<ref>{{Cite web|url=https://www.esakal.com/maharashtra/cm-devendra-fadnavis-speech-annabhau-sathe-birth-anniversary-programme-203867|title=अण्णाभाऊ खऱ्या अर्थाने वंचितांचा आवाज होते: मुख्यमंत्री &#124; eSakal|website=www.esakal.com}}</ref> * [[पुणे|पुण्यातील]] लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक आणि [[मुंबई]]<nowiki/>च्या [[कुर्ला]]<nowiki/>मधील एका उड्डाणपुलासह अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=Lokshahir Annabhay Sathe Smarak|publisher=Pune Metropolitan Corporation|accessdate=2017-07-31|दुवा=https://pmc.gov.in/en/lokshahir-annabhau-sathe-smarak}}</ref><ref>{{स्रोत बातमी|last=Devnath|first=Shiva|title=Mumbai: 24-year-old woman stabbed to death in broad daylight|date=25 May 2016|work=Mid-day|accessdate=2017-07-31|दुवा=http://www.mid-day.com/articles/mumbai-24-year-old-woman-stabbed-to-death-in-broad-daylight/17269152}}</ref> ==हे सुद्धा पहा== * [[लहुजी राघोजी साळवे]] ==संदर्भ व टीप== {{Notelist}} {{संदर्भयादी}} ==बाह्य दुवे== * [https://mr.vikaspedia.in/education/apala-maharashtra/92e93993e93093e93794d91f94d930-92a94d93093893f92794d926-93594d92f91594d924940/90592394d92393e92d93e90a-93893e920947 अण्णा भाऊ साठे (विकासपीडिया)] * [https://www.bbc.com/marathi/india-45023973 अण्णा भाऊ साठे : 'मी फकिराच्या लुटीच्या पैशातून घुटी पिलेला कलावंत'] * [http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5241365494351078754 अण्णा भाऊ साठेंनी लिहिलेली पुस्तके] * [http://prahaar.in/annabhau-sathe/ अण्णा भाऊ साठे – एक जबरदस्त साहित्यिक] {{कॉमन्स वर्ग|Annabhau Sathe|अण्णा भाऊ साठे}} {{मराठी साहित्यिक}} {{मराठी कवी}} {{DEFAULTSORT:साठे, अण्णा भाऊ}} [[वर्ग:अण्णा भाऊ साठे| ]] [[वर्ग:मराठी लेखक]] [[वर्ग:मराठी कवी]] [[वर्ग:शाहीर]] [[वर्ग:संयुक्त महाराष्ट्र चळवळ]] [[वर्ग:इ.स. १९२० मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९६९ मधील मृत्यू]] [[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]] [[वर्ग:दलित व्यक्ती]] [[वर्ग:कादंबरीकार]] [[वर्ग:आंबेडकरवादी]] [[वर्ग:मार्क्सवादी]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] 2fvjzmk71s71yel89ymmnholhwjqiwb 2142176 2142065 2022-08-01T05:54:39Z Sandesh9822 66586 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट साहित्यिक | नाव = तुकाराम भाऊराव साठे | चित्र = Annabhau Sathe 2002 stamp of India.jpg | चित्र_रुंदी = | चित्र_title = | पूर्ण_नाव = तुकाराम भाऊराव साठे | टोपण_नाव = अण्णा भाऊ साठे | जन्म_दिनांक = [[ऑगस्ट १]], [[इ.स. १९२०]] | जन्म_स्थान = वाटेगाव, [[वाळवा तालुका|वाळवा]], [[सांगली जिल्हा]] | मृत्यू_दिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1969|7|18|1920|8|1}} | मृत्यू_स्थान = | शिक्षण = अशिक्षित | कार्यक्षेत्र = लेखक, साहित्यिक | राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]] | धर्म =हिंदू | भाषा = मराठी | कार्यकाळ = | साहित्य_प्रकार = शाहिर, कथा, कादंबरीकार | विषय = | चळवळ = [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ]] | संघटना = | प्रसिद्ध_साहित्यकृती = [[फकिरा]] | प्रभाव = [[बाबासाहेब आंबेडकर]], [[श्रीपाद अमृत डांगे]], [[कार्ल मार्क्स]] | प्रभावित = | पुरस्कार = | वडील_नाव = भाऊराव साठे | आई_नाव = वालबाई साठे | पती_नाव = | पत्नी_नाव = कोंडाबाई साठे<br> जयवंता साठे | अपत्ये = मधुकर, शांता आणि शकुंतला | स्वाक्षरी_चित्र = | संकेतस्थळ_दुवा = | तळटिपा = }} '''तुकाराम भाऊराव साठे''' ([[१ ऑगस्ट ]], [[इ.स. १९२०|१९२०]]— [[१८ जुलै ]], [[इ.स. १९६९|१९६९]]) हे '''अण्णा भाऊ साठे'''{{efn|साठेंचे नाव "तुकाराम" उर्फ "अण्णा" होते; तर त्यांच्या वडीलांचे नाव "भाऊ" होते. त्यामुळे "अण्णा" व "भाऊ" या दोन नावांना एकत्रित "अण्णाभाऊ" असे लिहिणे चूकीचे आहे.}} म्हणून ओळखले जाणारे एक मराठी [[समाजसुधारक]], [[कवी|लोककवी]] आणि [[लेखक]] होते.<ref name="Jamdhade">{{जर्नल स्रोत |दुवा =http://www.the-criterion.com/V5/n3/Dipak.pdf |title =The Subaltern Writings in India: An Overview of Dalit Literature |last =Jamdhade |first =Dipak Shivaji |volume=5 |issue=3 |date =June 2014 |journal =The Criterion |access-date =2015-04-05 }}</ref> साठे हे [[मांग]] ([[दलित]]) समाजामध्ये जन्मलेले होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.<ref name="Prasad2007">{{स्रोत पुस्तक|first=S. K. |last=Paul |chapter=Dalitism: Its Growth and Evaluation|title=Dalit Literature: A Critical Exploration|दुवा=https://books.google.com/books?id=Bg0rOOqvBMkC|year=2007|publisher=Sarup & Sons|isbn=978-81-7625-817-3 |page=36 |editor1-first=Amar Nath |editor1-last=Prasad |editor2-first=M. B. |editor2-last=Gaijan}}</ref> साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते [[आंबेडकरवाद|आंबेडकरवादी]] झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.forwardpress.in/2019/04/the-history-of-marathi-ambedkarite-literature/|title=The history of Marathi Ambedkarite Literature|first= जे वी|last=पवार|date=13 April 2019|website=Forward Press}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://books.google.com/books/about/The_Life_and_Work_of_Annabhau_Sathe.html?id=d3qcYgEACAAJ|title=The Life and Work of Annabhau Sathe: A Marxist-Ambedkarite Mosaic|first=Milind|last=Awad|date=1 August 2010|publisher=Gaur Publishers & Distributors|via=Google Books}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://books.google.co.in/books?id=vjsHCwAAQBAJ&pg=PT319&lpg=PT319&dq=annabhau+sathe+ambedkarite&source=bl&ots=PQEx6qfPy1&sig=ACfU3U1Y2e5cmxaImHOClRm1TIPOWpW7ew&hl=en&sa=X&ved=2ahUKEwih2cOguL_jAhUIWysKHbmzAYg4KBDoATACegQICBAB|title=Today's Pasts: A Memoir|first=Bhisham|last=Sahni|date=10 November 2015|publisher=Penguin UK|via=Google Books}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/vishesh-news/feature-article-on-folk-singer-anna-bhau-sathe-on-occasion-of-113-jubilee-162493/|title=आजही अण्णा भाऊ..|date=1 August 2013}}</ref> [[दलित साहित्य|दलित साहित्याचे]] संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्र चळवळी]]<nowiki/>त देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ]] लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. [[मुंबई]], [[मराठवाडा]], [[विदर्भ]], [[कोकण]], [[पश्चिम महाराष्ट्र]] तसेच सीमाभागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले. == वैयक्तिक जीवन == अण्णा भाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी [[सांगली जिल्हा|सांगली]] जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांनी दोन लग्न केलीत, त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे ह्या होत. त्यांना एकूण तीन अपत्ये होती - मधुकर, शांता आणि शकुंतला. ==राजकारण== साठे पहिल्यांदा [[श्रीपाद अमृत डांगे|कॉ. श्रीपाद अमृत डांगे]] यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित झाले.<ref name="Gaikwad"/> १९४४ मध्ये [[दत्ता गवाणकर]] आणि [[अमर शेख]] या शाहिरांच्या सोबत त्यांनी लालबावटा कला पथक स्थापन केले. याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते. ते १९४० च्या दशकामध्ये कार्यरत राहिले आणि तेविया अब्राम्स यांच्यानुसार, भारतातील [[साम्यवादा]]च्या आधी स्वातंत्र्याच्या नंतरची "१९५० च्या दशकातील सर्वात रोमांचक नाटकीय घटना" होती.<ref>{{स्रोत पुस्तक |first=Tevia |last=Abrams |chapter=Tamasha |pages=282, 288 |title=Indian Theatre: Traditions of Performance |editor1-first=Farley P. |editor1-last=Richmond |editor2-first=Darius L. |editor2-last=Swann |editor3-first=Phillip B. |editor3-last=Zarrilli |publisher=Motilal Banarsidass |year=1993 |isbn=978-8-12080-981-9 |दुवा=https://books.google.co.uk/books?id=OroCOEqkVg4C&pg=PA282}}</ref> भारतीय स्वातंत्र्य्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी [[मुंबई]] येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, "ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है!" इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते, जी [[भारतीय कम्युनिस्ट पक्ष]]ाची एक सांस्कृतिक शाखा होती<ref>{{स्रोत पुस्तक |first=Binayak |last=Bhattacharya |chapter=The Left Encounter: Progressive Voices of Nationalism and Indian Cinema to the 1950s |pages=26, 38 |title=Salaam Bollywood: Representations and Interpretations |editor1-first=Vikrant |editor1-last=Kishore |editor2-first=Amit |editor2-last=Sarwal |editor3-first=Parichay |editor3-last=Patra |publisher=Routledge |year=2016 |isbn=978-1-31723-286-5 |दुवा=https://books.google.co.uk/books?id=wQLeCwAAQBAJ&pg=PA38}}</ref> आणि [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ]]ीमध्ये, ज्याने भाषिक विभागातून वेगळे मराठीभाषी राज्य (बॉम्बे राज्य) निर्माण करण्याची मागणी केली होती.<ref name="wani"/> साठे नंतर [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांच्या शिकवणुकींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला. [[इ.स. १९५८]] मध्ये, बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या [[दलित साहित्य संमेलन]]ात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की, "पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे"<ref name="Gaikwad"/> यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले. या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरित, साठेंचे कार्य [[बौद्ध धर्म]]ाऐवजी [[मार्क्सवाद]]ाच्या प्रभावाखाली होते.<ref>{{स्रोत पुस्तक |title=Language and Civilization Change in South Asia |editor-first=Clarence |editor-last=Maloney |publisher=BRILL |year=1978 |isbn=978-9-00405-741-8 |first=Eleanor |last=Zelliot |authorlink=Eleanor Zelliot |chapter=Dalit: New Cultural Context for an Old Marathi Word |pages=78, 82 |दुवा=https://books.google.co.uk/books?id=M_oUAAAAIAAJ&pg=PA78}}</ref> त्यांनी म्हटले आहे की, "दलित लेखकांना सध्याच्या सांसारिक व [[हिंदू]] अत्याचारांपासून दलितांना मुक्त करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कारण दीर्घकालीन पारंपरिक श्रद्धांना त्वरित नष्ट केले जाऊ शकत नाही.<ref name="Gaikwad"/> == लेखन साहित्य == साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये ''[[फकिरा]]'' (१९५९) समाविष्ट आहे, जिला इ.स. १९६१ मध्ये [[महाराष्ट्र शासन|राज्य सरकारच्या]] उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. साठेंच्या लघु कथांचा संग्रह १५ आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि २७ अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली.<ref name="Jamdhade"/> साठेंच्या [[पोवाडा]] आणि [[लावणी]] यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरामध्ये, साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भुखमरीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढिवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकिराला चित्रित केले.<ref name="Jamdhade"/><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/mumbai-news/anna-bhau-sathe-birth-anniversary-1128319/|title=साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती|date=1 August 2016}}</ref> नायक आणि त्याच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकारी द्वारे अटक आणि छळ दिला जातो, आणि अखेरीस फकिराला फाशी देऊन ठार मारले जाते.<ref name="Gaikwad">{{जर्नल स्रोत | दुवा= http://www.the-criterion.com/V4/n1/Baliram.pdf | title =Manifestation of Caste and Class in Anna Bhau Sathe’s Fakira and Baburao Bagul’s Jenvha Mi Jaat Chorli Hoti | last =Gaikwad | first =B. N. | date =February 2013 |volume=4 | issue=1 | journal =The Criterion | access-date=2015-04-05 }}</ref> मुंबई मधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला. त्यांनी तो डायस्टोपियन परिवाराच्या रूपात दाखवला.. त्यांनी त्यांच्या "मुंबईची लावणी" आणि "मुंबईचा गिरणीकामगार" या दोन गाण्यांतून मुंबईला 'दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान और अन्यायपूर्ण' असे म्हटले आहे..<ref name="wani">{{स्रोत पुस्तक |title=Fantasy of Modernity |first=Aarti |last=Wani |publisher=Cambridge University Press |year=2016 |pages=27-28 |isbn=978-1-10711-721-1 |दुवा=https://books.google.co.uk/books?id=A6kwCwAAQBAJ&pg=PA27}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://marathivishwakosh.org/18482/|title=अण्णा भाऊ साठे (Annabhau Sathe)|last=ओव्हाळ|पहिले नाव=प्रभाकर|दिनांक=३१ जुलै २०१९|संकेतस्थळ=marathivishwakosh.org|ॲक्सेसदिनांक=१ ऑगस्ट २०१९}}</ref> ==साठेंनी लिहिलेली पुस्तके== # अकलेची गोष्ट (लोकनाट्य, १९४५) # अण्णा भाऊ साठे : प्रातिनिधिक कथा (संपादक - डाॅ. एस.एम. भोसले) # अमृत # आघात # आबी (कथासंग्रह) # आवडी (कादंबरी) # इनामदार (नाटक, १९५८) # कापऱ्या चोर (लोकनाट्य) # कृष्णाकाठच्या कथा (कथासंग्रह) # खुळंवाडा (कथासंग्रह) # गजाआड (कथासंग्रह) # गुऱ्हाळ # गुलाम (कादंबरी) # चंदन (कादंबरी) # चिखलातील कमळ (कादंबरी) # चित्रा (कादंबरी, १९४५) # चिरानगरची भुतं (कथासंग्रह), १९७८) # नवती (कथासंग्रह) # निखारा (कथासंग्रह) # जिवंत काडतूस (कथासंग्रह) # तारा # देशभक्त घोटाळे (लोकनाट्य, १९४६) # पाझर (कादंबरी) # पिसाळलेला माणूस (कथासंग्रह) # पुढारी मिळाला (लोकनाट्य, १९५२) # पेंग्याचं लगीन (नाटक) # फकिरा (कादंबरी, १९५९) # फरारी (कथासंग्रह) # मथुरा (कादंबरी) # माकडीचा माळ (कादंबरी, १९६३) # रत्ना (कादंबरी) # रानगंगा (कादंबरी) # रूपा (कादंबरी) # बरबाद्या कंजारी (कथासंग्रह, १९६०) # बेकायदेशीर (लोकनाट्य, १९४७) # माझी मुंबई (लोकनाट्य) # मूक मिरवणूक(लोकनाट्य) # रानबोका # लोकमंत्र्यांचा दौरा (लोकनाट्य, १९५२) # वारणेचा वाघ (कादंबरी, १९६८) # वैजयंता (कादंबरी) # वैर (कादंबरी) # शेटजींचे इलेक्शन (लोकनाट्य, १९४६) * संघर्ष # सुगंधा # सुलतान (नाटक) === प्रवासवर्णन === # कविता आणि माझा रशियाचा प्रवास ===काव्ये=== * अण्णा भाऊ साठे यांचे पोवाडे व लावण्या ==साठेंच्या लेखनावर आधारित चित्रपट== # वैजयंता (१९६१, कादंबरी – वैजयंता) # टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी – आवडी) # डोंगरची मैना (१९६९, कादंबरी – माकडीचा माळ) # मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी – चिखलातील कमळ) # वारणेचा वाघ (१९७०, कादंबरी – वारणेचा वाघ) # अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी – अलगूज) # फकिरा (कादंबरी – फकिरा)  == साठेंवरील पुस्तके == * अण्णाभाऊंचा संदेश (विनिमय पब्लिकेशन्स) * अण्णा भाऊ सांगून गेले (विलास रणसुभे) * अण्णा भाऊ साठे (मराठी कवी) – लेखक: बजरंग कोरडे, अनुवाद : विलास गिते, प्रकाशन : साहित्य अकादमी * अण्णा भाऊ साठे (बालवाङ्मय, लेखक - बाबुराव गुरव) * अण्णा भाऊ साठे (हिंदी, प्रा. रतनलाल सोनग्रा) * अण्णा भाऊ साठे (डाॅ. संजीवनी सुनील पाटील) * अण्णा भाऊ साठे : चरित्र आणि कार्य – विजयकुमार जोखे, नालंदा प्रकाशन<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4698727319491679503|title=अण्णा भाऊ साठे चरित्र आणि कार्य-Anna Bhau Sathe Charitra Ani Karya by Vijaykumar Jokhe - Nag - Nalanda Prakashan - BookGanga.com|website=www.bookganga.com}}</ref> * अण्णा भाऊ साठे विचारधन (विठ्ठल साठे) * अण्णाभाऊ साठे व्यक्ती आणि वाङ्मय ( प्रा.डाॅ. अंबादास सगट) * अण्णा भाऊ साठेलिखित 'फकीरा'ची समीक्षा (डाॅ. [[श्रीपाल सबनीस]]) * क्रांतिकारी अण्णाभाऊ साठे (प्रा. गौतम निकम) * समाज सुधारक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (संपादित, संपादक - ॲड. महेंद्र साठे) == वारसा == [[चित्र:Annabhau_Sathe_2019_stamp_of_India_2.jpg|इवलेसे|२०१९ च्या टपाल तिकिटावर अण्णाभाऊ साठे ]] [[चित्र:Anna_bhau_sathe.jpg|इवलेसे|अण्णाभाऊ साठेंचा पुतळा]] साठे हे [[दलित|दलितांचे]] आणि विशेषतः [[मांग|मांग जातीचे]] प्रतीक बनले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना १९८५ मध्ये मांग समाजातीललोकांसाठी करण्यात आली. तसेच मानव हक्क अभियानाच्या (एक मांग-आंबेडकरी संस्था) स्थानिक शाखांमध्ये महिला <ref>{{स्रोत पुस्तक|title=From the Margins to the Mainstream: Institutionalising Minorities in South Asia|last=Waghmore|first=Suryakant|publisher=SAGE Publications|year=2016|isbn=978-9-35150-622-5|editor-last=Gorringe|editor-first=Hugo|page=151|chapter=Challenging Normalised Exclusion: Humour and Hopeful Rationality in Dalit Politics|editor-last2=Jeffery|editor-first2=Roger|editor-last3=Waghmore|editor-first3=Suryakant|chapter-url=https://books.google.com/books?id=N18lDAAAQBAJ&pg=PT151}}</ref> साठेंची तसेच [[बाबासाहेब आंबेडकर]] आणि [[सावित्रीबाई फुले]] यांची जयंती (मिरवणूक) आयोजित करतात. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=PPenAwAAQBAJ&pg=PA34|title=Civility against Caste: Dalit Politics and Citizenship in Western India|last=Waghmore|first=Suryakant|publisher=SAGE Publications|year=2013|isbn=978-8-13211-886-2|pages=34, 57, 71–72}}</ref> [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] आणि [[भारतीय जनता पक्ष]] - [[शिवसेना]] युती सारख्या राजकीय पक्षांनी मांगांकडून निवडणुकांमध्ये समर्थन मिळविण्यासाठी त्यांच्या प्रतिमेचा वापर केला आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=PPenAwAAQBAJ&pg=PA152|title=Civility against Caste: Dalit Politics and Citizenship in Western India|last=Waghmore|first=Suryakant|publisher=SAGE Publications|year=2013|isbn=978-8-13211-886-2|page=152}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|last=Devnath|first=Shiva|url=http://www.mid-day.com/articles/mumbai-24-year-old-woman-stabbed-to-death-in-broad-daylight/17269152|title=Mumbai: 24-year-old woman stabbed to death in broad daylight|date=25 May 2016|work=Mid-day|access-date=31 July 2017}}</ref> {{quote box | border = 2px | align = right | bgcolor = Cornsilk | title = | halign = center | quote = <poem> “अण्णा भाऊंच्या गोष्टींत अथवा लिखाणात विनोद नसतो, असं नाही; पण त्यांचा प्रकृतीधर्म आहे गंभीर लेखकाचा. ज्यांन फार भोगलं आहे, सात पडद्यांतून नव्हे, तर समोरासमोर जीवनातल्या क्रूर सत्याचं ज्याला दर्शन घडलं आहे. अशा पोटतिडकीने लिहणाऱ्या साहित्यिकाचा आत्मा त्यांना लाभला आहे. म्हणून साहजिकच त्यांच्या गोष्टी मोठ्या वैशिट्यपूर्ण असतात. म्हणून तत्कालीन सर्व बड्या कथाकारांपेक्षा ते निराळे आहेत. या लेखकाला प्रतिभेचे देणं लाभलं आहे. जीवनात आग ओकणाऱ्या हरतर्हेच्या गोष्टींच्या अनुभव त्यांच्या गाठी आहे. त्यांच्या मनात एकप्रकारचा पीळ आहे. ते अन्यायाविरुद्ध बंड उभारणाऱ्या वृत्तीचा पूजक आहे.” </poem> | salign = right | author = '''[[वि.स. खांडेकर]]''' <br /> साहित्यिक | source = <ref>{{Cite web|url=http://www.krushirang.com/maharashtra/2020/07/18/15889/|title=लोकशाहीर अण्णाभाऊ म्हणजे अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारे अनुभवसिद्ध लेखक..!|first=Team|last=Krushirang}}</ref> }} * १ ऑगस्ट २००१ रोजी भारतीय पोस्टाने ₹४ च्या टपाल तिकिटावर साठेंचे चित्र ठेवले होते. साठेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने १ ऑगस्ट २०१९ रोजी हे टपाल तिकीट वितरित करण्यात आले.<ref>{{Cite web|url=https://www.esakal.com/maharashtra/cm-devendra-fadnavis-speech-annabhau-sathe-birth-anniversary-programme-203867|title=अण्णाभाऊ खऱ्या अर्थाने वंचितांचा आवाज होते: मुख्यमंत्री &#124; eSakal|website=www.esakal.com}}</ref> * [[पुणे|पुण्यातील]] लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक आणि [[मुंबई]]<nowiki/>च्या [[कुर्ला]]<nowiki/>मधील एका उड्डाणपुलासह अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=Lokshahir Annabhay Sathe Smarak|publisher=Pune Metropolitan Corporation|accessdate=2017-07-31|दुवा=https://pmc.gov.in/en/lokshahir-annabhau-sathe-smarak}}</ref><ref>{{स्रोत बातमी|last=Devnath|first=Shiva|title=Mumbai: 24-year-old woman stabbed to death in broad daylight|date=25 May 2016|work=Mid-day|accessdate=2017-07-31|दुवा=http://www.mid-day.com/articles/mumbai-24-year-old-woman-stabbed-to-death-in-broad-daylight/17269152}}</ref> ==हे सुद्धा पहा== * [[लहुजी राघोजी साळवे]] ==संदर्भ व टीप== {{Notelist}} {{संदर्भयादी}} ==बाह्य दुवे== * [https://mr.vikaspedia.in/education/apala-maharashtra/92e93993e93093e93794d91f94d930-92a94d93093893f92794d926-93594d92f91594d924940/90592394d92393e92d93e90a-93893e920947 अण्णा भाऊ साठे (विकासपीडिया)] * [https://www.bbc.com/marathi/india-45023973 अण्णा भाऊ साठे : 'मी फकिराच्या लुटीच्या पैशातून घुटी पिलेला कलावंत'] * [http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5241365494351078754 अण्णा भाऊ साठेंनी लिहिलेली पुस्तके] * [http://prahaar.in/annabhau-sathe/ अण्णा भाऊ साठे – एक जबरदस्त साहित्यिक] {{कॉमन्स वर्ग|Annabhau Sathe|अण्णा भाऊ साठे}} {{मराठी साहित्यिक}} {{मराठी कवी}} {{DEFAULTSORT:साठे, अण्णा भाऊ}} [[वर्ग:अण्णा भाऊ साठे| ]] [[वर्ग:मराठी लेखक]] [[वर्ग:मराठी कवी]] [[वर्ग:शाहीर]] [[वर्ग:संयुक्त महाराष्ट्र चळवळ]] [[वर्ग:इ.स. १९२० मधील जन्म]] [[वर्ग:इ.स. १९६९ मधील मृत्यू]] [[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]] [[वर्ग:दलित व्यक्ती]] [[वर्ग:कादंबरीकार]] [[वर्ग:आंबेडकरवादी]] [[वर्ग:मार्क्सवादी]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] e3rgqnm4raohzbs26aw95akzs0sxj6i प्रमोद आडकर 0 146566 2141966 2027631 2022-07-31T14:31:42Z संतोष गोरे 135680 wikitext text/x-wiki {{बदल}} ॲडव्होकेट '''प्रमोद ज्ञानेश्वर आडकर''' हे वकील आहेत. हे सन १९९६ सालापासून [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचे]] कार्यवाह आणि कायदेविषयक सल्लागार आहेत. सन १९९६, २०००, २००६, २०११ या चारही वर्षी झालेल्या निवडणुकांतून त्यांची कार्यवाहपदी नेमणूक झाली आहे. आडकर प्रतिष्ठान आणि [[रंगत संगत प्रतिष्ठान]] यांच्यातर्फे अनेक [[पुरस्कार]] दिले जातात. २४-९-२०१३ रोजी आडकर फाउंडेशनचा ''धम्मक्रांती पुरस्कार'' माजी नगरसेवक विलास वाडेकर यांना प्रदान करण्यात आला. ==कार्य== * [[रंगत संगत प्रतिष्ठान]] - अध्यक्ष व संस्थापक - सांस्कृतिक नाटय कला विषयक उपक्रम करणाऱ्या संस्थेची स्थापना. * आडकर फाऊंडेशन - अध्यक्ष व संस्थापक - काही वेगळे उपक्रम सादर करण्यासाठी आडकर फाऊंडेशनची स्थापना. * सिग्नेट पब्लिकेशन्स - सल्लागार व कार्यालयीन व्यवस्थापक - हा मराठी पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय गेली १८ वर्षे यशस्वीरीत्या करीत आहेत. (आजपर्यंत २५०पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित केली आहेत). * शाहू मोडक प्रतिष्ठान या संस्थेच्या समितीवर सदस्य म्हणून काम पहातात. * नाटय चित्र कला अकादमी, पुणे या संस्थेचे कायदेशीर सल्लागार. * जागतिक मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज या संस्थेचे कार्यकारणी सदस्य. * साहित्य समन्वय महासंघाचे कार्याध्यक्ष. * [[डी.एस. कुलकर्णी]] फाऊंडेशनचे विश्वस्त. * मराठीतले पहिले शायर [[भाऊसाहेब पाटणकर]] यांच्या 'जिंदादिल' या मराठी शेरोशायरीच्या कार्यक्रमाचे सादरीकरण. * २०१३ साली सासवड येथे झालेल्या ८७व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीचे आडकर हे ’निवडणूक अधिकारी’ होते. * प्रमोद आडकर हे [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद]]ेच्या [[पुणे]] शाखेचे सदस्य आहेत. कोशाध्यक्षाच्या अनुपस्थितीत वार्षिक खर्चाचा ताळेबंद आणि अंदाजपत्रक मंजूर करण्याच्या अन्य सभासदांच्या कृतीला आक्षेप घेतल्याचे जाहीरपणे सांगितले आणि त्यामुळे परिषदेची बदनामी झाली, या आरोपावरून प्रमोद आडकर यांची परिषदेच्या सभासदपदावरून हकालपट्टी करण्यात आली. (२४ जुलै २०१६). ==पुरस्कार आणि सन्मान== * अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा समाजभूषण पुरस्कार (२०११) * नाट्यचित्र कला अकादमीचा लोकशाहीर [[अण्णा भाऊ साठे]] पुरस्कार * अहमदनगरच्या दीपा निसळ स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला गेलेला कै. सुधाकर निसळ स्मृती पुरस्कार * डॉ. [[मधुसूदन घाणेकर]] ब्रह्मध्यान विद्यापीठाचा आयोजन जीवनगौरव पुरस्कार * मानवता प्रतिष्ठानचा मानवता पुरस्कार * काव्य-शिल्प संस्थीचा काव्यमित्र पुरस्कार * नाट्यचित्र कला अकादमीचा आदर्श संयोजक पुरकार * बंधुता प्रतिष्ठान (पुणे) यांचा बंधुता पुरस्कार * अशोक विकास सोसायटीचा अशोकमित्र पुरस्कार * माई घाणेकर प्रतिष्ठानचा राष्ट्रगौरव पुरस्कार * डॉ. [[मधुसूदन घाणेकर]] विश्वहास्य विद्यापीठातर्फे हास्य विद्यावाचस्पती सन्मान * [[महाराष्ट्र साहित्य परिषद]]तर्फे सन्मान * पुणे महापालिकेतर्फे २००१ साली केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विशेष सन्मान * [[विशाखा (मासिक)|विशाखा]] या मासिकाच्या २००८ सालच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर अ‍ॅड. प्रमोद आडकर यांचे छायाचित्र होते. तसेच त्या अंकात आडकरांचा परिचय करून देणारा 'रंगतदार वाटेवरचा प्रवासी' हा विशेष लेख होता. {{DEFAULTSORT:आडकर, प्रमोद ज्ञानेश्वर}} [[वर्ग:समाजसेवक]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] hivghq2o5dj5men5km3zpzmo363zrt7 वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान 0 146656 2141977 1402182 2022-07-31T14:48:04Z संतोष गोरे 135680 wikitext text/x-wiki '''वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग जिल्ह्यातील]] [[कणकवली]] येथील संस्था आहे. ही संस्था [[वसंतराव आचरेकर]] यांच्या नावाने १९८०मध्ये स्थापन झालेली संस्था आहे. संस्थेने सातशे प्रेक्षक बसू शकतील अशा क्षमतेचे नाट्यगृह बांधले आहे. याचे अद्ययावतीकरण, ध्वनी व प्रकाशयोजना, वातानुकूलन व्यवस्था आदी प्रयोजित आहेत. == ही संस्था करीत असलेली कार्ये == * साहित्य-नाट्यक्षेत्राशी संबंधित मान्यवरांची व्याख्याने * परिसंवाद * बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा * समांतर रंगभूमीवरील गाजलेल्या नाटकांचे प्रयोग * शास्त्रीय गायन स्पर्धा व प्रशिक्षण, वगैरे. == हे सुद्धा पहा == * [[प्रतिष्ठाने]] [[वर्ग:महाराष्ट्रातील प्रतिष्ठाने]] [[वर्ग:महाराष्ट्रातील संस्था]] [[वर्ग:कणकवली]] [[वर्ग:मराठी नाट्यसंस्था]] 9kmbepv6wq88i5oqi470s5gak3ekdnc समतोल फाउंडेशन 0 146657 2141976 1204340 2022-07-31T14:47:43Z संतोष गोरे 135680 wikitext text/x-wiki '''समतोल फाउंडेशन''' ही विविध कारणांमुळे घरातून पळून जाणाऱ्या लहान वयातील मुलांना आधार आणि आसरा देणारी [[ठाणे]] शहरातील एक संस्था आहे. [[भारत|भारतातील]] अनेक प्रांतांतून घरदार सोडून आलेल्या आणि भीक मागणे, बुटपॉलिश करणे अथवा पडेल ती कामे करून करणाऱ्या अशा मुलांना संस्थेत आणून त्यांच्यात पुन्हा घराची ओढ निर्माण करण्याचे कार्य २००५ सालापासून समतोल फाउंडेशन करत आहे. ठाण्यातील [[दादोजी कोंडदेव]] स्टेडियममधील एका छोट्याशा गाळ्यात सुरू असलेल्या या संस्थेचे काम मात्र मोठे आहे. आजवर सहा हजार मुलांना समतोलने पुन्हा आपल्या घरट्याकडे सुखरूप पाठवले आहे. ==हे सुद्धा पहा== * [[प्रतिष्ठाने]] [[वर्ग:महाराष्ट्रातील प्रतिष्ठाने]] [[वर्ग:महाराष्ट्रातील संस्था]] [[वर्ग:ठाणे]] ixh3fei0mksrgw3e9l8bscgf44h53jt भास्कराचार्य प्रतिष्ठान 0 148706 2141979 1443301 2022-07-31T14:48:50Z संतोष गोरे 135680 wikitext text/x-wiki '''{{लेखनाव}}''' ही [[भारत|भारताच्या]] [[पुणे]] स्थित, गणिताच्या संशोधन व शिक्षणासाठी असलेली एक संस्था आहे.प्रो. श्रीराम अभ्यंकर यांनी या संस्थेची स्थापना केली.भारतातील एक महान गणितज्ञ [[भास्कराचार्य द्वितीय|भास्कराचार्य]] याचे नाव या संस्थेला देण्यात अलेले आहे.या संस्थेची स्थापना [[इ.स. १९७६]] साली झाली.ही संस्था [[गणित]] व विशेषतः, [[बीजगणित]] व [[अंक उपपत्ति]](नंबर थिअरी) या विषयी काम करते {{विस्तार}} [[वर्ग:महाराष्ट्रातील प्रतिष्ठाने]] [[वर्ग:पुण्यातील शैक्षणिक संस्था]] 55bydpdr7xkfrxnrj8ajtzam9m8tedo ओह्मचा नियम 0 152838 2142036 1832396 2022-07-31T23:22:37Z 2409:4042:2D11:A717:DE70:463C:A5FF:6A76 wikitext text/x-wiki [[चित्र:OhmsLaw.svg|180px|इवलेसे|उजवे|ओह्मच्या नियमातील प्राचले - R, V, I]] '''ओह्मच्या नियमानुसार''' एखाद्या पूर्ण सर्किटमध्ये प्रवाहित होणारा [[विद्युतप्रवाह]] हा विद्युतदाबाच्या समप्रमाणात व विरोधाच्या व्यस्त प्रमाणात असतो.जेव्हा त्या सर्किटची भौतिक अवस्था एकसमान असते. [[वर्ग:विद्युत अभियांत्रिकी]] j6sub6vnk88mqt8anyknybtcey6jhg9 हेमाद्रिव्रत 0 161211 2142088 1353555 2022-08-01T04:53:00Z अभय नातू 206 असलेला लेख wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[हेमाद्रि पंडित]] lrpzwa9v3fngujaoh4pc26m40d8gmaa रंगत संगत प्रतिष्ठान 0 165288 2141962 1562716 2022-07-31T14:30:03Z संतोष गोरे 135680 wikitext text/x-wiki रंगत संगत प्रतिष्ठान ही नाट्य, कला, विषयक उपक्रम करणारी पुण्यातली सांस्कृतिक संस्था लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट [[प्रमोद आडकर]] यांनी ७ जून १९९२ रोजी स्थापन केली. ही संस्था दर महिन्याला विविध उपक्रम सतत सादर करत असते. नामांकित तसेच नवोदित, कलावतांना हक्काचे व्यासपीठ व संधी देण्याचे कार्य ही संस्था अनेक वर्षे करत आहे. २०१७ सालापर्यंत या संस्थेचे ८००हून अधिक कार्यक्रम केले आहेत. हे सर्व कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असतात. आडकर यांचे वडील ज्ञानेश्वर आडकर हे प्रख्यात वकील होते, आई प्रतिभा आडकर शिक्षिका होत्या. दोघेही कवी होते. त्यांचे काव्यगुण प्रमोद आडकरंमध्येही उतरले आहेत. पण कवी असण्यापेक्षा ते कार्यक्रम संयोजक अधिक आहेत. आडकर टेरेसची जागा अपुरी पडायला लागल्यावर स्नेहसदन, पत्रकार भवन, निवारा, एस.एम. जोशी ओहाऊंडेशन, महाराष्ट्र साहित्य परिषद येथे कार्यक्रम होऊ लगले. आर्थिक अडचणीच्या कळातही प्रमोद आडकर यांनी हे व्रत चालूच ठेवले आहे. रंगत-संगत संस्थेचा एक स्वतंत्र काव्यविभाग आहे. ==संस्थेचे उपक्रम== * कवींना त्यांचे हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी, संस्थेतर्फे दर महिन्याला एक काव्य विषयक उपक्रम, मोठया कवी संमेलनाचे आयोजन आणि दर वर्षाला दोन दिवसांचा भव्य राज्यव्यापी काव्य महोत्सव आयोजित केला जातो. * संस्थेने, मराठीतील ज्येष्ठ शायर यवतमाळचे [[भाऊसाहेब पाटणकर]] यांना पुण्यात आणून त्यांचा ५,००० पुणेकरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ मोठया थाटात पार पाडला. हा सत्कार [[राजा गोसावी]] आणि [[ना.सं. इनामदार]] यांच्या हस्ते झाला. * [[अण्णा हजारे]] यांच्या "वाट ही संघर्षाची’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित केला. समारंभाला [[सुशीलकुमार शिंदे]] आणि [[आर.आर. पाटील]] उपस्थित होते. * संस्थेने नाटककार. [[वसंत कानेटकर]] यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त सत्कार सोहळा आयोजित केला होता. * महिला ज्योतिष शास्त्रज्ञ प्रतिभाताई शाहू मोडक यांचा त्यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त, डॉ. [[विजय भटकर]], डॉ. के.एच. संचेती, श्री. [[मोहन धारिया]] यांच्या उपस्थितीत सत्कार घडवून आणला. * गझलकार [[रमण रणदिवे]] यांना रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे काव्य जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार समारंभाला [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचे]] माजी अध्यक्ष [[फ.मुं. शिंदे]], उल्हास पवार, [[मराठी साहित्य महामंडळ]]ाच्या अध्यक्षा डॉ. [[माधवी वैद्य]] उपस्थित होते. (१३ डिसेंबर २०१४) * रंगत-संगततर्फे आदर्श आई पुरस्कार, काव्यप्रतिभा पुरस्कार, जिंदादिल पुरस्कार, कै.भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार, माणूस पुरस्कार, कै.माधव मनोहर पुरस्कार, वसंतराव कानेटकर स्मृती काव्यजीवन पुरस्कार, अंध व्यक्तीला देण्यात येणारा [[हेलन केलर]] पुरस्कार आदी पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारंसाठी रंगत संगतला भारत देसडला यांच्या श्यामची आई फाऊंडेशनचे सहकार्य लाभते. [[वर्ग:भारतातील प्रतिष्ठाने]] [[वर्ग:महाराष्ट्रातील संस्था]] reglijuqeg2evfenkd51c2iepqhs61z 2141970 2141962 2022-07-31T14:34:46Z संतोष गोरे 135680 wikitext text/x-wiki रंगत संगत प्रतिष्ठान ही नाट्य, कला, विषयक उपक्रम करणारी पुण्यातली सांस्कृतिक संस्था लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट [[प्रमोद आडकर]] यांनी ७ जून १९९२ रोजी स्थापन केली. ही संस्था दर महिन्याला विविध उपक्रम सतत सादर करत असते. नामांकित तसेच नवोदित, कलावतांना हक्काचे व्यासपीठ व संधी देण्याचे कार्य ही संस्था अनेक वर्षे करत आहे. २०१७ सालापर्यंत या संस्थेचे ८००हून अधिक कार्यक्रम केले आहेत. हे सर्व कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असतात. आडकर यांचे वडील ज्ञानेश्वर आडकर हे प्रख्यात वकील होते, आई प्रतिभा आडकर शिक्षिका होत्या. दोघेही कवी होते. त्यांचे काव्यगुण प्रमोद आडकरंमध्येही उतरले आहेत. पण कवी असण्यापेक्षा ते कार्यक्रम संयोजक अधिक आहेत. आडकर टेरेसची जागा अपुरी पडायला लागल्यावर स्नेहसदन, पत्रकार भवन, निवारा, एस.एम. जोशी ओहाऊंडेशन, महाराष्ट्र साहित्य परिषद येथे कार्यक्रम होऊ लगले. आर्थिक अडचणीच्या कळातही प्रमोद आडकर यांनी हे व्रत चालूच ठेवले आहे. रंगत-संगत संस्थेचा एक स्वतंत्र काव्यविभाग आहे. ==संस्थेचे उपक्रम== * कवींना त्यांचे हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी, संस्थेतर्फे दर महिन्याला एक काव्य विषयक उपक्रम, मोठया कवी संमेलनाचे आयोजन आणि दर वर्षाला दोन दिवसांचा भव्य राज्यव्यापी काव्य महोत्सव आयोजित केला जातो. * संस्थेने, मराठीतील ज्येष्ठ शायर यवतमाळचे [[भाऊसाहेब पाटणकर]] यांना पुण्यात आणून त्यांचा ५,००० पुणेकरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ मोठया थाटात पार पाडला. हा सत्कार [[राजा गोसावी]] आणि [[ना.सं. इनामदार]] यांच्या हस्ते झाला. * [[अण्णा हजारे]] यांच्या "वाट ही संघर्षाची’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित केला. समारंभाला [[सुशीलकुमार शिंदे]] आणि [[आर.आर. पाटील]] उपस्थित होते. * संस्थेने नाटककार. [[वसंत कानेटकर]] यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त सत्कार सोहळा आयोजित केला होता. * महिला ज्योतिष शास्त्रज्ञ प्रतिभाताई शाहू मोडक यांचा त्यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त, डॉ. [[विजय भटकर]], डॉ. के.एच. संचेती, श्री. [[मोहन धारिया]] यांच्या उपस्थितीत सत्कार घडवून आणला. * गझलकार [[रमण रणदिवे]] यांना रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे काव्य जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार समारंभाला [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचे]] माजी अध्यक्ष [[फ.मुं. शिंदे]], उल्हास पवार, [[मराठी साहित्य महामंडळ]]ाच्या अध्यक्षा डॉ. [[माधवी वैद्य]] उपस्थित होते. (१३ डिसेंबर २०१४) * रंगत-संगततर्फे आदर्श आई पुरस्कार, काव्यप्रतिभा पुरस्कार, जिंदादिल पुरस्कार, कै.भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार, माणूस पुरस्कार, कै.माधव मनोहर पुरस्कार, वसंतराव कानेटकर स्मृती काव्यजीवन पुरस्कार, अंध व्यक्तीला देण्यात येणारा [[हेलन केलर]] पुरस्कार आदी पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारंसाठी रंगत संगतला भारत देसडला यांच्या श्यामची आई फाऊंडेशनचे सहकार्य लाभते. [[वर्ग:महाराष्ट्रातील प्रतिष्ठाने]] [[वर्ग:महाराष्ट्रातील संस्था]] apvo7cw37z8hhuipnes1y7ecjerssp6 इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान 0 165312 2141965 2058809 2022-07-31T14:31:17Z संतोष गोरे 135680 wikitext text/x-wiki कलाकार, विद्यार्थी यांच्या मदतीकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बॅरिस्टर [[अब्दुल रहमान अंतुले]] यांनी '''इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान'''ची स्थापना केली होती. महाराष्ट्रामध्ये सिमेंटची टंचाई असताना मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकारात वाढीव सिमेंट उपलब्ध करून देण्यात आले होते. वाढीव सिमेंटकरिता प्रति गोणीमागे इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानसाठी घेतलेल्या देणग्या माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांना महागात पडल्या आणि पदाचा वापर करीत फायदा उकळल्याचा (क्विड प्रो-क्यो) ठपका न्यायाधीश लेंटिन यांनी अंतुले यांच्यावर ठेवला होता. प्रतिष्ठानसाठी देणग्या या धनादेशाच्या माध्यमातूनच घेण्यात आल्या होत्या, असा दावा अंतुले यांनी केला होता, तर अंतुले यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी देणग्यांसाठी रोख रक्कमही जमा केल्याचा आरोप केला होता. इंदिरा गांधी यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टच्या माध्यमातून मुख्यमंत्री बेकायदेशीरपणे निधी जमा करीत असल्याचा आरोप झाला होता. या देणग्यांशी इंदिरा गांधी यांचेही नाव जोडले गेले. मुख्यमंत्रिपदी अंतुले यांची निवड करण्यास कॉंग्रेसमध्ये विरोध झाला होता. सारे प्रस्थापित नेते अंतुले यांच्या विरोधात होते. संधी येताच या नेत्यांनी इंदिरा गांधी यांच्याकडे तक्रारी केल्या. आपले नाव जोडले गेल्याने इंदिरा गांधी संतप्त झाल्या आणि अंतुले यांना राजीनामा द्यावा लागला. या संस्थेचा आर्थिक भ्रष्टाचाराशी संबंध आहे हे समजल्यावर इंदिरा गांधींनी संस्थेच्या नावातला [[इंदिरा गांधी]] हा शब्द गाळायला लावला. इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानसाठी साखर कारखान्यांना प्रति गोणीमागे दोन रुपये देणगी घेतली जात होती. बिल्डरांना वाढीव सिमेंट देताना त्यांच्याकडून देणग्या वसूल केल्या गेल्या.सिमेंट पोत्याच्या बदल्यात देणग्या वसूल करण्याच्या अंतुले यांच्या निर्णयाच्या विरोधात पा.बा. सामंत आणि रामदास नायक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अंतुले यांनी ३० कोटी रुपयांचा निधी जमा केल्याचा आरोप झाला होता. हे ’प्रतिभा प्रतिष्ठान’ प्रामुख्याने बांधकाम व्यावसायिकांना आणि सिमेंटचा काळा बाजार करणाऱ्यांना व्यापाऱ्यांना, मुख्य मंत्री अंतुले यांनी वाटलेल्या सिमेंटच्या परवान्यांबद्दल मिळालेल्या लाचेच्या रकमेची व्यवस्था लावण्यासाठी होते, हे पुढे सिद्ध झाले. या ’प्रतिभा प्रतिष्ठान’चे पैसे मुदतीच्या ठेवींमध्ये गुंतवावे असा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश होता. तसे न करता अंतुले आणि त्यांचे जावई मुश्ताक अंतुले यांनी ’प्रतिभा प्रतिष्ठानच्या’ पैशांपैकी [[अलाहाबाद बँक]] आणि [[कॅनरा बँक]] यांत ठेवलेले सुमारे १९ कोटी रुपये एका चार्टर्ड अकाउंटन्टच्या मदतीने गायब केले. हे पैसे अंतुले १९९५साली केंद्र सरकारचे मंत्री झाल्यानंतर लगेच गायब करण्यात आले, हे विशेष. इतके झाल्यावर हे पैसे या बँकांनीच हडप केले असा आरोप ठेवून अंतुल्यांनी बँकांवर खटला भरला. मुंबई उच्च न्यायालयाने अर्थातच तो ’चोराच्या उलट्या बोंबा’ असा शेरा मारून फेटाळला. १७ वर्षांच्या दीर्घ कायदेशीर लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अंतुले यांची निर्दोष मुक्तता केली, तरी त्यांच्यावरील घोटाळ्याचा डाग शेवटपर्यंत कायम राहिला. एकेकाळी कॉंग्रेसच्या राजकारणात वजनदार नेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंतुले यांची राजकीय कारकीर्द जवळपास संपुष्टातच आली. [[वर्ग:महाराष्ट्रातील संस्था]] [[वर्ग:भारतातील प्रतिष्ठाने]] t65bdoi6hc4qmgj6o8b0lzxls44jgiv 2141967 2141965 2022-07-31T14:33:03Z संतोष गोरे 135680 wikitext text/x-wiki कलाकार, विद्यार्थी यांच्या मदतीकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बॅरिस्टर [[अब्दुल रहमान अंतुले]] यांनी '''इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान'''ची स्थापना केली होती. महाराष्ट्रामध्ये सिमेंटची टंचाई असताना मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकारात वाढीव सिमेंट उपलब्ध करून देण्यात आले होते. वाढीव सिमेंटकरिता प्रति गोणीमागे इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानसाठी घेतलेल्या देणग्या माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांना महागात पडल्या आणि पदाचा वापर करीत फायदा उकळल्याचा (क्विड प्रो-क्यो) ठपका न्यायाधीश लेंटिन यांनी अंतुले यांच्यावर ठेवला होता. प्रतिष्ठानसाठी देणग्या या धनादेशाच्या माध्यमातूनच घेण्यात आल्या होत्या, असा दावा अंतुले यांनी केला होता, तर अंतुले यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी देणग्यांसाठी रोख रक्कमही जमा केल्याचा आरोप केला होता. इंदिरा गांधी यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टच्या माध्यमातून मुख्यमंत्री बेकायदेशीरपणे निधी जमा करीत असल्याचा आरोप झाला होता. या देणग्यांशी इंदिरा गांधी यांचेही नाव जोडले गेले. मुख्यमंत्रिपदी अंतुले यांची निवड करण्यास कॉंग्रेसमध्ये विरोध झाला होता. सारे प्रस्थापित नेते अंतुले यांच्या विरोधात होते. संधी येताच या नेत्यांनी इंदिरा गांधी यांच्याकडे तक्रारी केल्या. आपले नाव जोडले गेल्याने इंदिरा गांधी संतप्त झाल्या आणि अंतुले यांना राजीनामा द्यावा लागला. या संस्थेचा आर्थिक भ्रष्टाचाराशी संबंध आहे हे समजल्यावर इंदिरा गांधींनी संस्थेच्या नावातला [[इंदिरा गांधी]] हा शब्द गाळायला लावला. इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानसाठी साखर कारखान्यांना प्रति गोणीमागे दोन रुपये देणगी घेतली जात होती. बिल्डरांना वाढीव सिमेंट देताना त्यांच्याकडून देणग्या वसूल केल्या गेल्या.सिमेंट पोत्याच्या बदल्यात देणग्या वसूल करण्याच्या अंतुले यांच्या निर्णयाच्या विरोधात पा.बा. सामंत आणि रामदास नायक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अंतुले यांनी ३० कोटी रुपयांचा निधी जमा केल्याचा आरोप झाला होता. हे ’प्रतिभा प्रतिष्ठान’ प्रामुख्याने बांधकाम व्यावसायिकांना आणि सिमेंटचा काळा बाजार करणाऱ्यांना व्यापाऱ्यांना, मुख्य मंत्री अंतुले यांनी वाटलेल्या सिमेंटच्या परवान्यांबद्दल मिळालेल्या लाचेच्या रकमेची व्यवस्था लावण्यासाठी होते, हे पुढे सिद्ध झाले. या ’प्रतिभा प्रतिष्ठान’चे पैसे मुदतीच्या ठेवींमध्ये गुंतवावे असा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश होता. तसे न करता अंतुले आणि त्यांचे जावई मुश्ताक अंतुले यांनी ’प्रतिभा प्रतिष्ठानच्या’ पैशांपैकी [[अलाहाबाद बँक]] आणि [[कॅनरा बँक]] यांत ठेवलेले सुमारे १९ कोटी रुपये एका चार्टर्ड अकाउंटन्टच्या मदतीने गायब केले. हे पैसे अंतुले १९९५साली केंद्र सरकारचे मंत्री झाल्यानंतर लगेच गायब करण्यात आले, हे विशेष. इतके झाल्यावर हे पैसे या बँकांनीच हडप केले असा आरोप ठेवून अंतुल्यांनी बँकांवर खटला भरला. मुंबई उच्च न्यायालयाने अर्थातच तो ’चोराच्या उलट्या बोंबा’ असा शेरा मारून फेटाळला. १७ वर्षांच्या दीर्घ कायदेशीर लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अंतुले यांची निर्दोष मुक्तता केली, तरी त्यांच्यावरील घोटाळ्याचा डाग शेवटपर्यंत कायम राहिला. एकेकाळी कॉंग्रेसच्या राजकारणात वजनदार नेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंतुले यांची राजकीय कारकीर्द जवळपास संपुष्टातच आली. [[वर्ग:महाराष्ट्रातील संस्था]] [[वर्ग:महाराष्ट्रातील प्रतिष्ठाने]] tnx6co6tof68e80bvaok5vuz00xzpic हेमाद्रि 0 180680 2142089 1644821 2022-08-01T04:53:23Z अभय नातू 206 असलेला लेख wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[हेमाद्रि पंडित]] lrpzwa9v3fngujaoh4pc26m40d8gmaa चर्चा:तिरुप्पाणाळ्वार 1 182775 2142094 1357321 2022-08-01T04:55:16Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[चर्चा:तिरुप्पाणाळ्वार्]] वरुन [[चर्चा:तिरुप्पाणाळ्वार]] ला हलविला: हलंत शब्द wikitext text/x-wiki {{रिकामे पान}} jvciopc55qprx4fqk93u0jr6gr989gv चर्चा:तिरुमंगैयाळ्वार 1 182776 2142112 1357322 2022-08-01T04:59:23Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[चर्चा:तिरुमंगैयाळ्वार्]] वरुन [[चर्चा:तिरुमंगैयाळ्वार]] ला हलविला: हलंत शब्द wikitext text/x-wiki {{रिकामे पान}} jvciopc55qprx4fqk93u0jr6gr989gv चर्चा:तिरुमळिसैयाळ्वार 1 182777 2142116 1357323 2022-08-01T04:59:38Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[चर्चा:तिरुमळिसैयाळ्वार्]] वरुन [[चर्चा:तिरुमळिसैयाळ्वार]] ला हलविला: हलंत शब्द wikitext text/x-wiki {{रिकामे पान}} jvciopc55qprx4fqk93u0jr6gr989gv चर्चा:तोंडरडिप्पोडियाळ्वार 1 182801 2142104 1357350 2022-08-01T04:58:55Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[चर्चा:तोंडरडिप्पोडियाळ्वार्]] वरुन [[चर्चा:तोंडरडिप्पोडियाळ्वार]] ला हलविला: हलंत शब्द wikitext text/x-wiki {{रिकामे पान}} jvciopc55qprx4fqk93u0jr6gr989gv चर्चा:नम्माळ्वार 1 182950 2142108 1357506 2022-08-01T04:59:08Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[चर्चा:नम्माळ्वार्]] वरुन [[चर्चा:नम्माळ्वार]] ला हलविला: हलंत शब्द wikitext text/x-wiki {{रिकामे पान}} jvciopc55qprx4fqk93u0jr6gr989gv गवळी समाज 0 195575 2142269 2140973 2022-08-01T11:35:02Z 1.38.220.148 wikitext text/x-wiki [[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदु गवळी समाज''' हा प्रामुख्याने उत्तर कोकणात रहाणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, वसई, रायगड, रत्‍नागिरी कोल्हापुर भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या व्यवसायावरून त्यांना गवळी असे म्हटले गेले असले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय हा भात शेतीच आहे. [[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette ]] कोकणपट्टीतील भूमीपुत्र गवळी, कुणबी, आगरी या शेतकरी जातींचा पारंपरिक पोशाख. '''पुरुष:- कमरेला रुमाल किंवा लंगोटी, अंगात बंडी, डोईला टोपी किंवा पागोटे.''' '''स्त्रिया:- गुढग्यापर्यंत येणारे मांडकास पद्धतीने नेसलेले नऊवारी लुगडे.''' कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब. स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित. त्याला 'मांडकास नेसणे’ असेही म्हणतात. गौरी गणपती, शिमगा-होळी हे मुख्य सण. पुरुषांचा '''बाल्याचा नाच''' आणि स्त्रियांचा '''फेऱ्यांचा नाच''' हे नृत्यप्रकार. तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळ्यांचे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज. ==स्थान== मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, यवतमाळ(पुसद), ,रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे. याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे,नाशिक, हिंगोली,परभणी, अमरावती,बुलडाणा,जळगाव,अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे. ==इतिहास== मूळ सोमवंशी क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी श्रीकृष्ण हा त्यांचा महापुरुष आहे. श्रीकृष्ण यदु कुलातील होता. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशातहोती. पुढे यदुवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते. श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंश) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादवकुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले. त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :- ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्‍नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे. प्राचिन काळापासून गवळी हे कोकणातले मूळ रहिवासी आहेत. कोकणाचा ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी देवगिरीच्या यादवांनी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला त्या वेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. कोकणात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ” गवळी ” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली. कोकणातील यादव गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले. शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळ पिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्या मुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्य वृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही. इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवली गावचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवली गावचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पीचडोली गावचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळी गावचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवली गावचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्या मुळे काही लोकांनी पुढे पुढे मराठेशाही सरकारात, इंग्रजलष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले. कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरात मध्ये वडोदर्यातील गायक्वाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले. सामान्य गवळी कुटुंबातील '''रावसाहेब रावबहादूर डॉक्टर विश्राम रामजी घोले'''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते. खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले. व त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते. व त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली. माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा राहिले होते. त्यांनी '''महाराष्ट्रीय दाभोळी यादव''' समाजाचा इतिहास लिहिला होता. '''श्रीकृष्ण आणि गोपाल''' या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी '''दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज्''' हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये '''यादव-हरिवंश''' या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती. कर्जत तालुक्यातील कै . नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुप्रीन्तेन्दंत ऑफ पोलीस या मोठ्या हुद्या पर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ” यादव शिक्षण प्रसारक मंडळी ” या नावाची संस्था काढली. असो अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले. कुणबी, आगरी, कराडी, वाडवळ, कुणबी-मराठा या गवळ्यांशी साधर्म्य असलेल्या जाती कोकणात आहेत. त्यापैकी कुणबी, आगरी व गवळी हे भातशेती करू लागले. मीठ पिकवण्याचा अधिकार आगरी या जातीकडेच होता. वसई, सोपारा, ठाणे, नागोठाणे, चौल, अलिबाग, दाभोळ परिसरांत त्यांनी वसाहती केल्या होत्या. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीकाठी वसलेले चौल हे एक बंदर आहे. सोपारे-चेऊल हे बंदरही त्यावेळी प्रसिद्ध होते. बिंबराजाच्या पूर्वी कोकणामध्ये यादवांच्या वसाहती होत्या. ​छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याच्या काळात व नंतरचा मराठेशाही कालखंडात गवळी, कुणबी, आगरी, कोळी समाजाने सहभाग व सहकार्य केले होते. आजही राजधानी रायगड किल्ल्याच्या आजूबाजूला गवळी समाजाची अनेक गावे आहेत. == गवळी समाजाबद्दल == भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले आहे तरी मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्‍नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे. यांमध्ये आगरातले गवळी (कोकणातले गवळी) आणि घाटावरचे गवळी असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणें आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्यें विवाहसंबंध होत नाहींत. पुनर्विवाह व घटस्फोट या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शाली प्रमाणे पांघरून घेत असत. जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी आणि सोबतच मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी,हे आहे. सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळती जुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्‍यावर टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत. समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला "आजीस" किंवा "म्हातारी बय" आणि बहिणीला "बाय' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्‍ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत. == समाजाची दैवते == गवळी समाजाचे मुख्य दैवत बाळकृष्ण व भैरी (काळभैरव) हे होय. यांच्या कुलदेवतांमध्ये भैरी, खंडोबा, जोगेश्वरी, भवानी, एकविरा, सालबाई, मोठ्याबाया (सातआसरा), चेडोबा (रक्षकवीर) या मुख्य देवता आहेत. खंडोबा, भैरी (काळ भैरव), भवानी, एकविरा आई, वेताळ, जल आसरा बाया व इतर ग्राम देवता ह्यांना गवळी समाज आपले रक्षक व मार्गदर्शक देवता मानत आलाय. गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात. समाजात कुलदैवताला घरचा देव बोलले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात. समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे. == समाजाच्या रिती == गवळ्यांमध्ये लग्न समारंभ तांदूळ, हळद, लग्न असा तीन दिवस असतो. लग्नासाठी बसवलेले देव हे घराण्याच्या रितीप्रमाणे कोंबड्या किंवा बकऱ्याचा मानपान देऊन उठवले जातात. देवक हे आंबा किंवा उंबराच्या झाडाचे असते. मांडवात एका खांबाला आंब्याची, उंबराची फांदी बांधून तिची पूजा केली जाते. त्याला मुहूर्तमेढ किंवा उंबरमेढ म्हणतात. लग्नासाठी बसवलेले देव उठवल्यावर हळदउतरणी हा विधी होतो. लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो. समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्त्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात. लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्त्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते. कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही गवळी, कुणबी, आगरी-कोळी समाजात परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत गवळी समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रमान असतो. मुख्यत्वे सवाष्ण आणि विधवा असा भेद कमी केला जातो. बऱ्याच विधिमंध्ये विधवा महिला देखील सहभागी होऊ शकतात. लग्नसोहोळ्यात विधींची माहीतगार असणारी विधींची गीते (धवळे) गाणारी व्यक्ती ही विधवा स्त्री असेल तरी चालते. तिचा मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार संपूर्ण लग्नसमारंभ पार पडतो. यातून समाजातली मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले. समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, उटणे, हळद वैगरे मंगलविधी, देवक हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी,आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे. कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येत असे. गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे. ==गवळी लोकांतील आडनावे व गावे== (आपटा, कांबा, वडवली, सावरोली, बेलोशी, खोपोली, माणगाव, डोंगरोली, तळा, म्हसळा, महाड, नागोठणे, इंदापूर, तारने, बामणघर, साखरी, पाली, वाघिवली, रोहा, घोसाळे, कोलाड,मंडणगड, चिपळूण, चरई) '''मुंबई, ठाणे, रायगड,कोल्हापुर, रत्‍नागिरी,यवतमाळ जिल्हा:-''' आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळ, गोपाळे, घाटवळ, घोले, चाचे, चिले,दाभोळकर, चोगले, चौकेकर, टावरे, ठसाळ, ठाणके, डायरे, डाकरे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तटकरी, तळकर, तिसकर, तांबडे, थळकर, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, निगुडकर, पाटील, सरपाटील, साबळे, सारगे, पंदेरे, पंधारे,पारध, पवार, पागार, पगडे, पाटगे, पाटे,फुके, बांडागळे, बाठे, बिरवटकर, काते, बिरवाडकर, बुराण, बोबडे, बोरे,भाकरे, भुरण, भालेकर, भेरले, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सरगे, साईकर, येसकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे,करंजकर शिळीमकर. देखनाळे,बहिरट,बिडकर,कलागते,मिसा,किन्होळकर,गार्वे,वैराळकर, इंगोले,डाकवे,देवर्षी, हुच्चे, परळकर,अलंकर, अवधूत, कविस्कर,नागापुरे, मेहेतर, पायकर, परलकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे,आसोले katale, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर ,पुलाते ,भालेराव ,ढोकणे,अवसरे, फुके,काष्टे,भाकरे ,डाखोरे,साखरे ,पारध ,देव्हारे ,मंदाडे झित्रे,लोहंबरे,कवरके,देसाई देशमुख,दादगाये, नाथ ई. ==गवळी लोकांची जुन्या पिढीतील नावे== *'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरू, गोमा, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, धर्मा, तानु, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, भिमा, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वालकू, विठू इ. समाजातील धनवान किंवा प्रतिष्ठित लोक प्रतिष्टेसाठी नंतर मूळ नावात बदल करून नावापुढे '''जी''' किंवा '''राव''' लावत असत. उदा. गोमा:- गोमाजी, धर्मा:- धर्माजी, बाबू:- बाबुराव. *'''बायकांचीं:-''' कुंदा, काळी, गुणी, गंगा, चंद्री, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिटी, पारबती, बाया, बारकी, भागु, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ. लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे. उदा. गंगी:- गंगुबाई, जनी:- जनाबाई, तानी:- तानुबाई. ==संदर्भ== *http://ketkarnyankosh.com *http://www.gawalisamaj.org [[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]] [[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]] [[वर्ग:मराठी समाज]] ask2bk02556j99p1t0etinrpnfok74d 2142270 2142269 2022-08-01T11:35:25Z 1.38.220.148 wikitext text/x-wiki [[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदु गवळी समाज''' हा प्रामुख्याने उत्तर कोकणात रहाणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, वसई, रायगड, रत्‍नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या व्यवसायावरून त्यांना गवळी असे म्हटले गेले असले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय हा भात शेतीच आहे. [[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette ]] कोकणपट्टीतील भूमीपुत्र गवळी, कुणबी, आगरी या शेतकरी जातींचा पारंपरिक पोशाख. '''पुरुष:- कमरेला रुमाल किंवा लंगोटी, अंगात बंडी, डोईला टोपी किंवा पागोटे.''' '''स्त्रिया:- गुढग्यापर्यंत येणारे मांडकास पद्धतीने नेसलेले नऊवारी लुगडे.''' कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब. स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित. त्याला 'मांडकास नेसणे’ असेही म्हणतात. गौरी गणपती, शिमगा-होळी हे मुख्य सण. पुरुषांचा '''बाल्याचा नाच''' आणि स्त्रियांचा '''फेऱ्यांचा नाच''' हे नृत्यप्रकार. तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळ्यांचे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज. ==स्थान== मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, यवतमाळ(पुसद), ,रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे. याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे,नाशिक, हिंगोली,परभणी, अमरावती,बुलडाणा,जळगाव,अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे. ==इतिहास== मूळ सोमवंशी क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी श्रीकृष्ण हा त्यांचा महापुरुष आहे. श्रीकृष्ण यदु कुलातील होता. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशातहोती. पुढे यदुवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते. श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंश) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादवकुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले. त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :- ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्‍नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे. प्राचिन काळापासून गवळी हे कोकणातले मूळ रहिवासी आहेत. कोकणाचा ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी देवगिरीच्या यादवांनी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला त्या वेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. कोकणात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ” गवळी ” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली. कोकणातील यादव गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले. शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळ पिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्या मुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्य वृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही. इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवली गावचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवली गावचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पीचडोली गावचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळी गावचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवली गावचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्या मुळे काही लोकांनी पुढे पुढे मराठेशाही सरकारात, इंग्रजलष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले. कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरात मध्ये वडोदर्यातील गायक्वाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले. सामान्य गवळी कुटुंबातील '''रावसाहेब रावबहादूर डॉक्टर विश्राम रामजी घोले'''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते. खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले. व त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते. व त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली. माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा राहिले होते. त्यांनी '''महाराष्ट्रीय दाभोळी यादव''' समाजाचा इतिहास लिहिला होता. '''श्रीकृष्ण आणि गोपाल''' या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी '''दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज्''' हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये '''यादव-हरिवंश''' या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती. कर्जत तालुक्यातील कै . नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुप्रीन्तेन्दंत ऑफ पोलीस या मोठ्या हुद्या पर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ” यादव शिक्षण प्रसारक मंडळी ” या नावाची संस्था काढली. असो अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले. कुणबी, आगरी, कराडी, वाडवळ, कुणबी-मराठा या गवळ्यांशी साधर्म्य असलेल्या जाती कोकणात आहेत. त्यापैकी कुणबी, आगरी व गवळी हे भातशेती करू लागले. मीठ पिकवण्याचा अधिकार आगरी या जातीकडेच होता. वसई, सोपारा, ठाणे, नागोठाणे, चौल, अलिबाग, दाभोळ परिसरांत त्यांनी वसाहती केल्या होत्या. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीकाठी वसलेले चौल हे एक बंदर आहे. सोपारे-चेऊल हे बंदरही त्यावेळी प्रसिद्ध होते. बिंबराजाच्या पूर्वी कोकणामध्ये यादवांच्या वसाहती होत्या. ​छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याच्या काळात व नंतरचा मराठेशाही कालखंडात गवळी, कुणबी, आगरी, कोळी समाजाने सहभाग व सहकार्य केले होते. आजही राजधानी रायगड किल्ल्याच्या आजूबाजूला गवळी समाजाची अनेक गावे आहेत. == गवळी समाजाबद्दल == भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले आहे तरी मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्‍नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे. यांमध्ये आगरातले गवळी (कोकणातले गवळी) आणि घाटावरचे गवळी असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणें आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्यें विवाहसंबंध होत नाहींत. पुनर्विवाह व घटस्फोट या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शाली प्रमाणे पांघरून घेत असत. जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी आणि सोबतच मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी,हे आहे. सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळती जुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्‍यावर टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत. समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला "आजीस" किंवा "म्हातारी बय" आणि बहिणीला "बाय' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्‍ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत. == समाजाची दैवते == गवळी समाजाचे मुख्य दैवत बाळकृष्ण व भैरी (काळभैरव) हे होय. यांच्या कुलदेवतांमध्ये भैरी, खंडोबा, जोगेश्वरी, भवानी, एकविरा, सालबाई, मोठ्याबाया (सातआसरा), चेडोबा (रक्षकवीर) या मुख्य देवता आहेत. खंडोबा, भैरी (काळ भैरव), भवानी, एकविरा आई, वेताळ, जल आसरा बाया व इतर ग्राम देवता ह्यांना गवळी समाज आपले रक्षक व मार्गदर्शक देवता मानत आलाय. गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात. समाजात कुलदैवताला घरचा देव बोलले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात. समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे. == समाजाच्या रिती == गवळ्यांमध्ये लग्न समारंभ तांदूळ, हळद, लग्न असा तीन दिवस असतो. लग्नासाठी बसवलेले देव हे घराण्याच्या रितीप्रमाणे कोंबड्या किंवा बकऱ्याचा मानपान देऊन उठवले जातात. देवक हे आंबा किंवा उंबराच्या झाडाचे असते. मांडवात एका खांबाला आंब्याची, उंबराची फांदी बांधून तिची पूजा केली जाते. त्याला मुहूर्तमेढ किंवा उंबरमेढ म्हणतात. लग्नासाठी बसवलेले देव उठवल्यावर हळदउतरणी हा विधी होतो. लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो. समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्त्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात. लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्त्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते. कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही गवळी, कुणबी, आगरी-कोळी समाजात परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत गवळी समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रमान असतो. मुख्यत्वे सवाष्ण आणि विधवा असा भेद कमी केला जातो. बऱ्याच विधिमंध्ये विधवा महिला देखील सहभागी होऊ शकतात. लग्नसोहोळ्यात विधींची माहीतगार असणारी विधींची गीते (धवळे) गाणारी व्यक्ती ही विधवा स्त्री असेल तरी चालते. तिचा मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार संपूर्ण लग्नसमारंभ पार पडतो. यातून समाजातली मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले. समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, उटणे, हळद वैगरे मंगलविधी, देवक हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी,आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे. कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येत असे. गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे. ==गवळी लोकांतील आडनावे व गावे== (आपटा, कांबा, वडवली, सावरोली, बेलोशी, खोपोली, माणगाव, डोंगरोली, तळा, म्हसळा, महाड, नागोठणे, इंदापूर, तारने, बामणघर, साखरी, पाली, वाघिवली, रोहा, घोसाळे, कोलाड,मंडणगड, चिपळूण, चरई) '''मुंबई, ठाणे, रायगड,कोल्हापुर, रत्‍नागिरी,यवतमाळ जिल्हा:-''' आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळ, गोपाळे, घाटवळ, घोले, चाचे, चिले,दाभोळकर, चोगले, चौकेकर, टावरे, ठसाळ, ठाणके, डायरे, डाकरे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तटकरी, तळकर, तिसकर, तांबडे, थळकर, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, निगुडकर, पाटील, सरपाटील, साबळे, सारगे, पंदेरे, पंधारे,पारध, पवार, पागार, पगडे, पाटगे, पाटे,फुके, बांडागळे, बाठे, बिरवटकर, काते, बिरवाडकर, बुराण, बोबडे, बोरे,भाकरे, भुरण, भालेकर, भेरले, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सरगे, साईकर, येसकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे,करंजकर शिळीमकर. देखनाळे,बहिरट,बिडकर,कलागते,मिसा,किन्होळकर,गार्वे,वैराळकर, इंगोले,डाकवे,देवर्षी, हुच्चे, परळकर,अलंकर, अवधूत, कविस्कर,नागापुरे, मेहेतर, पायकर, परलकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे,आसोले katale, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर ,पुलाते ,भालेराव ,ढोकणे,अवसरे, फुके,काष्टे,भाकरे ,डाखोरे,साखरे ,पारध ,देव्हारे ,मंदाडे झित्रे,लोहंबरे,कवरके,देसाई देशमुख,दादगाये, नाथ ई. ==गवळी लोकांची जुन्या पिढीतील नावे== *'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरू, गोमा, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, धर्मा, तानु, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, भिमा, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वालकू, विठू इ. समाजातील धनवान किंवा प्रतिष्ठित लोक प्रतिष्टेसाठी नंतर मूळ नावात बदल करून नावापुढे '''जी''' किंवा '''राव''' लावत असत. उदा. गोमा:- गोमाजी, धर्मा:- धर्माजी, बाबू:- बाबुराव. *'''बायकांचीं:-''' कुंदा, काळी, गुणी, गंगा, चंद्री, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिटी, पारबती, बाया, बारकी, भागु, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ. लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे. उदा. गंगी:- गंगुबाई, जनी:- जनाबाई, तानी:- तानुबाई. ==संदर्भ== *http://ketkarnyankosh.com *http://www.gawalisamaj.org [[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]] [[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]] [[वर्ग:मराठी समाज]] 8b1u65r9r5wspz2s85e52ypg3jz8qp2 2142271 2142270 2022-08-01T11:36:04Z 1.38.220.148 /* स्थान */ wikitext text/x-wiki [[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदु गवळी समाज''' हा प्रामुख्याने उत्तर कोकणात रहाणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, वसई, रायगड, रत्‍नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या व्यवसायावरून त्यांना गवळी असे म्हटले गेले असले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय हा भात शेतीच आहे. [[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette ]] कोकणपट्टीतील भूमीपुत्र गवळी, कुणबी, आगरी या शेतकरी जातींचा पारंपरिक पोशाख. '''पुरुष:- कमरेला रुमाल किंवा लंगोटी, अंगात बंडी, डोईला टोपी किंवा पागोटे.''' '''स्त्रिया:- गुढग्यापर्यंत येणारे मांडकास पद्धतीने नेसलेले नऊवारी लुगडे.''' कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब. स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित. त्याला 'मांडकास नेसणे’ असेही म्हणतात. गौरी गणपती, शिमगा-होळी हे मुख्य सण. पुरुषांचा '''बाल्याचा नाच''' आणि स्त्रियांचा '''फेऱ्यांचा नाच''' हे नृत्यप्रकार. तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळ्यांचे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज. ==स्थान== मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे. याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे,नाशिक, हिंगोली,परभणी, अमरावती,बुलडाणा,जळगाव,अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे. ==इतिहास== मूळ सोमवंशी क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी श्रीकृष्ण हा त्यांचा महापुरुष आहे. श्रीकृष्ण यदु कुलातील होता. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशातहोती. पुढे यदुवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते. श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंश) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादवकुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले. त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :- ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्‍नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे. प्राचिन काळापासून गवळी हे कोकणातले मूळ रहिवासी आहेत. कोकणाचा ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी देवगिरीच्या यादवांनी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला त्या वेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. कोकणात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ” गवळी ” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली. कोकणातील यादव गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले. शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळ पिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्या मुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्य वृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही. इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवली गावचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवली गावचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पीचडोली गावचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळी गावचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवली गावचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्या मुळे काही लोकांनी पुढे पुढे मराठेशाही सरकारात, इंग्रजलष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले. कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरात मध्ये वडोदर्यातील गायक्वाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले. सामान्य गवळी कुटुंबातील '''रावसाहेब रावबहादूर डॉक्टर विश्राम रामजी घोले'''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते. खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले. व त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते. व त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली. माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा राहिले होते. त्यांनी '''महाराष्ट्रीय दाभोळी यादव''' समाजाचा इतिहास लिहिला होता. '''श्रीकृष्ण आणि गोपाल''' या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी '''दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज्''' हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये '''यादव-हरिवंश''' या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती. कर्जत तालुक्यातील कै . नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुप्रीन्तेन्दंत ऑफ पोलीस या मोठ्या हुद्या पर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ” यादव शिक्षण प्रसारक मंडळी ” या नावाची संस्था काढली. असो अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले. कुणबी, आगरी, कराडी, वाडवळ, कुणबी-मराठा या गवळ्यांशी साधर्म्य असलेल्या जाती कोकणात आहेत. त्यापैकी कुणबी, आगरी व गवळी हे भातशेती करू लागले. मीठ पिकवण्याचा अधिकार आगरी या जातीकडेच होता. वसई, सोपारा, ठाणे, नागोठाणे, चौल, अलिबाग, दाभोळ परिसरांत त्यांनी वसाहती केल्या होत्या. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीकाठी वसलेले चौल हे एक बंदर आहे. सोपारे-चेऊल हे बंदरही त्यावेळी प्रसिद्ध होते. बिंबराजाच्या पूर्वी कोकणामध्ये यादवांच्या वसाहती होत्या. ​छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याच्या काळात व नंतरचा मराठेशाही कालखंडात गवळी, कुणबी, आगरी, कोळी समाजाने सहभाग व सहकार्य केले होते. आजही राजधानी रायगड किल्ल्याच्या आजूबाजूला गवळी समाजाची अनेक गावे आहेत. == गवळी समाजाबद्दल == भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले आहे तरी मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्‍नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे. यांमध्ये आगरातले गवळी (कोकणातले गवळी) आणि घाटावरचे गवळी असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणें आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्यें विवाहसंबंध होत नाहींत. पुनर्विवाह व घटस्फोट या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शाली प्रमाणे पांघरून घेत असत. जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी आणि सोबतच मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी,हे आहे. सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळती जुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्‍यावर टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत. समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला "आजीस" किंवा "म्हातारी बय" आणि बहिणीला "बाय' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्‍ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत. == समाजाची दैवते == गवळी समाजाचे मुख्य दैवत बाळकृष्ण व भैरी (काळभैरव) हे होय. यांच्या कुलदेवतांमध्ये भैरी, खंडोबा, जोगेश्वरी, भवानी, एकविरा, सालबाई, मोठ्याबाया (सातआसरा), चेडोबा (रक्षकवीर) या मुख्य देवता आहेत. खंडोबा, भैरी (काळ भैरव), भवानी, एकविरा आई, वेताळ, जल आसरा बाया व इतर ग्राम देवता ह्यांना गवळी समाज आपले रक्षक व मार्गदर्शक देवता मानत आलाय. गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात. समाजात कुलदैवताला घरचा देव बोलले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात. समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे. == समाजाच्या रिती == गवळ्यांमध्ये लग्न समारंभ तांदूळ, हळद, लग्न असा तीन दिवस असतो. लग्नासाठी बसवलेले देव हे घराण्याच्या रितीप्रमाणे कोंबड्या किंवा बकऱ्याचा मानपान देऊन उठवले जातात. देवक हे आंबा किंवा उंबराच्या झाडाचे असते. मांडवात एका खांबाला आंब्याची, उंबराची फांदी बांधून तिची पूजा केली जाते. त्याला मुहूर्तमेढ किंवा उंबरमेढ म्हणतात. लग्नासाठी बसवलेले देव उठवल्यावर हळदउतरणी हा विधी होतो. लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो. समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्त्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात. लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्त्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते. कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही गवळी, कुणबी, आगरी-कोळी समाजात परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत गवळी समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रमान असतो. मुख्यत्वे सवाष्ण आणि विधवा असा भेद कमी केला जातो. बऱ्याच विधिमंध्ये विधवा महिला देखील सहभागी होऊ शकतात. लग्नसोहोळ्यात विधींची माहीतगार असणारी विधींची गीते (धवळे) गाणारी व्यक्ती ही विधवा स्त्री असेल तरी चालते. तिचा मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार संपूर्ण लग्नसमारंभ पार पडतो. यातून समाजातली मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले. समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, उटणे, हळद वैगरे मंगलविधी, देवक हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी,आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे. कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येत असे. गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे. ==गवळी लोकांतील आडनावे व गावे== (आपटा, कांबा, वडवली, सावरोली, बेलोशी, खोपोली, माणगाव, डोंगरोली, तळा, म्हसळा, महाड, नागोठणे, इंदापूर, तारने, बामणघर, साखरी, पाली, वाघिवली, रोहा, घोसाळे, कोलाड,मंडणगड, चिपळूण, चरई) '''मुंबई, ठाणे, रायगड,कोल्हापुर, रत्‍नागिरी,यवतमाळ जिल्हा:-''' आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळ, गोपाळे, घाटवळ, घोले, चाचे, चिले,दाभोळकर, चोगले, चौकेकर, टावरे, ठसाळ, ठाणके, डायरे, डाकरे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तटकरी, तळकर, तिसकर, तांबडे, थळकर, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, निगुडकर, पाटील, सरपाटील, साबळे, सारगे, पंदेरे, पंधारे,पारध, पवार, पागार, पगडे, पाटगे, पाटे,फुके, बांडागळे, बाठे, बिरवटकर, काते, बिरवाडकर, बुराण, बोबडे, बोरे,भाकरे, भुरण, भालेकर, भेरले, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सरगे, साईकर, येसकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे,करंजकर शिळीमकर. देखनाळे,बहिरट,बिडकर,कलागते,मिसा,किन्होळकर,गार्वे,वैराळकर, इंगोले,डाकवे,देवर्षी, हुच्चे, परळकर,अलंकर, अवधूत, कविस्कर,नागापुरे, मेहेतर, पायकर, परलकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे,आसोले katale, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर ,पुलाते ,भालेराव ,ढोकणे,अवसरे, फुके,काष्टे,भाकरे ,डाखोरे,साखरे ,पारध ,देव्हारे ,मंदाडे झित्रे,लोहंबरे,कवरके,देसाई देशमुख,दादगाये, नाथ ई. ==गवळी लोकांची जुन्या पिढीतील नावे== *'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरू, गोमा, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, धर्मा, तानु, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, भिमा, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वालकू, विठू इ. समाजातील धनवान किंवा प्रतिष्ठित लोक प्रतिष्टेसाठी नंतर मूळ नावात बदल करून नावापुढे '''जी''' किंवा '''राव''' लावत असत. उदा. गोमा:- गोमाजी, धर्मा:- धर्माजी, बाबू:- बाबुराव. *'''बायकांचीं:-''' कुंदा, काळी, गुणी, गंगा, चंद्री, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिटी, पारबती, बाया, बारकी, भागु, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ. लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे. उदा. गंगी:- गंगुबाई, जनी:- जनाबाई, तानी:- तानुबाई. ==संदर्भ== *http://ketkarnyankosh.com *http://www.gawalisamaj.org [[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]] [[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]] [[वर्ग:मराठी समाज]] q6mv29ilcthyoq7i0drfsz6qz8dqxrd 2142272 2142271 2022-08-01T11:36:38Z 1.38.220.148 wikitext text/x-wiki [[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदु गवळी समाज''' हा प्रामुख्याने उत्तर कोकणात रहाणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या व्यवसायावरून त्यांना गवळी असे म्हटले गेले असले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय हा भात शेतीच आहे. [[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette ]] कोकणपट्टीतील भूमीपुत्र गवळी, कुणबी, आगरी या शेतकरी जातींचा पारंपरिक पोशाख. '''पुरुष:- कमरेला रुमाल किंवा लंगोटी, अंगात बंडी, डोईला टोपी किंवा पागोटे.''' '''स्त्रिया:- गुढग्यापर्यंत येणारे मांडकास पद्धतीने नेसलेले नऊवारी लुगडे.''' कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब. स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित. त्याला 'मांडकास नेसणे’ असेही म्हणतात. गौरी गणपती, शिमगा-होळी हे मुख्य सण. पुरुषांचा '''बाल्याचा नाच''' आणि स्त्रियांचा '''फेऱ्यांचा नाच''' हे नृत्यप्रकार. तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळ्यांचे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज. ==स्थान== मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे. याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे,नाशिक, हिंगोली,परभणी, अमरावती,बुलडाणा,जळगाव,अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे. ==इतिहास== मूळ सोमवंशी क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी श्रीकृष्ण हा त्यांचा महापुरुष आहे. श्रीकृष्ण यदु कुलातील होता. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशातहोती. पुढे यदुवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते. श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंश) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादवकुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले. त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :- ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्‍नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे. प्राचिन काळापासून गवळी हे कोकणातले मूळ रहिवासी आहेत. कोकणाचा ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी देवगिरीच्या यादवांनी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला त्या वेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. कोकणात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ” गवळी ” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली. कोकणातील यादव गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले. शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळ पिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्या मुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्य वृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही. इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवली गावचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवली गावचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पीचडोली गावचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळी गावचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवली गावचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्या मुळे काही लोकांनी पुढे पुढे मराठेशाही सरकारात, इंग्रजलष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले. कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरात मध्ये वडोदर्यातील गायक्वाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले. सामान्य गवळी कुटुंबातील '''रावसाहेब रावबहादूर डॉक्टर विश्राम रामजी घोले'''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते. खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले. व त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते. व त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली. माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा राहिले होते. त्यांनी '''महाराष्ट्रीय दाभोळी यादव''' समाजाचा इतिहास लिहिला होता. '''श्रीकृष्ण आणि गोपाल''' या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी '''दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज्''' हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये '''यादव-हरिवंश''' या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती. कर्जत तालुक्यातील कै . नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुप्रीन्तेन्दंत ऑफ पोलीस या मोठ्या हुद्या पर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ” यादव शिक्षण प्रसारक मंडळी ” या नावाची संस्था काढली. असो अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले. कुणबी, आगरी, कराडी, वाडवळ, कुणबी-मराठा या गवळ्यांशी साधर्म्य असलेल्या जाती कोकणात आहेत. त्यापैकी कुणबी, आगरी व गवळी हे भातशेती करू लागले. मीठ पिकवण्याचा अधिकार आगरी या जातीकडेच होता. वसई, सोपारा, ठाणे, नागोठाणे, चौल, अलिबाग, दाभोळ परिसरांत त्यांनी वसाहती केल्या होत्या. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीकाठी वसलेले चौल हे एक बंदर आहे. सोपारे-चेऊल हे बंदरही त्यावेळी प्रसिद्ध होते. बिंबराजाच्या पूर्वी कोकणामध्ये यादवांच्या वसाहती होत्या. ​छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याच्या काळात व नंतरचा मराठेशाही कालखंडात गवळी, कुणबी, आगरी, कोळी समाजाने सहभाग व सहकार्य केले होते. आजही राजधानी रायगड किल्ल्याच्या आजूबाजूला गवळी समाजाची अनेक गावे आहेत. == गवळी समाजाबद्दल == भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले आहे तरी मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्‍नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे. यांमध्ये आगरातले गवळी (कोकणातले गवळी) आणि घाटावरचे गवळी असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणें आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्यें विवाहसंबंध होत नाहींत. पुनर्विवाह व घटस्फोट या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शाली प्रमाणे पांघरून घेत असत. जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी आणि सोबतच मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी,हे आहे. सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळती जुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्‍यावर टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत. समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला "आजीस" किंवा "म्हातारी बय" आणि बहिणीला "बाय' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्‍ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत. == समाजाची दैवते == गवळी समाजाचे मुख्य दैवत बाळकृष्ण व भैरी (काळभैरव) हे होय. यांच्या कुलदेवतांमध्ये भैरी, खंडोबा, जोगेश्वरी, भवानी, एकविरा, सालबाई, मोठ्याबाया (सातआसरा), चेडोबा (रक्षकवीर) या मुख्य देवता आहेत. खंडोबा, भैरी (काळ भैरव), भवानी, एकविरा आई, वेताळ, जल आसरा बाया व इतर ग्राम देवता ह्यांना गवळी समाज आपले रक्षक व मार्गदर्शक देवता मानत आलाय. गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात. समाजात कुलदैवताला घरचा देव बोलले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात. समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे. == समाजाच्या रिती == गवळ्यांमध्ये लग्न समारंभ तांदूळ, हळद, लग्न असा तीन दिवस असतो. लग्नासाठी बसवलेले देव हे घराण्याच्या रितीप्रमाणे कोंबड्या किंवा बकऱ्याचा मानपान देऊन उठवले जातात. देवक हे आंबा किंवा उंबराच्या झाडाचे असते. मांडवात एका खांबाला आंब्याची, उंबराची फांदी बांधून तिची पूजा केली जाते. त्याला मुहूर्तमेढ किंवा उंबरमेढ म्हणतात. लग्नासाठी बसवलेले देव उठवल्यावर हळदउतरणी हा विधी होतो. लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो. समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्त्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात. लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्त्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते. कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही गवळी, कुणबी, आगरी-कोळी समाजात परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत गवळी समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रमान असतो. मुख्यत्वे सवाष्ण आणि विधवा असा भेद कमी केला जातो. बऱ्याच विधिमंध्ये विधवा महिला देखील सहभागी होऊ शकतात. लग्नसोहोळ्यात विधींची माहीतगार असणारी विधींची गीते (धवळे) गाणारी व्यक्ती ही विधवा स्त्री असेल तरी चालते. तिचा मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार संपूर्ण लग्नसमारंभ पार पडतो. यातून समाजातली मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले. समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, उटणे, हळद वैगरे मंगलविधी, देवक हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी,आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे. कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येत असे. गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे. ==गवळी लोकांतील आडनावे व गावे== (आपटा, कांबा, वडवली, सावरोली, बेलोशी, खोपोली, माणगाव, डोंगरोली, तळा, म्हसळा, महाड, नागोठणे, इंदापूर, तारने, बामणघर, साखरी, पाली, वाघिवली, रोहा, घोसाळे, कोलाड,मंडणगड, चिपळूण, चरई) '''मुंबई, ठाणे, रायगड,कोल्हापुर, रत्‍नागिरी,यवतमाळ जिल्हा:-''' आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळ, गोपाळे, घाटवळ, घोले, चाचे, चिले,दाभोळकर, चोगले, चौकेकर, टावरे, ठसाळ, ठाणके, डायरे, डाकरे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तटकरी, तळकर, तिसकर, तांबडे, थळकर, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, निगुडकर, पाटील, सरपाटील, साबळे, सारगे, पंदेरे, पंधारे,पारध, पवार, पागार, पगडे, पाटगे, पाटे,फुके, बांडागळे, बाठे, बिरवटकर, काते, बिरवाडकर, बुराण, बोबडे, बोरे,भाकरे, भुरण, भालेकर, भेरले, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सरगे, साईकर, येसकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे,करंजकर शिळीमकर. देखनाळे,बहिरट,बिडकर,कलागते,मिसा,किन्होळकर,गार्वे,वैराळकर, इंगोले,डाकवे,देवर्षी, हुच्चे, परळकर,अलंकर, अवधूत, कविस्कर,नागापुरे, मेहेतर, पायकर, परलकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे,आसोले katale, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर ,पुलाते ,भालेराव ,ढोकणे,अवसरे, फुके,काष्टे,भाकरे ,डाखोरे,साखरे ,पारध ,देव्हारे ,मंदाडे झित्रे,लोहंबरे,कवरके,देसाई देशमुख,दादगाये, नाथ ई. ==गवळी लोकांची जुन्या पिढीतील नावे== *'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरू, गोमा, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, धर्मा, तानु, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, भिमा, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वालकू, विठू इ. समाजातील धनवान किंवा प्रतिष्ठित लोक प्रतिष्टेसाठी नंतर मूळ नावात बदल करून नावापुढे '''जी''' किंवा '''राव''' लावत असत. उदा. गोमा:- गोमाजी, धर्मा:- धर्माजी, बाबू:- बाबुराव. *'''बायकांचीं:-''' कुंदा, काळी, गुणी, गंगा, चंद्री, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिटी, पारबती, बाया, बारकी, भागु, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ. लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे. उदा. गंगी:- गंगुबाई, जनी:- जनाबाई, तानी:- तानुबाई. ==संदर्भ== *http://ketkarnyankosh.com *http://www.gawalisamaj.org [[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]] [[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]] [[वर्ग:मराठी समाज]] roouy72hr50c6b67chxv0tr2qh67dwd 2142275 2142272 2022-08-01T11:39:25Z 1.38.220.148 /* गवळी लोकांतील आडनावे व गावे */ wikitext text/x-wiki [[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदु गवळी समाज''' हा प्रामुख्याने उत्तर कोकणात रहाणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या व्यवसायावरून त्यांना गवळी असे म्हटले गेले असले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय हा भात शेतीच आहे. [[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette ]] कोकणपट्टीतील भूमीपुत्र गवळी, कुणबी, आगरी या शेतकरी जातींचा पारंपरिक पोशाख. '''पुरुष:- कमरेला रुमाल किंवा लंगोटी, अंगात बंडी, डोईला टोपी किंवा पागोटे.''' '''स्त्रिया:- गुढग्यापर्यंत येणारे मांडकास पद्धतीने नेसलेले नऊवारी लुगडे.''' कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब. स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित. त्याला 'मांडकास नेसणे’ असेही म्हणतात. गौरी गणपती, शिमगा-होळी हे मुख्य सण. पुरुषांचा '''बाल्याचा नाच''' आणि स्त्रियांचा '''फेऱ्यांचा नाच''' हे नृत्यप्रकार. तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळ्यांचे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज. ==स्थान== मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे. याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे,नाशिक, हिंगोली,परभणी, अमरावती,बुलडाणा,जळगाव,अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे. ==इतिहास== मूळ सोमवंशी क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी श्रीकृष्ण हा त्यांचा महापुरुष आहे. श्रीकृष्ण यदु कुलातील होता. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशातहोती. पुढे यदुवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते. श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंश) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादवकुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले. त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :- ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्‍नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे. प्राचिन काळापासून गवळी हे कोकणातले मूळ रहिवासी आहेत. कोकणाचा ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी देवगिरीच्या यादवांनी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला त्या वेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. कोकणात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ” गवळी ” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली. कोकणातील यादव गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले. शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळ पिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्या मुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्य वृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही. इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवली गावचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवली गावचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पीचडोली गावचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळी गावचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवली गावचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्या मुळे काही लोकांनी पुढे पुढे मराठेशाही सरकारात, इंग्रजलष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले. कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरात मध्ये वडोदर्यातील गायक्वाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले. सामान्य गवळी कुटुंबातील '''रावसाहेब रावबहादूर डॉक्टर विश्राम रामजी घोले'''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते. खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले. व त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते. व त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली. माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा राहिले होते. त्यांनी '''महाराष्ट्रीय दाभोळी यादव''' समाजाचा इतिहास लिहिला होता. '''श्रीकृष्ण आणि गोपाल''' या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी '''दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज्''' हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये '''यादव-हरिवंश''' या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती. कर्जत तालुक्यातील कै . नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुप्रीन्तेन्दंत ऑफ पोलीस या मोठ्या हुद्या पर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ” यादव शिक्षण प्रसारक मंडळी ” या नावाची संस्था काढली. असो अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले. कुणबी, आगरी, कराडी, वाडवळ, कुणबी-मराठा या गवळ्यांशी साधर्म्य असलेल्या जाती कोकणात आहेत. त्यापैकी कुणबी, आगरी व गवळी हे भातशेती करू लागले. मीठ पिकवण्याचा अधिकार आगरी या जातीकडेच होता. वसई, सोपारा, ठाणे, नागोठाणे, चौल, अलिबाग, दाभोळ परिसरांत त्यांनी वसाहती केल्या होत्या. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीकाठी वसलेले चौल हे एक बंदर आहे. सोपारे-चेऊल हे बंदरही त्यावेळी प्रसिद्ध होते. बिंबराजाच्या पूर्वी कोकणामध्ये यादवांच्या वसाहती होत्या. ​छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याच्या काळात व नंतरचा मराठेशाही कालखंडात गवळी, कुणबी, आगरी, कोळी समाजाने सहभाग व सहकार्य केले होते. आजही राजधानी रायगड किल्ल्याच्या आजूबाजूला गवळी समाजाची अनेक गावे आहेत. == गवळी समाजाबद्दल == भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले आहे तरी मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्‍नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे. यांमध्ये आगरातले गवळी (कोकणातले गवळी) आणि घाटावरचे गवळी असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणें आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्यें विवाहसंबंध होत नाहींत. पुनर्विवाह व घटस्फोट या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शाली प्रमाणे पांघरून घेत असत. जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी आणि सोबतच मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी,हे आहे. सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळती जुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्‍यावर टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत. समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला "आजीस" किंवा "म्हातारी बय" आणि बहिणीला "बाय' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्‍ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत. == समाजाची दैवते == गवळी समाजाचे मुख्य दैवत बाळकृष्ण व भैरी (काळभैरव) हे होय. यांच्या कुलदेवतांमध्ये भैरी, खंडोबा, जोगेश्वरी, भवानी, एकविरा, सालबाई, मोठ्याबाया (सातआसरा), चेडोबा (रक्षकवीर) या मुख्य देवता आहेत. खंडोबा, भैरी (काळ भैरव), भवानी, एकविरा आई, वेताळ, जल आसरा बाया व इतर ग्राम देवता ह्यांना गवळी समाज आपले रक्षक व मार्गदर्शक देवता मानत आलाय. गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात. समाजात कुलदैवताला घरचा देव बोलले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात. समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे. == समाजाच्या रिती == गवळ्यांमध्ये लग्न समारंभ तांदूळ, हळद, लग्न असा तीन दिवस असतो. लग्नासाठी बसवलेले देव हे घराण्याच्या रितीप्रमाणे कोंबड्या किंवा बकऱ्याचा मानपान देऊन उठवले जातात. देवक हे आंबा किंवा उंबराच्या झाडाचे असते. मांडवात एका खांबाला आंब्याची, उंबराची फांदी बांधून तिची पूजा केली जाते. त्याला मुहूर्तमेढ किंवा उंबरमेढ म्हणतात. लग्नासाठी बसवलेले देव उठवल्यावर हळदउतरणी हा विधी होतो. लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो. समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्त्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात. लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्त्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते. कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही गवळी, कुणबी, आगरी-कोळी समाजात परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत गवळी समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रमान असतो. मुख्यत्वे सवाष्ण आणि विधवा असा भेद कमी केला जातो. बऱ्याच विधिमंध्ये विधवा महिला देखील सहभागी होऊ शकतात. लग्नसोहोळ्यात विधींची माहीतगार असणारी विधींची गीते (धवळे) गाणारी व्यक्ती ही विधवा स्त्री असेल तरी चालते. तिचा मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार संपूर्ण लग्नसमारंभ पार पडतो. यातून समाजातली मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले. समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, उटणे, हळद वैगरे मंगलविधी, देवक हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी,आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे. कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येत असे. गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे. ==गवळी लोकांतील आडनावे व गावे== (आपटा, कांबा, वडवली, सावरोली, बेलोशी, खोपोली, माणगाव, डोंगरोली, तळा, म्हसळा, महाड, नागोठणे, इंदापूर, तारने, बामणघर, साखरी, पाली, वाघिवली, रोहा, घोसाळे, कोलाड,मंडणगड, चिपळूण, चरई) '''मुंबई, ठाणे, रायगड,कोल्हापुर, रत्‍नागिरी जिल्हा:-''' आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळ, गोपाळे, घाटवळ, घोले, चाचे, चिले,दाभोळकर, चोगले, चौकेकर, टावरे, ठसाळ, ठाणके, डायरे, डाकरे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तटकरी, तळकर, तिसकर, तांबडे, थळकर, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, निगुडकर, पाटील, सरपाटील, साबळे, सारगे, पंदेरे, पंधारे,पारध, पवार, पागार, पगडे, पाटगे, पाटे,फुके, बांडागळे, बाठे, बिरवटकर, काते, बिरवाडकर, बुराण, बोबडे, बोरे,भाकरे, भुरण, भालेकर, भेरले, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सरगे, साईकर, येसकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे,करंजकर शिळीमकर. देखनाळे,बहिरट,बिडकर,कलागते,मिसा,किन्होळकर,गार्वे,वैराळकर, इंगोले,डाकवे,देवर्षी, हुच्चे, परळकर,अलंकर, अवधूत, कविस्कर,नागापुरे, मेहेतर, पायकर, परलकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे,आसोले katale, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर ,पुलाते ,भालेराव ,ढोकणे,अवसरे, फुके,काष्टे,भाकरे ,डाखोरे,साखरे ,पारध ,देव्हारे ,मंदाडे झित्रे,लोहंबरे,कवरके,देसाई देशमुख,दादगाये, नाथ ई. ==गवळी लोकांची जुन्या पिढीतील नावे== *'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरू, गोमा, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, धर्मा, तानु, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, भिमा, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वालकू, विठू इ. समाजातील धनवान किंवा प्रतिष्ठित लोक प्रतिष्टेसाठी नंतर मूळ नावात बदल करून नावापुढे '''जी''' किंवा '''राव''' लावत असत. उदा. गोमा:- गोमाजी, धर्मा:- धर्माजी, बाबू:- बाबुराव. *'''बायकांचीं:-''' कुंदा, काळी, गुणी, गंगा, चंद्री, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिटी, पारबती, बाया, बारकी, भागु, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ. लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे. उदा. गंगी:- गंगुबाई, जनी:- जनाबाई, तानी:- तानुबाई. ==संदर्भ== *http://ketkarnyankosh.com *http://www.gawalisamaj.org [[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]] [[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]] [[वर्ग:मराठी समाज]] k5kpb4666leq00tjpbxwticjluchjt5 2142277 2142275 2022-08-01T11:43:18Z 1.38.220.148 /* गवळी लोकांतील आडनावे व गावे */ wikitext text/x-wiki [[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदु गवळी समाज''' हा प्रामुख्याने उत्तर कोकणात रहाणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या व्यवसायावरून त्यांना गवळी असे म्हटले गेले असले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय हा भात शेतीच आहे. [[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette ]] कोकणपट्टीतील भूमीपुत्र गवळी, कुणबी, आगरी या शेतकरी जातींचा पारंपरिक पोशाख. '''पुरुष:- कमरेला रुमाल किंवा लंगोटी, अंगात बंडी, डोईला टोपी किंवा पागोटे.''' '''स्त्रिया:- गुढग्यापर्यंत येणारे मांडकास पद्धतीने नेसलेले नऊवारी लुगडे.''' कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब. स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित. त्याला 'मांडकास नेसणे’ असेही म्हणतात. गौरी गणपती, शिमगा-होळी हे मुख्य सण. पुरुषांचा '''बाल्याचा नाच''' आणि स्त्रियांचा '''फेऱ्यांचा नाच''' हे नृत्यप्रकार. तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळ्यांचे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज. ==स्थान== मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे. याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे,नाशिक, हिंगोली,परभणी, अमरावती,बुलडाणा,जळगाव,अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे. ==इतिहास== मूळ सोमवंशी क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी श्रीकृष्ण हा त्यांचा महापुरुष आहे. श्रीकृष्ण यदु कुलातील होता. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशातहोती. पुढे यदुवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते. श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंश) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादवकुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले. त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :- ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्‍नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे. प्राचिन काळापासून गवळी हे कोकणातले मूळ रहिवासी आहेत. कोकणाचा ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी देवगिरीच्या यादवांनी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला त्या वेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. कोकणात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ” गवळी ” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली. कोकणातील यादव गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले. शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळ पिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्या मुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्य वृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही. इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवली गावचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवली गावचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पीचडोली गावचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळी गावचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवली गावचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्या मुळे काही लोकांनी पुढे पुढे मराठेशाही सरकारात, इंग्रजलष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले. कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरात मध्ये वडोदर्यातील गायक्वाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले. सामान्य गवळी कुटुंबातील '''रावसाहेब रावबहादूर डॉक्टर विश्राम रामजी घोले'''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते. खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले. व त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते. व त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली. माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा राहिले होते. त्यांनी '''महाराष्ट्रीय दाभोळी यादव''' समाजाचा इतिहास लिहिला होता. '''श्रीकृष्ण आणि गोपाल''' या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी '''दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज्''' हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये '''यादव-हरिवंश''' या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती. कर्जत तालुक्यातील कै . नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुप्रीन्तेन्दंत ऑफ पोलीस या मोठ्या हुद्या पर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ” यादव शिक्षण प्रसारक मंडळी ” या नावाची संस्था काढली. असो अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले. कुणबी, आगरी, कराडी, वाडवळ, कुणबी-मराठा या गवळ्यांशी साधर्म्य असलेल्या जाती कोकणात आहेत. त्यापैकी कुणबी, आगरी व गवळी हे भातशेती करू लागले. मीठ पिकवण्याचा अधिकार आगरी या जातीकडेच होता. वसई, सोपारा, ठाणे, नागोठाणे, चौल, अलिबाग, दाभोळ परिसरांत त्यांनी वसाहती केल्या होत्या. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीकाठी वसलेले चौल हे एक बंदर आहे. सोपारे-चेऊल हे बंदरही त्यावेळी प्रसिद्ध होते. बिंबराजाच्या पूर्वी कोकणामध्ये यादवांच्या वसाहती होत्या. ​छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याच्या काळात व नंतरचा मराठेशाही कालखंडात गवळी, कुणबी, आगरी, कोळी समाजाने सहभाग व सहकार्य केले होते. आजही राजधानी रायगड किल्ल्याच्या आजूबाजूला गवळी समाजाची अनेक गावे आहेत. == गवळी समाजाबद्दल == भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले आहे तरी मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्‍नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे. यांमध्ये आगरातले गवळी (कोकणातले गवळी) आणि घाटावरचे गवळी असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणें आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्यें विवाहसंबंध होत नाहींत. पुनर्विवाह व घटस्फोट या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शाली प्रमाणे पांघरून घेत असत. जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी आणि सोबतच मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी,हे आहे. सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळती जुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्‍यावर टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत. समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला "आजीस" किंवा "म्हातारी बय" आणि बहिणीला "बाय' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्‍ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत. == समाजाची दैवते == गवळी समाजाचे मुख्य दैवत बाळकृष्ण व भैरी (काळभैरव) हे होय. यांच्या कुलदेवतांमध्ये भैरी, खंडोबा, जोगेश्वरी, भवानी, एकविरा, सालबाई, मोठ्याबाया (सातआसरा), चेडोबा (रक्षकवीर) या मुख्य देवता आहेत. खंडोबा, भैरी (काळ भैरव), भवानी, एकविरा आई, वेताळ, जल आसरा बाया व इतर ग्राम देवता ह्यांना गवळी समाज आपले रक्षक व मार्गदर्शक देवता मानत आलाय. गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात. समाजात कुलदैवताला घरचा देव बोलले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात. समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे. == समाजाच्या रिती == गवळ्यांमध्ये लग्न समारंभ तांदूळ, हळद, लग्न असा तीन दिवस असतो. लग्नासाठी बसवलेले देव हे घराण्याच्या रितीप्रमाणे कोंबड्या किंवा बकऱ्याचा मानपान देऊन उठवले जातात. देवक हे आंबा किंवा उंबराच्या झाडाचे असते. मांडवात एका खांबाला आंब्याची, उंबराची फांदी बांधून तिची पूजा केली जाते. त्याला मुहूर्तमेढ किंवा उंबरमेढ म्हणतात. लग्नासाठी बसवलेले देव उठवल्यावर हळदउतरणी हा विधी होतो. लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो. समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्त्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात. लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्त्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते. कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही गवळी, कुणबी, आगरी-कोळी समाजात परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत गवळी समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रमान असतो. मुख्यत्वे सवाष्ण आणि विधवा असा भेद कमी केला जातो. बऱ्याच विधिमंध्ये विधवा महिला देखील सहभागी होऊ शकतात. लग्नसोहोळ्यात विधींची माहीतगार असणारी विधींची गीते (धवळे) गाणारी व्यक्ती ही विधवा स्त्री असेल तरी चालते. तिचा मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार संपूर्ण लग्नसमारंभ पार पडतो. यातून समाजातली मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले. समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, उटणे, हळद वैगरे मंगलविधी, देवक हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी,आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे. कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येत असे. गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे. ==गवळी लोकांतील आडनावे व गावे== (आपटा, कांबा, वडवली, सावरोली, बेलोशी, खोपोली, माणगाव, डोंगरोली, तळा, म्हसळा, महाड, नागोठणे, इंदापूर, तारने, बामणघर, साखरी, पाली, वाघिवली, रोहा, घोसाळे, कोलाड,मंडणगड, चिपळूण, चरई) '''मुंबई, ठाणे, रायगड,कोल्हापुर, रत्‍नागिरी जिल्हा:-''' आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळ, गोपाळे, घाटवळ, घोले, चाचे, चिले,दाभोळकर, चोगले, चौकेकर, टावरे, ठसाळ, ठाणके, डायरे, डाकरे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तटकरी, तळकर, तिसकर, तांबडे, थळकर, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, निगुडकर, पाटील, सरपाटील, साबळे, पंदेरे, पवार, पागार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेरले, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सरगे, साईकर, येसकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, करंजकर, शिळीमकर. देखनाळे,बहिरट,बिडकर,कलागते,मिसा,किन्होळकर,गार्वे,वैराळकर, इंगोले,डाकवे,देवर्षी, हुच्चे, परळकर,अलंकर, अवधूत, कविस्कर,नागापुरे, मेहेतर, पायकर, परलकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे,आसोले katale, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर ,पुलाते ,भालेराव ,ढोकणे,अवसरे, फुके,काष्टे,भाकरे ,डाखोरे,साखरे ,पारध ,देव्हारे ,मंदाडे झित्रे,लोहंबरे,कवरके,देसाई देशमुख,दादगाये, नाथ ई. ==गवळी लोकांची जुन्या पिढीतील नावे== *'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरू, गोमा, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, धर्मा, तानु, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, भिमा, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वालकू, विठू इ. समाजातील धनवान किंवा प्रतिष्ठित लोक प्रतिष्टेसाठी नंतर मूळ नावात बदल करून नावापुढे '''जी''' किंवा '''राव''' लावत असत. उदा. गोमा:- गोमाजी, धर्मा:- धर्माजी, बाबू:- बाबुराव. *'''बायकांचीं:-''' कुंदा, काळी, गुणी, गंगा, चंद्री, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिटी, पारबती, बाया, बारकी, भागु, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ. लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे. उदा. गंगी:- गंगुबाई, जनी:- जनाबाई, तानी:- तानुबाई. ==संदर्भ== *http://ketkarnyankosh.com *http://www.gawalisamaj.org [[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]] [[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]] [[वर्ग:मराठी समाज]] 9bpdk2p0y6slszimmt509dx0ht9lqxf 2142278 2142277 2022-08-01T11:43:47Z 1.38.220.148 /* गवळी लोकांतील आडनावे व गावे */ wikitext text/x-wiki [[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]<nowiki/>तील '''हिंदु गवळी समाज''' हा प्रामुख्याने उत्तर कोकणात रहाणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या व्यवसायावरून त्यांना गवळी असे म्हटले गेले असले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय हा भात शेतीच आहे. [[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette ]] कोकणपट्टीतील भूमीपुत्र गवळी, कुणबी, आगरी या शेतकरी जातींचा पारंपरिक पोशाख. '''पुरुष:- कमरेला रुमाल किंवा लंगोटी, अंगात बंडी, डोईला टोपी किंवा पागोटे.''' '''स्त्रिया:- गुढग्यापर्यंत येणारे मांडकास पद्धतीने नेसलेले नऊवारी लुगडे.''' कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब. स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित. त्याला 'मांडकास नेसणे’ असेही म्हणतात. गौरी गणपती, शिमगा-होळी हे मुख्य सण. पुरुषांचा '''बाल्याचा नाच''' आणि स्त्रियांचा '''फेऱ्यांचा नाच''' हे नृत्यप्रकार. तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळ्यांचे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज. ==स्थान== मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे. याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे,नाशिक, हिंगोली,परभणी, अमरावती,बुलडाणा,जळगाव,अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे. ==इतिहास== मूळ सोमवंशी क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी श्रीकृष्ण हा त्यांचा महापुरुष आहे. श्रीकृष्ण यदु कुलातील होता. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशातहोती. पुढे यदुवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते. श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंश) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादवकुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले. त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :- ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्‍नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे. प्राचिन काळापासून गवळी हे कोकणातले मूळ रहिवासी आहेत. कोकणाचा ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, '''मराठेशाही''' आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी देवगिरीच्या यादवांनी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला त्या वेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. कोकणात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ” गवळी ” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली. कोकणातील यादव गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले. शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळ पिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्या मुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्य वृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही. इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवली गावचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवली गावचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पीचडोली गावचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळी गावचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवली गावचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्या मुळे काही लोकांनी पुढे पुढे मराठेशाही सरकारात, इंग्रजलष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले. कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरात मध्ये वडोदर्यातील गायक्वाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले. सामान्य गवळी कुटुंबातील '''रावसाहेब रावबहादूर डॉक्टर विश्राम रामजी घोले'''' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते. खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले. व त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते. व त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली. माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा राहिले होते. त्यांनी '''महाराष्ट्रीय दाभोळी यादव''' समाजाचा इतिहास लिहिला होता. '''श्रीकृष्ण आणि गोपाल''' या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी '''दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज्''' हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये '''यादव-हरिवंश''' या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती. कर्जत तालुक्यातील कै . नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुप्रीन्तेन्दंत ऑफ पोलीस या मोठ्या हुद्या पर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ” यादव शिक्षण प्रसारक मंडळी ” या नावाची संस्था काढली. असो अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले. कुणबी, आगरी, कराडी, वाडवळ, कुणबी-मराठा या गवळ्यांशी साधर्म्य असलेल्या जाती कोकणात आहेत. त्यापैकी कुणबी, आगरी व गवळी हे भातशेती करू लागले. मीठ पिकवण्याचा अधिकार आगरी या जातीकडेच होता. वसई, सोपारा, ठाणे, नागोठाणे, चौल, अलिबाग, दाभोळ परिसरांत त्यांनी वसाहती केल्या होत्या. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीकाठी वसलेले चौल हे एक बंदर आहे. सोपारे-चेऊल हे बंदरही त्यावेळी प्रसिद्ध होते. बिंबराजाच्या पूर्वी कोकणामध्ये यादवांच्या वसाहती होत्या. ​छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याच्या काळात व नंतरचा मराठेशाही कालखंडात गवळी, कुणबी, आगरी, कोळी समाजाने सहभाग व सहकार्य केले होते. आजही राजधानी रायगड किल्ल्याच्या आजूबाजूला गवळी समाजाची अनेक गावे आहेत. == गवळी समाजाबद्दल == भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून '''‘गवळी’''' हे नाव पडलेले आहे तरी मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्‍नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे. यांमध्ये आगरातले गवळी (कोकणातले गवळी) आणि घाटावरचे गवळी असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणें आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्यें विवाहसंबंध होत नाहींत. पुनर्विवाह व घटस्फोट या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शाली प्रमाणे पांघरून घेत असत. जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी आणि सोबतच मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी,हे आहे. सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळती जुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्‍यावर टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत. समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला "आजीस" किंवा "म्हातारी बय" आणि बहिणीला "बाय' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्‍ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत. == समाजाची दैवते == गवळी समाजाचे मुख्य दैवत बाळकृष्ण व भैरी (काळभैरव) हे होय. यांच्या कुलदेवतांमध्ये भैरी, खंडोबा, जोगेश्वरी, भवानी, एकविरा, सालबाई, मोठ्याबाया (सातआसरा), चेडोबा (रक्षकवीर) या मुख्य देवता आहेत. खंडोबा, भैरी (काळ भैरव), भवानी, एकविरा आई, वेताळ, जल आसरा बाया व इतर ग्राम देवता ह्यांना गवळी समाज आपले रक्षक व मार्गदर्शक देवता मानत आलाय. गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात. समाजात कुलदैवताला घरचा देव बोलले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात. समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे. == समाजाच्या रिती == गवळ्यांमध्ये लग्न समारंभ तांदूळ, हळद, लग्न असा तीन दिवस असतो. लग्नासाठी बसवलेले देव हे घराण्याच्या रितीप्रमाणे कोंबड्या किंवा बकऱ्याचा मानपान देऊन उठवले जातात. देवक हे आंबा किंवा उंबराच्या झाडाचे असते. मांडवात एका खांबाला आंब्याची, उंबराची फांदी बांधून तिची पूजा केली जाते. त्याला मुहूर्तमेढ किंवा उंबरमेढ म्हणतात. लग्नासाठी बसवलेले देव उठवल्यावर हळदउतरणी हा विधी होतो. लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो. समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्त्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात. लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्त्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा '''सतिर''' (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते. कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही गवळी, कुणबी, आगरी-कोळी समाजात परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत गवळी समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रमान असतो. मुख्यत्वे सवाष्ण आणि विधवा असा भेद कमी केला जातो. बऱ्याच विधिमंध्ये विधवा महिला देखील सहभागी होऊ शकतात. लग्नसोहोळ्यात विधींची माहीतगार असणारी विधींची गीते (धवळे) गाणारी व्यक्ती ही विधवा स्त्री असेल तरी चालते. तिचा मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार संपूर्ण लग्नसमारंभ पार पडतो. यातून समाजातली मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले. समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, उटणे, हळद वैगरे मंगलविधी, देवक हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी,आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे. कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येत असे. गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे. ==गवळी लोकांतील आडनावे व गावे== (आपटा, कांबा, वडवली, सावरोली, बेलोशी, खोपोली, माणगाव, डोंगरोली, तळा, म्हसळा, महाड, नागोठणे, इंदापूर, तारने, बामणघर, साखरी, पाली, वाघिवली, रोहा, घोसाळे, कोलाड,मंडणगड, चिपळूण, चरई) '''मुंबई, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी जिल्हा:-''' आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळ, गोपाळे, घाटवळ, घोले, चाचे, चिले,दाभोळकर, चोगले, चौकेकर, टावरे, ठसाळ, ठाणके, डायरे, डाकरे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तटकरी, तळकर, तिसकर, तांबडे, थळकर, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, निगुडकर, पाटील, सरपाटील, साबळे, पंदेरे, पवार, पागार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेरले, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सरगे, साईकर, येसकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, करंजकर, शिळीमकर. देखनाळे,बहिरट,बिडकर,कलागते,मिसा,किन्होळकर,गार्वे,वैराळकर, इंगोले,डाकवे,देवर्षी, हुच्चे, परळकर,अलंकर, अवधूत, कविस्कर,नागापुरे, मेहेतर, पायकर, परलकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे,आसोले katale, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर ,पुलाते ,भालेराव ,ढोकणे,अवसरे, फुके,काष्टे,भाकरे ,डाखोरे,साखरे ,पारध ,देव्हारे ,मंदाडे झित्रे,लोहंबरे,कवरके,देसाई देशमुख,दादगाये, नाथ ई. ==गवळी लोकांची जुन्या पिढीतील नावे== *'''पुरुषांचीः-''' कान्हा, काळू, केरू, गोमा, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, धर्मा, तानु, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, भिमा, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वालकू, विठू इ. समाजातील धनवान किंवा प्रतिष्ठित लोक प्रतिष्टेसाठी नंतर मूळ नावात बदल करून नावापुढे '''जी''' किंवा '''राव''' लावत असत. उदा. गोमा:- गोमाजी, धर्मा:- धर्माजी, बाबू:- बाबुराव. *'''बायकांचीं:-''' कुंदा, काळी, गुणी, गंगा, चंद्री, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिटी, पारबती, बाया, बारकी, भागु, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ. लग्नानंतर मुलींचा नावापुढे '''बाई''' लावले जात असे. उदा. गंगी:- गंगुबाई, जनी:- जनाबाई, तानी:- तानुबाई. ==संदर्भ== *http://ketkarnyankosh.com *http://www.gawalisamaj.org [[वर्ग:हिंदू धर्मामधील जाती]] [[वर्ग:महाराष्ट्रामधील जाती]] [[वर्ग:मराठी समाज]] cd3v4bcb3wsutmkptrnf7lpwaca615n द ग्रेटेस्ट इंडियन 0 200614 2142090 2112806 2022-08-01T04:53:55Z Sandesh9822 66586 wikitext text/x-wiki [[File:Dr. Bhimrao Ambedkar.jpg|thumb|सर्वात महान भारतीय - [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]]] '''''द ग्रेटेस्ट इंडियन''''' (मराठी : '''सर्वात महान भारतीय''' किंवा '''सर्वश्रेष्ठ भारतीय''') हे सीएनएन आयबीएन आणि हिस्ट्री टिव्ही१८ या दूरचित्रवाहिन्यांसोबत आऊटलुक मॅगझीन व रिलायन्स मोबाईलद्वारे आयोजित केले गेलेले सन २०१२ चेएक सर्वेक्षण होते. भारतीय जनतेच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा भारतीय स्वातंत्र्यानंतरचा (१९४७) आणि [[महात्मा गांधी]] यांच्यानंतरचा ‘''सर्वात महान भारतीय कोण''’? या संकल्पनेवर [[जून]] [[इ.स. २०१२]] ते [[ऑगस्ट]] [[इ.स. २०१२]] दरम्यान हे सर्वेक्षण आयोजित करण्यात आले होते.<ref name=":0" /> ११ ऑगस्ट २०१२ रोजी या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर होऊन [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांना 'द ग्रेटेस्ट इंडियन' म्हणून घोषित केले गेले.<ref>{{Cite web|url=https://lokmat.news18.com/amp/national/article-57045.html|title=डॉ.बाबासाहेब आंबेडकर 'द ग्रेटेस्ट इंडियन' &#124; National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News|website=lokmat.news18.com}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/videos/india/the-greatest-indian-11-498738.html|title=The Greatest Indian after Independence: BR Ambedkar|website=News18|access-date=2018-03-24}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/videos/india/the-greatest-indian-ambedkar-499990.html|title=The Greatest Indian: Know all about BR Ambedkar|website=News18|access-date=2018-03-24}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.firstpost.com/politics/watch-why-ambedkar-was-voted-as-the-greatest-indian-423570.html|title=Watch: Why Ambedkar was voted as the greatest Indian - Firstpost|website=www.firstpost.com|access-date=2018-03-24}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.thehindubusinessline.com/news/Dr-B.R.-Ambedkar-voted-as-%E2%80%98Greatest-Indian%E2%80%99/article20485049.ece|title=Dr B.R. Ambedkar voted as ‘Greatest Indian’|work=@businessline|access-date=2018-03-24|language=en}}</ref> == नामांकन आणि मतदान प्रक्रिया == सीएनएन-आयबीएन व हिस्ट्री१८ या नामांकित दूरचित्रवाहिन्यांच्या पुढाकारातून 'द ग्रेटेस्ट इंडियन' सर्वेक्षण केले गेले होते. यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांतील २८ नामांकित व्यक्तींना परीक्षक म्हणून नेमण्यात आले. तीन टप्प्यांत हे सर्वेक्षण करण्यात आले. ;पहिल्या टप्प्यात — भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या (१९४८ च्या नंतरच्या) भारताच्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील १०० महान भारतीयांची यादी केली गेली, या यादीत [[महात्मा गांधी]] यांचासुद्धा समावेश करण्यात आला होता. ;दुसऱ्या टप्प्यात — परीक्षकांनी या १०० नावांपैकी ५० नावे निवडली, तसेच इतरांशी स्पर्धा करता येऊ शकत नाही असे कारण देत परीक्षकांनी या १०० नावांमधून गांधींचे नाव वगळले आणि "भारतीय स्वातंत्र्यानंतरचा (१९४८) सर्वात महान भारतीय कोण?" आणि "गांधींनंतरचा सर्वात महान भारतीय कोण?" असा एकत्रित सवाल जनतेसमोर ठेवला. 'द ग्रेटेस्ट इंडियन' ठरवण्यासाठी इतर थोर व्यक्तींसाठी लागू केलेले निकष गांधींसाठी लागू करण्यात आले नाहीत, आणि स्पर्धेविनाच त्यांना "पहिला सर्वश्रेष्ठ भारतीय" घोषित करण्यात आले. यास परीक्षकांची पक्षपाती भूमिका ठरवत अनेकांनी त्यावर टीका केली. ४ वर्षांआधी, 'द ग्रेटेस्ट इंडियन' सर्वेक्षण करणाऱ्या सीएनएन आयबीएन चॅनेलने एप्रिल २००८मध्ये लोकांना एक प्रश्न विचारला होता की, "इज आंबेडकर्स लेगसी मोअर इनड्युरींग दॅन गांधीस?" (आंबेडकरांचा प्रभाव गांधींपेक्षा अधिक आहे का?) त्यावर ७४% लोकांनी "होय" असे उत्तर दिले होते, तर केवळ २२% लोकांनी "नाही" असे मत गांधींच्या बाजूने दिले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/videos/india/face-the-nation-261-287294.html|title=Ambedkar's legacy lasts more than Gandhi's?|website=News18|access-date=2021-02-15}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/videos/india/face-the-nation-261-287294.html|title=Ambedkar's legacy lasts more than Gandhi's?|website=News18|access-date=2021-02-15}}</ref> ;तिसऱ्या टप्प्यात — [[दूरध्वनी]], [[मोबाईल फोन]] व [[इंटरनेट]]द्वारे मत नोंदविण्यात आले. सर्वेक्षणासाठी एसी नेल्सन या कंपनीची मदत घेण्यात आली. या कंपनीने भारतातील १५ शहरांतील नागरिकांची मते दोन टप्प्यांत जाणून घेतली. परीक्षक सदस्यांनीही आपापला पसंतीक्रम नोंदविला होता, ज्यात [[बाबासाहेब आंबेडकर]] व [[जवाहरलाल नेहरू]] यांना समान मते पडली होती. लोकांची मते, मार्केट रिसर्च आणि परीक्षकांची मते अशा सर्वेक्षणाच्या तीन पद्धतीतून निघालेले निष्कर्ष वेगवेगळे आहेत. मात्र तिन्ही सर्वेक्षणांचा एकंदरीत निष्कर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'द ग्रेटेस्ट इंडियन' ठरवून गेला. एकंदरीत निष्कर्षात पहिल्या दहामध्ये (सर्वोत्तम दहा) बाबासाहेबांनंतर [[एपीजे अब्दुल कलाम]], [[वल्लभभाई पटेल]], [[जवाहरलाल नेहरू]], [[मदर तेरेसा]], [[जे.आर.डी. टाटा]], [[इंदिरा गांधी]], [[सचिन तेंडुलकर]], [[अटलबिहारी वाजपेयी]] आणि [[लता मंगेशकर]] यांच्या नावांना पसंती मिळाली. लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'द ग्रेटेस्ट इंडियन' ठरविले, लोकांच्या मतांमध्ये बाबासाहेब पहिल्या, अब्दुल कलाम दुसऱ्या, तर वल्लभभाई पटेल तिसऱ्या क्रमांकावर होते. एकूण सर्वेक्षणात जवळपास दोन कोटी (२,००,००,०००) लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपली मते नोंदविली होती.<ref>{{Citation|last=democracyandequality|title=The Greatest INDIAN Dr. B. R. AMBEDKAR Part 1|date=2012-08-20|url=https://m.youtube.com/watch?v=Dcp1MKjW9YE|accessdate=2018-03-24}}</ref> 'द ग्रेटेस्ट इंडियन' सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर झाल्यानंतर सीएनएन आयबीएन चॅनेलने १६ ऑगस्ट २०१२ मध्ये लोकांना असा प्रश्न विचारला होता की, "वॉझ [[बाबासाहेब आंबेडकर|आंबेडकर]] मोअर ग्रेटर दॅन [[जवाहरलाल नेहरू|नेहरू]] अँड [[वल्लभभाई पटेल|पटेल]]?" (आंबेडकर हे नेहरू आणि पटेल यांच्यापेक्षा श्रेष्ठ होते का?) त्यावर ५९% लोकांनी "होय" आणि ४१% लोकांनी "नाही" असे मत दिले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.news18.com/videos/india/face-the-nation-840-499122.html|title=FTN: Was Ambedkar greater than Nehru and Patel?|website=News18|access-date=2021-02-27}}</ref> == पहिले १० सर्वश्रेष्ठ भारतीय == पहिल्या १० सर्वश्रेष्ठ भारतीयांची यादी खालीलप्रमाणे आहे.<ref>{{Cite web|url=https://www.outlookindia.com/magazine/story/a-measure-of-the-man/281949|title=A Measure Of The Man &#124; Outlook India Magazine|website=https://www.outlookindia.com/}}</ref><ref>Weekly METRO TIMES, Oct. 2014-15, page 51</ref> या सर्वांना [[भारतरत्न]] पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.<ref>{{Citation|last=Ambedkar Archive|title=▶ Nehru and Ambedkar: Was Ambedkar greater than Nehru and Patel {{!}}{{!}} IBN DEBATE|date=2013-01-04|url=https://m.youtube.com/watch?v=5HThcki2mDY|accessdate=2018-03-24}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.indiainfoline.com/article/lifestyle-buzz/dr-b-r-ambedkar-is-%E2%80%98the-greatest-indian-after-the-mahatma%E2%80%99-113110105773_1.html|title=Dr. B R Ambedkar is ‘The Greatest Indian after the Mahatma’|last=indiainfoline.com|access-date=2018-03-24|language=en}}</ref> {|class="wikitable sortable" !क्रम !colspan=2|व्यक्तिमत्त्व !class="unsortable"| प्रसिद्धी !लोकांची मते |- | style="padding-right:5px; text-align:right;"| '''१''' | [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] | [[File:Dr. Bhim Rao Ambedkar.jpg|100px]] | डॉ. भीमराव रामजी आंबेडकर उपाख्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले [[कायदा|कायदा मंत्री]], [[भारतीय संविधान]]ाचे शिल्पकार, [[दलित बौद्ध चळवळ]]ीचे जनक, भारतातील जातिप्रथा व अस्पृश्यता यांना त्यांनी विरोध केला. आंदोलनाचे नेते होते. त्यांना 'आधुनिक भारताचे निर्माता' म्हटले जाते. | '''१९,९१,७३५''' (१ले) |- | style="padding-right:9px; text-align:right;"| २ | [[ए. पी. जे. अब्दुल कलाम|डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम]] | [[File:A. P. J. Abdul Kalam in 2008.jpg|100px]] | डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे [[राष्ट्रपती]] होते, त्यांना 'मिसाईल मॅन' म्हणूनही ओळखले जाते. ते वैज्ञानिक आणि अभियंता (इंजीनियर) म्हणून विख्यात होते. | '''१३,७४,४३१''' (२रे) |- | style="padding-right:9px; text-align:right;"| ३ | [[वल्लभभाई पटेल]] | [[File:Sardar patel (cropped).jpg|100px]] | वल्लभभाई पटेल हे स्वतंत्रता सेनानी, [[भारताचे गृहमंत्री|भारताचे पहिले गृहमंत्री]] आणि [[भारताचे उपपंतप्रधान|पहिले उपपंतप्रधान]] होते. बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व केलेल्या पटेलांना तेथील महिलांनी '[[सरदार]]' ही उपाधी दिली.  | '''५,५८,५३५''' (३रे) |- | style="padding-right:9px; text-align:right;"| ४ | [[जवाहरलाल नेहरू]] | [[File:Jnehru.jpg|100px]] | जवाहरलाल नेहरू हे भारताचे प्रथम प्रधानमंत्री होते आणि स्वातंत्र्याआधी आणि नंतरच्या भारतीय राजकारणामध्ये केंद्रीय व्यक्तिमत्त्व होते. सन १९४७ - १९६४ दरम्यान ते भारताचे पंतप्रधान होते. त्यांना आधुनिक भारतीय राष्ट्राचे शिल्पकार मानले जातात. | '''९,९२१''' (१०वे) |- | style="padding-right:9px; text-align:right;"| ५ | [[मदर तेरेसा]] | [[File:MotherTeresa 090.jpg|100px]] | मदर तेरेसा ह्या रोमन कॅथॅलिक नन होत्या. [[रोमन कॅथोलिक चर्च]] द्वारे त्यांना [[कलकत्ता]]ची [[संत]] तेरेसा असे घोषित केले आहे, त्यांचा जन्म [[अग्नेसे गोंकशे बोजशीयु]] नावाने एका [[अल्बेनीयाई]] परिवारात उस्कुब, उस्मान साम्राज्यात झाला होता. मदर तेरेसा ज्यांनी इ.स.१९४८ मध्ये स्वच्छेने भारतीय नागरिकत्व स्वीकारले होते. त्या समाजसेविका होत्या.  | '''९२,६४५''' (५वे) |- | style="padding-right:9px; text-align:right;"| ६ | [[जे.आर.डी. टाटा]] | [[File:J.R.D. Tata (1955).jpg|100px]] | जहांगीर रतनजी दादाभाई टाटा भारताचे वायुयान उद्योग आणि इतर उद्योगांचे अग्रणी होते. ते दशकांपर्यंत टाटा ग्रुपचे निर्देशक राहिले. त्यांनी आणि पोलाद, इंजिनियरिंग, होटेल, वायुयान आणि इतर उद्योगांचा भारतात विकास केला. इ.स. १९३२ मध्ये त्यांनी टाटा एअरलाईन्स सुरू केली. भारतासाठी इंजिनियरिंग कंपनी उघडण्याच्या स्वप्नासोबत त्यांनी इ.स. १९४५ मध्ये टेल्कोची सुरुवात केली जी मूलतः इंजिनियरिंग आणि लोकोमोटिव्हसाठी होती. | '''५०,४०७''' (६वे) |- | style="padding-right:9px; text-align:right;"| ७ | [[इंदिरा गांधी]] | [[File:Indira Gandhi in 1967.jpg|100px]] | इंदिरा गांधी ह्या भारताच्या प्रथम आणि एकमेव महिला प्रधानमंत्री होत्या. त्या चार वेळा प्रधानमंत्री पदावर होत्या. त्यांना आयर्न लेडी (लोह महिला) म्हणून ओळखले जाते. | '''१७,६४१''' (८वे) |- | style="padding-right:9px; text-align:right;"| ८ | [[सचिन तेंडुलकर]] | [[File:Sachin Tendulkar at MRF Promotion Event.jpg|100px]] | सचिन रमेश तेंडुलकर हे क्रिकेट विश्वातील सर्वश्रेष्ठ फलंदाज व गोलंदाज म्हणून ओळखले जातात. त्यांनी कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक शतक मिळवण्याचा विक्रम केला. ते कसोटी [[क्रिकेट]] मध्ये सर्वाधिक धावा काढणारे फलंदाज म्हणून ओळखले जातात. तसेच त्याच्या नावावर कसोटी सामन्यात १४,००० धावा करण्याचा विश्वविक्रम आहे. एकदिवसीय सामन्यातही त्यांची कामगिरी सर्वोत्तम आहे. | '''४७,७०६''' (७वे) |- | style="padding-right:9px; text-align:right;"| ९ | [[अटल बिहारी वाजपेयी]] | [[File:Ab vajpayee.jpg|100px]] | अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे माजी प्रधानमंत्री होते. ते [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] नेते, हिंदी [[कवी]], [[पत्रकार]] व प्रखर वक्ते सुद्धा होते. ते भारतीय [[जनसंघ|जनसंघाची]] स्थापना करण्यात त्यांचा सहभाग होता आणि इ.स. १९६८ ते इ.स. १९७३ पर्यंत त्याचे अध्यक्षसुद्धा राहिले. ते आयुष्यभर भारतीय राजकारणात सक्रिय राहिले. | '''१,६७,३७८''' (४थे) |- | style="padding-right:9px; text-align:right;"| १० | [[लता मंगेशकर]] | [[File:Lata.Mangeshkar.jpg|100px]] | लता मंगेशकर, भारताची सर्वात लोकप्रिय गायिका आहे, ज्यांचा सहा दशकांचा प्रदिर्घ गायन कार्यकाळ आहे. त्यांनी जवळजवळ तीस पेक्षा जास्त भाषांत चित्रपट आणि चित्रपटबाह्य गाणे गायली आहेत. त्यांची ओळख भारतीय सिनेमात एक पार्श्वगायक म्हणून राहिलेली आहे. | '''११,५२०''' (९वे) |} == मूळ ५० महान भारतीयांची यादी == १०० नामांकित भारतीयांमधून परीक्षकांनी सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निवडलेल्या ५० महान भारतीयांची यादी खालीलप्रमाणे आहे.<ref name=":0">{{स्रोत बातमी|url=https://www.outlookindia.com/magazine/story/the-greatest-indian-after-gandhi/281103|title=The Greatest Indian After Gandhi|work=https://www.outlookindia.com/|access-date=2018-03-24}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://bestmediainfo.com/2012/06/history-tv18-cnn-ibn-kicks-off-nationwide-poll-for-the-greatest-indian/|title=History TV18 & CNN-IBN kick-off nationwide poll for 'The Greatest Indian'|website=www.bestmediaifo.com|access-date=2018-03-24}}</ref> # [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] # [[ए.पी.जे. अब्दुल कलाम]] # [[जवाहरलाल नेहरू]] # [[जयप्रकाश नारायण]] # [[अटल बिहारी वाजपेयी]] # [[वल्लभभाई पटेल]] # [[कांशीराम]] # [[राम मनोहर लोहिया]] # [[राजगोपालाचारी]] # [[सॅम माणेकशॉ]] # [[बाबा आमटे]] # [[मदर तेरेसा]] # [[इला भट्ट]] # [[विनोबा भावे]] # [[कमलादेवी चट्टोपाध्याय]] # [[रवि शंकर]] # [[एम.एस. सुब्बुलक्ष्मी]] # [[मकबूल फिदा हुसेन]] # [[बिस्मिल्ला खान]] # [[आर.के. नारायण]] # [[आर.के. लक्ष्मण]] # [[बी. लालकृष्ण एस. अयंगर]] # [[अमिताभ बच्चन]] # [[राज कपूर]] # [[कमल हासन]] # [[सत्यजीत रे]] # [[लता मंगेशकर]] # [[ए.आर. रहमान]] # [[किशोर कुमार]] # [[दिलीप कुमार]] # [[देव आनंद]] # [[मोहम्मद रफी]] # [[होमी भाभा]] # [[धीरूभाई अंबानी]] # [[वर्गीज कुरियन]] # [[घनश्यामदास बिर्ला]] # [[जे.आर.डी. टाटा]] # [[एन.आर. नारायणमूर्ती]] # [[विक्रम साराभाई]] # [[एम.एस. स्वामीनाथन]] # [[रामनाथ गोएंका]] # [[अमर्त्य सेन]] # [[एलात्तुवलपिल श्रीधरन]] # [[सचिन तेंडुलकर]] # [[कपिल देव]] # [[सुनील गावस्कर]] # [[ध्यानचंद]] # [[विश्वनाथन आनंद]] # [[मिल्खा सिंग]] # [[इंदिरा गांधी]] == हे सुद्धा पहा == * [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]] * [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]] == बाह्य दुवे == * इतर देशांतसुद्धा त्या त्या देशातील सर्वश्रेष्ठ मानव शोधण्यासाठी अशाप्रकारची सर्वेक्षणे झालेली आहेत. ते इथे पहा – ([[:en:Greatest Britons spin-offs|विविध देशातील महान व्यक्तींची सर्वेक्षणे]]) ==संदर्भ== {{संदर्भयादी}} {{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}} [[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] [[वर्ग:भारत]] [[वर्ग:भारतातील सर्वेक्षणे]] [[वर्ग:याद्या]] [[वर्ग:भारतीय व्यक्ती]] [[वर्ग:द ग्रेटेस्ट इंडियन| ]] 7qhx4j7mzxl9yf0lxx19px9x5nbrawy प्रतिबिंब मंच करकंब 0 202759 2142009 1588994 2022-07-31T16:18:15Z अभय नातू 206 असलेला लेख wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[करकंब]] 8adyv3jfxfmwyeq2iqozncve814f8xy कुसुमाग्रज प्रतिष्ठान 0 203367 2141964 2096936 2022-07-31T14:30:53Z संतोष गोरे 135680 wikitext text/x-wiki [[कुसुमाग्रज|कुसुमाग्रजांना]] गरजू व गरीब लोकांबद्दल खूप कळवळा होता. [[आदिवासी]] लोकांबद्दल जी माया होती, ती त्यांच्या कार्यातून दिसून येते. यातूनच कुसुमाग्रज प्रतिष्ठानची योजना साकारली. ज्यासाठी त्यांनी १ लाख रुपये दिले. अनेक स्वंयसेवक उभे करून त्यांनी अनेक योजना उभ्या केल्या. त्यात प्रौढ शिक्षण, आरोग्यसुविधा, सांस्कृतिक व क्रीडा शिबिरे यांचा समावेश असे. प्रतिष्ठानचे नाशिकच्या आसपासची ७ खेडी घेऊन हे उपक्रम राबवले. या सर्व ठिकाणी कुसुमाग्रज वाचनालय उभे करण्यास साहाय्य दिले. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ह्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर कुसुमाग्रजांना अभिप्रेत असलेले सामाजिक सांस्कृतिक प्रकल्प उभे करणे व अशा प्रकल्पांना प्रोत्साहन देणे, ह्या प्रेरणेांतून २६ मार्च १९९० रोजी कुसुमाग्रज प्रतिष्ठानची स्थापना नाशिक येथे झाली. तेव्हापासून कुसुमाग्रजांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी प्रतिष्ठान कार्य करीत आहे. ==प्रतिष्ठानची प्रमुख उद्दिष्टे== सामाजिक स्तरावरील सर्व भेद ओलांडून समाजजीवनाचा सांस्कृतिक स्तर उंचावण्यासाठी साहित्य, विज्ञान, शिक्षण, क्रीडा कला आदि क्षेत्रातील सामाजिक कार्यास प्रोत्साहन देणे. कुसुमाग्रज यांनी वेळोवेळी आपल्या साहित्यातून आणि आचरणातून ध्येय धोरणंचा पुरस्कार आणि प्रचार, प्रसार करणे. त्यासाठी त्यांचे साहित्य जतन करणे आणि जीवन दर्शनाचे संस्कार करणे त्यांच्या साहित्याचा प्रसार सर्व माध्यमांतून करणे. ==कुसुमाग्रज स्मारक== कुसुमाग्रजांचे स्मारक उभारले जाऊन त्याद्वारे प्रतिष्ठानची व्याप्ती वाढावी महाराष्ट्र शासन आणि नाशिक महानगरपालिका ह्यांनी ९००० चौ.मी. जागा उपलब्ध करून दिली असून, तेथे अंदाजे साडेतीन कोटी रुपयाचेचे भव्य स्मारक उभारले गेले आहे. त्यातील २५०० चौरस मीटरचे बांधकाम झाले असून ६००० चौरस मीटर जागेत उद्यान झाले आहे. हिरव्यागार जमिनीने आच्छादित असलेली दालने आणि त्यांतून विविध वृक्षराजीसह डाक बंगल्याच्या कौलारू प्रवेशद्वारातून दिसणारे स्मारक रसिक वाचकांचा आणि पर्यटकांचा प्रशंसेचा विषय झाले आहे. दोन्ही बाजूस असलेली दालने आणि दोघांना जोडणाऱ्या कमानी लक्ष वेधून घेतात. ==स्मारकाच्या वास्तूतील सुविधा व उपयोग== जीवन दर्शन दालन - या दालनात कुसुमाग्रजांची साहित्यसंपदा, त्यांचा जीवनपट, नामवंत कलाकार, साहित्यिक, समाजसेवक इत्यादींसह काढली गेलेली त्यांची छायाचित्रे यांचे मोठ्या पडद्यावर दर्शन घडत राहते. तसेच नामवंत कलाकारांच्या आवाजात कुसुमाग्रजांच्या कविता, नाट्यपदे, नाटकातील प्रवेश ऐकता येण्याची सोय केली गेली आहे. याखेरीज, कुसुमाग्रजांच्या हस्ताक्षरातील मूळ पत्रे, सूचना, साहित्य, त्यांना प्राप्त झालेले पुरस्कार, मानपत्रे इत्यादींचा जतन केलेला संग्रह आहे. विशाखा दालन - व्याख्याने, काव्यवाचन, अभिवाचन, मुलाखत, संगीताच्या मैफिली इत्यादींसाठी प्रोजेक्टर, ध्वनि-चित्र मुद्रण यांसह ३०० प्रेक्षकांसाठी, बहूपयोगी वातानुकूलित असे हे सभागृह आहे. जीवन लहरी दालन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका आहे. हिच्यात एकाच वेळी ५० विद्यार्थी अभ्यास करू शकतात. वरील दालने सुसज्ज, विकसित झाली असून अद्याप परिसंवाद, चर्चा-सत्रे, कला-कार्यशाळा, नाट्य व संगीतासाठी ३० ते १५० व्यक्ती मावतील अशी आणखी ४ दालने व कलादालन (आर्ट गॅलरी) उभारून तयार आहेत व त्यांचे सुसज्जीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. (१४ नोव्हेंबर २०१९ची स्थिती.) (तथापि, आजमितीस त्या दालनांमध्ये तुटपुंज्या साधनांसह संगीत, नृत्य या कलांचे वर्ग, कार्यशळा, परिसंवाद काव्यवाचन इत्यादींचे आयेजन होतच आहे. तसेच हिरवळीवर मुक्त सामाजिक बैठका आयेजिल्या जातात.) या खेरीज खुले नाट्यमंच व प्रेक्षागृह, अतिथी गृह व प्रतिष्ठानचे अद्यावत कार्यालय इत्यादी कामे सुरू करावयाची आहेत. (१४ नोव्हेंबर २०१९ची स्थिती.) प्रेक्षकांच्या अपेक्षेनुसार ५० ते ३०० पर्यंत प्रेक्षक बघण्याची क्षमता असलेली विविध दालने, आज नाशिक महानगरीच्या मध्यवस्तीत सांस्कृतिक केंद्रे बनली आहे. ह्या दालनांमध्ये वर्षभर विविध विषयांमधील नामवंतांची व्याख्याने, मुलाखती, चर्चासत्रे, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रतिष्ठानचे उद्दिष्टपूर्तीसाठीचे उपक्रम : जनस्थान पुरस्कार - ज्ञानपीठाच्या धर्तीवर केवळ मराठीतील सृजनशील साहित्यिकांसाठी दर वर्षाआड 'जनस्थान' पुरस्कार सुप्रसिद्ध पाहुण्यांच्या हस्ते देण्यात येतात. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारी. रोजी नाशिक येथे रुपये एक लाख व ब्रांझची सूर्यमूर्ती व सन्मानपत्र देऊन साहित्यिकांना सन्मानपूर्वक गौरविण्यात येते. आत्तापर्यंत पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या मान्यवरांपैकी काही नावे : श्री. नारायण सुर्वे (२००५) श्री. महेश एलकुंचवार (२०११). श्री. विजय तेंडुलकर (१९९१) श्री. विंदा करंदीकर (१९९३) ==गोदावरी गौरव== साहित्येतर क्षेत्रांसाठी आपापल्या क्षेत्रात अखिल भारतीय पातळीवर संस्मरणीय कामगिरी करण-या आणि देशाची सांस्कृतिक उंची उंचावण्या-या ज्येष्ठांना केलेला "हा कृतज्ञतेचा नमस्कार आहे, पुरस्कार नाही' असे कुसुमाग्रजांनी जाणीवपूर्वक नोंदवून हा गौरव दरवर्षाआड देण्याचे निश्चित केले आहे. कुसुमाग्रजांच्या समृतिदिनी १० मार्च रोजी ज्ञान-विज्ञान, चित्रपट-नाट्य, क्रीडा-साहस, चित्र- शिल्प, संगीत-नृत्य व लोकसेवा ह्या क्षेत्रातील व्यक्तींना रुपये ११०००/- व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते. आजपर्यंत गोदावरी गौरव प्राप्त झालेल्या नामवंतांपैकी काही नावे : '''लोकसेवा क्षेत्र -''' अब्दुल जब्बार खान (२०१०) डॉ. प्रकाश आमटे (१९९२) बाबा आढाव (२००८) डॉ. भिमराव गस्ती (२००६) '''संगीत-नृत्य क्षेत्र''' - श्रीमती गंगुबाई हनगल (१९९२), सचिन शंकर (२००४), आचार्य पार्वतीकुमार (२००८), अब्दुल हलीम जाफर खान (२०१०), ''' चित्रपट-नाट्य क्षेत्र -''' अशोक कुमार (१९९२), गुलझार (१९९४), श्रीमती विजया मेहता (२००६), शाहीर साबळे (२०१०) '''ज्ञान-विज्ञान क्षेत्र -''' अरविंद कुमार (२००६) डॉ. जयंत नारळीकर (१९९४) डॉ. रघुनाथ माशेलकर (२००४) डॉ. वसंत गोवारीकर (१९९२) '''क्रीडा-साहस क्षेत्र -''' नंदू नाटेकर (२००२) प्रवीण ठिपसे (२००८) विजय हजारे (१९९२) श्रीपती खंचनाळे (२००४) '''चित्र-शिल्प क्षेत्र-''' श्री. आर. के. लक्ष्मण (१९९८) श्री. प्रभाकर कोलते (२०१०) श्री. माधव सातवळेकर (१९९६) श्री. रवी परांजपे (२००६), ==आदिवासी विभाग== नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागांसाठीत वैद्यकीय मदत देऊन आदिवासी पाड्यांवर रोगप्रतिबंध औषधे देणे. तेथील आदिवासींची नियमित आरोग्य तपासणी करून उपचार करणे. गंभीर आजारासाठी साहाय्य करणे. तेथील विकासात्मक कामांना चालना देणे. नैसर्गिक औषधांबाबत संशोधन संगोपन करणे. आदिवासी युवा-युवतींच्या क्रीडास्पर्धा व त्यांची क्रीडाशिबिरे घेणे. नाशिकजवळच्या ४ गावांमध्ये असे काम चालू असते. ==साहित्य विभाग== मराठी भाषा, साहित्य ह्यांबद्दल आस्था, आवड, निर्माण होण्यासाठी अभिरुपी संवर्धनासाठी “साहित्यभूषण' ह्या परीक्षेचे आणि "वि.वा. शिरवाडकर निबंध स्पर्धेचे आयोजन प्रतिवर्षी केले जाते. साहित्यभूषण ही परीक्षा १९९६पासून सुरू असून महाराष्ट्रातली किंवा महाराष्ट्राबाहेरील कुठलीही व्यक्ती ह्या परीक्षेस बसू शकते. अभ्यासकाला पूर्व शिक्षणाची व वयाची अट नाही. मराठी व्यक्तीचे लक्ष वाचनाकडे केंद्रित व्हावे ह्यासाठी ही परीक्षा आहे. मराठी वाङ्मय प्रकारांतील विषयांवर अभ्यास पत्रिका, उत्तरपत्रिकांसह अभ्यासार्थींना घरीच सोडवून त्या प्रतिष्ठानकडे पाठवायच्या असतात. ह्या परीक्षेस पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्याला 'इंद्रायणी' पुरस्कार, दुसऱ्या क्रमांकासाठी गोदामाता व तिसऱ्या क्रमांकाला 'कृष्णमाई' पुरस्कार, असे तीन पुरस्कार दिले जातात. वि.वा. शिरवाडकर निबंध स्पर्धेत २९ वयावरील कोणतीही व कुठलीही व्यक्ती सहभागी होऊ शकते. अ) के.ज. म्हात्रे संदर्भ ग्रंथालय व वाचनालय - कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या 'टिळकवाडी' येथील इमारतीत ग्रंथालय असून त्याला शासनाचा 'अ' दर्जा मिळाला अहे. तेथे २३००० च्या वर ग्रंथ तसेच संदर्भ ग्रंथालय असून ग्रंथालयाचे १५००हून अधिक वर्गणीदार आहेत. शासनाचा उत्कृष्ट वाचनालयाचा "डॉ. आंबेडकर पुरस्कार' या ग्रंथालयाला प्राप्त झाला आहे. आणखी एक वाचनालय कुसुमाग्रज स्मारक ह्या वास्तूत आहे. तेथेही १२००० पुस्तके आहेत. ब) ग्रंथ तुमच्या दारी - नाशिक महानगराचा विस्तार वाढल्याने वाचक दूर रहायला गेल्यावर वाचनालयात नियमित येणे शक्य होत नाही. अशावेळी ग्रंथच वाचकांच्या दारी विनामूल्य देण्याचा अभिनव उपक्रम प्रतिष्ठानने सुरू केला असून त्यात उदंड प्रतिसाद लाभला आहे. ग्रंथप्रेमींनी केलेल्या १०० पुस्तकांची पेटी शहरातील विविध ठिकाणच्या संकुलामध्ये/संस्थांमध्ये विनामूल्य उपलब्ध केली जाते. ही पुस्तके वाचून झाल्यावर नवीन ग्रंथपेटी उपलब्ध करून दिली जाते. नाशिकमध्ये अशा ३६ पेट्या वितरीत झाल्या असून, हजारो वाचक त्याचा लाभ घेत आहे. या योजनेद्वारे नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानसुद्धा वाचनसंस्कृतीशी जोडले गेले आहेत. नाशिक येथील औद्योगिक क्षेत्रात विविध कंपन्यांमध्ये ग्रंथ तुमच्या दारी ही योजना कार्यान्वित झाली आहे. ही योजना पुणे शहरातही यशस्वीरित्या सुरू आहे. संगीत विभाग - भारतीय संगीताचा प्रसार व अभिरुची वाढवण्यासाठी स्मारकातील दालनामध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन तसेच कला वादन, शिक्षणाचे वर्ग भरवले जातात. याशिवाय विख्यात व ज्ञानी संगीतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळाही भरवल्या जातात. (श्रीमती देवकी पंडित व कलापिनी कोमकली यांच्या मार्गदर्शनाखालच्या कार्यशाळा गेल्या दोन वर्षात (सन २०१८ व १९) आयोजित केल्या गेल्या व त्यांना संगीतार्थींकडून उदंड प्रतिसाद मिळाला.) दरवर्षी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाच्या राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धांना संपूर्ण राज्यातून प्रचंड प्रतिसाद मिळतो. नाट्य विभाग - नाटक व अभिवाचन यांना चालना व प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम व कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच नाट्य शिक्षण व अभिनय शिक्षणाच्या कार्यशाळा घेतल्या जातात. [[वर्ग:भारतातील प्रतिष्ठाने]] [[वर्ग:मराठी भाषा दिवशी संपादीत लेख]] 2fi049v9vw983hheo66vwlz54wtov0p 2141968 2141964 2022-07-31T14:33:40Z संतोष गोरे 135680 wikitext text/x-wiki [[कुसुमाग्रज|कुसुमाग्रजांना]] गरजू व गरीब लोकांबद्दल खूप कळवळा होता. [[आदिवासी]] लोकांबद्दल जी माया होती, ती त्यांच्या कार्यातून दिसून येते. यातूनच कुसुमाग्रज प्रतिष्ठानची योजना साकारली. ज्यासाठी त्यांनी १ लाख रुपये दिले. अनेक स्वंयसेवक उभे करून त्यांनी अनेक योजना उभ्या केल्या. त्यात प्रौढ शिक्षण, आरोग्यसुविधा, सांस्कृतिक व क्रीडा शिबिरे यांचा समावेश असे. प्रतिष्ठानचे नाशिकच्या आसपासची ७ खेडी घेऊन हे उपक्रम राबवले. या सर्व ठिकाणी कुसुमाग्रज वाचनालय उभे करण्यास साहाय्य दिले. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ह्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर कुसुमाग्रजांना अभिप्रेत असलेले सामाजिक सांस्कृतिक प्रकल्प उभे करणे व अशा प्रकल्पांना प्रोत्साहन देणे, ह्या प्रेरणेांतून २६ मार्च १९९० रोजी कुसुमाग्रज प्रतिष्ठानची स्थापना नाशिक येथे झाली. तेव्हापासून कुसुमाग्रजांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी प्रतिष्ठान कार्य करीत आहे. ==प्रतिष्ठानची प्रमुख उद्दिष्टे== सामाजिक स्तरावरील सर्व भेद ओलांडून समाजजीवनाचा सांस्कृतिक स्तर उंचावण्यासाठी साहित्य, विज्ञान, शिक्षण, क्रीडा कला आदि क्षेत्रातील सामाजिक कार्यास प्रोत्साहन देणे. कुसुमाग्रज यांनी वेळोवेळी आपल्या साहित्यातून आणि आचरणातून ध्येय धोरणंचा पुरस्कार आणि प्रचार, प्रसार करणे. त्यासाठी त्यांचे साहित्य जतन करणे आणि जीवन दर्शनाचे संस्कार करणे त्यांच्या साहित्याचा प्रसार सर्व माध्यमांतून करणे. ==कुसुमाग्रज स्मारक== कुसुमाग्रजांचे स्मारक उभारले जाऊन त्याद्वारे प्रतिष्ठानची व्याप्ती वाढावी महाराष्ट्र शासन आणि नाशिक महानगरपालिका ह्यांनी ९००० चौ.मी. जागा उपलब्ध करून दिली असून, तेथे अंदाजे साडेतीन कोटी रुपयाचेचे भव्य स्मारक उभारले गेले आहे. त्यातील २५०० चौरस मीटरचे बांधकाम झाले असून ६००० चौरस मीटर जागेत उद्यान झाले आहे. हिरव्यागार जमिनीने आच्छादित असलेली दालने आणि त्यांतून विविध वृक्षराजीसह डाक बंगल्याच्या कौलारू प्रवेशद्वारातून दिसणारे स्मारक रसिक वाचकांचा आणि पर्यटकांचा प्रशंसेचा विषय झाले आहे. दोन्ही बाजूस असलेली दालने आणि दोघांना जोडणाऱ्या कमानी लक्ष वेधून घेतात. ==स्मारकाच्या वास्तूतील सुविधा व उपयोग== जीवन दर्शन दालन - या दालनात कुसुमाग्रजांची साहित्यसंपदा, त्यांचा जीवनपट, नामवंत कलाकार, साहित्यिक, समाजसेवक इत्यादींसह काढली गेलेली त्यांची छायाचित्रे यांचे मोठ्या पडद्यावर दर्शन घडत राहते. तसेच नामवंत कलाकारांच्या आवाजात कुसुमाग्रजांच्या कविता, नाट्यपदे, नाटकातील प्रवेश ऐकता येण्याची सोय केली गेली आहे. याखेरीज, कुसुमाग्रजांच्या हस्ताक्षरातील मूळ पत्रे, सूचना, साहित्य, त्यांना प्राप्त झालेले पुरस्कार, मानपत्रे इत्यादींचा जतन केलेला संग्रह आहे. विशाखा दालन - व्याख्याने, काव्यवाचन, अभिवाचन, मुलाखत, संगीताच्या मैफिली इत्यादींसाठी प्रोजेक्टर, ध्वनि-चित्र मुद्रण यांसह ३०० प्रेक्षकांसाठी, बहूपयोगी वातानुकूलित असे हे सभागृह आहे. जीवन लहरी दालन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका आहे. हिच्यात एकाच वेळी ५० विद्यार्थी अभ्यास करू शकतात. वरील दालने सुसज्ज, विकसित झाली असून अद्याप परिसंवाद, चर्चा-सत्रे, कला-कार्यशाळा, नाट्य व संगीतासाठी ३० ते १५० व्यक्ती मावतील अशी आणखी ४ दालने व कलादालन (आर्ट गॅलरी) उभारून तयार आहेत व त्यांचे सुसज्जीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. (१४ नोव्हेंबर २०१९ची स्थिती.) (तथापि, आजमितीस त्या दालनांमध्ये तुटपुंज्या साधनांसह संगीत, नृत्य या कलांचे वर्ग, कार्यशळा, परिसंवाद काव्यवाचन इत्यादींचे आयेजन होतच आहे. तसेच हिरवळीवर मुक्त सामाजिक बैठका आयेजिल्या जातात.) या खेरीज खुले नाट्यमंच व प्रेक्षागृह, अतिथी गृह व प्रतिष्ठानचे अद्यावत कार्यालय इत्यादी कामे सुरू करावयाची आहेत. (१४ नोव्हेंबर २०१९ची स्थिती.) प्रेक्षकांच्या अपेक्षेनुसार ५० ते ३०० पर्यंत प्रेक्षक बघण्याची क्षमता असलेली विविध दालने, आज नाशिक महानगरीच्या मध्यवस्तीत सांस्कृतिक केंद्रे बनली आहे. ह्या दालनांमध्ये वर्षभर विविध विषयांमधील नामवंतांची व्याख्याने, मुलाखती, चर्चासत्रे, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रतिष्ठानचे उद्दिष्टपूर्तीसाठीचे उपक्रम : जनस्थान पुरस्कार - ज्ञानपीठाच्या धर्तीवर केवळ मराठीतील सृजनशील साहित्यिकांसाठी दर वर्षाआड 'जनस्थान' पुरस्कार सुप्रसिद्ध पाहुण्यांच्या हस्ते देण्यात येतात. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारी. रोजी नाशिक येथे रुपये एक लाख व ब्रांझची सूर्यमूर्ती व सन्मानपत्र देऊन साहित्यिकांना सन्मानपूर्वक गौरविण्यात येते. आत्तापर्यंत पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या मान्यवरांपैकी काही नावे : श्री. नारायण सुर्वे (२००५) श्री. महेश एलकुंचवार (२०११). श्री. विजय तेंडुलकर (१९९१) श्री. विंदा करंदीकर (१९९३) ==गोदावरी गौरव== साहित्येतर क्षेत्रांसाठी आपापल्या क्षेत्रात अखिल भारतीय पातळीवर संस्मरणीय कामगिरी करण-या आणि देशाची सांस्कृतिक उंची उंचावण्या-या ज्येष्ठांना केलेला "हा कृतज्ञतेचा नमस्कार आहे, पुरस्कार नाही' असे कुसुमाग्रजांनी जाणीवपूर्वक नोंदवून हा गौरव दरवर्षाआड देण्याचे निश्चित केले आहे. कुसुमाग्रजांच्या समृतिदिनी १० मार्च रोजी ज्ञान-विज्ञान, चित्रपट-नाट्य, क्रीडा-साहस, चित्र- शिल्प, संगीत-नृत्य व लोकसेवा ह्या क्षेत्रातील व्यक्तींना रुपये ११०००/- व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते. आजपर्यंत गोदावरी गौरव प्राप्त झालेल्या नामवंतांपैकी काही नावे : '''लोकसेवा क्षेत्र -''' अब्दुल जब्बार खान (२०१०) डॉ. प्रकाश आमटे (१९९२) बाबा आढाव (२००८) डॉ. भिमराव गस्ती (२००६) '''संगीत-नृत्य क्षेत्र''' - श्रीमती गंगुबाई हनगल (१९९२), सचिन शंकर (२००४), आचार्य पार्वतीकुमार (२००८), अब्दुल हलीम जाफर खान (२०१०), ''' चित्रपट-नाट्य क्षेत्र -''' अशोक कुमार (१९९२), गुलझार (१९९४), श्रीमती विजया मेहता (२००६), शाहीर साबळे (२०१०) '''ज्ञान-विज्ञान क्षेत्र -''' अरविंद कुमार (२००६) डॉ. जयंत नारळीकर (१९९४) डॉ. रघुनाथ माशेलकर (२००४) डॉ. वसंत गोवारीकर (१९९२) '''क्रीडा-साहस क्षेत्र -''' नंदू नाटेकर (२००२) प्रवीण ठिपसे (२००८) विजय हजारे (१९९२) श्रीपती खंचनाळे (२००४) '''चित्र-शिल्प क्षेत्र-''' श्री. आर. के. लक्ष्मण (१९९८) श्री. प्रभाकर कोलते (२०१०) श्री. माधव सातवळेकर (१९९६) श्री. रवी परांजपे (२००६), ==आदिवासी विभाग== नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागांसाठीत वैद्यकीय मदत देऊन आदिवासी पाड्यांवर रोगप्रतिबंध औषधे देणे. तेथील आदिवासींची नियमित आरोग्य तपासणी करून उपचार करणे. गंभीर आजारासाठी साहाय्य करणे. तेथील विकासात्मक कामांना चालना देणे. नैसर्गिक औषधांबाबत संशोधन संगोपन करणे. आदिवासी युवा-युवतींच्या क्रीडास्पर्धा व त्यांची क्रीडाशिबिरे घेणे. नाशिकजवळच्या ४ गावांमध्ये असे काम चालू असते. ==साहित्य विभाग== मराठी भाषा, साहित्य ह्यांबद्दल आस्था, आवड, निर्माण होण्यासाठी अभिरुपी संवर्धनासाठी “साहित्यभूषण' ह्या परीक्षेचे आणि "वि.वा. शिरवाडकर निबंध स्पर्धेचे आयोजन प्रतिवर्षी केले जाते. साहित्यभूषण ही परीक्षा १९९६पासून सुरू असून महाराष्ट्रातली किंवा महाराष्ट्राबाहेरील कुठलीही व्यक्ती ह्या परीक्षेस बसू शकते. अभ्यासकाला पूर्व शिक्षणाची व वयाची अट नाही. मराठी व्यक्तीचे लक्ष वाचनाकडे केंद्रित व्हावे ह्यासाठी ही परीक्षा आहे. मराठी वाङ्मय प्रकारांतील विषयांवर अभ्यास पत्रिका, उत्तरपत्रिकांसह अभ्यासार्थींना घरीच सोडवून त्या प्रतिष्ठानकडे पाठवायच्या असतात. ह्या परीक्षेस पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्याला 'इंद्रायणी' पुरस्कार, दुसऱ्या क्रमांकासाठी गोदामाता व तिसऱ्या क्रमांकाला 'कृष्णमाई' पुरस्कार, असे तीन पुरस्कार दिले जातात. वि.वा. शिरवाडकर निबंध स्पर्धेत २९ वयावरील कोणतीही व कुठलीही व्यक्ती सहभागी होऊ शकते. अ) के.ज. म्हात्रे संदर्भ ग्रंथालय व वाचनालय - कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या 'टिळकवाडी' येथील इमारतीत ग्रंथालय असून त्याला शासनाचा 'अ' दर्जा मिळाला अहे. तेथे २३००० च्या वर ग्रंथ तसेच संदर्भ ग्रंथालय असून ग्रंथालयाचे १५००हून अधिक वर्गणीदार आहेत. शासनाचा उत्कृष्ट वाचनालयाचा "डॉ. आंबेडकर पुरस्कार' या ग्रंथालयाला प्राप्त झाला आहे. आणखी एक वाचनालय कुसुमाग्रज स्मारक ह्या वास्तूत आहे. तेथेही १२००० पुस्तके आहेत. ब) ग्रंथ तुमच्या दारी - नाशिक महानगराचा विस्तार वाढल्याने वाचक दूर रहायला गेल्यावर वाचनालयात नियमित येणे शक्य होत नाही. अशावेळी ग्रंथच वाचकांच्या दारी विनामूल्य देण्याचा अभिनव उपक्रम प्रतिष्ठानने सुरू केला असून त्यात उदंड प्रतिसाद लाभला आहे. ग्रंथप्रेमींनी केलेल्या १०० पुस्तकांची पेटी शहरातील विविध ठिकाणच्या संकुलामध्ये/संस्थांमध्ये विनामूल्य उपलब्ध केली जाते. ही पुस्तके वाचून झाल्यावर नवीन ग्रंथपेटी उपलब्ध करून दिली जाते. नाशिकमध्ये अशा ३६ पेट्या वितरीत झाल्या असून, हजारो वाचक त्याचा लाभ घेत आहे. या योजनेद्वारे नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानसुद्धा वाचनसंस्कृतीशी जोडले गेले आहेत. नाशिक येथील औद्योगिक क्षेत्रात विविध कंपन्यांमध्ये ग्रंथ तुमच्या दारी ही योजना कार्यान्वित झाली आहे. ही योजना पुणे शहरातही यशस्वीरित्या सुरू आहे. संगीत विभाग - भारतीय संगीताचा प्रसार व अभिरुची वाढवण्यासाठी स्मारकातील दालनामध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन तसेच कला वादन, शिक्षणाचे वर्ग भरवले जातात. याशिवाय विख्यात व ज्ञानी संगीतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळाही भरवल्या जातात. (श्रीमती देवकी पंडित व कलापिनी कोमकली यांच्या मार्गदर्शनाखालच्या कार्यशाळा गेल्या दोन वर्षात (सन २०१८ व १९) आयोजित केल्या गेल्या व त्यांना संगीतार्थींकडून उदंड प्रतिसाद मिळाला.) दरवर्षी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाच्या राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धांना संपूर्ण राज्यातून प्रचंड प्रतिसाद मिळतो. नाट्य विभाग - नाटक व अभिवाचन यांना चालना व प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम व कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच नाट्य शिक्षण व अभिनय शिक्षणाच्या कार्यशाळा घेतल्या जातात. [[वर्ग:महाराष्ट्रातील प्रतिष्ठाने]] [[वर्ग:मराठी भाषा दिवशी संपादीत लेख]] e4vdhdiw1qhiv6finudgamowuj9l6yr आलोक अग्रवाल 0 220362 2142146 2078678 2022-08-01T05:31:36Z Khirid Harshad 138639 wikitext text/x-wiki [[चित्र:Alok Agarwal Wikipedia Image.jpg|250px|इवलेसे]] '''आलोक अग्रवाल''' (जन्म २५ ऑगस्ट १९६७) हे [[नर्मदा बचाव आंदोलन|नर्मदा बचाव आंदोलनाचे]] कार्यकर्ते व [[आम आदमी पार्टी|आम आदमी पार्टीचे]] [[मध्य प्रदेश|मध्य प्रदेशातले]] प्रभारी आहेत. त्यांनी [[खांडवा]], मध्य प्रदेशमधील लोकसभा २०१४च्या निवडणुकीत निवडणूक लढवली होती. {{विस्तार}} {{आम आदमी पक्ष}} {{DEFAULTSORT:अग्रवाल, आलोक}} [[वर्ग:आम आदमी पार्टीचे नेते]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:इ.स. १९६७ मधील जन्म]] n9rmj0cw04o30cyyrhjjsr4nunbknmh 2142182 2142146 2022-08-01T06:03:13Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने पुनर्निर्देशन ठेउन लेख [[अलोक अग्रवाल]] वरुन [[आलोक अग्रवाल]] ला हलविला wikitext text/x-wiki [[चित्र:Alok Agarwal Wikipedia Image.jpg|250px|इवलेसे]] '''आलोक अग्रवाल''' (जन्म २५ ऑगस्ट १९६७) हे [[नर्मदा बचाव आंदोलन|नर्मदा बचाव आंदोलनाचे]] कार्यकर्ते व [[आम आदमी पार्टी|आम आदमी पार्टीचे]] [[मध्य प्रदेश|मध्य प्रदेशातले]] प्रभारी आहेत. त्यांनी [[खांडवा]], मध्य प्रदेशमधील लोकसभा २०१४च्या निवडणुकीत निवडणूक लढवली होती. {{विस्तार}} {{आम आदमी पक्ष}} {{DEFAULTSORT:अग्रवाल, आलोक}} [[वर्ग:आम आदमी पार्टीचे नेते]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:इ.स. १९६७ मधील जन्म]] n9rmj0cw04o30cyyrhjjsr4nunbknmh 2142233 2142182 2022-08-01T09:01:37Z KiranBOT II 140753 शुद्धलेखन — अंक व शब्दामधील जागा काढली ([[सदस्य:KiranBOT II/typos#अंक व शब्दामधील जागा|अधिक माहिती]]) wikitext text/x-wiki [[चित्र:Alok Agarwal Wikipedia Image.jpg|250px|इवलेसे]] '''आलोक अग्रवाल''' (जन्म २५ ऑगस्ट १९६७) हे [[नर्मदा बचाव आंदोलन|नर्मदा बचाव आंदोलनाचे]] कार्यकर्ते व [[आम आदमी पार्टी|आम आदमी पार्टीचे]] [[मध्य प्रदेश|मध्य प्रदेशातले]] प्रभारी आहेत. त्यांनी [[खांडवा]], मध्य प्रदेशमधील लोकसभा २०१४ च्या निवडणुकीत निवडणूक लढवली होती. {{विस्तार}} {{आम आदमी पक्ष}} {{DEFAULTSORT:अग्रवाल, आलोक}} [[वर्ग:आम आदमी पार्टीचे नेते]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:इ.स. १९६७ मधील जन्म]] 9omzxv9tj2aw3ybri5aue9aohzw2xs3 बीना अग्रवाल 0 223700 2142135 1941413 2022-08-01T05:23:37Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[बीना अगरवाल]] वरुन [[बीना अग्रवाल]] ला हलविला wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''बीना अगरवाल''' ह्या एक [[स्त्रीवाद|स्त्रीवादी]] लेखिका आहेत. त्यांनी ''स्त्रीयांचे जमिनीवरील आणि नैसर्गिक संपत्तीवरील हक्क'' आणि ''स्त्रीयांचे श्रम'' या विषयावर लिखाण केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.binaagarwal.com/cv.htm|title=Bina Agarwal -Curriculum Vitae|website=www.binaagarwal.com|access-date=2018-03-14}}</ref> == संदर्भ == {{DEFAULTSORT:अगरवाल, बीना}} [[वर्ग:स्त्रीवादी अभ्यासक आणि साहित्यिक]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] oocgfx4ge03qqndrkyjamzljhku2iw6 2142178 2142135 2022-08-01T05:55:57Z Khirid Harshad 138639 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} [[चित्र:Bina Agarwal, 2012 (cropped).jpg|इवलेसे|250px]] '''बीना अग्रवाल''' ह्या एक [[स्त्रीवाद|स्त्रीवादी]] लेखिका आहेत. त्यांनी ''स्त्रियांचे जमिनीवरील आणि नैसर्गिक संपत्तीवरील हक्क'' आणि ''स्त्रियांचे श्रम'' या विषयावर लिखाण केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.binaagarwal.com/cv.htm|title=Bina Agarwal -Curriculum Vitae|website=www.binaagarwal.com|access-date=2018-03-14}}</ref> == संदर्भ == {{DEFAULTSORT:अगरवाल, बीना}} [[वर्ग:स्त्रीवादी अभ्यासक आणि साहित्यिक]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] pkue4r1s41fx2w3yplctpm0197rmgs7 रितेश अग्रवाल 0 229904 2142161 2089613 2022-08-01T05:45:46Z Khirid Harshad 138639 wikitext text/x-wiki {{बदल}} {{विकिडेटा माहितीचौकट}} [[चित्र:Ritesh Agrawal OYO.jpg|इवलेसे|250px]] '''रितेश अग्रवाल''' हे ओयो रूम्सचे मालक व संस्थापक आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/1-billionaire-every-10-days-indias-20-count/articleshow/81301074.cms|title=One billionaire every 10 days: India’s 2020 count – Times of India|website=The Times of India|language=en|access-date=2021-03-03}}</ref> ओयो रूम्सचा मुख्य उद्देश कमी किमतीमध्ये देशातील मोठ्या हॉटेल्समध्ये रूम उपलब्ध करून देणे हा आहे. २०१३ मध्ये वयाचा २० व्या वर्षी त्यांनी ओयो रूम्स ॲपची सुरुवात केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.businessinsider.in/thelife/personalities/news/ritesh-agarwal-kishore-biyani-and-acharya-balkrishna-net-worth-went-down-in-year-2020-as-per-hurun-list/slidelist/81293374.cms|title=OYO’s Ritesh Agarwal and Future Group’s Kishore Biyani did not make the cut this year to be among India’s richest billionaires|website=Business Insider|access-date=2021-03-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.timesnownews.com/business-economy/companies/article/oyo-founder-ritesh-agarwal-booked-on-charge-of-fraud-criminal-conspiracy/652766|title=OYO founder Ritesh Agarwal booked on charges of 'fraud, criminal conspiracy'|website=Times Now News|language=en|access-date=2021-03-03}}</ref> == सुरुवातीचे जीवन == रितेश अग्रवाल यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९९३ मध्ये [[ओरिसा]] राज्यातील [[कटक]] या ठिकाणी झाला. तेथेच प्राथमिक शिक्षणा घेतल्यावर ते अधिक शिक्षणासाठी [[राजस्थान]] मधील [[कोटा]] येथे गेले. रितेश यांना नवनवीन ठिकाणी फिरण्याचा छंद होता. त्यामुळे ते खूप ठिकाणी फिरले. जेव्हा ते प्रवासासाठी जात असत तेव्हा त्यांना राहण्यासाठी रूम मिळत नसत, किंवा जास्त पैसे देऊन सुद्धा चांगली रूम मिळत नव्हती. तर कधी कधी कमी पैसे देऊन चांगली रूम मिळत असे. ह्या सगळ्या अनुभवांमधून प्रेरणा घेऊन त्यांनी ठरवले की ऑनलाईन रूम बुक करण्याची एक वेबसाईट सुरू करायची, की ज्यामुळे प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळतील. == ओयो रूम्सची सुरुवात == २०१२ मध्ये त्यांनी आपल्या ओरॅव्हल स्टेज़ (Oravel Stays) नावाच्या कंपनीची सुरुवात केली. काहीच महिन्याने नवीन चालू झालेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्हेंचर नर्सरी या कंपनीकडून त्यांना ३० लाखांचा फंड मिळाला. खूप कमी वेळामध्ये त्यांचा कंपनीला जे यश मिळाले त्यामुळे ते खूप उत्साहित झाले व ते अजून उत्साहाने व बारकाईने काम करू लागले. पण त्यांचा ह्या कंपनीचे मॉडेल अयशस्वी ठरले व त्यांची कंपनी तोट्यात गेली. त्यांनी कंपनीची परिस्थिती सुधरवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती सुधारू शकली नाही व त्यांनी ओरॅव्हल स्टेज़ कंपनी तात्पुरती बंद केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://shorttermrentalz.com/news/oyo-leadership-reshuffle/|title=OYO Hotels & Homes announces leadership team reshuffle|date=2021-02-02|website=Short Term Rentals|language=en-GB|access-date=2021-03-03}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.businesstoday.in/current/corporate/oyo-has-1-billion-to-fund-operations-until-ipo-says-group-ceo-ritesh-agarwal/story/423590.html|title=OYO has $1 billion to fund operations until IPO: CEO Ritesh Agarwal|website=www.businesstoday.in|access-date=2021-03-03}}</ref> == नव्याने सुरुवात == रितेश अग्रवाल यांची कंपनी जरी बंद केली तरी त्यांनी हार मानली नव्हती, त्यांची पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचे ठरवले. त्यांना प्रवास करताना ज्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यावर त्यांनी विचार केला. २०१३ साली त्यांनी नवीन कंपनीची सुरुवात केली. तीचे नाव त्यांनी ओयो रूम्स असे ठेवले. ओयो रूम्सचा अर्थ असा होतो कि, तुमची स्वतःची रूम. ओयो रूम्सचा उद्धेश फक्त लोकांना रूम उपलब्ध करून देणे इतकाच नव्हता, तर लोकांना कमी किमतीमध्ये चांगल्या रूम्स उपलब्ध करून देणे हा होता. त्यांची कंपनी हॉटेल्स मध्ये जाऊन रूमची पडताळणी करते. रूमची पडताळणी करून मग जर ते हॉटेल पसंद पडले तरच ते ओयो शी जोडले जात असे. आता १५००० पेक्षा जास्त हॉटेल्स ओयो रूम्स मध्ये समाविष्ट आहेत. २०१६ मध्ये जपानच्या एका कंपनीने रितेश अग्रवाल यांचा कंपनी मध्ये अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली. २०१६ मधेच एका प्रतिष्ठित मॅगाझीन ने रितेश अग्रवाल यांना भारतीय प्रभावशाली युवकांचा यादीमध्ये पहिल्या ५० लोकांचा यादी मध्ये स्थान दिले होते. == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:रितेश अग्रवाल}} [[वर्ग:भारतीय उद्योगपती]] [[वर्ग:इ.स. १९९३ मधील जन्म]] q3qvihxiq0kcmo1gx243uz1mkaynjcz मयंक अग्रवाल 0 238522 2142137 2031262 2022-08-01T05:24:01Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने पुनर्निर्देशन ठेउन लेख [[मयंक अगरवाल]] वरुन [[मयंक अग्रवाल]] ला हलविला wikitext text/x-wiki {{माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती | नाव = मयंक अगरवाल | image = | देश= भारत | देश_इंग्लिश_नाव =India | पूर्ण नाव = मयंक अनुराग अगरवाल | उपाख्य = मॉंकस | living = true | दिनांकजन्म = १६ | महिनाजन्म = २ | वर्षजन्म = १९९१ | स्थान_जन्म = [[बंगळूर]], [[कर्नाटक]] | देश_जन्म = [[भारत]] | दिनांकमृत्यू = | महिनामृत्यू = | वर्षमृत्यू = | स्थान_मृत्यू = | देश_मृत्यू = | heightft = | heightinch = | heightm = | फलंदाजीची पद्धत = उजखोरा | गोलंदाजीची पद्धत = उजव्या हाताने ऑफब्रेक | विशेषता = [[फलंदाज|सलामी फलंदाज]] | नाते = | oneT२०I = | international = true | कसोटी सामना पदार्पण दिनांक = २६ डिसेंबर | कसोटी सामना पदार्पणवर्ष = २०१८ | कसोटी सामना पदार्पण विरूद्ध = ऑस्ट्रेलिया | कसोटी सामने = २९५ | शेवटचा कसोटी सामना दिनांक = ३ जानेवारी | शेवटचा कसोटी सामना वर्ष = २०१९ | शेवटचा कसोटी सामना विरूद्ध = ऑस्ट्रेलिया | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना पदार्पण दिनांक = | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना पदार्पणवर्ष = | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना पदार्पण विरूद्ध = | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने = | शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना दिनांक = | शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना वर्ष = | शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना विरूद्ध = | एकदिवसीय शर्ट क्र = | T२०Iपदार्पण दिनांक = | T२०Iपदार्पणवर्ष = | T२०Iपदार्पण विरूद्ध = | T२०Icap = | lastT२०Iदिनांक= | lastT२०Iवर्ष = | lastT२०Iagainst = | संघ१ =[[कर्नाटक क्रिकेट संघ|कर्नाटक]] | वर्ष१ = २०१०-सद्य | संघ क्र.१ = | संघ२ = [[रॉयल चॅलेंजर्स बंगळूर]] | वर्ष२ = २०११-२०१३ | संघ क्र.२ = | संघ३ = [[दिल्ली डेअरडेव्हिल्स]] | वर्ष३ = २०१४-२०१६ | संघ क्र.३ = | संघ४ = [[रायझिंग पुणे सुपरजायंट]] | वर्ष४ = २०१७ | संघ क्र.४ = | संघ५ = [[किंग्स XI पंजाब]] | वर्ष५ = २०१८-सद्य | संघ क्र.५ = | columns = १ | column१ = [[कसोटी सामने|कसोटी]] | सामने१ = २ | धावा१ = १९५ | फलंदाजीची सरासरी१ = ६५.०० | शतके/अर्धशतके१ = ०/२ | सर्वोच्च धावसंख्या१ = ७७ | चेंडू१ = - | बळी१ = - | गोलंदाजीची सरासरी१ = - | ५ बळी१ = - | १० बळी१ = - | सर्वोत्तम गोलंदाजी१ = - | झेल/यष्टीचीत१ = ३/- }} '''मयंक अगरवाल''' ([[१६ फेब्रुवारी]], [[इ.स. १९९१|१९९१]]:[[बंगळूर]], [[भारत]] - ) हा {{Cr|IND}}कडून आंतरराष्ट्रीय [[क्रिकेट]] खेळणारा खेळाडू आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध २६ डिसेंबर २०१८ रोजी कसोटी पदार्पण केले. [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] [[वर्ग:भारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू]] kxtceorlxc6rfq3t645ul5cvbuboi65 जॉश बटलर 0 244086 2141999 1823943 2022-07-31T16:10:52Z अभय नातू 206 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले wikitext text/x-wiki {{गल्लत|जोस बटलर}} '''जॉश बटलर''' ([[८ ऑगस्ट]], [[इ.स. १९९६|१९९६]]:[[गर्न्सी]] - हयात) हा {{cr|Guernsey}}च्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.<ref name="Bio">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.espncricinfo.com/ci/content/player/526440.html |title=जॉश बटलर|प्रकाशक=ई.एस.पी.एन क्रिकईन्फो}}</ref> * आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण<small>([[गर्न्सीच्या आंतरराष्ट्रीय २०-२० खेळाडूंची सूची|३]])</small> - {{cr|JER}} [[जर्सी क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा, २०१९|विरुद्ध ३१ मे २०१९ रोजी सेंट पीटर पोर्ट येथे]]. ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:गर्न्सीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू]] c18ega68vvifxsfdgunm7b2mmyaix9i लोकसाहित्य संमेलन 0 245772 2142006 1698284 2022-07-31T16:15:24Z अभय नातू 206 हे सुद्धा पहा wikitext text/x-wiki {{संदर्भहीन लेख}} लोकसाहित्य संमेलन नावाचे एक साहित्य संमेलन [[पुणे|पुण्यात]] १ सप्टेंबर २०१९ रोजी होणार आहे. हे संमेलन लोकसाहित्याच्या ज्येष्ठ संशोधक आणि संकलक, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. [[सरोजिनी बाबर]] यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. [[अरुणा ढेरे]] असतील. ठाण्याचा लोकरंग सांस्कृतिक मंच, [[महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ]] (मुंबई), [[महाराष्ट्र साहित्य परिषद]] (पुणे) आणि बावधन(पुणे)चे राष्ट्रसेवा प्रतिष्ठान या संमेलनाचे प्रायोजक असतील. == हे सुद्धा पहा == * [[साहित्य संमेलने]] [[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]] 4kmajuww2e9bteod4wnz4vdk7w4nn7z स्मिता अग्रवाल 0 246068 2142159 1701854 2022-08-01T05:43:19Z Khirid Harshad 138639 wikitext text/x-wiki '''स्मिता अग्रवाल''' या एक [[भारतीय व्यक्ती|भारतीय]] कवयित्री असून त्या [[प्रयागराज]] येथे स्थायिक आहेत. [[चित्र:Smita Agarwal.JPG|250px|इवलेसे]] {{विस्तार}} {{DEFAULTSORT:अग्रवाल, स्मिता}} [[वर्ग:हिंदी कवी]] [[वर्ग:इ.स. १९५९ मधील जन्म]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] mfsyytijn0ysvd6rx2og5k9xj2qovjy राजेन्द्र अगरवाल 0 246520 2142144 2033498 2022-08-01T05:26:49Z Khirid Harshad 138639 असलेला लेख wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[राजेंद्र अग्रवाल]] bqumlacfucnikqjw9vt5h56vrdvwjzh नीलगर्ता 0 247098 2142086 1713035 2022-08-01T04:50:41Z अभय नातू 206 साचा wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''नीलगर्ता''' तथा '''ब्लूहोल''' हो खोल पाण्याखालील गुहा किंवा विवर होय. {{विस्तार}} [[वर्ग:पाणी]] k9blcg7yrt0pvpfg6hgi8tcjqnxo88h एकनाथ शिंदे 0 248753 2142224 2134336 2022-08-01T07:58:14Z अमर राऊत 140696 अविश्वकोशीय मजकूर वगळला wikitext text/x-wiki {{बदल}}{{विकिकरण}} {{माहितीचौकट मुख्यमंत्री | नाव = एकनाथ संभाजी शिंदे | चित्र = Eknath Sambhaji Shinde.jpg | चित्र आकारमान = | चित्र शीर्षक = एकनाथ शिंदे | क्रम = | पद = [[महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री]] | कार्यकाळ_आरंभ = 30 जून २०२२ | कार्यकाळ_समाप्ती = सद्य | राज्यपाल = [[भगतसिंग कोश्यारी]] | मागील = [[उद्धव ठाकरे]] | पुढील = | पद2 = | कार्यकाळ_आरंभ2 = | कार्यकाळ_समाप्ती2 = | पंतप्रधान2 = | मागील2 = | पुढील2 = | जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1964|02|09}} | राष्ट्रीयत्व =भारतीय | पक्ष =[[शिवसेना]] | पत्नी = लता एकनाथ शिंदे | अपत्ये = [[श्रीकांत एकनाथ शिंदे]] | निवास = [[ठाणे]] | शिक्षण = बीए (मराठी आणि राजकारण, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ) | धर्म =हिंदू }} '''एकनाथ संभाजी शिंदे''' हे [[शिवसेना]] नेते असून महाराष्ट्र राज्याचे २०वे मुख्यमंत्री आहेत. या आधी २०१५ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम या खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. २०१९ च्या सुरुवातीपासून त्यांनी [[आरोग्य]] खात्याची देखील जबाबदारी सांभाळली. [[ठाणे|ठाण्यातील]] कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा (२००९, २०१४ आणि २०१९) आणि तत्पूर्वी पूर्वीच्या एकत्रित [[ठाणे विधानसभा मतदारसंघ|ठाणे विधानसभा मतदारसंघातून]] एकदा (२००४) असे चार वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत. शिवसेनाप्रमुख [[बाळासाहेब ठाकरे]] आणि आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते १९८० च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले. =='''जीवन परिचय'''== एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसननगर क्र. ३ येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. २३ येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण ठाणे येथीलच मंगला हायस्कूल येथे झाले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीने भारावलेल्या पिढीचा तो काळ होता. ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती. समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता. अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून श्री. दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पामतेल उपलब्ध करून देणे, नागरी समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाविरोधात केली जाणारी आंदोलने यातही एकनाथ शिंदे आघाडीवर असायचे. सन १९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना ४० दिवस कारावास झाला होता. =='''शैक्षणिक पात्रता'''== गरीब परिस्थितीशी सामना करत त्यांनी मंगला हायस्कूलमधून ११वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीमुळे त्यांना त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. परंतु, शिकण्याची जिद्द आणि इच्छा मात्र प्रबळ होती. त्यामुळेच आयुष्यात काहीसे स्थैर्य आल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली. सन २०१४ ते २०१९ हा पाच वर्षांचा कालावधी राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी धामधुमीचा ठरला असला तरी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे पुढील अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवले. नुकतीच त्यांनी मराठी आणि राजकारण हे दोन विषय घेऊन तृतीय वर्ष बीएची परीक्षा दिली आणि ७७.२५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. परिस्थितीमुळे तरुणपणी स्वतःला शिक्षण अर्धवट सोडावे लागले तरी त्यांनी मुलगा श्रीकांत याला मात्र जिद्दीने शिकवले आणि डॉक्टर केले. [[श्रीकांत एकनाथ शिंदे]] हे एमएस (ऑर्थो) असून कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. =='''राजकीय प्रवास'''== सन १९९७ साली त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी उमेदवारी मिळाली. त्यात ते विजयी झाले. सन २००१ मध्ये त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदी निवड झाली. सन २००१ ते २००४ अशी सलग तीन वर्षे ते या पदावर कार्यरत होते. मात्र, केवळ स्वतःच्या वॉर्डापुरते अथवा महानगरपालिका हद्दीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्हा त्यांनी पालथा घातला. त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातले कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले. सन २००४ साली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रथम उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर पुढल्याच वर्षी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेतील पहिलेच होते. जनतेच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडत राहिल्यामुळे सन २००९, २०१४ आणि २०१९ अशा सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना सातत्याने चढत्या मताधिक्याने विधानसभेवर पाठवले. दिनांक ३० जून २०२२ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/maharashtra/eknath-shinde-takes-oath-as-the-chief-minister-of-maharashtra-rak94|title=बाळासाहेब, आनंद दिघेंचं स्मरण करुन एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान {{!}} Eknath Shinde|website=eSakal - Marathi Newspaper|language=mr-IN|access-date=2022-06-30}}</ref> =='''महाविकासआघाडी सरकार (२०१९) मधील मंत्रीपदे'''== मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील काही महत्त्वाची खाती एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहेत. नगरविकासमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) =='''विधिमंडळातील कामगिरी'''== सन २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या काळात विधानसभेत विरोधी पक्षाचे आमदार या नात्याने त्यांनी अनेक समस्यांवर, राज्यापुढील महत्त्वाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला. ठाणेकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याची असलेली क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, ठाण्यासाठी मेट्रो, ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नवे विस्तारित ठाणे स्थानक, पाणीटंचाई या ठाण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांबरोबरच सागरी सुरक्षा, पोलीस दलाचे आधुनिकीकरण, वाढती महागाई, राज्याच्या डोक्यावर वाढते कर्ज अशा अनेक विषयांवरील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे गाजली. मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने पोलीस दलाचे आधुनिकीकरण आणि सागरी सुरक्षा बळकट करण्याची घोषणा केली. परंतु, कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रत्यक्षात सागरी सुरक्षा अत्यंत कमकुवत आहे, सरकारच्या घोषणा केवळ कागदावरच आहे, हे एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात अनेकदा आपल्या भाषणांमधून सप्रमाण दाखवून दिले. =='''विरोधी पक्षनेतेपदी निवड'''== सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांची राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. सुमारे महिन्याभराने शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यामुळे एकनाथ शिंदे जेमतेम महिनाभर या पदावर होते. परंतु, एवढ्या अल्पावधीतही त्यांनी जनतेच्या प्रश्नांवरून सरकारला सळो की पळो करून सोडले. त्यावेळी राज्यात काही भागात दुष्काळ, तर काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. एकनाथ शिंदे यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आणि शेतकऱ्यांना धीर देण्याबरोबरच त्यांची झालेली दुरवस्था सरकारच्या नजरेस आणून दिली. परिणामी सरकारला नुकसान भरपाई घोषित करावी लागली. =='''मंत्रीपदावरील कामगिरी'''== *'''सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री:''' सन २०१४ च्या डिसेंबर महिन्यात शिवसेनेने राज्यातील भाजपप्रणीत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) ते पदसिद्ध अध्यक्ष झाले. *'''एमएसआरडीसीचे पुनरुज्जीवन:''' शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग या प्रकल्पासाठी आणि राज्यातील रस्तेविकासाला चालना देण्यासाठी एमएसआरडीसीची निर्मिती करण्यात आली होती. एमएसआरडीसीच्या माध्यमातून पुण्याचा चेहरामोहरा बदलणारा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा देशातला पहिला एक्स्प्रेस वे, मुंबईतील ५५ उड्डाणपुल आणि वांद्रे-वरळी सी लिंक हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकाराला आले. परंतु, १९९९ साली राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आल्यानंतर सत्तेच्या राजकारणात एमएसआरडीसीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी सन २०१४ मध्ये एकनाथ शिंदे यांनी या खात्याचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी एमएसआरडीसी जवळपास मृत्यूशय्येवर होती. तिच्या डोक्यावर सहा हजार कोटींचे कर्ज होते आणि एकही प्रकल्प सुरू नव्हता. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांनी एमएसआरडीसीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू केले. एमएसआरडीसी हे राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन बनेल, असा विश्वास त्यांनी सन २०१४ मध्ये व्यक्त केला होता. अवघ्या पाच वर्षांत त्यांनी हा शब्द खरा करून दाखवला. आज एमएसआरडीसीच्या माध्यमातून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचा क्षमता विस्तार, वाशी येथे ठाणी खाडीवरील तिसरा पुल, वांद्रे-वर्सोवा सी लिंक, शीळ-कल्याण रस्त्याचे सहापदरीकरण आणि कॉंक्रिटीकरण, विदर्भातील २७ रेल्वे उड्डाणपुल, राष्ट्रीय महामार्गाचे एकूण १६२१ किमी लांबीचे रस्ते अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. एमएसआरडीसीने नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्पाची अल्पावधीत केलेली प्रभावी अमलबजावणी बघून विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर या एमएमआरडीएकडे असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची जबाबदारीही आता एमएसआरडीसीकडे सोपवण्यात आली. याखेरीज ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, वर्सोवा-विरार सी लिंक, गायमुख-फाउंटन हॉटेल घोडबंदर उन्नत मार्ग अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. == '''एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सिडको आदी प्राधिकरणांच्या माध्यमातून सुरू असलेले महत्त्वपूर्ण प्रकल्प''' == *'''नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग''' नागपूर ते मुंबई हे १४ तासांचे अंतर अवघ्या सहा ते आठ तासांवर आणणाऱ्या या ७०१ किमीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. तब्बल १० हजार हेक्टर जमिनीच्या अधिग्रहणाचे शिवधनुष्य यशस्वीरित्या उचलून आज या ५५ हजार कोटींच्या प्रकल्पाचे जवळपास २० टक्के काम पूर्ण देखील झाले आहे. पायाभूत सुविधांच्या मोठ्या प्रकल्पांसाठी हल्ली जमीन अधिग्रहण ही मोठी समस्या बनल्यामुळे अनेक प्रकल्प रखडल्याचे दिसून येते. परंतु, समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी एकनाथ शिंदे यांनी स्वतः विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. आजवरचे नुकसान भरपाईचे सर्वोत्तम पॅकेज दिले. शेतकऱ्यांच्या खात्यात आरटीजीएसने पैसे जमा केले आणि मगच खरेदीखतावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. इतकेच नव्हे, तर व्हिटनेस म्हणून स्वतः या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. इतकेच नव्हे, तर व्हिटनेस म्हणून स्वतः या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. नुकसान भरपाईसाठी सरकारी कार्यालयात खेटे मारावे लागत नाहीत, लाच द्यावी लागत नाही, हे पाहून शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण झाला आणि या प्रकल्पासमोरील अडथळे दूर झाले. १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना लाभदायक ठरणारा हा प्रकल्प आणखी १४ जिल्ह्यांनाही अप्रत्यक्षपणे जोडणार आहे. महामार्गालगत २० ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रे विकसित करून शेतीशी निगडित लॉजिस्टिक्स, फूड प्रोसेसिंग, हॉस्पिटॅलिटी आदी उद्योगांना चालना देऊन त्यातून रोजगार निर्मितीवर भर दिला जात आहे. कृषि माल वेळेत मुंबईसारख्या आर्थिक बाजारपेठेत पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याबरोबरच निर्यातीला देखील चालना मिळणार आहे. प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून नागपूर ते शिर्डी हा ५०० किमीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होत आहे. *'''मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग क्षमता विस्तार''' मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे मुंबई ते पुणे हे अंतर अडिच ते तीन तासांवर आले. त्याचबरोबर, पुण्यात शिक्षण आणि सेवा उद्योग विकसित होऊन पुण्याचा कायापालट झाला. मात्र, वाढत्या वर्दळीमुळे, विशेषतः घाट मार्गात वाहतूककोंडीची समस्या वारंवार उद्भवत असून अपघातांचे प्रमाणही मोठे होते. त्यामुळे या महामार्गाच्या क्षमता विस्ताराचे काम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आले. या अंतर्गत खालापूर ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील ६.५ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे ८ पदरीकरण आणि खोपोली एग्झिट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या १३.३ कि. मी.मध्ये दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह एकूण १९.८० कि.मी. लांबीचा ८ पदरी रस्ता करण्यात येत आहे. त्यामुळे खोपोली एग्झिट ते सिंहगड संस्था हे १९ कि.मी.चे अंतर ६ कि.मी.ने कमी होऊन प्रवासी वेळेत २० ते २५ मिनिटांची बचत होईल, घाटातील वाहतूक कोंडी सुटेल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल. संपूर्ण प्रकल्प अंदाजे ६,७०० कोटींचा आहे. प्रकल्पाचे काम दोन पॅकेजमध्ये करण्यात येत असून जम्मू-काश्मीरमध्ये भुयारी मार्गांचे काम करण्याचा अनुभव असलेल्या कंपन्यांना या प्रकल्पाचे काम देण्यात आले आहे. या प्रकल्पात होणारा टनेल हा आशिया खंडातील सर्वाधिक रुंदीचा टनेल आहे. *'''वांद्रे-वर्सोवा सी लिंक''' शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर होत असलेल्या कोस्टल महामार्ग प्रकल्पातील वांद्रे-वर्सोवा सी लिंक हा महत्त्वाचा टप्पा आहे. नऊ किमी लांबीचा हा पुल असून प्रकल्पासाठी वनविभागाची परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कास्टिंग यार्डसाठी जागेचा शोध सुरू असून प्रकल्पाच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली आहे. केबल स्टेड पद्धतीने पुल बांधण्यात येणार असून एकूण ११ हजार कोटींचा हा प्रकल्प एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. *'''ठाणे खाडीवरील वाशी येथे तिसरा पुल''' मुंबई-पुणे महामार्गाला जोडणारा शीव-पनवेल हा वर्दळीचा रस्ता १० पदरी आहे, मात्र या रस्त्याचा महत्त्वाचा भाग असलेला सध्याचा वाशी येथील खाडीपुल केवळ ६ पदरी असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत होती. त्यावर उतारा म्हणून अस्तित्वातील दोन पुलांना समांतर अशा तिसऱ्या खाडी पुलाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. नवा पुल ६ पदरी असून ७७५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, रेल्वे, स्टेट सीआरझेड, वन्यजीव मंडळ यांची परवानगी प्राप्त झाली आहे. कांदळवनाच्या जागेसाठी वनविभागाच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू असून एकूण बांधकाम कालावधी ३ वर्षांचा आहे. *'''ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग''' ठाण्याहून बोरिवलीला घोडबंदर रस्त्यामार्गे जाण्यासाठी किमान एक ते दीड तास लागतो. वाहतूककोंडीमुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय होतो, तसंच पर्यावरणाचंही नुकसान होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी पर्यायी मार्ग म्हणून ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाची संकल्पना मांडली. या ११ किमीच्या रस्त्यामुळे ठाणे ते बोरिवली हे अंतर केवळ १० मिनिटांत पार करता येणार असून घोडबंदर रस्त्यावर होणारी वाहतूककोंडीही कमी होईल. तसेच, इंधन आणि वेळेची बचत, प्रदूषणात घट होणार आहे. या प्रकल्पांतर्गत १० किमीचा बोगदा बनवण्यात येणार असून ठाण्यातील टिकुजिनी वाडी येथून त्याची सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात आला असून एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पाची अमलबजावणी होणार आहे. *'''शीळ-कल्याण रुंदीकरण''' शीळ–कल्याण–भिवंडी हा एमएमआर प्रदेशातील अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून जेएनपीटीहून अहमदाबाद आणि नाशिककडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूकही या रस्त्याने होत असल्यामुळे हा मार्ग सध्याच्या वाहतुकीला अपुरा पडतो. त्यामुळे याचे सहापदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन टप्प्यात हे काम पूर्ण होणार आहे. रस्ता दीर्घकाळ टिकावा यासाठी डांबरीकरणाऐवजी कॉंक्रिटीकरणाच्या माध्यमातून सहापदरीकरण होणार असून मानपाडा, सोनारपाडा व बदलापूर जंक्शन येथे उड्डाणपुल होणार आहेत. याच मार्गावर कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वेवरील पत्री पुलाचे काम पूर्ण करण्यात आले असून या नव्या पुलाला लागून आणखी एक पुल बांधण्यात येणार आहे. *'''ठाणे-घोडबंदर उन्नत रस्ता''' घोडबंदर मार्ग हा मुंबई-अहमदाबाद आणि मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. परंतु, फाउंटन हॉटेल ते गायमुख या टप्प्यात केवळ चौपदरी रस्ता असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीची समस्या आहे. हा परिसर वनविभागाच्या अखत्यारीतील असल्यामुळे रस्ता रुंदीकरणाला असलेली मर्यादा लक्षात घेऊन उन्नत मार्गाचा पर्याय स्वीकारण्यात आला. वनविभागाची जमीन ताब्यात आल्यावर या सुमारे ७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. =='''मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना'''== *रस्त्याच्या कडेला आणि मध्यभागी मेटलबीम क्रॅश बॅरिअर आणि वायर रोप बॅरिअर लावले *संपूर्ण महामार्गावर थर्मोप्लास्टिक पेंट आणि आवश्यक तिथे रंबलर *दोन हजारांहून अधिक ठळकपणे दिसणारे सूचना फलक *डेल्टा फोर्सच्या माध्यमातून गस्त वाढवली *स्पीड लिमिटचे पालन व्हावे, यासाठी सीसीटीव्ही आणि स्पीड गनच्या माध्यमातून उपाययोजना *परिणामी अपघात कमी झाले. २०१६ मध्ये अपघातांमध्ये १५१ बळी गेले होते, २०१८ मध्ये ही संख्या कमी होऊन ११० झाली *हे प्रमाण शून्यावर यावे यासाठी सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या सहकार्याने ‘झिरो फटॅलिटी कॉरिडॉर’ योजनेची अमलबजावणी सुरू *नुकतेच ओझर्डे येथे ट्रॉमा केअर सेंटरची सुरुवात झाली. त्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध *त्याचप्रमाणे, दरडी कोसळू नयेत, यासाठी संरक्षक जाळ्या, रॉकबोल्टिंग आदी उपाययोजना केल्या =='''आरोग्यमंत्री'''== एकनाथ शिंदे यांच्या कामाचा धडाका बघून उद्धव ठाकरे यांनी जानेवारी २०१९ मध्ये त्यांच्याकडे आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. आरोग्यमंत्री म्हणून त्यांना जेमतेम सात ते आठ महिन्यांचा कालावधी मिळाला. परंतु, एवढ्या अल्प कालावधीतही त्यांनी धडाकेबाज निर्णय घेत अनेक प्रलंबित विषय मार्गी लावले आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न केला. * एमबीबीएस डॉक्टर्स आणि विशेषज्ञांची ८९० पदे भरली. * ग्रामीण भाग, दुर्गम भाग आणि आदिवासी भागामध्ये आरोग्य पथकांच्या माध्यमातून कंत्राटी तत्त्वावर सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांना नियमित करण्याची मागणी १० वर्षे प्रलंबित होती. या ७३८ बीएएमएस डॉक्टरांना नियमित करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला. * राष्ट्रीय आरोग्य योजनेअंतर्गत राज्यात सुमारे ३४ हजार कंत्राटी कर्मचारी अत्यंत तुटपुंज्या मानधनावर सेवा देत होते. त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्यामुळे आता प्रत्येकाला किमान १५ हजार ६०० रुपये वेतन लागू झाले. * राज्याच्या कानाकोपऱ्यात सेवा देणाऱ्या आशा सेविकांची वेतनवाढ केली. * ग्रामीण भागात डायलिसिस सुविधा मिळावी, यासाठी १०२ डायलिसिस मशिन्स खरेदी करून उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ही डायलिसिस केंद्रे सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती दिली. * प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला वेग दिला. आतापर्यंत ११०० आरोग्यवर्धिनी केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. आणखी ५२०० उपकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांत रुपांतर करायला केंद्राने मंजुरी दिली आहे. तेथील डॉक्टरांच्या माध्यमातून माता व बालकांचे आरोग्याचे प्रश्न, दात, डोळे, मधुमेह, रक्तदाब आदी आजारांवर तातडीचे प्राथमिक उपचार मिळणार आहेत. * कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी मेळघाट पॅटर्न तयार केला. आरोग्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी स्वतः संपूर्ण आरोग्य यंत्रणा सोबत घेऊन मेळघाटाचा दोन दिवसांचा दौरा केला. आदिवासी विकास आणि महिला व बालविकास विभागाचे अधिकारीही सोबत होते. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन कुपोषणमुक्तीचा आराखडा तयार केला असून अमलबजावणीला सुरुवातही केली आहे. * गोरगरीब रुग्णांना विनामूल्य उपचार मिळावे, यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झाली असून केंद्र सरकारने ६० दवाखान्यांना मंजुरी दिली आहे. * ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या पुनर्विकासाला आरोग्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी गती देऊन या प्रकल्पाला सुरुवात देखील झाली आहे. * तसेच, ठाण्यातील हाजुरी येथे गरिबांसाठी ठाणे महापालिका आणि जितो ही सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त वतीने सुसज्ज महावीर जैन रुग्णालय सुरू केले. येथे कॅथलॅब आणि डायलिसिसची सुविधा देखील सुरू केली. * निती आयोगाने अलिकडेच जाहीर केलेल्या क्रमवारीत हेल्थ इंडेक्समध्ये एकनाथ शिंदे यांच्या योगदानामुळे राज्याचा तिसरा क्रमांक आला आहे. =='''ठाण्याचे पालकमंत्री'''== खेडेगावापासून आजच्या विकसित शहरापर्यंत ठाण्याची वाटचाल झाली आहे. नैसर्गिक पद्धतीने वाढलेलं हे शहर स्वाभाविकपणे नवी मुंबई किंवा चंडिगढ प्रमाणे मुद्दामहून वसवलेल्या विकसित शहरांप्रमाणे नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकासमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी ठाण्याला २१ व्या शतकातील आधुनिक आणि उत्तमरित्या नियोजनबद्ध असे विकसित शहर करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची योजना आखली आहे. *'''क्लस्टर डेव्हलपमेंटला मंजुरी, अमलबजावणी प्रक्रियेला सुरुवात:''' ठाण्यातील धोकादायक बेकायदा इमारतीत जीव मुठीत धरून राहाणाऱ्या लक्षावधी ठाणेकरांचा प्रश्न मोठा होता. दरवर्षी काही इमारती कोसळून निष्पाप लोकांचे बळी जात होते. या इमारतींचा पुनर्विकास हा एकमेव उपाय होता, परंतु अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी सरकारकडे कुठलेही धोरणच नव्हते. अशा परिस्थितीत नगरसेवक असल्यापासून एकनाथ शिंदे यांनी या इमारतीतील रहिवाशांचे सुरक्षित घरांमध्ये पुनर्वसन करण्यासाठी संघर्ष सुरू केला. सन २००४ मध्ये आमदार झाल्यानंतर या संघर्षाला अधिक धार आली. या धोकादायक अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी, त्यांना हक्काचे सुरक्षित घरकुल मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी क्लस्टर योजनेची मागणी लावून धरली. लक्षवेधी, औचित्याचा मुद्दा, प्रश्नोत्तराचा तास, २९३ अन्वये चर्चा अशा विविध संसदीय आयुधांचा वापर करून हा प्रश्न सातत्याने विधिमंडळात मांडला. सभागृहाचे कामकाज रोखले, तत्कालीन मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांना विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घेराव घातला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ३ ऑक्टोबर २०१३ रोजी ठाणे ते मंत्रालय असा भव्य मोर्चा काढला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले. परिणामी, २०१४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, ४ मार्च २०१४ रोजी पृथ्वीराज चव्हाण यांनी क्लस्टर योजनेची घोषणा केली. परंतु, आघाडी सरकारच्या या योजनेत असंख्य त्रुटी होत्या. २०१४ मध्ये पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी नगरविकासचे प्रधान सचिव, गृहनिर्माणचे प्रधान सचिव, ठाणे महापालिका आयुक्त आदींसह वारंवार बैठका घेऊन योजनेतील त्रुटींवर मात केली. इमारती अनधिकृत असल्या तरी या इमारतींमधले लोक मात्र अधिकृत आहेत आणि ते जीव मुठीत धरून राहात आहेत, त्यामुळे त्यांना हक्काचे घरकुल मिळालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेऊन मा. उच्च न्यायालयाकडून या योजनेला हिरवा कंदील मिळवला. ठाण्यात किसन नगर परिसरासाठी योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात होत आहे. वागळे इस्टेट, हाजुरी, लोकमान्य नगर, राबोडी, कळवा, मुंब्रा, दिवा अशा संपूर्ण महापालिका हद्दीत ही योजना राबवली जाणार आहे. अनधिकृत इमारतींमधील पावणेतीन लाख कुटुंब, म्हणजेच किमान ८ ते १० लाख ठाणेकरांना हक्काचे सुरक्षित घर मिळणार आहे. रहिवाशांना मालकी हक्काचे घर मिळण्याबरोबरच जमीन मालकालाही मोबदला मिळणार आहे. क्लस्टर योजनेअंतर्गत ग्रीन झोन्स, सार्वजनिक सुविधा यात वाढ होणार असून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रशस्त रस्ते होणार आहेत. अतिक्रमणे झालेले तलावही मोकळा श्वास घेणार आहेत. योजनेत सहभागी होणाऱ्या अधिकृत इमारतींमधील रहिवाशांनाही २५ टक्के अतिरिक्त जागा या योजनेत मिळणार आहे. संपूर्ण ठाण्यात तब्बल १५०० हेक्टरवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत असून त्यामुळे ठाण्याला नव्याने नियोजनबद्धरित्या विकसित करण्याची अपूर्व संधी ठाणेकरांना मिळणार आहे. *'''ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नव्या रेल्वे स्थानकाला मंजुरी:''' सार्वजनिक हिताच्या प्रकल्पालाही सरकारच्याच दोन विभागांच्या परस्परविरोधी भूमिकांमुळे कसे अडथळे येऊ शकतात, याचे विस्तारित [[ठाणे]] स्थानक प्रकल्प हे उत्तम उदाहरण आहे. गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मनोरुग्णालयाच्या एकूण जागेपैकी काही जागेवर नवे स्थानक व्हावे, ही मागणी १५ वर्षांपासून शिवसेना करत होती. रेल्वेची मंजुरी आणि आरोग्य खात्याकडून जमिनीची उपलब्धता हे दोन मुख्य अडथळे होते. शिवसेनेचे दिवंगत खासदार प्रकाश परांजपे, विद्यमान खासदार [[राजन विचारे]] यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून रेल्वेची मंजुरी मिळवली. आरोग्य विभागाने जमीन द्यावी, यासाठी एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाचा आमदार असताना अनेकदा पत्रव्यवहार केला. विधिमंडळात सातत्याने विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून हा मुद्दा वारंवार उपस्थित केला. परंतु, राज्याचा आरोग्य विभाग जमीन देण्यास तयार नव्हता. ठाणे महापालिकेने जमिनीच्या बदल्यात आरोग्य विभागाला टीडीआर देण्याची तयारी दर्शवली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आरोग्य विभागाचे अधिकारी, विधि विभागाचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी यांच्यासमवेत सातत्याने बैठका घेऊन, सर्व प्रशासकीय अडचणी दूर केल्या आणि हा प्रकल्प मार्गी लावला. या प्रकल्पामुळे अस्तित्वातील ठाणे स्थानक आणि परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी होणार असून वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, वर्तकनगर, घोडबंदर परिसरातील काही लाख प्रवाशांना फायदा होणार आहे. नवीन स्थानकाच्या परिसरात ठाणे मेट्रो, ठाणे अंतर्गत मेट्रो, रेल्वे, टीएमटी यांचा एकत्रित हब निर्माण करण्यात येणार आहे. *'''वडाळा-घाटकोपर-ठाणे मेट्रो:''' मुंबईत पहिल्या मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी ठाण्यात मेट्रो प्रकल्पाची मागणी केली. मात्र, अनेकदा पत्रव्यवहार करून आणि विधिमंडळात सातत्याने मागणी करूनही तत्कालीन आघाडी सरकारने ठाण्याला डावलून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर मेट्रोची घोषणा केली. त्यामुळे राज्य सरकारशी संघर्ष करून वडाळा-घाटकोपर-ठाणे मेट्रो या प्रकल्पाला मंजुरी मिळवली. २०१४ साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला गती दिली. तसेच, कासारवडवलीपर्यंतच होणारा हा मेट्रो मार्ग गायमुखपर्यंत वाढवून गायमुख-मीरा रोड असा स्वतंत्र मेट्रो मार्ग देखील आखला. त्याही मेट्रो मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच, ठाणे मेट्रोला जोडून ठाणे-भिवंडी-कल्याण आणि कल्याण-डोंबिवली-तळोजा अशा आणखी दोन मेट्रो मार्गांना मंजुरी मिळवून त्याही कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे संपूर्ण एमएमआर प्रदेशात मेट्रोचे जाळे विस्तारणार असून मुंबई-ठाणे-कल्याण-डोंबिवली-नवी मुंबई असा वर्तुळाकार मार्ग होणार आहे. *'''ठाणे शहरांतर्गत मेट्रो प्रकल्प:''' राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात एकाही महापालिकेच्या माध्यमातून एखाद्या शहरासाठी आजवर मेट्रो प्रकल्प झालेला नाही. परंतु, एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरांतर्गत मेट्रो प्रकल्पाची आखणी केली. राज्य सरकारची या प्रकल्पाला मंजुरी देखील मिळाली आहे. पहिला टप्पा २९ किमीचा असून त्यात २० उन्नत स्थानके आणि २ भूमिगत स्थानके असतील. नवीन ठाणे स्थानक-वागळे इस्टेट-लोकमान्य नगर-शिवाई नगर-हिरानंदानी मेडोज-मानपाडा-वाघबीळ-ब्रह्मांड-कोलशेत-बाळकूम-राबोडी-ठाणे स्थानक असा वर्तुळाकार मार्ग असून १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असलेला पहिल्या टप्पा जानेवारी २०२५ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. *'''[[कल्याण]]-ठाणे-मुंबई जलवाहतूकः''' केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशात जलवाहतुकीला चालना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ठाणे जिल्ह्याला लाभलेल्या खाडीचा लाभ घेऊन ठाणे, भिवंडी, मुंब्रा, कल्याण, [[डोंबिवली]] अशा विशाल प्रदेशातील रस्त्यांवर येणारा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कल्याण-ठाणे-[[मुंबई]] जलवाहतुकीची मागणी केली. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या प्रकल्पाचा विस्तृत आराखडा केंद्राला सादर केला. पहिल्या टप्प्यात कल्याण-ठाणे-वसई, दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई आणि मुंबईचा समावेश असून पहिल्या टप्प्यासाठी केंद्र सरकारने ६५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. याअंतर्गत प्रवासी वाहतुकीप्रमाणेच मालवाहतूकही होणार आहे. *'''ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालयः''' ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय म्हणजे ठाणे, पालघर आणि नजीकच्या रायगड जिल्ह्यातील लक्षावधी गोरगरीब रुग्णांचा आधार. परंतु, ८० वर्षं जुनी इमारत आणि सुविधांची वानवा, तसेच वाढती लोकसंख्या यामुळे या रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची मागणी बरीच वर्षं होत होती. न्यूरॉलॉजीसारखा विभाग नसल्यामुळे अपघातात डोक्याला मार बसणाऱ्या रुग्णांना मुंबईला पाठवावे लागत होते. त्यांना तातडीने उपचार न मिळाल्यामुळे बळी जाण्याचे प्रमाण मोठे होते. शिवाय, डायलिसिस, रेडिओलॉजीसारख्या सुविधांचीही कमतरता होती. एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर सुपर स्पेशालिटी प्रकल्पाला मंजुरी मिळवली. जानेवारी २०१९ मध्ये आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर या कामाला त्यांनी अधिक वेग दिला आणि आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. मूळ ३३६ खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या जागी ५७४ खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय होणार असून यात १४० खाटा हृदयरोग, मेंदुविकार, कर्करोग, मूत्ररोग आदींवरील उपचारांसाठी असतील. न्यूरॉलॉजी विभागामुळे अपघातात डोक्याला मार बसलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. हृदयविकार व कर्करोगावरील उपचारांची सोयही येथे होणार असून नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, बहुउद्देशीय प्रशस्त सभागृह व कर्मचारी निवासस्थाने यांचाही समावेश या प्रकल्पात आहे. *'''ठाणे स्थानक पूर्व येथे सॅटिस प्रकल्प:''' ठाणे पूर्व येथे कोपरी परिसराची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत वाढली असून त्यामुळे वाहतुकीची वर्दळ वाढून स्थानक परिसरात वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे ठाणे पश्चिमेच्या धर्तीवर पूर्वेलाही स्थानक परिसर सुधारणा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. रेल्वेने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केंद्राकडून २५० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. प्रकल्पांतर्गत ठाणे स्थानक पूर्वेला एलिव्हेटेड डेक होणार असून खासगी वाहने आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे विलगीकरण होईल. रेल्वे स्थानक ते पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंत उड्डाणपुल होणार आहे. *'''कोपरी पुलाचे रुंदीकरण:''' पूर्व द्रुतगती महामार्गावर टोलनाका ओलांडल्यानंतर कोपरी येथील अरुंद रेल्वे उड्डाणपुलामुळे काही वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. महामार्ग आठ पदरी असून कोपरी पुल मात्र अवघ्या चार पुलांचा असल्यामुळे या पुलाच्या रुंदीकरणासाठी एकनाथ शिंदे स्थानिक आमदार या नात्याने प्रयत्नशील होते. पालकमंत्री या नात्याने त्यांनी हा प्रकल्प मार्गी लावला. आता एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन लेनच्या दोन नव्या मार्गिका वाहतुकीसाठी सुरू देखील झाल्या आहेत. आता जुना पुल तोडून त्या जागी नवा पुल बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. * '''आनंदनगर ते साकेत-बाळकुम एलिव्हेटेड रस्ता''' ठाणे शहरातून मुंबई, पुणे, नाशिक, अहमदाबाद, जेएनपीटी या दिशांना जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे ठाण्यातील प्रमुख रस्ते, विशेषतः पूर्व द्रुतगती महामार्गावर अनाव्याश्यक वाहतूककोंडी होते. यावर उपाय म्हणून एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाण्याचे प्रवेशद्वार असलेला आनंदनगर नाका ते साकेत-बाळकुम असा एलिव्हेटेड, म्हणजे उन्नत मार्गाचा प्रकल्प हाती घेतला. एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पाची आखणी करण्यात आली असून संविस्त्र प्रकल्प अहवाल बनवण्याचे काम सध्या सुरू आहे. * '''बाळकुम ते गायमुख सागरी मार्ग''' ठाणे शहराबाहेर जाणारी वाहतूक प्रामुख्याने घोडबंदर मार्गाचा वापर करत असल्यामुळे या मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून बाळकुम ते गायमुख या सागरी मार्गाची आखणी करण्यात आहे असून एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. हा सागरी मार्ग आनंदनगर ते साकेत-बाळकुम या एलिव्हेटेड रोडला जोडण्यात येणार आहे. * '''फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार''' मुंबई ते ठाणे हा प्रवास वेगवान व्हावा, यासाठी बांधण्यात आलेला इस्टर्न फ्री वे सध्या घाटकोपर-मानखुर्दजवळील शिवाजीनगर येथे समाप्त होतो. तिथून पुढे ठाण्यापर्यंत वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून एकनाथ शिंदे यांनी या फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून आनंदनगर ते साकेत-बाळकुम या एलिव्हेटेड रस्त्याला तो जोडण्यात येणार आहे. हाच मार्ग पुढे कोस्टल रोडलाही जोडण्यात येणार असल्यामुळे मुंबईहून निघालेल्या माणसाला थेट गायमुखपर्यंत विनासिग्नल वेगाने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. * '''कोपरी ते पटणी खाडी पुल''' ठाण्याहून नवी मुंबईला जाणाऱ्यांना सध्या संपूर्ण ठाणे शहरातून कळवा-विटावा असा वळसा घालून जावे लागते. त्यामुळे ठाण्यातल्या अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यामुळे ठाणे पूर्व येथील कोपरी ते ऐरोली येथील पटणी असा खाडी पुल बांधण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला असून एमएमआरडीएच्या माध्यमातून याची अंमलबजावणी होणार आहे. * '''बाळकुम ते आत्माराम पाटील चौक बाह्यवळण रस्ता''' कळवा-खारेगाव-पारसिक भागात होणाऱ्या वाहतूककोंडीवर तोडगा म्हणून बाळकुम ते पारसिक-रेतीबंदर येथी आत्माराम पाटील चौक असा बाह्यवळण रस्ता बांधण्यात येणार आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यास एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. *'''ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र धरण:''' ठाणे शहर व जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पुढील ५० वर्षांच्या पाण्याची गरज भागावी, यासाठी स्वतंत्र धरण असलं पाहिजे, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने शाई आणि काळू या धरणांची कामे सुरू केली होती, परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आणि पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवून कामे सुरू केल्यामुळे ती बंदही पडली. एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री झाल्यावर या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन केले. एमएमआरडीएकडून या प्रकल्पासाठी निधी मिळवला आणि १० वर्षांपासून रखडलेल्या काळू प्रकल्पाला गती दिली. २५०० एकर वनजमीन ताब्यात घेण्यासाठी एमएमआरडीए वन विभागाला २५९ कोटी देणार असून वन खात्याकडून जमीन ताब्यात आल्यावर कामाला सुरुवात होणार आहे. *'''बारवी धरणात अतिरिक्त पाणीसाठा:''' [[बारवी धरण]]च्या पाण्यावर ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, मीरा-भाइंदर या शहरांतील लक्षावधी लोकसंख्या अवलंबून आहे. अतिरिक्त पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी धरणाची उंची वाढवण्यात आली, परंतु प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा पूर्वीच्या सरकारने निकाली न काढल्यामुळे अतिरिक्त पाणीसाठा करता येत नव्हता. पूर्वीचा अनुभव चांगला नसल्यामुळे प्रकल्पग्रस्तांची समजूत काढून त्यांचा विश्वास संपादन करणे हे आव्हानात्मक काम होते. परंतु, पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बारवीच्या पाण्याचा लाभ होणाऱ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरीत सामावून घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. राज्य सरकारकडून या निर्णयाला मंजुरी मिळवली. एमआयडीसीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन केले. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यातील शहरी भागाला वाढीव पाणीपुरवठा होणार असून पाणीकपातीला आळा बसेल. == '''संदर्भ''' : == {{DEFAULTSORT:शिंदे, एकनाथ}} [[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या ११ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:शिवसेनेतील राजकारणी]] [[वर्ग:इ.स. १९६४ मधील जन्म]] [[वर्ग:महाराष्ट्रातील आमदार]] [[वर्ग:कोपरी-पाचपाखडीचे आमदार]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] 2jb94s3wtpbyngqeqtd47lqidna8p9t 2142225 2142224 2022-08-01T08:01:27Z अमर राऊत 140696 अविश्वकोशीय मजकूर वगळला wikitext text/x-wiki {{बदल}}{{विकिकरण}} {{माहितीचौकट मुख्यमंत्री | नाव = एकनाथ संभाजी शिंदे | चित्र = Eknath Sambhaji Shinde.jpg | चित्र आकारमान = | चित्र शीर्षक = एकनाथ शिंदे | क्रम = | पद = [[महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री]] | कार्यकाळ_आरंभ = 30 जून २०२२ | कार्यकाळ_समाप्ती = सद्य | राज्यपाल = [[भगतसिंग कोश्यारी]] | मागील = [[उद्धव ठाकरे]] | पुढील = | पद2 = | कार्यकाळ_आरंभ2 = | कार्यकाळ_समाप्ती2 = | पंतप्रधान2 = | मागील2 = | पुढील2 = | जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1964|02|09}} | राष्ट्रीयत्व =भारतीय | पक्ष =[[शिवसेना]] | पत्नी = लता एकनाथ शिंदे | अपत्ये = [[श्रीकांत एकनाथ शिंदे]] | निवास = [[ठाणे]] | शिक्षण = बीए (मराठी आणि राजकारण, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ) | धर्म =हिंदू }} '''एकनाथ संभाजी शिंदे''' हे [[शिवसेना]] नेते असून महाराष्ट्र राज्याचे २०वे मुख्यमंत्री आहेत. या आधी २०१५ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम या खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. २०१९ च्या सुरुवातीपासून त्यांनी [[आरोग्य]] खात्याची देखील जबाबदारी सांभाळली. [[ठाणे|ठाण्यातील]] कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा (२००९, २०१४ आणि २०१९) आणि तत्पूर्वी पूर्वीच्या एकत्रित [[ठाणे विधानसभा मतदारसंघ|ठाणे विधानसभा मतदारसंघातून]] एकदा (२००४) असे चार वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत. शिवसेनाप्रमुख [[बाळासाहेब ठाकरे]] आणि आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते १९८० च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले. =='''जीवन परिचय'''== एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसननगर क्र. ३ येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. २३ येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण ठाणे येथीलच मंगला हायस्कूल येथे झाले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीने भारावलेल्या पिढीचा तो काळ होता. ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती. समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता. अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून श्री. दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पामतेल उपलब्ध करून देणे, नागरी समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाविरोधात केली जाणारी आंदोलने यातही एकनाथ शिंदे आघाडीवर असायचे. सन १९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना ४० दिवस कारावास झाला होता. =='''शैक्षणिक पात्रता'''== गरीब परिस्थितीशी सामना करत त्यांनी मंगला हायस्कूलमधून ११वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीमुळे त्यांना त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. परंतु, शिकण्याची जिद्द आणि इच्छा मात्र प्रबळ होती. त्यामुळेच आयुष्यात काहीसे स्थैर्य आल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली. सन २०१४ ते २०१९ हा पाच वर्षांचा कालावधी राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी धामधुमीचा ठरला असला तरी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे पुढील अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवले. नुकतीच त्यांनी मराठी आणि राजकारण हे दोन विषय घेऊन तृतीय वर्ष बीएची परीक्षा दिली आणि ७७.२५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. परिस्थितीमुळे तरुणपणी स्वतःला शिक्षण अर्धवट सोडावे लागले तरी त्यांनी मुलगा श्रीकांत याला मात्र जिद्दीने शिकवले आणि डॉक्टर केले. [[श्रीकांत एकनाथ शिंदे]] हे एमएस (ऑर्थो) असून कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. =='''राजकीय प्रवास'''== सन १९९७ साली त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी उमेदवारी मिळाली. त्यात ते विजयी झाले. सन २००१ मध्ये त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदी निवड झाली. सन २००१ ते २००४ अशी सलग तीन वर्षे ते या पदावर कार्यरत होते. मात्र, केवळ स्वतःच्या वॉर्डापुरते अथवा महानगरपालिका हद्दीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्हा त्यांनी पालथा घातला. त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातले कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले. सन २००४ साली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रथम उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर पुढल्याच वर्षी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेतील पहिलेच होते. जनतेच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडत राहिल्यामुळे सन २००९, २०१४ आणि २०१९ अशा सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना सातत्याने चढत्या मताधिक्याने विधानसभेवर पाठवले. दिनांक ३० जून २०२२ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/maharashtra/eknath-shinde-takes-oath-as-the-chief-minister-of-maharashtra-rak94|title=बाळासाहेब, आनंद दिघेंचं स्मरण करुन एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान {{!}} Eknath Shinde|website=eSakal - Marathi Newspaper|language=mr-IN|access-date=2022-06-30}}</ref> =='''महाविकासआघाडी सरकार (२०१९) मधील मंत्रीपदे'''== मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील काही महत्त्वाची खाती एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहेत. नगरविकासमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) =='''विधिमंडळातील कामगिरी'''== सन २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या काळात विधानसभेत विरोधी पक्षाचे आमदार या नात्याने त्यांनी अनेक समस्यांवर, राज्यापुढील महत्त्वाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला. ठाण्यातील महत्त्वाची क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, ठाण्यासाठी मेट्रो, ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नवे विस्तारित ठाणे स्थानक, पाणीटंचाई या ठाण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांबरोबरच सागरी सुरक्षा, पोलीस दलाचे आधुनिकीकरण, वाढती महागाई, राज्याच्या डोक्यावर वाढते कर्ज अशा अनेक विषयांवरील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे गाजली. मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने पोलीस दलाचे आधुनिकीकरण आणि सागरी सुरक्षा बळकट करण्याची घोषणा केली. परंतु, कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रत्यक्षात सागरी सुरक्षा अत्यंत कमकुवत आहे, सरकारच्या घोषणा केवळ कागदावरच आहे, अशी एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात अनेकदा आपल्या भाषणांमधून टीका केली.{{संदर्भ हवा}} =='''विरोधी पक्षनेतेपदी निवड'''== सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांची राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. सुमारे महिन्याभराने शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यामुळे एकनाथ शिंदे जेमतेम महिनाभर या पदावर होते. परंतु, एवढ्या अल्पावधीतही त्यांनी जनतेच्या प्रश्नांवरून सरकारला सळो की पळो करून सोडले. त्यावेळी राज्यात काही भागात दुष्काळ, तर काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. एकनाथ शिंदे यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आणि शेतकऱ्यांना धीर देण्याबरोबरच त्यांची झालेली दुरवस्था सरकारच्या नजरेस आणून दिली. परिणामी सरकारला नुकसान भरपाई घोषित करावी लागली. =='''मंत्रीपदावरील कामगिरी'''== *'''सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री:''' सन २०१४ च्या डिसेंबर महिन्यात शिवसेनेने राज्यातील भाजपप्रणीत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) ते पदसिद्ध अध्यक्ष झाले. *'''एमएसआरडीसीचे पुनरुज्जीवन:''' शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग या प्रकल्पासाठी आणि राज्यातील रस्तेविकासाला चालना देण्यासाठी एमएसआरडीसीची निर्मिती करण्यात आली होती. एमएसआरडीसीच्या माध्यमातून पुण्याचा चेहरामोहरा बदलणारा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा देशातला पहिला एक्स्प्रेस वे, मुंबईतील ५५ उड्डाणपुल आणि वांद्रे-वरळी सी लिंक हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकाराला आले. परंतु, १९९९ साली राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आल्यानंतर सत्तेच्या राजकारणात एमएसआरडीसीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी सन २०१४ मध्ये एकनाथ शिंदे यांनी या खात्याचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी एमएसआरडीसी जवळपास मृत्यूशय्येवर होती. तिच्या डोक्यावर सहा हजार कोटींचे कर्ज होते आणि एकही प्रकल्प सुरू नव्हता. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांनी एमएसआरडीसीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू केले. एमएसआरडीसी हे राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन बनेल, असा विश्वास त्यांनी सन २०१४ मध्ये व्यक्त केला होता. अवघ्या पाच वर्षांत त्यांनी हा शब्द खरा करून दाखवला. आज एमएसआरडीसीच्या माध्यमातून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचा क्षमता विस्तार, वाशी येथे ठाणी खाडीवरील तिसरा पुल, वांद्रे-वर्सोवा सी लिंक, शीळ-कल्याण रस्त्याचे सहापदरीकरण आणि कॉंक्रिटीकरण, विदर्भातील २७ रेल्वे उड्डाणपुल, राष्ट्रीय महामार्गाचे एकूण १६२१ किमी लांबीचे रस्ते अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. एमएसआरडीसीने नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्पाची अल्पावधीत केलेली प्रभावी अमलबजावणी बघून विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर या एमएमआरडीएकडे असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची जबाबदारीही आता एमएसआरडीसीकडे सोपवण्यात आली. याखेरीज ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, वर्सोवा-विरार सी लिंक, गायमुख-फाउंटन हॉटेल घोडबंदर उन्नत मार्ग अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. == '''एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सिडको आदी प्राधिकरणांच्या माध्यमातून सुरू असलेले महत्त्वपूर्ण प्रकल्प''' == *'''नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग''' नागपूर ते मुंबई हे १४ तासांचे अंतर अवघ्या सहा ते आठ तासांवर आणणाऱ्या या ७०१ किमीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. तब्बल १० हजार हेक्टर जमिनीच्या अधिग्रहणाचे शिवधनुष्य यशस्वीरित्या उचलून आज या ५५ हजार कोटींच्या प्रकल्पाचे जवळपास २० टक्के काम पूर्ण देखील झाले आहे. पायाभूत सुविधांच्या मोठ्या प्रकल्पांसाठी हल्ली जमीन अधिग्रहण ही मोठी समस्या बनल्यामुळे अनेक प्रकल्प रखडल्याचे दिसून येते. परंतु, समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी एकनाथ शिंदे यांनी स्वतः विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. आजवरचे नुकसान भरपाईचे सर्वोत्तम पॅकेज दिले. शेतकऱ्यांच्या खात्यात आरटीजीएसने पैसे जमा केले आणि मगच खरेदीखतावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. इतकेच नव्हे, तर व्हिटनेस म्हणून स्वतः या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. इतकेच नव्हे, तर व्हिटनेस म्हणून स्वतः या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. नुकसान भरपाईसाठी सरकारी कार्यालयात खेटे मारावे लागत नाहीत, लाच द्यावी लागत नाही, हे पाहून शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण झाला आणि या प्रकल्पासमोरील अडथळे दूर झाले. १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना लाभदायक ठरणारा हा प्रकल्प आणखी १४ जिल्ह्यांनाही अप्रत्यक्षपणे जोडणार आहे. महामार्गालगत २० ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रे विकसित करून शेतीशी निगडित लॉजिस्टिक्स, फूड प्रोसेसिंग, हॉस्पिटॅलिटी आदी उद्योगांना चालना देऊन त्यातून रोजगार निर्मितीवर भर दिला जात आहे. कृषि माल वेळेत मुंबईसारख्या आर्थिक बाजारपेठेत पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याबरोबरच निर्यातीला देखील चालना मिळणार आहे. प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून नागपूर ते शिर्डी हा ५०० किमीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होत आहे. *'''मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग क्षमता विस्तार''' मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे मुंबई ते पुणे हे अंतर अडिच ते तीन तासांवर आले. त्याचबरोबर, पुण्यात शिक्षण आणि सेवा उद्योग विकसित होऊन पुण्याचा कायापालट झाला. मात्र, वाढत्या वर्दळीमुळे, विशेषतः घाट मार्गात वाहतूककोंडीची समस्या वारंवार उद्भवत असून अपघातांचे प्रमाणही मोठे होते. त्यामुळे या महामार्गाच्या क्षमता विस्ताराचे काम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आले. या अंतर्गत खालापूर ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील ६.५ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे ८ पदरीकरण आणि खोपोली एग्झिट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या १३.३ कि. मी.मध्ये दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह एकूण १९.८० कि.मी. लांबीचा ८ पदरी रस्ता करण्यात येत आहे. त्यामुळे खोपोली एग्झिट ते सिंहगड संस्था हे १९ कि.मी.चे अंतर ६ कि.मी.ने कमी होऊन प्रवासी वेळेत २० ते २५ मिनिटांची बचत होईल, घाटातील वाहतूक कोंडी सुटेल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल. संपूर्ण प्रकल्प अंदाजे ६,७०० कोटींचा आहे. प्रकल्पाचे काम दोन पॅकेजमध्ये करण्यात येत असून जम्मू-काश्मीरमध्ये भुयारी मार्गांचे काम करण्याचा अनुभव असलेल्या कंपन्यांना या प्रकल्पाचे काम देण्यात आले आहे. या प्रकल्पात होणारा टनेल हा आशिया खंडातील सर्वाधिक रुंदीचा टनेल आहे. *'''वांद्रे-वर्सोवा सी लिंक''' शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर होत असलेल्या कोस्टल महामार्ग प्रकल्पातील वांद्रे-वर्सोवा सी लिंक हा महत्त्वाचा टप्पा आहे. नऊ किमी लांबीचा हा पुल असून प्रकल्पासाठी वनविभागाची परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कास्टिंग यार्डसाठी जागेचा शोध सुरू असून प्रकल्पाच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली आहे. केबल स्टेड पद्धतीने पुल बांधण्यात येणार असून एकूण ११ हजार कोटींचा हा प्रकल्प एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. *'''ठाणे खाडीवरील वाशी येथे तिसरा पुल''' मुंबई-पुणे महामार्गाला जोडणारा शीव-पनवेल हा वर्दळीचा रस्ता १० पदरी आहे, मात्र या रस्त्याचा महत्त्वाचा भाग असलेला सध्याचा वाशी येथील खाडीपुल केवळ ६ पदरी असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत होती. त्यावर उतारा म्हणून अस्तित्वातील दोन पुलांना समांतर अशा तिसऱ्या खाडी पुलाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. नवा पुल ६ पदरी असून ७७५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, रेल्वे, स्टेट सीआरझेड, वन्यजीव मंडळ यांची परवानगी प्राप्त झाली आहे. कांदळवनाच्या जागेसाठी वनविभागाच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू असून एकूण बांधकाम कालावधी ३ वर्षांचा आहे. *'''ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग''' ठाण्याहून बोरिवलीला घोडबंदर रस्त्यामार्गे जाण्यासाठी किमान एक ते दीड तास लागतो. वाहतूककोंडीमुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय होतो, तसंच पर्यावरणाचंही नुकसान होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी पर्यायी मार्ग म्हणून ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाची संकल्पना मांडली. या ११ किमीच्या रस्त्यामुळे ठाणे ते बोरिवली हे अंतर केवळ १० मिनिटांत पार करता येणार असून घोडबंदर रस्त्यावर होणारी वाहतूककोंडीही कमी होईल. तसेच, इंधन आणि वेळेची बचत, प्रदूषणात घट होणार आहे. या प्रकल्पांतर्गत १० किमीचा बोगदा बनवण्यात येणार असून ठाण्यातील टिकुजिनी वाडी येथून त्याची सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात आला असून एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पाची अमलबजावणी होणार आहे. *'''शीळ-कल्याण रुंदीकरण''' शीळ–कल्याण–भिवंडी हा एमएमआर प्रदेशातील अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून जेएनपीटीहून अहमदाबाद आणि नाशिककडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूकही या रस्त्याने होत असल्यामुळे हा मार्ग सध्याच्या वाहतुकीला अपुरा पडतो. त्यामुळे याचे सहापदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन टप्प्यात हे काम पूर्ण होणार आहे. रस्ता दीर्घकाळ टिकावा यासाठी डांबरीकरणाऐवजी कॉंक्रिटीकरणाच्या माध्यमातून सहापदरीकरण होणार असून मानपाडा, सोनारपाडा व बदलापूर जंक्शन येथे उड्डाणपुल होणार आहेत. याच मार्गावर कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वेवरील पत्री पुलाचे काम पूर्ण करण्यात आले असून या नव्या पुलाला लागून आणखी एक पुल बांधण्यात येणार आहे. *'''ठाणे-घोडबंदर उन्नत रस्ता''' घोडबंदर मार्ग हा मुंबई-अहमदाबाद आणि मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. परंतु, फाउंटन हॉटेल ते गायमुख या टप्प्यात केवळ चौपदरी रस्ता असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीची समस्या आहे. हा परिसर वनविभागाच्या अखत्यारीतील असल्यामुळे रस्ता रुंदीकरणाला असलेली मर्यादा लक्षात घेऊन उन्नत मार्गाचा पर्याय स्वीकारण्यात आला. वनविभागाची जमीन ताब्यात आल्यावर या सुमारे ७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. =='''मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना'''== *रस्त्याच्या कडेला आणि मध्यभागी मेटलबीम क्रॅश बॅरिअर आणि वायर रोप बॅरिअर लावले *संपूर्ण महामार्गावर थर्मोप्लास्टिक पेंट आणि आवश्यक तिथे रंबलर *दोन हजारांहून अधिक ठळकपणे दिसणारे सूचना फलक *डेल्टा फोर्सच्या माध्यमातून गस्त वाढवली *स्पीड लिमिटचे पालन व्हावे, यासाठी सीसीटीव्ही आणि स्पीड गनच्या माध्यमातून उपाययोजना *परिणामी अपघात कमी झाले. २०१६ मध्ये अपघातांमध्ये १५१ बळी गेले होते, २०१८ मध्ये ही संख्या कमी होऊन ११० झाली *हे प्रमाण शून्यावर यावे यासाठी सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या सहकार्याने ‘झिरो फटॅलिटी कॉरिडॉर’ योजनेची अमलबजावणी सुरू *नुकतेच ओझर्डे येथे ट्रॉमा केअर सेंटरची सुरुवात झाली. त्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध *त्याचप्रमाणे, दरडी कोसळू नयेत, यासाठी संरक्षक जाळ्या, रॉकबोल्टिंग आदी उपाययोजना केल्या =='''आरोग्यमंत्री'''== एकनाथ शिंदे यांच्या कामाचा धडाका बघून उद्धव ठाकरे यांनी जानेवारी २०१९ मध्ये त्यांच्याकडे आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. आरोग्यमंत्री म्हणून त्यांना जेमतेम सात ते आठ महिन्यांचा कालावधी मिळाला. परंतु, एवढ्या अल्प कालावधीतही त्यांनी धडाकेबाज निर्णय घेत अनेक प्रलंबित विषय मार्गी लावले आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न केला. * एमबीबीएस डॉक्टर्स आणि विशेषज्ञांची ८९० पदे भरली. * ग्रामीण भाग, दुर्गम भाग आणि आदिवासी भागामध्ये आरोग्य पथकांच्या माध्यमातून कंत्राटी तत्त्वावर सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांना नियमित करण्याची मागणी १० वर्षे प्रलंबित होती. या ७३८ बीएएमएस डॉक्टरांना नियमित करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला. * राष्ट्रीय आरोग्य योजनेअंतर्गत राज्यात सुमारे ३४ हजार कंत्राटी कर्मचारी अत्यंत तुटपुंज्या मानधनावर सेवा देत होते. त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्यामुळे आता प्रत्येकाला किमान १५ हजार ६०० रुपये वेतन लागू झाले. * राज्याच्या कानाकोपऱ्यात सेवा देणाऱ्या आशा सेविकांची वेतनवाढ केली. * ग्रामीण भागात डायलिसिस सुविधा मिळावी, यासाठी १०२ डायलिसिस मशिन्स खरेदी करून उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ही डायलिसिस केंद्रे सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती दिली. * प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला वेग दिला. आतापर्यंत ११०० आरोग्यवर्धिनी केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. आणखी ५२०० उपकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांत रुपांतर करायला केंद्राने मंजुरी दिली आहे. तेथील डॉक्टरांच्या माध्यमातून माता व बालकांचे आरोग्याचे प्रश्न, दात, डोळे, मधुमेह, रक्तदाब आदी आजारांवर तातडीचे प्राथमिक उपचार मिळणार आहेत. * कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी मेळघाट पॅटर्न तयार केला. आरोग्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी स्वतः संपूर्ण आरोग्य यंत्रणा सोबत घेऊन मेळघाटाचा दोन दिवसांचा दौरा केला. आदिवासी विकास आणि महिला व बालविकास विभागाचे अधिकारीही सोबत होते. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन कुपोषणमुक्तीचा आराखडा तयार केला असून अमलबजावणीला सुरुवातही केली आहे. * गोरगरीब रुग्णांना विनामूल्य उपचार मिळावे, यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झाली असून केंद्र सरकारने ६० दवाखान्यांना मंजुरी दिली आहे. * ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या पुनर्विकासाला आरोग्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी गती देऊन या प्रकल्पाला सुरुवात देखील झाली आहे. * तसेच, ठाण्यातील हाजुरी येथे गरिबांसाठी ठाणे महापालिका आणि जितो ही सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त वतीने सुसज्ज महावीर जैन रुग्णालय सुरू केले. येथे कॅथलॅब आणि डायलिसिसची सुविधा देखील सुरू केली. * निती आयोगाने अलिकडेच जाहीर केलेल्या क्रमवारीत हेल्थ इंडेक्समध्ये एकनाथ शिंदे यांच्या योगदानामुळे राज्याचा तिसरा क्रमांक आला आहे. =='''ठाण्याचे पालकमंत्री'''== खेडेगावापासून आजच्या विकसित शहरापर्यंत ठाण्याची वाटचाल झाली आहे. नैसर्गिक पद्धतीने वाढलेलं हे शहर स्वाभाविकपणे नवी मुंबई किंवा चंडिगढ प्रमाणे मुद्दामहून वसवलेल्या विकसित शहरांप्रमाणे नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकासमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी ठाण्याला २१ व्या शतकातील आधुनिक आणि उत्तमरित्या नियोजनबद्ध असे विकसित शहर करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची योजना आखली आहे. *'''क्लस्टर डेव्हलपमेंटला मंजुरी, अमलबजावणी प्रक्रियेला सुरुवात:''' ठाण्यातील धोकादायक बेकायदा इमारतीत जीव मुठीत धरून राहाणाऱ्या लक्षावधी ठाणेकरांचा प्रश्न मोठा होता. दरवर्षी काही इमारती कोसळून निष्पाप लोकांचे बळी जात होते. या इमारतींचा पुनर्विकास हा एकमेव उपाय होता, परंतु अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी सरकारकडे कुठलेही धोरणच नव्हते. अशा परिस्थितीत नगरसेवक असल्यापासून एकनाथ शिंदे यांनी या इमारतीतील रहिवाशांचे सुरक्षित घरांमध्ये पुनर्वसन करण्यासाठी संघर्ष सुरू केला. सन २००४ मध्ये आमदार झाल्यानंतर या संघर्षाला अधिक धार आली. या धोकादायक अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी, त्यांना हक्काचे सुरक्षित घरकुल मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी क्लस्टर योजनेची मागणी लावून धरली. लक्षवेधी, औचित्याचा मुद्दा, प्रश्नोत्तराचा तास, २९३ अन्वये चर्चा अशा विविध संसदीय आयुधांचा वापर करून हा प्रश्न सातत्याने विधिमंडळात मांडला. सभागृहाचे कामकाज रोखले, तत्कालीन मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांना विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घेराव घातला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ३ ऑक्टोबर २०१३ रोजी ठाणे ते मंत्रालय असा भव्य मोर्चा काढला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले. परिणामी, २०१४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, ४ मार्च २०१४ रोजी पृथ्वीराज चव्हाण यांनी क्लस्टर योजनेची घोषणा केली. परंतु, आघाडी सरकारच्या या योजनेत असंख्य त्रुटी होत्या. २०१४ मध्ये पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी नगरविकासचे प्रधान सचिव, गृहनिर्माणचे प्रधान सचिव, ठाणे महापालिका आयुक्त आदींसह वारंवार बैठका घेऊन योजनेतील त्रुटींवर मात केली. इमारती अनधिकृत असल्या तरी या इमारतींमधले लोक मात्र अधिकृत आहेत आणि ते जीव मुठीत धरून राहात आहेत, त्यामुळे त्यांना हक्काचे घरकुल मिळालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेऊन मा. उच्च न्यायालयाकडून या योजनेला हिरवा कंदील मिळवला. ठाण्यात किसन नगर परिसरासाठी योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात होत आहे. वागळे इस्टेट, हाजुरी, लोकमान्य नगर, राबोडी, कळवा, मुंब्रा, दिवा अशा संपूर्ण महापालिका हद्दीत ही योजना राबवली जाणार आहे. अनधिकृत इमारतींमधील पावणेतीन लाख कुटुंब, म्हणजेच किमान ८ ते १० लाख ठाणेकरांना हक्काचे सुरक्षित घर मिळणार आहे. रहिवाशांना मालकी हक्काचे घर मिळण्याबरोबरच जमीन मालकालाही मोबदला मिळणार आहे. क्लस्टर योजनेअंतर्गत ग्रीन झोन्स, सार्वजनिक सुविधा यात वाढ होणार असून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रशस्त रस्ते होणार आहेत. अतिक्रमणे झालेले तलावही मोकळा श्वास घेणार आहेत. योजनेत सहभागी होणाऱ्या अधिकृत इमारतींमधील रहिवाशांनाही २५ टक्के अतिरिक्त जागा या योजनेत मिळणार आहे. संपूर्ण ठाण्यात तब्बल १५०० हेक्टरवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत असून त्यामुळे ठाण्याला नव्याने नियोजनबद्धरित्या विकसित करण्याची अपूर्व संधी ठाणेकरांना मिळणार आहे. *'''ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नव्या रेल्वे स्थानकाला मंजुरी:''' सार्वजनिक हिताच्या प्रकल्पालाही सरकारच्याच दोन विभागांच्या परस्परविरोधी भूमिकांमुळे कसे अडथळे येऊ शकतात, याचे विस्तारित [[ठाणे]] स्थानक प्रकल्प हे उत्तम उदाहरण आहे. गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मनोरुग्णालयाच्या एकूण जागेपैकी काही जागेवर नवे स्थानक व्हावे, ही मागणी १५ वर्षांपासून शिवसेना करत होती. रेल्वेची मंजुरी आणि आरोग्य खात्याकडून जमिनीची उपलब्धता हे दोन मुख्य अडथळे होते. शिवसेनेचे दिवंगत खासदार प्रकाश परांजपे, विद्यमान खासदार [[राजन विचारे]] यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून रेल्वेची मंजुरी मिळवली. आरोग्य विभागाने जमीन द्यावी, यासाठी एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाचा आमदार असताना अनेकदा पत्रव्यवहार केला. विधिमंडळात सातत्याने विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून हा मुद्दा वारंवार उपस्थित केला. परंतु, राज्याचा आरोग्य विभाग जमीन देण्यास तयार नव्हता. ठाणे महापालिकेने जमिनीच्या बदल्यात आरोग्य विभागाला टीडीआर देण्याची तयारी दर्शवली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आरोग्य विभागाचे अधिकारी, विधि विभागाचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी यांच्यासमवेत सातत्याने बैठका घेऊन, सर्व प्रशासकीय अडचणी दूर केल्या आणि हा प्रकल्प मार्गी लावला. या प्रकल्पामुळे अस्तित्वातील ठाणे स्थानक आणि परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी होणार असून वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, वर्तकनगर, घोडबंदर परिसरातील काही लाख प्रवाशांना फायदा होणार आहे. नवीन स्थानकाच्या परिसरात ठाणे मेट्रो, ठाणे अंतर्गत मेट्रो, रेल्वे, टीएमटी यांचा एकत्रित हब निर्माण करण्यात येणार आहे. *'''वडाळा-घाटकोपर-ठाणे मेट्रो:''' मुंबईत पहिल्या मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी ठाण्यात मेट्रो प्रकल्पाची मागणी केली. मात्र, अनेकदा पत्रव्यवहार करून आणि विधिमंडळात सातत्याने मागणी करूनही तत्कालीन आघाडी सरकारने ठाण्याला डावलून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर मेट्रोची घोषणा केली. त्यामुळे राज्य सरकारशी संघर्ष करून वडाळा-घाटकोपर-ठाणे मेट्रो या प्रकल्पाला मंजुरी मिळवली. २०१४ साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला गती दिली. तसेच, कासारवडवलीपर्यंतच होणारा हा मेट्रो मार्ग गायमुखपर्यंत वाढवून गायमुख-मीरा रोड असा स्वतंत्र मेट्रो मार्ग देखील आखला. त्याही मेट्रो मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच, ठाणे मेट्रोला जोडून ठाणे-भिवंडी-कल्याण आणि कल्याण-डोंबिवली-तळोजा अशा आणखी दोन मेट्रो मार्गांना मंजुरी मिळवून त्याही कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे संपूर्ण एमएमआर प्रदेशात मेट्रोचे जाळे विस्तारणार असून मुंबई-ठाणे-कल्याण-डोंबिवली-नवी मुंबई असा वर्तुळाकार मार्ग होणार आहे. *'''ठाणे शहरांतर्गत मेट्रो प्रकल्प:''' राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात एकाही महापालिकेच्या माध्यमातून एखाद्या शहरासाठी आजवर मेट्रो प्रकल्प झालेला नाही. परंतु, एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरांतर्गत मेट्रो प्रकल्पाची आखणी केली. राज्य सरकारची या प्रकल्पाला मंजुरी देखील मिळाली आहे. पहिला टप्पा २९ किमीचा असून त्यात २० उन्नत स्थानके आणि २ भूमिगत स्थानके असतील. नवीन ठाणे स्थानक-वागळे इस्टेट-लोकमान्य नगर-शिवाई नगर-हिरानंदानी मेडोज-मानपाडा-वाघबीळ-ब्रह्मांड-कोलशेत-बाळकूम-राबोडी-ठाणे स्थानक असा वर्तुळाकार मार्ग असून १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असलेला पहिल्या टप्पा जानेवारी २०२५ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. *'''[[कल्याण]]-ठाणे-मुंबई जलवाहतूकः''' केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशात जलवाहतुकीला चालना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ठाणे जिल्ह्याला लाभलेल्या खाडीचा लाभ घेऊन ठाणे, भिवंडी, मुंब्रा, कल्याण, [[डोंबिवली]] अशा विशाल प्रदेशातील रस्त्यांवर येणारा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कल्याण-ठाणे-[[मुंबई]] जलवाहतुकीची मागणी केली. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या प्रकल्पाचा विस्तृत आराखडा केंद्राला सादर केला. पहिल्या टप्प्यात कल्याण-ठाणे-वसई, दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई आणि मुंबईचा समावेश असून पहिल्या टप्प्यासाठी केंद्र सरकारने ६५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. याअंतर्गत प्रवासी वाहतुकीप्रमाणेच मालवाहतूकही होणार आहे. *'''ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालयः''' ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय म्हणजे ठाणे, पालघर आणि नजीकच्या रायगड जिल्ह्यातील लक्षावधी गोरगरीब रुग्णांचा आधार. परंतु, ८० वर्षं जुनी इमारत आणि सुविधांची वानवा, तसेच वाढती लोकसंख्या यामुळे या रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची मागणी बरीच वर्षं होत होती. न्यूरॉलॉजीसारखा विभाग नसल्यामुळे अपघातात डोक्याला मार बसणाऱ्या रुग्णांना मुंबईला पाठवावे लागत होते. त्यांना तातडीने उपचार न मिळाल्यामुळे बळी जाण्याचे प्रमाण मोठे होते. शिवाय, डायलिसिस, रेडिओलॉजीसारख्या सुविधांचीही कमतरता होती. एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर सुपर स्पेशालिटी प्रकल्पाला मंजुरी मिळवली. जानेवारी २०१९ मध्ये आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर या कामाला त्यांनी अधिक वेग दिला आणि आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. मूळ ३३६ खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या जागी ५७४ खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय होणार असून यात १४० खाटा हृदयरोग, मेंदुविकार, कर्करोग, मूत्ररोग आदींवरील उपचारांसाठी असतील. न्यूरॉलॉजी विभागामुळे अपघातात डोक्याला मार बसलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. हृदयविकार व कर्करोगावरील उपचारांची सोयही येथे होणार असून नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, बहुउद्देशीय प्रशस्त सभागृह व कर्मचारी निवासस्थाने यांचाही समावेश या प्रकल्पात आहे. *'''ठाणे स्थानक पूर्व येथे सॅटिस प्रकल्प:''' ठाणे पूर्व येथे कोपरी परिसराची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत वाढली असून त्यामुळे वाहतुकीची वर्दळ वाढून स्थानक परिसरात वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे ठाणे पश्चिमेच्या धर्तीवर पूर्वेलाही स्थानक परिसर सुधारणा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. रेल्वेने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केंद्राकडून २५० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. प्रकल्पांतर्गत ठाणे स्थानक पूर्वेला एलिव्हेटेड डेक होणार असून खासगी वाहने आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे विलगीकरण होईल. रेल्वे स्थानक ते पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंत उड्डाणपुल होणार आहे. *'''कोपरी पुलाचे रुंदीकरण:''' पूर्व द्रुतगती महामार्गावर टोलनाका ओलांडल्यानंतर कोपरी येथील अरुंद रेल्वे उड्डाणपुलामुळे काही वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. महामार्ग आठ पदरी असून कोपरी पुल मात्र अवघ्या चार पुलांचा असल्यामुळे या पुलाच्या रुंदीकरणासाठी एकनाथ शिंदे स्थानिक आमदार या नात्याने प्रयत्नशील होते. पालकमंत्री या नात्याने त्यांनी हा प्रकल्प मार्गी लावला. आता एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन लेनच्या दोन नव्या मार्गिका वाहतुकीसाठी सुरू देखील झाल्या आहेत. आता जुना पुल तोडून त्या जागी नवा पुल बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. * '''आनंदनगर ते साकेत-बाळकुम एलिव्हेटेड रस्ता''' ठाणे शहरातून मुंबई, पुणे, नाशिक, अहमदाबाद, जेएनपीटी या दिशांना जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे ठाण्यातील प्रमुख रस्ते, विशेषतः पूर्व द्रुतगती महामार्गावर अनाव्याश्यक वाहतूककोंडी होते. यावर उपाय म्हणून एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाण्याचे प्रवेशद्वार असलेला आनंदनगर नाका ते साकेत-बाळकुम असा एलिव्हेटेड, म्हणजे उन्नत मार्गाचा प्रकल्प हाती घेतला. एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पाची आखणी करण्यात आली असून संविस्त्र प्रकल्प अहवाल बनवण्याचे काम सध्या सुरू आहे. * '''बाळकुम ते गायमुख सागरी मार्ग''' ठाणे शहराबाहेर जाणारी वाहतूक प्रामुख्याने घोडबंदर मार्गाचा वापर करत असल्यामुळे या मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून बाळकुम ते गायमुख या सागरी मार्गाची आखणी करण्यात आहे असून एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. हा सागरी मार्ग आनंदनगर ते साकेत-बाळकुम या एलिव्हेटेड रोडला जोडण्यात येणार आहे. * '''फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार''' मुंबई ते ठाणे हा प्रवास वेगवान व्हावा, यासाठी बांधण्यात आलेला इस्टर्न फ्री वे सध्या घाटकोपर-मानखुर्दजवळील शिवाजीनगर येथे समाप्त होतो. तिथून पुढे ठाण्यापर्यंत वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून एकनाथ शिंदे यांनी या फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून आनंदनगर ते साकेत-बाळकुम या एलिव्हेटेड रस्त्याला तो जोडण्यात येणार आहे. हाच मार्ग पुढे कोस्टल रोडलाही जोडण्यात येणार असल्यामुळे मुंबईहून निघालेल्या माणसाला थेट गायमुखपर्यंत विनासिग्नल वेगाने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. * '''कोपरी ते पटणी खाडी पुल''' ठाण्याहून नवी मुंबईला जाणाऱ्यांना सध्या संपूर्ण ठाणे शहरातून कळवा-विटावा असा वळसा घालून जावे लागते. त्यामुळे ठाण्यातल्या अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यामुळे ठाणे पूर्व येथील कोपरी ते ऐरोली येथील पटणी असा खाडी पुल बांधण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला असून एमएमआरडीएच्या माध्यमातून याची अंमलबजावणी होणार आहे. * '''बाळकुम ते आत्माराम पाटील चौक बाह्यवळण रस्ता''' कळवा-खारेगाव-पारसिक भागात होणाऱ्या वाहतूककोंडीवर तोडगा म्हणून बाळकुम ते पारसिक-रेतीबंदर येथी आत्माराम पाटील चौक असा बाह्यवळण रस्ता बांधण्यात येणार आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यास एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. *'''ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र धरण:''' ठाणे शहर व जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पुढील ५० वर्षांच्या पाण्याची गरज भागावी, यासाठी स्वतंत्र धरण असलं पाहिजे, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने शाई आणि काळू या धरणांची कामे सुरू केली होती, परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आणि पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवून कामे सुरू केल्यामुळे ती बंदही पडली. एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री झाल्यावर या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन केले. एमएमआरडीएकडून या प्रकल्पासाठी निधी मिळवला आणि १० वर्षांपासून रखडलेल्या काळू प्रकल्पाला गती दिली. २५०० एकर वनजमीन ताब्यात घेण्यासाठी एमएमआरडीए वन विभागाला २५९ कोटी देणार असून वन खात्याकडून जमीन ताब्यात आल्यावर कामाला सुरुवात होणार आहे. *'''बारवी धरणात अतिरिक्त पाणीसाठा:''' [[बारवी धरण]]च्या पाण्यावर ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, मीरा-भाइंदर या शहरांतील लक्षावधी लोकसंख्या अवलंबून आहे. अतिरिक्त पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी धरणाची उंची वाढवण्यात आली, परंतु प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा पूर्वीच्या सरकारने निकाली न काढल्यामुळे अतिरिक्त पाणीसाठा करता येत नव्हता. पूर्वीचा अनुभव चांगला नसल्यामुळे प्रकल्पग्रस्तांची समजूत काढून त्यांचा विश्वास संपादन करणे हे आव्हानात्मक काम होते. परंतु, पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बारवीच्या पाण्याचा लाभ होणाऱ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरीत सामावून घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. राज्य सरकारकडून या निर्णयाला मंजुरी मिळवली. एमआयडीसीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन केले. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यातील शहरी भागाला वाढीव पाणीपुरवठा होणार असून पाणीकपातीला आळा बसेल. == '''संदर्भ''' : == {{DEFAULTSORT:शिंदे, एकनाथ}} [[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या ११ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:शिवसेनेतील राजकारणी]] [[वर्ग:इ.स. १९६४ मधील जन्म]] [[वर्ग:महाराष्ट्रातील आमदार]] [[वर्ग:कोपरी-पाचपाखडीचे आमदार]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] ir2f5siz1mcekn8f81wublbylaxbg95 2142228 2142225 2022-08-01T08:03:45Z अमर राऊत 140696 अविश्वकोशीय मजकूर वगळला wikitext text/x-wiki {{बदल}}{{विकिकरण}} {{माहितीचौकट मुख्यमंत्री | नाव = एकनाथ संभाजी शिंदे | चित्र = Eknath Sambhaji Shinde.jpg | चित्र आकारमान = | चित्र शीर्षक = एकनाथ शिंदे | क्रम = | पद = [[महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री]] | कार्यकाळ_आरंभ = 30 जून २०२२ | कार्यकाळ_समाप्ती = सद्य | राज्यपाल = [[भगतसिंग कोश्यारी]] | मागील = [[उद्धव ठाकरे]] | पुढील = | पद2 = | कार्यकाळ_आरंभ2 = | कार्यकाळ_समाप्ती2 = | पंतप्रधान2 = | मागील2 = | पुढील2 = | जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1964|02|09}} | राष्ट्रीयत्व =भारतीय | पक्ष =[[शिवसेना]] | पत्नी = लता एकनाथ शिंदे | अपत्ये = [[श्रीकांत एकनाथ शिंदे]] | निवास = [[ठाणे]] | शिक्षण = बीए (मराठी आणि राजकारण, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ) | धर्म =हिंदू }} '''एकनाथ संभाजी शिंदे''' हे [[शिवसेना]] नेते असून महाराष्ट्र राज्याचे २०वे मुख्यमंत्री आहेत. या आधी २०१५ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम या खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. २०१९ च्या सुरुवातीपासून त्यांनी [[आरोग्य]] खात्याची देखील जबाबदारी सांभाळली. [[ठाणे|ठाण्यातील]] कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा (२००९, २०१४ आणि २०१९) आणि तत्पूर्वी पूर्वीच्या एकत्रित [[ठाणे विधानसभा मतदारसंघ|ठाणे विधानसभा मतदारसंघातून]] एकदा (२००४) असे चार वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत. शिवसेनाप्रमुख [[बाळासाहेब ठाकरे]] आणि आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते १९८० च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले. =='''जीवन परिचय'''== एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसननगर क्र. ३ येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. २३ येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण ठाणे येथीलच मंगला हायस्कूल येथे झाले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीने भारावलेल्या पिढीचा तो काळ होता. ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती. समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता. अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून श्री. दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पामतेल उपलब्ध करून देणे, नागरी समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाविरोधात केली जाणारी आंदोलने यातही एकनाथ शिंदे आघाडीवर असायचे. सन १९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना ४० दिवस कारावास झाला होता. =='''शैक्षणिक पात्रता'''== गरीब परिस्थितीशी सामना करत त्यांनी मंगला हायस्कूलमधून ११वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीमुळे त्यांना त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. परंतु, शिकण्याची जिद्द आणि इच्छा मात्र प्रबळ होती. त्यामुळेच आयुष्यात काहीसे स्थैर्य आल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली. सन २०१४ ते २०१९ हा पाच वर्षांचा कालावधी राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी धामधुमीचा ठरला असला तरी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे पुढील अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवले. नुकतीच त्यांनी मराठी आणि राजकारण हे दोन विषय घेऊन तृतीय वर्ष बीएची परीक्षा दिली आणि ७७.२५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. परिस्थितीमुळे तरुणपणी स्वतःला शिक्षण अर्धवट सोडावे लागले तरी त्यांनी मुलगा श्रीकांत याला मात्र जिद्दीने शिकवले आणि डॉक्टर केले. [[श्रीकांत एकनाथ शिंदे]] हे एमएस (ऑर्थो) असून कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. =='''राजकीय प्रवास'''== सन १९९७ साली त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी उमेदवारी मिळाली. त्यात ते विजयी झाले. सन २००१ मध्ये त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदी निवड झाली. सन २००१ ते २००४ अशी सलग तीन वर्षे ते या पदावर कार्यरत होते. मात्र, केवळ स्वतःच्या वॉर्डापुरते अथवा महानगरपालिका हद्दीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्हा त्यांनी पालथा घातला. त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातले कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले. सन २००४ साली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रथम उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर पुढल्याच वर्षी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेतील पहिलेच होते. जनतेच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडत राहिल्यामुळे सन २००९, २०१४ आणि २०१९ अशा सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना सातत्याने चढत्या मताधिक्याने विधानसभेवर पाठवले. दिनांक ३० जून २०२२ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/maharashtra/eknath-shinde-takes-oath-as-the-chief-minister-of-maharashtra-rak94|title=बाळासाहेब, आनंद दिघेंचं स्मरण करुन एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान {{!}} Eknath Shinde|website=eSakal - Marathi Newspaper|language=mr-IN|access-date=2022-06-30}}</ref> =='''महाविकासआघाडी सरकार (२०१९) मधील मंत्रीपदे'''== मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील काही महत्त्वाची खाती एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहेत. नगरविकासमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) =='''विधिमंडळातील कामगिरी'''== सन २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या काळात विधानसभेत विरोधी पक्षाचे आमदार या नात्याने त्यांनी अनेक समस्यांवर, राज्यापुढील महत्त्वाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला. ठाण्यातील महत्त्वाची क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, ठाण्यासाठी मेट्रो, ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नवे विस्तारित ठाणे स्थानक, पाणीटंचाई या ठाण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांबरोबरच सागरी सुरक्षा, पोलीस दलाचे आधुनिकीकरण, वाढती महागाई, राज्याच्या डोक्यावर वाढते कर्ज अशा अनेक विषयांवरील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे गाजली. मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने पोलीस दलाचे आधुनिकीकरण आणि सागरी सुरक्षा बळकट करण्याची घोषणा केली. परंतु, कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रत्यक्षात सागरी सुरक्षा अत्यंत कमकुवत आहे, सरकारच्या घोषणा केवळ कागदावरच आहे, अशी एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात अनेकदा आपल्या भाषणांमधून टीका केली.{{संदर्भ हवा}} =='''विरोधी पक्षनेतेपदी निवड'''== सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांची राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. सुमारे महिन्याभराने शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यामुळे एकनाथ शिंदे महिनाभर या पदावर होते. त्यावेळी राज्यात काही भागात दुष्काळ, तर काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात दौरे केले आणि शेतकऱ्यांची दुरवस्था सरकारच्या नजरेस आणून दिली. =='''मंत्रीपदावरील कामगिरी'''== *'''सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री:''' सन २०१४ च्या डिसेंबर महिन्यात शिवसेनेने राज्यातील भाजपप्रणीत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) ते पदसिद्ध अध्यक्ष झाले. *'''एमएसआरडीसीचे पुनरुज्जीवन:''' शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग या प्रकल्पासाठी आणि राज्यातील रस्तेविकासाला चालना देण्यासाठी एमएसआरडीसीची निर्मिती करण्यात आली होती. एमएसआरडीसीच्या माध्यमातून पुण्याचा चेहरामोहरा बदलणारा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा देशातला पहिला एक्स्प्रेस वे, मुंबईतील ५५ उड्डाणपुल आणि वांद्रे-वरळी सी लिंक हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकाराला आले. परंतु, १९९९ साली राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आल्यानंतर सत्तेच्या राजकारणात एमएसआरडीसीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी सन २०१४ मध्ये एकनाथ शिंदे यांनी या खात्याचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी एमएसआरडीसी जवळपास मृत्यूशय्येवर होती. तिच्या डोक्यावर सहा हजार कोटींचे कर्ज होते आणि एकही प्रकल्प सुरू नव्हता. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांनी एमएसआरडीसीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू केले. एमएसआरडीसी हे राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन बनेल, असा विश्वास त्यांनी सन २०१४ मध्ये व्यक्त केला होता. अवघ्या पाच वर्षांत त्यांनी हा शब्द खरा करून दाखवला. आज एमएसआरडीसीच्या माध्यमातून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचा क्षमता विस्तार, वाशी येथे ठाणी खाडीवरील तिसरा पुल, वांद्रे-वर्सोवा सी लिंक, शीळ-कल्याण रस्त्याचे सहापदरीकरण आणि कॉंक्रिटीकरण, विदर्भातील २७ रेल्वे उड्डाणपुल, राष्ट्रीय महामार्गाचे एकूण १६२१ किमी लांबीचे रस्ते अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. एमएसआरडीसीने नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्पाची अल्पावधीत केलेली प्रभावी अमलबजावणी बघून विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर या एमएमआरडीएकडे असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची जबाबदारीही आता एमएसआरडीसीकडे सोपवण्यात आली. याखेरीज ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, वर्सोवा-विरार सी लिंक, गायमुख-फाउंटन हॉटेल घोडबंदर उन्नत मार्ग अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. == '''एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सिडको आदी प्राधिकरणांच्या माध्यमातून सुरू असलेले महत्त्वपूर्ण प्रकल्प''' == *'''नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग''' नागपूर ते मुंबई हे १४ तासांचे अंतर अवघ्या सहा ते आठ तासांवर आणणाऱ्या या ७०१ किमीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. तब्बल १० हजार हेक्टर जमिनीच्या अधिग्रहणाचे शिवधनुष्य यशस्वीरित्या उचलून आज या ५५ हजार कोटींच्या प्रकल्पाचे जवळपास २० टक्के काम पूर्ण देखील झाले आहे. पायाभूत सुविधांच्या मोठ्या प्रकल्पांसाठी हल्ली जमीन अधिग्रहण ही मोठी समस्या बनल्यामुळे अनेक प्रकल्प रखडल्याचे दिसून येते. परंतु, समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी एकनाथ शिंदे यांनी स्वतः विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. आजवरचे नुकसान भरपाईचे सर्वोत्तम पॅकेज दिले. शेतकऱ्यांच्या खात्यात आरटीजीएसने पैसे जमा केले आणि मगच खरेदीखतावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. इतकेच नव्हे, तर व्हिटनेस म्हणून स्वतः या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. इतकेच नव्हे, तर व्हिटनेस म्हणून स्वतः या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. नुकसान भरपाईसाठी सरकारी कार्यालयात खेटे मारावे लागत नाहीत, लाच द्यावी लागत नाही, हे पाहून शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण झाला आणि या प्रकल्पासमोरील अडथळे दूर झाले. १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना लाभदायक ठरणारा हा प्रकल्प आणखी १४ जिल्ह्यांनाही अप्रत्यक्षपणे जोडणार आहे. महामार्गालगत २० ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रे विकसित करून शेतीशी निगडित लॉजिस्टिक्स, फूड प्रोसेसिंग, हॉस्पिटॅलिटी आदी उद्योगांना चालना देऊन त्यातून रोजगार निर्मितीवर भर दिला जात आहे. कृषि माल वेळेत मुंबईसारख्या आर्थिक बाजारपेठेत पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याबरोबरच निर्यातीला देखील चालना मिळणार आहे. प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून नागपूर ते शिर्डी हा ५०० किमीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होत आहे. *'''मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग क्षमता विस्तार''' मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे मुंबई ते पुणे हे अंतर अडिच ते तीन तासांवर आले. त्याचबरोबर, पुण्यात शिक्षण आणि सेवा उद्योग विकसित होऊन पुण्याचा कायापालट झाला. मात्र, वाढत्या वर्दळीमुळे, विशेषतः घाट मार्गात वाहतूककोंडीची समस्या वारंवार उद्भवत असून अपघातांचे प्रमाणही मोठे होते. त्यामुळे या महामार्गाच्या क्षमता विस्ताराचे काम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आले. या अंतर्गत खालापूर ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील ६.५ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे ८ पदरीकरण आणि खोपोली एग्झिट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या १३.३ कि. मी.मध्ये दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह एकूण १९.८० कि.मी. लांबीचा ८ पदरी रस्ता करण्यात येत आहे. त्यामुळे खोपोली एग्झिट ते सिंहगड संस्था हे १९ कि.मी.चे अंतर ६ कि.मी.ने कमी होऊन प्रवासी वेळेत २० ते २५ मिनिटांची बचत होईल, घाटातील वाहतूक कोंडी सुटेल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल. संपूर्ण प्रकल्प अंदाजे ६,७०० कोटींचा आहे. प्रकल्पाचे काम दोन पॅकेजमध्ये करण्यात येत असून जम्मू-काश्मीरमध्ये भुयारी मार्गांचे काम करण्याचा अनुभव असलेल्या कंपन्यांना या प्रकल्पाचे काम देण्यात आले आहे. या प्रकल्पात होणारा टनेल हा आशिया खंडातील सर्वाधिक रुंदीचा टनेल आहे. *'''वांद्रे-वर्सोवा सी लिंक''' शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर होत असलेल्या कोस्टल महामार्ग प्रकल्पातील वांद्रे-वर्सोवा सी लिंक हा महत्त्वाचा टप्पा आहे. नऊ किमी लांबीचा हा पुल असून प्रकल्पासाठी वनविभागाची परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कास्टिंग यार्डसाठी जागेचा शोध सुरू असून प्रकल्पाच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली आहे. केबल स्टेड पद्धतीने पुल बांधण्यात येणार असून एकूण ११ हजार कोटींचा हा प्रकल्प एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. *'''ठाणे खाडीवरील वाशी येथे तिसरा पुल''' मुंबई-पुणे महामार्गाला जोडणारा शीव-पनवेल हा वर्दळीचा रस्ता १० पदरी आहे, मात्र या रस्त्याचा महत्त्वाचा भाग असलेला सध्याचा वाशी येथील खाडीपुल केवळ ६ पदरी असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत होती. त्यावर उतारा म्हणून अस्तित्वातील दोन पुलांना समांतर अशा तिसऱ्या खाडी पुलाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. नवा पुल ६ पदरी असून ७७५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, रेल्वे, स्टेट सीआरझेड, वन्यजीव मंडळ यांची परवानगी प्राप्त झाली आहे. कांदळवनाच्या जागेसाठी वनविभागाच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू असून एकूण बांधकाम कालावधी ३ वर्षांचा आहे. *'''ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग''' ठाण्याहून बोरिवलीला घोडबंदर रस्त्यामार्गे जाण्यासाठी किमान एक ते दीड तास लागतो. वाहतूककोंडीमुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय होतो, तसंच पर्यावरणाचंही नुकसान होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी पर्यायी मार्ग म्हणून ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाची संकल्पना मांडली. या ११ किमीच्या रस्त्यामुळे ठाणे ते बोरिवली हे अंतर केवळ १० मिनिटांत पार करता येणार असून घोडबंदर रस्त्यावर होणारी वाहतूककोंडीही कमी होईल. तसेच, इंधन आणि वेळेची बचत, प्रदूषणात घट होणार आहे. या प्रकल्पांतर्गत १० किमीचा बोगदा बनवण्यात येणार असून ठाण्यातील टिकुजिनी वाडी येथून त्याची सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात आला असून एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पाची अमलबजावणी होणार आहे. *'''शीळ-कल्याण रुंदीकरण''' शीळ–कल्याण–भिवंडी हा एमएमआर प्रदेशातील अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून जेएनपीटीहून अहमदाबाद आणि नाशिककडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूकही या रस्त्याने होत असल्यामुळे हा मार्ग सध्याच्या वाहतुकीला अपुरा पडतो. त्यामुळे याचे सहापदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन टप्प्यात हे काम पूर्ण होणार आहे. रस्ता दीर्घकाळ टिकावा यासाठी डांबरीकरणाऐवजी कॉंक्रिटीकरणाच्या माध्यमातून सहापदरीकरण होणार असून मानपाडा, सोनारपाडा व बदलापूर जंक्शन येथे उड्डाणपुल होणार आहेत. याच मार्गावर कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वेवरील पत्री पुलाचे काम पूर्ण करण्यात आले असून या नव्या पुलाला लागून आणखी एक पुल बांधण्यात येणार आहे. *'''ठाणे-घोडबंदर उन्नत रस्ता''' घोडबंदर मार्ग हा मुंबई-अहमदाबाद आणि मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. परंतु, फाउंटन हॉटेल ते गायमुख या टप्प्यात केवळ चौपदरी रस्ता असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीची समस्या आहे. हा परिसर वनविभागाच्या अखत्यारीतील असल्यामुळे रस्ता रुंदीकरणाला असलेली मर्यादा लक्षात घेऊन उन्नत मार्गाचा पर्याय स्वीकारण्यात आला. वनविभागाची जमीन ताब्यात आल्यावर या सुमारे ७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. =='''मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना'''== *रस्त्याच्या कडेला आणि मध्यभागी मेटलबीम क्रॅश बॅरिअर आणि वायर रोप बॅरिअर लावले *संपूर्ण महामार्गावर थर्मोप्लास्टिक पेंट आणि आवश्यक तिथे रंबलर *दोन हजारांहून अधिक ठळकपणे दिसणारे सूचना फलक *डेल्टा फोर्सच्या माध्यमातून गस्त वाढवली *स्पीड लिमिटचे पालन व्हावे, यासाठी सीसीटीव्ही आणि स्पीड गनच्या माध्यमातून उपाययोजना *परिणामी अपघात कमी झाले. २०१६ मध्ये अपघातांमध्ये १५१ बळी गेले होते, २०१८ मध्ये ही संख्या कमी होऊन ११० झाली *हे प्रमाण शून्यावर यावे यासाठी सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या सहकार्याने ‘झिरो फटॅलिटी कॉरिडॉर’ योजनेची अमलबजावणी सुरू *नुकतेच ओझर्डे येथे ट्रॉमा केअर सेंटरची सुरुवात झाली. त्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध *त्याचप्रमाणे, दरडी कोसळू नयेत, यासाठी संरक्षक जाळ्या, रॉकबोल्टिंग आदी उपाययोजना केल्या =='''आरोग्यमंत्री'''== एकनाथ शिंदे यांच्या कामाचा धडाका बघून उद्धव ठाकरे यांनी जानेवारी २०१९ मध्ये त्यांच्याकडे आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. आरोग्यमंत्री म्हणून त्यांना जेमतेम सात ते आठ महिन्यांचा कालावधी मिळाला. परंतु, एवढ्या अल्प कालावधीतही त्यांनी धडाकेबाज निर्णय घेत अनेक प्रलंबित विषय मार्गी लावले आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न केला. * एमबीबीएस डॉक्टर्स आणि विशेषज्ञांची ८९० पदे भरली. * ग्रामीण भाग, दुर्गम भाग आणि आदिवासी भागामध्ये आरोग्य पथकांच्या माध्यमातून कंत्राटी तत्त्वावर सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांना नियमित करण्याची मागणी १० वर्षे प्रलंबित होती. या ७३८ बीएएमएस डॉक्टरांना नियमित करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला. * राष्ट्रीय आरोग्य योजनेअंतर्गत राज्यात सुमारे ३४ हजार कंत्राटी कर्मचारी अत्यंत तुटपुंज्या मानधनावर सेवा देत होते. त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्यामुळे आता प्रत्येकाला किमान १५ हजार ६०० रुपये वेतन लागू झाले. * राज्याच्या कानाकोपऱ्यात सेवा देणाऱ्या आशा सेविकांची वेतनवाढ केली. * ग्रामीण भागात डायलिसिस सुविधा मिळावी, यासाठी १०२ डायलिसिस मशिन्स खरेदी करून उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ही डायलिसिस केंद्रे सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती दिली. * प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला वेग दिला. आतापर्यंत ११०० आरोग्यवर्धिनी केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. आणखी ५२०० उपकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांत रुपांतर करायला केंद्राने मंजुरी दिली आहे. तेथील डॉक्टरांच्या माध्यमातून माता व बालकांचे आरोग्याचे प्रश्न, दात, डोळे, मधुमेह, रक्तदाब आदी आजारांवर तातडीचे प्राथमिक उपचार मिळणार आहेत. * कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी मेळघाट पॅटर्न तयार केला. आरोग्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी स्वतः संपूर्ण आरोग्य यंत्रणा सोबत घेऊन मेळघाटाचा दोन दिवसांचा दौरा केला. आदिवासी विकास आणि महिला व बालविकास विभागाचे अधिकारीही सोबत होते. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन कुपोषणमुक्तीचा आराखडा तयार केला असून अमलबजावणीला सुरुवातही केली आहे. * गोरगरीब रुग्णांना विनामूल्य उपचार मिळावे, यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झाली असून केंद्र सरकारने ६० दवाखान्यांना मंजुरी दिली आहे. * ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या पुनर्विकासाला आरोग्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी गती देऊन या प्रकल्पाला सुरुवात देखील झाली आहे. * तसेच, ठाण्यातील हाजुरी येथे गरिबांसाठी ठाणे महापालिका आणि जितो ही सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त वतीने सुसज्ज महावीर जैन रुग्णालय सुरू केले. येथे कॅथलॅब आणि डायलिसिसची सुविधा देखील सुरू केली. * निती आयोगाने अलिकडेच जाहीर केलेल्या क्रमवारीत हेल्थ इंडेक्समध्ये एकनाथ शिंदे यांच्या योगदानामुळे राज्याचा तिसरा क्रमांक आला आहे. =='''ठाण्याचे पालकमंत्री'''== खेडेगावापासून आजच्या विकसित शहरापर्यंत ठाण्याची वाटचाल झाली आहे. नैसर्गिक पद्धतीने वाढलेलं हे शहर स्वाभाविकपणे नवी मुंबई किंवा चंडिगढ प्रमाणे मुद्दामहून वसवलेल्या विकसित शहरांप्रमाणे नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकासमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी ठाण्याला २१ व्या शतकातील आधुनिक आणि उत्तमरित्या नियोजनबद्ध असे विकसित शहर करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची योजना आखली आहे. *'''क्लस्टर डेव्हलपमेंटला मंजुरी, अमलबजावणी प्रक्रियेला सुरुवात:''' ठाण्यातील धोकादायक बेकायदा इमारतीत जीव मुठीत धरून राहाणाऱ्या लक्षावधी ठाणेकरांचा प्रश्न मोठा होता. दरवर्षी काही इमारती कोसळून निष्पाप लोकांचे बळी जात होते. या इमारतींचा पुनर्विकास हा एकमेव उपाय होता, परंतु अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी सरकारकडे कुठलेही धोरणच नव्हते. अशा परिस्थितीत नगरसेवक असल्यापासून एकनाथ शिंदे यांनी या इमारतीतील रहिवाशांचे सुरक्षित घरांमध्ये पुनर्वसन करण्यासाठी संघर्ष सुरू केला. सन २००४ मध्ये आमदार झाल्यानंतर या संघर्षाला अधिक धार आली. या धोकादायक अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी, त्यांना हक्काचे सुरक्षित घरकुल मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी क्लस्टर योजनेची मागणी लावून धरली. लक्षवेधी, औचित्याचा मुद्दा, प्रश्नोत्तराचा तास, २९३ अन्वये चर्चा अशा विविध संसदीय आयुधांचा वापर करून हा प्रश्न सातत्याने विधिमंडळात मांडला. सभागृहाचे कामकाज रोखले, तत्कालीन मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांना विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घेराव घातला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ३ ऑक्टोबर २०१३ रोजी ठाणे ते मंत्रालय असा भव्य मोर्चा काढला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले. परिणामी, २०१४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, ४ मार्च २०१४ रोजी पृथ्वीराज चव्हाण यांनी क्लस्टर योजनेची घोषणा केली. परंतु, आघाडी सरकारच्या या योजनेत असंख्य त्रुटी होत्या. २०१४ मध्ये पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी नगरविकासचे प्रधान सचिव, गृहनिर्माणचे प्रधान सचिव, ठाणे महापालिका आयुक्त आदींसह वारंवार बैठका घेऊन योजनेतील त्रुटींवर मात केली. इमारती अनधिकृत असल्या तरी या इमारतींमधले लोक मात्र अधिकृत आहेत आणि ते जीव मुठीत धरून राहात आहेत, त्यामुळे त्यांना हक्काचे घरकुल मिळालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेऊन मा. उच्च न्यायालयाकडून या योजनेला हिरवा कंदील मिळवला. ठाण्यात किसन नगर परिसरासाठी योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात होत आहे. वागळे इस्टेट, हाजुरी, लोकमान्य नगर, राबोडी, कळवा, मुंब्रा, दिवा अशा संपूर्ण महापालिका हद्दीत ही योजना राबवली जाणार आहे. अनधिकृत इमारतींमधील पावणेतीन लाख कुटुंब, म्हणजेच किमान ८ ते १० लाख ठाणेकरांना हक्काचे सुरक्षित घर मिळणार आहे. रहिवाशांना मालकी हक्काचे घर मिळण्याबरोबरच जमीन मालकालाही मोबदला मिळणार आहे. क्लस्टर योजनेअंतर्गत ग्रीन झोन्स, सार्वजनिक सुविधा यात वाढ होणार असून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रशस्त रस्ते होणार आहेत. अतिक्रमणे झालेले तलावही मोकळा श्वास घेणार आहेत. योजनेत सहभागी होणाऱ्या अधिकृत इमारतींमधील रहिवाशांनाही २५ टक्के अतिरिक्त जागा या योजनेत मिळणार आहे. संपूर्ण ठाण्यात तब्बल १५०० हेक्टरवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत असून त्यामुळे ठाण्याला नव्याने नियोजनबद्धरित्या विकसित करण्याची अपूर्व संधी ठाणेकरांना मिळणार आहे. *'''ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नव्या रेल्वे स्थानकाला मंजुरी:''' सार्वजनिक हिताच्या प्रकल्पालाही सरकारच्याच दोन विभागांच्या परस्परविरोधी भूमिकांमुळे कसे अडथळे येऊ शकतात, याचे विस्तारित [[ठाणे]] स्थानक प्रकल्प हे उत्तम उदाहरण आहे. गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मनोरुग्णालयाच्या एकूण जागेपैकी काही जागेवर नवे स्थानक व्हावे, ही मागणी १५ वर्षांपासून शिवसेना करत होती. रेल्वेची मंजुरी आणि आरोग्य खात्याकडून जमिनीची उपलब्धता हे दोन मुख्य अडथळे होते. शिवसेनेचे दिवंगत खासदार प्रकाश परांजपे, विद्यमान खासदार [[राजन विचारे]] यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून रेल्वेची मंजुरी मिळवली. आरोग्य विभागाने जमीन द्यावी, यासाठी एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाचा आमदार असताना अनेकदा पत्रव्यवहार केला. विधिमंडळात सातत्याने विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून हा मुद्दा वारंवार उपस्थित केला. परंतु, राज्याचा आरोग्य विभाग जमीन देण्यास तयार नव्हता. ठाणे महापालिकेने जमिनीच्या बदल्यात आरोग्य विभागाला टीडीआर देण्याची तयारी दर्शवली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आरोग्य विभागाचे अधिकारी, विधि विभागाचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी यांच्यासमवेत सातत्याने बैठका घेऊन, सर्व प्रशासकीय अडचणी दूर केल्या आणि हा प्रकल्प मार्गी लावला. या प्रकल्पामुळे अस्तित्वातील ठाणे स्थानक आणि परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी होणार असून वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, वर्तकनगर, घोडबंदर परिसरातील काही लाख प्रवाशांना फायदा होणार आहे. नवीन स्थानकाच्या परिसरात ठाणे मेट्रो, ठाणे अंतर्गत मेट्रो, रेल्वे, टीएमटी यांचा एकत्रित हब निर्माण करण्यात येणार आहे. *'''वडाळा-घाटकोपर-ठाणे मेट्रो:''' मुंबईत पहिल्या मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी ठाण्यात मेट्रो प्रकल्पाची मागणी केली. मात्र, अनेकदा पत्रव्यवहार करून आणि विधिमंडळात सातत्याने मागणी करूनही तत्कालीन आघाडी सरकारने ठाण्याला डावलून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर मेट्रोची घोषणा केली. त्यामुळे राज्य सरकारशी संघर्ष करून वडाळा-घाटकोपर-ठाणे मेट्रो या प्रकल्पाला मंजुरी मिळवली. २०१४ साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला गती दिली. तसेच, कासारवडवलीपर्यंतच होणारा हा मेट्रो मार्ग गायमुखपर्यंत वाढवून गायमुख-मीरा रोड असा स्वतंत्र मेट्रो मार्ग देखील आखला. त्याही मेट्रो मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच, ठाणे मेट्रोला जोडून ठाणे-भिवंडी-कल्याण आणि कल्याण-डोंबिवली-तळोजा अशा आणखी दोन मेट्रो मार्गांना मंजुरी मिळवून त्याही कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे संपूर्ण एमएमआर प्रदेशात मेट्रोचे जाळे विस्तारणार असून मुंबई-ठाणे-कल्याण-डोंबिवली-नवी मुंबई असा वर्तुळाकार मार्ग होणार आहे. *'''ठाणे शहरांतर्गत मेट्रो प्रकल्प:''' राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात एकाही महापालिकेच्या माध्यमातून एखाद्या शहरासाठी आजवर मेट्रो प्रकल्प झालेला नाही. परंतु, एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरांतर्गत मेट्रो प्रकल्पाची आखणी केली. राज्य सरकारची या प्रकल्पाला मंजुरी देखील मिळाली आहे. पहिला टप्पा २९ किमीचा असून त्यात २० उन्नत स्थानके आणि २ भूमिगत स्थानके असतील. नवीन ठाणे स्थानक-वागळे इस्टेट-लोकमान्य नगर-शिवाई नगर-हिरानंदानी मेडोज-मानपाडा-वाघबीळ-ब्रह्मांड-कोलशेत-बाळकूम-राबोडी-ठाणे स्थानक असा वर्तुळाकार मार्ग असून १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असलेला पहिल्या टप्पा जानेवारी २०२५ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. *'''[[कल्याण]]-ठाणे-मुंबई जलवाहतूकः''' केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशात जलवाहतुकीला चालना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ठाणे जिल्ह्याला लाभलेल्या खाडीचा लाभ घेऊन ठाणे, भिवंडी, मुंब्रा, कल्याण, [[डोंबिवली]] अशा विशाल प्रदेशातील रस्त्यांवर येणारा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कल्याण-ठाणे-[[मुंबई]] जलवाहतुकीची मागणी केली. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या प्रकल्पाचा विस्तृत आराखडा केंद्राला सादर केला. पहिल्या टप्प्यात कल्याण-ठाणे-वसई, दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई आणि मुंबईचा समावेश असून पहिल्या टप्प्यासाठी केंद्र सरकारने ६५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. याअंतर्गत प्रवासी वाहतुकीप्रमाणेच मालवाहतूकही होणार आहे. *'''ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालयः''' ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय म्हणजे ठाणे, पालघर आणि नजीकच्या रायगड जिल्ह्यातील लक्षावधी गोरगरीब रुग्णांचा आधार. परंतु, ८० वर्षं जुनी इमारत आणि सुविधांची वानवा, तसेच वाढती लोकसंख्या यामुळे या रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची मागणी बरीच वर्षं होत होती. न्यूरॉलॉजीसारखा विभाग नसल्यामुळे अपघातात डोक्याला मार बसणाऱ्या रुग्णांना मुंबईला पाठवावे लागत होते. त्यांना तातडीने उपचार न मिळाल्यामुळे बळी जाण्याचे प्रमाण मोठे होते. शिवाय, डायलिसिस, रेडिओलॉजीसारख्या सुविधांचीही कमतरता होती. एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर सुपर स्पेशालिटी प्रकल्पाला मंजुरी मिळवली. जानेवारी २०१९ मध्ये आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर या कामाला त्यांनी अधिक वेग दिला आणि आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. मूळ ३३६ खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या जागी ५७४ खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय होणार असून यात १४० खाटा हृदयरोग, मेंदुविकार, कर्करोग, मूत्ररोग आदींवरील उपचारांसाठी असतील. न्यूरॉलॉजी विभागामुळे अपघातात डोक्याला मार बसलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. हृदयविकार व कर्करोगावरील उपचारांची सोयही येथे होणार असून नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, बहुउद्देशीय प्रशस्त सभागृह व कर्मचारी निवासस्थाने यांचाही समावेश या प्रकल्पात आहे. *'''ठाणे स्थानक पूर्व येथे सॅटिस प्रकल्प:''' ठाणे पूर्व येथे कोपरी परिसराची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत वाढली असून त्यामुळे वाहतुकीची वर्दळ वाढून स्थानक परिसरात वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे ठाणे पश्चिमेच्या धर्तीवर पूर्वेलाही स्थानक परिसर सुधारणा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. रेल्वेने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केंद्राकडून २५० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. प्रकल्पांतर्गत ठाणे स्थानक पूर्वेला एलिव्हेटेड डेक होणार असून खासगी वाहने आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे विलगीकरण होईल. रेल्वे स्थानक ते पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंत उड्डाणपुल होणार आहे. *'''कोपरी पुलाचे रुंदीकरण:''' पूर्व द्रुतगती महामार्गावर टोलनाका ओलांडल्यानंतर कोपरी येथील अरुंद रेल्वे उड्डाणपुलामुळे काही वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. महामार्ग आठ पदरी असून कोपरी पुल मात्र अवघ्या चार पुलांचा असल्यामुळे या पुलाच्या रुंदीकरणासाठी एकनाथ शिंदे स्थानिक आमदार या नात्याने प्रयत्नशील होते. पालकमंत्री या नात्याने त्यांनी हा प्रकल्प मार्गी लावला. आता एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन लेनच्या दोन नव्या मार्गिका वाहतुकीसाठी सुरू देखील झाल्या आहेत. आता जुना पुल तोडून त्या जागी नवा पुल बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. * '''आनंदनगर ते साकेत-बाळकुम एलिव्हेटेड रस्ता''' ठाणे शहरातून मुंबई, पुणे, नाशिक, अहमदाबाद, जेएनपीटी या दिशांना जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे ठाण्यातील प्रमुख रस्ते, विशेषतः पूर्व द्रुतगती महामार्गावर अनाव्याश्यक वाहतूककोंडी होते. यावर उपाय म्हणून एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाण्याचे प्रवेशद्वार असलेला आनंदनगर नाका ते साकेत-बाळकुम असा एलिव्हेटेड, म्हणजे उन्नत मार्गाचा प्रकल्प हाती घेतला. एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पाची आखणी करण्यात आली असून संविस्त्र प्रकल्प अहवाल बनवण्याचे काम सध्या सुरू आहे. * '''बाळकुम ते गायमुख सागरी मार्ग''' ठाणे शहराबाहेर जाणारी वाहतूक प्रामुख्याने घोडबंदर मार्गाचा वापर करत असल्यामुळे या मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून बाळकुम ते गायमुख या सागरी मार्गाची आखणी करण्यात आहे असून एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. हा सागरी मार्ग आनंदनगर ते साकेत-बाळकुम या एलिव्हेटेड रोडला जोडण्यात येणार आहे. * '''फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार''' मुंबई ते ठाणे हा प्रवास वेगवान व्हावा, यासाठी बांधण्यात आलेला इस्टर्न फ्री वे सध्या घाटकोपर-मानखुर्दजवळील शिवाजीनगर येथे समाप्त होतो. तिथून पुढे ठाण्यापर्यंत वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून एकनाथ शिंदे यांनी या फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून आनंदनगर ते साकेत-बाळकुम या एलिव्हेटेड रस्त्याला तो जोडण्यात येणार आहे. हाच मार्ग पुढे कोस्टल रोडलाही जोडण्यात येणार असल्यामुळे मुंबईहून निघालेल्या माणसाला थेट गायमुखपर्यंत विनासिग्नल वेगाने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. * '''कोपरी ते पटणी खाडी पुल''' ठाण्याहून नवी मुंबईला जाणाऱ्यांना सध्या संपूर्ण ठाणे शहरातून कळवा-विटावा असा वळसा घालून जावे लागते. त्यामुळे ठाण्यातल्या अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यामुळे ठाणे पूर्व येथील कोपरी ते ऐरोली येथील पटणी असा खाडी पुल बांधण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला असून एमएमआरडीएच्या माध्यमातून याची अंमलबजावणी होणार आहे. * '''बाळकुम ते आत्माराम पाटील चौक बाह्यवळण रस्ता''' कळवा-खारेगाव-पारसिक भागात होणाऱ्या वाहतूककोंडीवर तोडगा म्हणून बाळकुम ते पारसिक-रेतीबंदर येथी आत्माराम पाटील चौक असा बाह्यवळण रस्ता बांधण्यात येणार आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यास एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. *'''ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र धरण:''' ठाणे शहर व जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पुढील ५० वर्षांच्या पाण्याची गरज भागावी, यासाठी स्वतंत्र धरण असलं पाहिजे, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने शाई आणि काळू या धरणांची कामे सुरू केली होती, परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आणि पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवून कामे सुरू केल्यामुळे ती बंदही पडली. एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री झाल्यावर या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन केले. एमएमआरडीएकडून या प्रकल्पासाठी निधी मिळवला आणि १० वर्षांपासून रखडलेल्या काळू प्रकल्पाला गती दिली. २५०० एकर वनजमीन ताब्यात घेण्यासाठी एमएमआरडीए वन विभागाला २५९ कोटी देणार असून वन खात्याकडून जमीन ताब्यात आल्यावर कामाला सुरुवात होणार आहे. *'''बारवी धरणात अतिरिक्त पाणीसाठा:''' [[बारवी धरण]]च्या पाण्यावर ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, मीरा-भाइंदर या शहरांतील लक्षावधी लोकसंख्या अवलंबून आहे. अतिरिक्त पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी धरणाची उंची वाढवण्यात आली, परंतु प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा पूर्वीच्या सरकारने निकाली न काढल्यामुळे अतिरिक्त पाणीसाठा करता येत नव्हता. पूर्वीचा अनुभव चांगला नसल्यामुळे प्रकल्पग्रस्तांची समजूत काढून त्यांचा विश्वास संपादन करणे हे आव्हानात्मक काम होते. परंतु, पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बारवीच्या पाण्याचा लाभ होणाऱ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरीत सामावून घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. राज्य सरकारकडून या निर्णयाला मंजुरी मिळवली. एमआयडीसीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन केले. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यातील शहरी भागाला वाढीव पाणीपुरवठा होणार असून पाणीकपातीला आळा बसेल. == '''संदर्भ''' : == {{DEFAULTSORT:शिंदे, एकनाथ}} [[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या ११ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:शिवसेनेतील राजकारणी]] [[वर्ग:इ.स. १९६४ मधील जन्म]] [[वर्ग:महाराष्ट्रातील आमदार]] [[वर्ग:कोपरी-पाचपाखडीचे आमदार]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] gpq9weal5x58c6xwyoothh5k4cgo8kn 2142250 2142228 2022-08-01T10:49:12Z अमर राऊत 140696 अविश्वकोशीय मजकूर वगळला wikitext text/x-wiki {{बदल}}{{विकिकरण}} {{माहितीचौकट मुख्यमंत्री | नाव = एकनाथ संभाजी शिंदे | चित्र = Eknath Sambhaji Shinde.jpg | चित्र आकारमान = | चित्र शीर्षक = एकनाथ शिंदे | क्रम = | पद = [[महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री]] | कार्यकाळ_आरंभ = 30 जून २०२२ | कार्यकाळ_समाप्ती = सद्य | राज्यपाल = [[भगतसिंग कोश्यारी]] | मागील = [[उद्धव ठाकरे]] | पुढील = | पद2 = | कार्यकाळ_आरंभ2 = | कार्यकाळ_समाप्ती2 = | पंतप्रधान2 = | मागील2 = | पुढील2 = | जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1964|02|09}} | राष्ट्रीयत्व =भारतीय | पक्ष =[[शिवसेना]] | पत्नी = लता एकनाथ शिंदे | अपत्ये = [[श्रीकांत एकनाथ शिंदे]] | निवास = [[ठाणे]] | शिक्षण = बीए (मराठी आणि राजकारण, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ) | धर्म =हिंदू }} '''एकनाथ संभाजी शिंदे''' हे [[शिवसेना]] नेते असून महाराष्ट्र राज्याचे २०वे मुख्यमंत्री आहेत. या आधी २०१५ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम या खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. २०१९ च्या सुरुवातीपासून त्यांनी [[आरोग्य]] खात्याची देखील जबाबदारी सांभाळली. [[ठाणे|ठाण्यातील]] कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा (२००९, २०१४ आणि २०१९) आणि तत्पूर्वी पूर्वीच्या एकत्रित [[ठाणे विधानसभा मतदारसंघ|ठाणे विधानसभा मतदारसंघातून]] एकदा (२००४) असे चार वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत. शिवसेनाप्रमुख [[बाळासाहेब ठाकरे]] आणि आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते १९८० च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले. =='''जीवन परिचय'''== एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसननगर क्र. ३ येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. २३ येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण ठाणे येथीलच मंगला हायस्कूल येथे झाले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीने भारावलेल्या पिढीचा तो काळ होता. ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती. समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता. अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून श्री. दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पामतेल उपलब्ध करून देणे, नागरी समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाविरोधात केली जाणारी आंदोलने यातही एकनाथ शिंदे आघाडीवर असायचे. सन १९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना ४० दिवस कारावास झाला होता. =='''शैक्षणिक पात्रता'''== गरीब परिस्थितीशी सामना करत त्यांनी मंगला हायस्कूलमधून ११वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीमुळे त्यांना त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. परंतु, शिकण्याची जिद्द आणि इच्छा मात्र प्रबळ होती. त्यामुळेच आयुष्यात काहीसे स्थैर्य आल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली. सन २०१४ ते २०१९ हा पाच वर्षांचा कालावधी राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी धामधुमीचा ठरला असला तरी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे पुढील अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवले. नुकतीच त्यांनी मराठी आणि राजकारण हे दोन विषय घेऊन तृतीय वर्ष बीएची परीक्षा दिली आणि ७७.२५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. परिस्थितीमुळे तरुणपणी स्वतःला शिक्षण अर्धवट सोडावे लागले तरी त्यांनी मुलगा श्रीकांत याला मात्र जिद्दीने शिकवले आणि डॉक्टर केले. [[श्रीकांत एकनाथ शिंदे]] हे एमएस (ऑर्थो) असून कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. =='''राजकीय प्रवास'''== सन १९९७ साली त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी उमेदवारी मिळाली. त्यात ते विजयी झाले. सन २००१ मध्ये त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदी निवड झाली. सन २००१ ते २००४ अशी सलग तीन वर्षे ते या पदावर कार्यरत होते. मात्र, केवळ स्वतःच्या वॉर्डापुरते अथवा महानगरपालिका हद्दीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्हा त्यांनी पालथा घातला. त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातले कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले. सन २००४ साली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रथम उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर पुढल्याच वर्षी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेतील पहिलेच होते. जनतेच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडत राहिल्यामुळे सन २००९, २०१४ आणि २०१९ अशा सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना सातत्याने चढत्या मताधिक्याने विधानसभेवर पाठवले. दिनांक ३० जून २०२२ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/maharashtra/eknath-shinde-takes-oath-as-the-chief-minister-of-maharashtra-rak94|title=बाळासाहेब, आनंद दिघेंचं स्मरण करुन एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान {{!}} Eknath Shinde|website=eSakal - Marathi Newspaper|language=mr-IN|access-date=2022-06-30}}</ref> =='''महाविकासआघाडी सरकार (२०१९) मधील मंत्रीपदे'''== मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील काही महत्त्वाची खाती एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहेत. नगरविकासमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) =='''विधिमंडळातील कामगिरी'''== सन २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या काळात विधानसभेत विरोधी पक्षाचे आमदार या नात्याने त्यांनी अनेक समस्यांवर, राज्यापुढील महत्त्वाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला. ठाण्यातील महत्त्वाची क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, ठाण्यासाठी मेट्रो, ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नवे विस्तारित ठाणे स्थानक, पाणीटंचाई या ठाण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांबरोबरच सागरी सुरक्षा, पोलीस दलाचे आधुनिकीकरण, वाढती महागाई, राज्याच्या डोक्यावर वाढते कर्ज अशा अनेक विषयांवरील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे गाजली. मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने पोलीस दलाचे आधुनिकीकरण आणि सागरी सुरक्षा बळकट करण्याची घोषणा केली. परंतु, कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रत्यक्षात सागरी सुरक्षा अत्यंत कमकुवत आहे, सरकारच्या घोषणा केवळ कागदावरच आहे, अशी एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात अनेकदा आपल्या भाषणांमधून टीका केली.{{संदर्भ हवा}} =='''विरोधी पक्षनेतेपदी निवड'''== सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांची राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. सुमारे महिन्याभराने शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यामुळे एकनाथ शिंदे महिनाभर या पदावर होते. त्यावेळी राज्यात काही भागात दुष्काळ, तर काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात दौरे केले आणि शेतकऱ्यांची दुरवस्था सरकारच्या नजरेस आणून दिली. =='''मंत्रीपदावरील कामगिरी'''== *'''सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री:''' सन २०१४ च्या डिसेंबर महिन्यात शिवसेनेने राज्यातील भाजपप्रणीत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) ते पदसिद्ध अध्यक्ष झाले. *'''एमएसआरडीसीचे पुनरुज्जीवन:''' शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग या प्रकल्पासाठी आणि राज्यातील रस्तेविकासाला चालना देण्यासाठी एमएसआरडीसीची निर्मिती करण्यात आली होती. एमएसआरडीसीच्या माध्यमातून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा देशातला पहिला एक्स्प्रेस वे, मुंबईतील ५५ उड्डाणपुल आणि वांद्रे-वरळी सी लिंक हे प्रकल्प आकाराला आले. आज एमएसआरडीसीच्या माध्यमातून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचा क्षमता विस्तार, वाशी येथे ठाणी खाडीवरील तिसरा पुल, वांद्रे-वर्सोवा सी लिंक, शीळ-कल्याण रस्त्याचे सहापदरीकरण आणि कॉंक्रिटीकरण, विदर्भातील २७ रेल्वे उड्डाणपुल, राष्ट्रीय महामार्गाचे एकूण १६२१ किमी लांबीचे रस्ते अशा प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर या एमएमआरडीएकडे असलेल्या प्रकल्पाची जबाबदारीही आता एमएसआरडीसीकडे सोपवण्यात आली. याखेरीज ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, वर्सोवा-विरार सी लिंक, गायमुख-फाउंटन हॉटेल घोडबंदर उन्नत मार्ग अशा प्रकल्पांचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. == '''एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सिडको आदी प्राधिकरणांच्या माध्यमातून सुरू असलेले महत्त्वपूर्ण प्रकल्प''' == *'''नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग''' नागपूर ते मुंबई हे १४ तासांचे अंतर अवघ्या सहा ते आठ तासांवर आणणाऱ्या या ७०१ किमीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. तब्बल १० हजार हेक्टर जमिनीच्या अधिग्रहणाचे शिवधनुष्य यशस्वीरित्या उचलून आज या ५५ हजार कोटींच्या प्रकल्पाचे जवळपास २० टक्के काम पूर्ण देखील झाले आहे. पायाभूत सुविधांच्या मोठ्या प्रकल्पांसाठी हल्ली जमीन अधिग्रहण ही मोठी समस्या बनल्यामुळे अनेक प्रकल्प रखडल्याचे दिसून येते. परंतु, समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी एकनाथ शिंदे यांनी स्वतः विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. आजवरचे नुकसान भरपाईचे सर्वोत्तम पॅकेज दिले. शेतकऱ्यांच्या खात्यात आरटीजीएसने पैसे जमा केले आणि मगच खरेदीखतावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. इतकेच नव्हे, तर व्हिटनेस म्हणून स्वतः या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. इतकेच नव्हे, तर व्हिटनेस म्हणून स्वतः या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. नुकसान भरपाईसाठी सरकारी कार्यालयात खेटे मारावे लागत नाहीत, लाच द्यावी लागत नाही, हे पाहून शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण झाला आणि या प्रकल्पासमोरील अडथळे दूर झाले. १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना लाभदायक ठरणारा हा प्रकल्प आणखी १४ जिल्ह्यांनाही अप्रत्यक्षपणे जोडणार आहे. महामार्गालगत २० ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रे विकसित करून शेतीशी निगडित लॉजिस्टिक्स, फूड प्रोसेसिंग, हॉस्पिटॅलिटी आदी उद्योगांना चालना देऊन त्यातून रोजगार निर्मितीवर भर दिला जात आहे. कृषि माल वेळेत मुंबईसारख्या आर्थिक बाजारपेठेत पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याबरोबरच निर्यातीला देखील चालना मिळणार आहे. प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून नागपूर ते शिर्डी हा ५०० किमीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होत आहे. *'''मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग क्षमता विस्तार''' मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे मुंबई ते पुणे हे अंतर अडिच ते तीन तासांवर आले. त्याचबरोबर, पुण्यात शिक्षण आणि सेवा उद्योग विकसित होऊन पुण्याचा कायापालट झाला. मात्र, वाढत्या वर्दळीमुळे, विशेषतः घाट मार्गात वाहतूककोंडीची समस्या वारंवार उद्भवत असून अपघातांचे प्रमाणही मोठे होते. त्यामुळे या महामार्गाच्या क्षमता विस्ताराचे काम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आले. या अंतर्गत खालापूर ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील ६.५ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे ८ पदरीकरण आणि खोपोली एग्झिट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या १३.३ कि. मी.मध्ये दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह एकूण १९.८० कि.मी. लांबीचा ८ पदरी रस्ता करण्यात येत आहे. त्यामुळे खोपोली एग्झिट ते सिंहगड संस्था हे १९ कि.मी.चे अंतर ६ कि.मी.ने कमी होऊन प्रवासी वेळेत २० ते २५ मिनिटांची बचत होईल, घाटातील वाहतूक कोंडी सुटेल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल. संपूर्ण प्रकल्प अंदाजे ६,७०० कोटींचा आहे. प्रकल्पाचे काम दोन पॅकेजमध्ये करण्यात येत असून जम्मू-काश्मीरमध्ये भुयारी मार्गांचे काम करण्याचा अनुभव असलेल्या कंपन्यांना या प्रकल्पाचे काम देण्यात आले आहे. या प्रकल्पात होणारा टनेल हा आशिया खंडातील सर्वाधिक रुंदीचा टनेल आहे. *'''वांद्रे-वर्सोवा सी लिंक''' शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर होत असलेल्या कोस्टल महामार्ग प्रकल्पातील वांद्रे-वर्सोवा सी लिंक हा महत्त्वाचा टप्पा आहे. नऊ किमी लांबीचा हा पुल असून प्रकल्पासाठी वनविभागाची परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कास्टिंग यार्डसाठी जागेचा शोध सुरू असून प्रकल्पाच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली आहे. केबल स्टेड पद्धतीने पुल बांधण्यात येणार असून एकूण ११ हजार कोटींचा हा प्रकल्प एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. *'''ठाणे खाडीवरील वाशी येथे तिसरा पुल''' मुंबई-पुणे महामार्गाला जोडणारा शीव-पनवेल हा वर्दळीचा रस्ता १० पदरी आहे, मात्र या रस्त्याचा महत्त्वाचा भाग असलेला सध्याचा वाशी येथील खाडीपुल केवळ ६ पदरी असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत होती. त्यावर उतारा म्हणून अस्तित्वातील दोन पुलांना समांतर अशा तिसऱ्या खाडी पुलाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. नवा पुल ६ पदरी असून ७७५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, रेल्वे, स्टेट सीआरझेड, वन्यजीव मंडळ यांची परवानगी प्राप्त झाली आहे. कांदळवनाच्या जागेसाठी वनविभागाच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू असून एकूण बांधकाम कालावधी ३ वर्षांचा आहे. *'''ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग''' ठाण्याहून बोरिवलीला घोडबंदर रस्त्यामार्गे जाण्यासाठी किमान एक ते दीड तास लागतो. वाहतूककोंडीमुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय होतो, तसंच पर्यावरणाचंही नुकसान होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी पर्यायी मार्ग म्हणून ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाची संकल्पना मांडली. या ११ किमीच्या रस्त्यामुळे ठाणे ते बोरिवली हे अंतर केवळ १० मिनिटांत पार करता येणार असून घोडबंदर रस्त्यावर होणारी वाहतूककोंडीही कमी होईल. तसेच, इंधन आणि वेळेची बचत, प्रदूषणात घट होणार आहे. या प्रकल्पांतर्गत १० किमीचा बोगदा बनवण्यात येणार असून ठाण्यातील टिकुजिनी वाडी येथून त्याची सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात आला असून एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पाची अमलबजावणी होणार आहे. *'''शीळ-कल्याण रुंदीकरण''' शीळ–कल्याण–भिवंडी हा एमएमआर प्रदेशातील अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून जेएनपीटीहून अहमदाबाद आणि नाशिककडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूकही या रस्त्याने होत असल्यामुळे हा मार्ग सध्याच्या वाहतुकीला अपुरा पडतो. त्यामुळे याचे सहापदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन टप्प्यात हे काम पूर्ण होणार आहे. रस्ता दीर्घकाळ टिकावा यासाठी डांबरीकरणाऐवजी कॉंक्रिटीकरणाच्या माध्यमातून सहापदरीकरण होणार असून मानपाडा, सोनारपाडा व बदलापूर जंक्शन येथे उड्डाणपुल होणार आहेत. याच मार्गावर कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वेवरील पत्री पुलाचे काम पूर्ण करण्यात आले असून या नव्या पुलाला लागून आणखी एक पुल बांधण्यात येणार आहे. *'''ठाणे-घोडबंदर उन्नत रस्ता''' घोडबंदर मार्ग हा मुंबई-अहमदाबाद आणि मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. परंतु, फाउंटन हॉटेल ते गायमुख या टप्प्यात केवळ चौपदरी रस्ता असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीची समस्या आहे. हा परिसर वनविभागाच्या अखत्यारीतील असल्यामुळे रस्ता रुंदीकरणाला असलेली मर्यादा लक्षात घेऊन उन्नत मार्गाचा पर्याय स्वीकारण्यात आला. वनविभागाची जमीन ताब्यात आल्यावर या सुमारे ७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. =='''मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना'''== *रस्त्याच्या कडेला आणि मध्यभागी मेटलबीम क्रॅश बॅरिअर आणि वायर रोप बॅरिअर लावले *संपूर्ण महामार्गावर थर्मोप्लास्टिक पेंट आणि आवश्यक तिथे रंबलर *दोन हजारांहून अधिक ठळकपणे दिसणारे सूचना फलक *डेल्टा फोर्सच्या माध्यमातून गस्त वाढवली *स्पीड लिमिटचे पालन व्हावे, यासाठी सीसीटीव्ही आणि स्पीड गनच्या माध्यमातून उपाययोजना *परिणामी अपघात कमी झाले. २०१६ मध्ये अपघातांमध्ये १५१ बळी गेले होते, २०१८ मध्ये ही संख्या कमी होऊन ११० झाली *हे प्रमाण शून्यावर यावे यासाठी सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या सहकार्याने ‘झिरो फटॅलिटी कॉरिडॉर’ योजनेची अमलबजावणी सुरू *नुकतेच ओझर्डे येथे ट्रॉमा केअर सेंटरची सुरुवात झाली. त्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध *त्याचप्रमाणे, दरडी कोसळू नयेत, यासाठी संरक्षक जाळ्या, रॉकबोल्टिंग आदी उपाययोजना केल्या =='''आरोग्यमंत्री'''== एकनाथ शिंदे यांच्या कामाचा धडाका बघून उद्धव ठाकरे यांनी जानेवारी २०१९ मध्ये त्यांच्याकडे आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. आरोग्यमंत्री म्हणून त्यांना जेमतेम सात ते आठ महिन्यांचा कालावधी मिळाला. परंतु, एवढ्या अल्प कालावधीतही त्यांनी धडाकेबाज निर्णय घेत अनेक प्रलंबित विषय मार्गी लावले आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न केला. * एमबीबीएस डॉक्टर्स आणि विशेषज्ञांची ८९० पदे भरली. * ग्रामीण भाग, दुर्गम भाग आणि आदिवासी भागामध्ये आरोग्य पथकांच्या माध्यमातून कंत्राटी तत्त्वावर सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांना नियमित करण्याची मागणी १० वर्षे प्रलंबित होती. या ७३८ बीएएमएस डॉक्टरांना नियमित करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला. * राष्ट्रीय आरोग्य योजनेअंतर्गत राज्यात सुमारे ३४ हजार कंत्राटी कर्मचारी अत्यंत तुटपुंज्या मानधनावर सेवा देत होते. त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्यामुळे आता प्रत्येकाला किमान १५ हजार ६०० रुपये वेतन लागू झाले. * राज्याच्या कानाकोपऱ्यात सेवा देणाऱ्या आशा सेविकांची वेतनवाढ केली. * ग्रामीण भागात डायलिसिस सुविधा मिळावी, यासाठी १०२ डायलिसिस मशिन्स खरेदी करून उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ही डायलिसिस केंद्रे सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती दिली. * प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला वेग दिला. आतापर्यंत ११०० आरोग्यवर्धिनी केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. आणखी ५२०० उपकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांत रुपांतर करायला केंद्राने मंजुरी दिली आहे. तेथील डॉक्टरांच्या माध्यमातून माता व बालकांचे आरोग्याचे प्रश्न, दात, डोळे, मधुमेह, रक्तदाब आदी आजारांवर तातडीचे प्राथमिक उपचार मिळणार आहेत. * कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी मेळघाट पॅटर्न तयार केला. आरोग्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी स्वतः संपूर्ण आरोग्य यंत्रणा सोबत घेऊन मेळघाटाचा दोन दिवसांचा दौरा केला. आदिवासी विकास आणि महिला व बालविकास विभागाचे अधिकारीही सोबत होते. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन कुपोषणमुक्तीचा आराखडा तयार केला असून अमलबजावणीला सुरुवातही केली आहे. * गोरगरीब रुग्णांना विनामूल्य उपचार मिळावे, यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झाली असून केंद्र सरकारने ६० दवाखान्यांना मंजुरी दिली आहे. * ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या पुनर्विकासाला आरोग्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी गती देऊन या प्रकल्पाला सुरुवात देखील झाली आहे. * तसेच, ठाण्यातील हाजुरी येथे गरिबांसाठी ठाणे महापालिका आणि जितो ही सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त वतीने सुसज्ज महावीर जैन रुग्णालय सुरू केले. येथे कॅथलॅब आणि डायलिसिसची सुविधा देखील सुरू केली. * निती आयोगाने अलिकडेच जाहीर केलेल्या क्रमवारीत हेल्थ इंडेक्समध्ये एकनाथ शिंदे यांच्या योगदानामुळे राज्याचा तिसरा क्रमांक आला आहे. =='''ठाण्याचे पालकमंत्री'''== खेडेगावापासून आजच्या विकसित शहरापर्यंत ठाण्याची वाटचाल झाली आहे. नैसर्गिक पद्धतीने वाढलेलं हे शहर स्वाभाविकपणे नवी मुंबई किंवा चंडिगढ प्रमाणे मुद्दामहून वसवलेल्या विकसित शहरांप्रमाणे नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकासमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी ठाण्याला २१ व्या शतकातील आधुनिक आणि उत्तमरित्या नियोजनबद्ध असे विकसित शहर करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची योजना आखली आहे. *'''क्लस्टर डेव्हलपमेंटला मंजुरी, अमलबजावणी प्रक्रियेला सुरुवात:''' ठाण्यातील धोकादायक बेकायदा इमारतीत जीव मुठीत धरून राहाणाऱ्या लक्षावधी ठाणेकरांचा प्रश्न मोठा होता. दरवर्षी काही इमारती कोसळून निष्पाप लोकांचे बळी जात होते. या इमारतींचा पुनर्विकास हा एकमेव उपाय होता, परंतु अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी सरकारकडे कुठलेही धोरणच नव्हते. अशा परिस्थितीत नगरसेवक असल्यापासून एकनाथ शिंदे यांनी या इमारतीतील रहिवाशांचे सुरक्षित घरांमध्ये पुनर्वसन करण्यासाठी संघर्ष सुरू केला. सन २००४ मध्ये आमदार झाल्यानंतर या संघर्षाला अधिक धार आली. या धोकादायक अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी, त्यांना हक्काचे सुरक्षित घरकुल मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी क्लस्टर योजनेची मागणी लावून धरली. लक्षवेधी, औचित्याचा मुद्दा, प्रश्नोत्तराचा तास, २९३ अन्वये चर्चा अशा विविध संसदीय आयुधांचा वापर करून हा प्रश्न सातत्याने विधिमंडळात मांडला. सभागृहाचे कामकाज रोखले, तत्कालीन मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांना विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घेराव घातला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ३ ऑक्टोबर २०१३ रोजी ठाणे ते मंत्रालय असा भव्य मोर्चा काढला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले. परिणामी, २०१४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, ४ मार्च २०१४ रोजी पृथ्वीराज चव्हाण यांनी क्लस्टर योजनेची घोषणा केली. परंतु, आघाडी सरकारच्या या योजनेत असंख्य त्रुटी होत्या. २०१४ मध्ये पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी नगरविकासचे प्रधान सचिव, गृहनिर्माणचे प्रधान सचिव, ठाणे महापालिका आयुक्त आदींसह वारंवार बैठका घेऊन योजनेतील त्रुटींवर मात केली. इमारती अनधिकृत असल्या तरी या इमारतींमधले लोक मात्र अधिकृत आहेत आणि ते जीव मुठीत धरून राहात आहेत, त्यामुळे त्यांना हक्काचे घरकुल मिळालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेऊन मा. उच्च न्यायालयाकडून या योजनेला हिरवा कंदील मिळवला. ठाण्यात किसन नगर परिसरासाठी योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात होत आहे. वागळे इस्टेट, हाजुरी, लोकमान्य नगर, राबोडी, कळवा, मुंब्रा, दिवा अशा संपूर्ण महापालिका हद्दीत ही योजना राबवली जाणार आहे. अनधिकृत इमारतींमधील पावणेतीन लाख कुटुंब, म्हणजेच किमान ८ ते १० लाख ठाणेकरांना हक्काचे सुरक्षित घर मिळणार आहे. रहिवाशांना मालकी हक्काचे घर मिळण्याबरोबरच जमीन मालकालाही मोबदला मिळणार आहे. क्लस्टर योजनेअंतर्गत ग्रीन झोन्स, सार्वजनिक सुविधा यात वाढ होणार असून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रशस्त रस्ते होणार आहेत. अतिक्रमणे झालेले तलावही मोकळा श्वास घेणार आहेत. योजनेत सहभागी होणाऱ्या अधिकृत इमारतींमधील रहिवाशांनाही २५ टक्के अतिरिक्त जागा या योजनेत मिळणार आहे. संपूर्ण ठाण्यात तब्बल १५०० हेक्टरवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत असून त्यामुळे ठाण्याला नव्याने नियोजनबद्धरित्या विकसित करण्याची अपूर्व संधी ठाणेकरांना मिळणार आहे. *'''ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नव्या रेल्वे स्थानकाला मंजुरी:''' सार्वजनिक हिताच्या प्रकल्पालाही सरकारच्याच दोन विभागांच्या परस्परविरोधी भूमिकांमुळे कसे अडथळे येऊ शकतात, याचे विस्तारित [[ठाणे]] स्थानक प्रकल्प हे उत्तम उदाहरण आहे. गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मनोरुग्णालयाच्या एकूण जागेपैकी काही जागेवर नवे स्थानक व्हावे, ही मागणी १५ वर्षांपासून शिवसेना करत होती. रेल्वेची मंजुरी आणि आरोग्य खात्याकडून जमिनीची उपलब्धता हे दोन मुख्य अडथळे होते. शिवसेनेचे दिवंगत खासदार प्रकाश परांजपे, विद्यमान खासदार [[राजन विचारे]] यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून रेल्वेची मंजुरी मिळवली. आरोग्य विभागाने जमीन द्यावी, यासाठी एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाचा आमदार असताना अनेकदा पत्रव्यवहार केला. विधिमंडळात सातत्याने विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून हा मुद्दा वारंवार उपस्थित केला. परंतु, राज्याचा आरोग्य विभाग जमीन देण्यास तयार नव्हता. ठाणे महापालिकेने जमिनीच्या बदल्यात आरोग्य विभागाला टीडीआर देण्याची तयारी दर्शवली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आरोग्य विभागाचे अधिकारी, विधि विभागाचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी यांच्यासमवेत सातत्याने बैठका घेऊन, सर्व प्रशासकीय अडचणी दूर केल्या आणि हा प्रकल्प मार्गी लावला. या प्रकल्पामुळे अस्तित्वातील ठाणे स्थानक आणि परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी होणार असून वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, वर्तकनगर, घोडबंदर परिसरातील काही लाख प्रवाशांना फायदा होणार आहे. नवीन स्थानकाच्या परिसरात ठाणे मेट्रो, ठाणे अंतर्गत मेट्रो, रेल्वे, टीएमटी यांचा एकत्रित हब निर्माण करण्यात येणार आहे. *'''वडाळा-घाटकोपर-ठाणे मेट्रो:''' मुंबईत पहिल्या मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी ठाण्यात मेट्रो प्रकल्पाची मागणी केली. मात्र, अनेकदा पत्रव्यवहार करून आणि विधिमंडळात सातत्याने मागणी करूनही तत्कालीन आघाडी सरकारने ठाण्याला डावलून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर मेट्रोची घोषणा केली. त्यामुळे राज्य सरकारशी संघर्ष करून वडाळा-घाटकोपर-ठाणे मेट्रो या प्रकल्पाला मंजुरी मिळवली. २०१४ साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला गती दिली. तसेच, कासारवडवलीपर्यंतच होणारा हा मेट्रो मार्ग गायमुखपर्यंत वाढवून गायमुख-मीरा रोड असा स्वतंत्र मेट्रो मार्ग देखील आखला. त्याही मेट्रो मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच, ठाणे मेट्रोला जोडून ठाणे-भिवंडी-कल्याण आणि कल्याण-डोंबिवली-तळोजा अशा आणखी दोन मेट्रो मार्गांना मंजुरी मिळवून त्याही कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे संपूर्ण एमएमआर प्रदेशात मेट्रोचे जाळे विस्तारणार असून मुंबई-ठाणे-कल्याण-डोंबिवली-नवी मुंबई असा वर्तुळाकार मार्ग होणार आहे. *'''ठाणे शहरांतर्गत मेट्रो प्रकल्प:''' राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात एकाही महापालिकेच्या माध्यमातून एखाद्या शहरासाठी आजवर मेट्रो प्रकल्प झालेला नाही. परंतु, एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरांतर्गत मेट्रो प्रकल्पाची आखणी केली. राज्य सरकारची या प्रकल्पाला मंजुरी देखील मिळाली आहे. पहिला टप्पा २९ किमीचा असून त्यात २० उन्नत स्थानके आणि २ भूमिगत स्थानके असतील. नवीन ठाणे स्थानक-वागळे इस्टेट-लोकमान्य नगर-शिवाई नगर-हिरानंदानी मेडोज-मानपाडा-वाघबीळ-ब्रह्मांड-कोलशेत-बाळकूम-राबोडी-ठाणे स्थानक असा वर्तुळाकार मार्ग असून १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असलेला पहिल्या टप्पा जानेवारी २०२५ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. *'''[[कल्याण]]-ठाणे-मुंबई जलवाहतूकः''' केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशात जलवाहतुकीला चालना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ठाणे जिल्ह्याला लाभलेल्या खाडीचा लाभ घेऊन ठाणे, भिवंडी, मुंब्रा, कल्याण, [[डोंबिवली]] अशा विशाल प्रदेशातील रस्त्यांवर येणारा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कल्याण-ठाणे-[[मुंबई]] जलवाहतुकीची मागणी केली. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या प्रकल्पाचा विस्तृत आराखडा केंद्राला सादर केला. पहिल्या टप्प्यात कल्याण-ठाणे-वसई, दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई आणि मुंबईचा समावेश असून पहिल्या टप्प्यासाठी केंद्र सरकारने ६५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. याअंतर्गत प्रवासी वाहतुकीप्रमाणेच मालवाहतूकही होणार आहे. *'''ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालयः''' ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय म्हणजे ठाणे, पालघर आणि नजीकच्या रायगड जिल्ह्यातील लक्षावधी गोरगरीब रुग्णांचा आधार. परंतु, ८० वर्षं जुनी इमारत आणि सुविधांची वानवा, तसेच वाढती लोकसंख्या यामुळे या रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची मागणी बरीच वर्षं होत होती. न्यूरॉलॉजीसारखा विभाग नसल्यामुळे अपघातात डोक्याला मार बसणाऱ्या रुग्णांना मुंबईला पाठवावे लागत होते. त्यांना तातडीने उपचार न मिळाल्यामुळे बळी जाण्याचे प्रमाण मोठे होते. शिवाय, डायलिसिस, रेडिओलॉजीसारख्या सुविधांचीही कमतरता होती. एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर सुपर स्पेशालिटी प्रकल्पाला मंजुरी मिळवली. जानेवारी २०१९ मध्ये आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर या कामाला त्यांनी अधिक वेग दिला आणि आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. मूळ ३३६ खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या जागी ५७४ खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय होणार असून यात १४० खाटा हृदयरोग, मेंदुविकार, कर्करोग, मूत्ररोग आदींवरील उपचारांसाठी असतील. न्यूरॉलॉजी विभागामुळे अपघातात डोक्याला मार बसलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. हृदयविकार व कर्करोगावरील उपचारांची सोयही येथे होणार असून नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, बहुउद्देशीय प्रशस्त सभागृह व कर्मचारी निवासस्थाने यांचाही समावेश या प्रकल्पात आहे. *'''ठाणे स्थानक पूर्व येथे सॅटिस प्रकल्प:''' ठाणे पूर्व येथे कोपरी परिसराची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत वाढली असून त्यामुळे वाहतुकीची वर्दळ वाढून स्थानक परिसरात वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे ठाणे पश्चिमेच्या धर्तीवर पूर्वेलाही स्थानक परिसर सुधारणा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. रेल्वेने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केंद्राकडून २५० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. प्रकल्पांतर्गत ठाणे स्थानक पूर्वेला एलिव्हेटेड डेक होणार असून खासगी वाहने आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे विलगीकरण होईल. रेल्वे स्थानक ते पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंत उड्डाणपुल होणार आहे. *'''कोपरी पुलाचे रुंदीकरण:''' पूर्व द्रुतगती महामार्गावर टोलनाका ओलांडल्यानंतर कोपरी येथील अरुंद रेल्वे उड्डाणपुलामुळे काही वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. महामार्ग आठ पदरी असून कोपरी पुल मात्र अवघ्या चार पुलांचा असल्यामुळे या पुलाच्या रुंदीकरणासाठी एकनाथ शिंदे स्थानिक आमदार या नात्याने प्रयत्नशील होते. पालकमंत्री या नात्याने त्यांनी हा प्रकल्प मार्गी लावला. आता एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन लेनच्या दोन नव्या मार्गिका वाहतुकीसाठी सुरू देखील झाल्या आहेत. आता जुना पुल तोडून त्या जागी नवा पुल बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. * '''आनंदनगर ते साकेत-बाळकुम एलिव्हेटेड रस्ता''' ठाणे शहरातून मुंबई, पुणे, नाशिक, अहमदाबाद, जेएनपीटी या दिशांना जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे ठाण्यातील प्रमुख रस्ते, विशेषतः पूर्व द्रुतगती महामार्गावर अनाव्याश्यक वाहतूककोंडी होते. यावर उपाय म्हणून एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाण्याचे प्रवेशद्वार असलेला आनंदनगर नाका ते साकेत-बाळकुम असा एलिव्हेटेड, म्हणजे उन्नत मार्गाचा प्रकल्प हाती घेतला. एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पाची आखणी करण्यात आली असून संविस्त्र प्रकल्प अहवाल बनवण्याचे काम सध्या सुरू आहे. * '''बाळकुम ते गायमुख सागरी मार्ग''' ठाणे शहराबाहेर जाणारी वाहतूक प्रामुख्याने घोडबंदर मार्गाचा वापर करत असल्यामुळे या मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून बाळकुम ते गायमुख या सागरी मार्गाची आखणी करण्यात आहे असून एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. हा सागरी मार्ग आनंदनगर ते साकेत-बाळकुम या एलिव्हेटेड रोडला जोडण्यात येणार आहे. * '''फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार''' मुंबई ते ठाणे हा प्रवास वेगवान व्हावा, यासाठी बांधण्यात आलेला इस्टर्न फ्री वे सध्या घाटकोपर-मानखुर्दजवळील शिवाजीनगर येथे समाप्त होतो. तिथून पुढे ठाण्यापर्यंत वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून एकनाथ शिंदे यांनी या फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून आनंदनगर ते साकेत-बाळकुम या एलिव्हेटेड रस्त्याला तो जोडण्यात येणार आहे. हाच मार्ग पुढे कोस्टल रोडलाही जोडण्यात येणार असल्यामुळे मुंबईहून निघालेल्या माणसाला थेट गायमुखपर्यंत विनासिग्नल वेगाने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. * '''कोपरी ते पटणी खाडी पुल''' ठाण्याहून नवी मुंबईला जाणाऱ्यांना सध्या संपूर्ण ठाणे शहरातून कळवा-विटावा असा वळसा घालून जावे लागते. त्यामुळे ठाण्यातल्या अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यामुळे ठाणे पूर्व येथील कोपरी ते ऐरोली येथील पटणी असा खाडी पुल बांधण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला असून एमएमआरडीएच्या माध्यमातून याची अंमलबजावणी होणार आहे. * '''बाळकुम ते आत्माराम पाटील चौक बाह्यवळण रस्ता''' कळवा-खारेगाव-पारसिक भागात होणाऱ्या वाहतूककोंडीवर तोडगा म्हणून बाळकुम ते पारसिक-रेतीबंदर येथी आत्माराम पाटील चौक असा बाह्यवळण रस्ता बांधण्यात येणार आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यास एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. *'''ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र धरण:''' ठाणे शहर व जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पुढील ५० वर्षांच्या पाण्याची गरज भागावी, यासाठी स्वतंत्र धरण असलं पाहिजे, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने शाई आणि काळू या धरणांची कामे सुरू केली होती, परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आणि पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवून कामे सुरू केल्यामुळे ती बंदही पडली. एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री झाल्यावर या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन केले. एमएमआरडीएकडून या प्रकल्पासाठी निधी मिळवला आणि १० वर्षांपासून रखडलेल्या काळू प्रकल्पाला गती दिली. २५०० एकर वनजमीन ताब्यात घेण्यासाठी एमएमआरडीए वन विभागाला २५९ कोटी देणार असून वन खात्याकडून जमीन ताब्यात आल्यावर कामाला सुरुवात होणार आहे. *'''बारवी धरणात अतिरिक्त पाणीसाठा:''' [[बारवी धरण]]च्या पाण्यावर ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, मीरा-भाइंदर या शहरांतील लक्षावधी लोकसंख्या अवलंबून आहे. अतिरिक्त पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी धरणाची उंची वाढवण्यात आली, परंतु प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा पूर्वीच्या सरकारने निकाली न काढल्यामुळे अतिरिक्त पाणीसाठा करता येत नव्हता. पूर्वीचा अनुभव चांगला नसल्यामुळे प्रकल्पग्रस्तांची समजूत काढून त्यांचा विश्वास संपादन करणे हे आव्हानात्मक काम होते. परंतु, पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बारवीच्या पाण्याचा लाभ होणाऱ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरीत सामावून घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. राज्य सरकारकडून या निर्णयाला मंजुरी मिळवली. एमआयडीसीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन केले. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यातील शहरी भागाला वाढीव पाणीपुरवठा होणार असून पाणीकपातीला आळा बसेल. == '''संदर्भ''' : == {{DEFAULTSORT:शिंदे, एकनाथ}} [[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या ११ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:शिवसेनेतील राजकारणी]] [[वर्ग:इ.स. १९६४ मधील जन्म]] [[वर्ग:महाराष्ट्रातील आमदार]] [[वर्ग:कोपरी-पाचपाखडीचे आमदार]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] hytxedrah9d6il9hhxr5o9muk577vgb 2142251 2142250 2022-08-01T10:57:37Z अमर राऊत 140696 दुरुस्ती wikitext text/x-wiki {{बदल}}{{विकिकरण}} {{माहितीचौकट मुख्यमंत्री | नाव = एकनाथ संभाजी शिंदे | चित्र = Eknath Sambhaji Shinde.jpg | चित्र आकारमान = | चित्र शीर्षक = एकनाथ शिंदे | क्रम = | पद = [[महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री]] | कार्यकाळ_आरंभ = 30 जून २०२२ | कार्यकाळ_समाप्ती = सद्य | राज्यपाल = [[भगतसिंग कोश्यारी]] | मागील = [[उद्धव ठाकरे]] | पुढील = | पद2 = | कार्यकाळ_आरंभ2 = | कार्यकाळ_समाप्ती2 = | पंतप्रधान2 = | मागील2 = | पुढील2 = | जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1964|02|09}} | राष्ट्रीयत्व =भारतीय | पक्ष =[[शिवसेना]] | पत्नी = लता एकनाथ शिंदे | अपत्ये = [[श्रीकांत एकनाथ शिंदे]] | निवास = [[ठाणे]] | शिक्षण = बीए (मराठी आणि राजकारण, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ) | धर्म =हिंदू }} '''एकनाथ संभाजी शिंदे''' हे एक भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्र राज्याचे २० वे मुख्यमंत्री आहेत. २०१५ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. [[ठाणे|ठाण्यातील]] कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. २००४,२००९, २०१४ आणि २०१९ असे सलग चार वेळा ते महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेले आहेत. [[बाळासाहेब ठाकरे]] आणि आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते १९८० च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले होते. =='''जीवन परिचय'''== एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसननगर क्र. ३ येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. २३ येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण ठाणे येथीलच मंगला हायस्कूल येथे झाले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीने भारावलेल्या पिढीचा तो काळ होता. ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती. समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता. अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून श्री. दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पामतेल उपलब्ध करून देणे, नागरी समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाविरोधात केली जाणारी आंदोलने यातही एकनाथ शिंदे आघाडीवर असायचे. सन १९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना ४० दिवस कारावास झाला होता. =='''शैक्षणिक पात्रता'''== गरीब परिस्थितीशी सामना करत त्यांनी मंगला हायस्कूलमधून ११वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीमुळे त्यांना त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. परंतु, शिकण्याची जिद्द आणि इच्छा मात्र प्रबळ होती. त्यामुळेच आयुष्यात काहीसे स्थैर्य आल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली. सन २०१४ ते २०१९ हा पाच वर्षांचा कालावधी राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी धामधुमीचा ठरला असला तरी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे पुढील अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवले. नुकतीच त्यांनी मराठी आणि राजकारण हे दोन विषय घेऊन तृतीय वर्ष बीएची परीक्षा दिली आणि ७७.२५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. परिस्थितीमुळे तरुणपणी स्वतःला शिक्षण अर्धवट सोडावे लागले तरी त्यांनी मुलगा श्रीकांत याला मात्र जिद्दीने शिकवले आणि डॉक्टर केले. [[श्रीकांत एकनाथ शिंदे]] हे एमएस (ऑर्थो) असून कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. =='''राजकीय प्रवास'''== सन १९९७ साली त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी उमेदवारी मिळाली. त्यात ते विजयी झाले. सन २००१ मध्ये त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदी निवड झाली. सन २००१ ते २००४ अशी सलग तीन वर्षे ते या पदावर कार्यरत होते. मात्र, केवळ स्वतःच्या वॉर्डापुरते अथवा महानगरपालिका हद्दीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्हा त्यांनी पालथा घातला. त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातले कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले. सन २००४ साली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रथम उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर पुढल्याच वर्षी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेतील पहिलेच होते. जनतेच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडत राहिल्यामुळे सन २००९, २०१४ आणि २०१९ अशा सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना सातत्याने चढत्या मताधिक्याने विधानसभेवर पाठवले. दिनांक ३० जून २०२२ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/maharashtra/eknath-shinde-takes-oath-as-the-chief-minister-of-maharashtra-rak94|title=बाळासाहेब, आनंद दिघेंचं स्मरण करुन एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान {{!}} Eknath Shinde|website=eSakal - Marathi Newspaper|language=mr-IN|access-date=2022-06-30}}</ref> =='''महाविकासआघाडी सरकार (२०१९) मधील मंत्रीपदे'''== मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील काही महत्त्वाची खाती एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहेत. नगरविकासमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) =='''विधिमंडळातील कामगिरी'''== सन २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या काळात विधानसभेत विरोधी पक्षाचे आमदार या नात्याने त्यांनी अनेक समस्यांवर, राज्यापुढील महत्त्वाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला. ठाण्यातील महत्त्वाची क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, ठाण्यासाठी मेट्रो, ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नवे विस्तारित ठाणे स्थानक, पाणीटंचाई या ठाण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांबरोबरच सागरी सुरक्षा, पोलीस दलाचे आधुनिकीकरण, वाढती महागाई, राज्याच्या डोक्यावर वाढते कर्ज अशा अनेक विषयांवरील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे गाजली. मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने पोलीस दलाचे आधुनिकीकरण आणि सागरी सुरक्षा बळकट करण्याची घोषणा केली. परंतु, कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रत्यक्षात सागरी सुरक्षा अत्यंत कमकुवत आहे, सरकारच्या घोषणा केवळ कागदावरच आहे, अशी एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात अनेकदा आपल्या भाषणांमधून टीका केली.{{संदर्भ हवा}} =='''विरोधी पक्षनेतेपदी निवड'''== सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांची राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. सुमारे महिन्याभराने शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यामुळे एकनाथ शिंदे महिनाभर या पदावर होते. त्यावेळी राज्यात काही भागात दुष्काळ, तर काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात दौरे केले आणि शेतकऱ्यांची दुरवस्था सरकारच्या नजरेस आणून दिली. =='''मंत्रीपदावरील कामगिरी'''== *'''सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री:''' सन २०१४ च्या डिसेंबर महिन्यात शिवसेनेने राज्यातील भाजपप्रणीत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) ते पदसिद्ध अध्यक्ष झाले. *'''एमएसआरडीसीचे पुनरुज्जीवन:''' शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग या प्रकल्पासाठी आणि राज्यातील रस्तेविकासाला चालना देण्यासाठी एमएसआरडीसीची निर्मिती करण्यात आली होती. एमएसआरडीसीच्या माध्यमातून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा देशातला पहिला एक्स्प्रेस वे, मुंबईतील ५५ उड्डाणपुल आणि वांद्रे-वरळी सी लिंक हे प्रकल्प आकाराला आले. आज एमएसआरडीसीच्या माध्यमातून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचा क्षमता विस्तार, वाशी येथे ठाणी खाडीवरील तिसरा पुल, वांद्रे-वर्सोवा सी लिंक, शीळ-कल्याण रस्त्याचे सहापदरीकरण आणि कॉंक्रिटीकरण, विदर्भातील २७ रेल्वे उड्डाणपुल, राष्ट्रीय महामार्गाचे एकूण १६२१ किमी लांबीचे रस्ते अशा प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर या एमएमआरडीएकडे असलेल्या प्रकल्पाची जबाबदारीही आता एमएसआरडीसीकडे सोपवण्यात आली. याखेरीज ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, वर्सोवा-विरार सी लिंक, गायमुख-फाउंटन हॉटेल घोडबंदर उन्नत मार्ग अशा प्रकल्पांचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. == '''एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सिडको आदी प्राधिकरणांच्या माध्यमातून सुरू असलेले महत्त्वपूर्ण प्रकल्प''' == *'''नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग''' नागपूर ते मुंबई हे १४ तासांचे अंतर अवघ्या सहा ते आठ तासांवर आणणाऱ्या या ७०१ किमीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. तब्बल १० हजार हेक्टर जमिनीच्या अधिग्रहणाचे शिवधनुष्य यशस्वीरित्या उचलून आज या ५५ हजार कोटींच्या प्रकल्पाचे जवळपास २० टक्के काम पूर्ण देखील झाले आहे. पायाभूत सुविधांच्या मोठ्या प्रकल्पांसाठी हल्ली जमीन अधिग्रहण ही मोठी समस्या बनल्यामुळे अनेक प्रकल्प रखडल्याचे दिसून येते. परंतु, समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी एकनाथ शिंदे यांनी स्वतः विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. आजवरचे नुकसान भरपाईचे सर्वोत्तम पॅकेज दिले. शेतकऱ्यांच्या खात्यात आरटीजीएसने पैसे जमा केले आणि मगच खरेदीखतावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. इतकेच नव्हे, तर व्हिटनेस म्हणून स्वतः या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. इतकेच नव्हे, तर व्हिटनेस म्हणून स्वतः या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. नुकसान भरपाईसाठी सरकारी कार्यालयात खेटे मारावे लागत नाहीत, लाच द्यावी लागत नाही, हे पाहून शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण झाला आणि या प्रकल्पासमोरील अडथळे दूर झाले. १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना लाभदायक ठरणारा हा प्रकल्प आणखी १४ जिल्ह्यांनाही अप्रत्यक्षपणे जोडणार आहे. महामार्गालगत २० ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रे विकसित करून शेतीशी निगडित लॉजिस्टिक्स, फूड प्रोसेसिंग, हॉस्पिटॅलिटी आदी उद्योगांना चालना देऊन त्यातून रोजगार निर्मितीवर भर दिला जात आहे. कृषि माल वेळेत मुंबईसारख्या आर्थिक बाजारपेठेत पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याबरोबरच निर्यातीला देखील चालना मिळणार आहे. प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून नागपूर ते शिर्डी हा ५०० किमीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होत आहे. *'''मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग क्षमता विस्तार''' मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे मुंबई ते पुणे हे अंतर अडिच ते तीन तासांवर आले. त्याचबरोबर, पुण्यात शिक्षण आणि सेवा उद्योग विकसित होऊन पुण्याचा कायापालट झाला. मात्र, वाढत्या वर्दळीमुळे, विशेषतः घाट मार्गात वाहतूककोंडीची समस्या वारंवार उद्भवत असून अपघातांचे प्रमाणही मोठे होते. त्यामुळे या महामार्गाच्या क्षमता विस्ताराचे काम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आले. या अंतर्गत खालापूर ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील ६.५ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे ८ पदरीकरण आणि खोपोली एग्झिट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या १३.३ कि. मी.मध्ये दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह एकूण १९.८० कि.मी. लांबीचा ८ पदरी रस्ता करण्यात येत आहे. त्यामुळे खोपोली एग्झिट ते सिंहगड संस्था हे १९ कि.मी.चे अंतर ६ कि.मी.ने कमी होऊन प्रवासी वेळेत २० ते २५ मिनिटांची बचत होईल, घाटातील वाहतूक कोंडी सुटेल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल. संपूर्ण प्रकल्प अंदाजे ६,७०० कोटींचा आहे. प्रकल्पाचे काम दोन पॅकेजमध्ये करण्यात येत असून जम्मू-काश्मीरमध्ये भुयारी मार्गांचे काम करण्याचा अनुभव असलेल्या कंपन्यांना या प्रकल्पाचे काम देण्यात आले आहे. या प्रकल्पात होणारा टनेल हा आशिया खंडातील सर्वाधिक रुंदीचा टनेल आहे. *'''वांद्रे-वर्सोवा सी लिंक''' शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर होत असलेल्या कोस्टल महामार्ग प्रकल्पातील वांद्रे-वर्सोवा सी लिंक हा महत्त्वाचा टप्पा आहे. नऊ किमी लांबीचा हा पुल असून प्रकल्पासाठी वनविभागाची परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कास्टिंग यार्डसाठी जागेचा शोध सुरू असून प्रकल्पाच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली आहे. केबल स्टेड पद्धतीने पुल बांधण्यात येणार असून एकूण ११ हजार कोटींचा हा प्रकल्प एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. *'''ठाणे खाडीवरील वाशी येथे तिसरा पुल''' मुंबई-पुणे महामार्गाला जोडणारा शीव-पनवेल हा वर्दळीचा रस्ता १० पदरी आहे, मात्र या रस्त्याचा महत्त्वाचा भाग असलेला सध्याचा वाशी येथील खाडीपुल केवळ ६ पदरी असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत होती. त्यावर उतारा म्हणून अस्तित्वातील दोन पुलांना समांतर अशा तिसऱ्या खाडी पुलाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. नवा पुल ६ पदरी असून ७७५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, रेल्वे, स्टेट सीआरझेड, वन्यजीव मंडळ यांची परवानगी प्राप्त झाली आहे. कांदळवनाच्या जागेसाठी वनविभागाच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू असून एकूण बांधकाम कालावधी ३ वर्षांचा आहे. *'''ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग''' ठाण्याहून बोरिवलीला घोडबंदर रस्त्यामार्गे जाण्यासाठी किमान एक ते दीड तास लागतो. वाहतूककोंडीमुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय होतो, तसंच पर्यावरणाचंही नुकसान होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी पर्यायी मार्ग म्हणून ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाची संकल्पना मांडली. या ११ किमीच्या रस्त्यामुळे ठाणे ते बोरिवली हे अंतर केवळ १० मिनिटांत पार करता येणार असून घोडबंदर रस्त्यावर होणारी वाहतूककोंडीही कमी होईल. तसेच, इंधन आणि वेळेची बचत, प्रदूषणात घट होणार आहे. या प्रकल्पांतर्गत १० किमीचा बोगदा बनवण्यात येणार असून ठाण्यातील टिकुजिनी वाडी येथून त्याची सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात आला असून एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पाची अमलबजावणी होणार आहे. *'''शीळ-कल्याण रुंदीकरण''' शीळ–कल्याण–भिवंडी हा एमएमआर प्रदेशातील अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून जेएनपीटीहून अहमदाबाद आणि नाशिककडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूकही या रस्त्याने होत असल्यामुळे हा मार्ग सध्याच्या वाहतुकीला अपुरा पडतो. त्यामुळे याचे सहापदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन टप्प्यात हे काम पूर्ण होणार आहे. रस्ता दीर्घकाळ टिकावा यासाठी डांबरीकरणाऐवजी कॉंक्रिटीकरणाच्या माध्यमातून सहापदरीकरण होणार असून मानपाडा, सोनारपाडा व बदलापूर जंक्शन येथे उड्डाणपुल होणार आहेत. याच मार्गावर कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वेवरील पत्री पुलाचे काम पूर्ण करण्यात आले असून या नव्या पुलाला लागून आणखी एक पुल बांधण्यात येणार आहे. *'''ठाणे-घोडबंदर उन्नत रस्ता''' घोडबंदर मार्ग हा मुंबई-अहमदाबाद आणि मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. परंतु, फाउंटन हॉटेल ते गायमुख या टप्प्यात केवळ चौपदरी रस्ता असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीची समस्या आहे. हा परिसर वनविभागाच्या अखत्यारीतील असल्यामुळे रस्ता रुंदीकरणाला असलेली मर्यादा लक्षात घेऊन उन्नत मार्गाचा पर्याय स्वीकारण्यात आला. वनविभागाची जमीन ताब्यात आल्यावर या सुमारे ७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. =='''मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना'''== *रस्त्याच्या कडेला आणि मध्यभागी मेटलबीम क्रॅश बॅरिअर आणि वायर रोप बॅरिअर लावले *संपूर्ण महामार्गावर थर्मोप्लास्टिक पेंट आणि आवश्यक तिथे रंबलर *दोन हजारांहून अधिक ठळकपणे दिसणारे सूचना फलक *डेल्टा फोर्सच्या माध्यमातून गस्त वाढवली *स्पीड लिमिटचे पालन व्हावे, यासाठी सीसीटीव्ही आणि स्पीड गनच्या माध्यमातून उपाययोजना *परिणामी अपघात कमी झाले. २०१६ मध्ये अपघातांमध्ये १५१ बळी गेले होते, २०१८ मध्ये ही संख्या कमी होऊन ११० झाली *हे प्रमाण शून्यावर यावे यासाठी सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या सहकार्याने ‘झिरो फटॅलिटी कॉरिडॉर’ योजनेची अमलबजावणी सुरू *नुकतेच ओझर्डे येथे ट्रॉमा केअर सेंटरची सुरुवात झाली. त्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध *त्याचप्रमाणे, दरडी कोसळू नयेत, यासाठी संरक्षक जाळ्या, रॉकबोल्टिंग आदी उपाययोजना केल्या =='''आरोग्यमंत्री'''== एकनाथ शिंदे यांच्या कामाचा धडाका बघून उद्धव ठाकरे यांनी जानेवारी २०१९ मध्ये त्यांच्याकडे आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. आरोग्यमंत्री म्हणून त्यांना जेमतेम सात ते आठ महिन्यांचा कालावधी मिळाला. परंतु, एवढ्या अल्प कालावधीतही त्यांनी धडाकेबाज निर्णय घेत अनेक प्रलंबित विषय मार्गी लावले आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न केला. * एमबीबीएस डॉक्टर्स आणि विशेषज्ञांची ८९० पदे भरली. * ग्रामीण भाग, दुर्गम भाग आणि आदिवासी भागामध्ये आरोग्य पथकांच्या माध्यमातून कंत्राटी तत्त्वावर सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांना नियमित करण्याची मागणी १० वर्षे प्रलंबित होती. या ७३८ बीएएमएस डॉक्टरांना नियमित करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला. * राष्ट्रीय आरोग्य योजनेअंतर्गत राज्यात सुमारे ३४ हजार कंत्राटी कर्मचारी अत्यंत तुटपुंज्या मानधनावर सेवा देत होते. त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्यामुळे आता प्रत्येकाला किमान १५ हजार ६०० रुपये वेतन लागू झाले. * राज्याच्या कानाकोपऱ्यात सेवा देणाऱ्या आशा सेविकांची वेतनवाढ केली. * ग्रामीण भागात डायलिसिस सुविधा मिळावी, यासाठी १०२ डायलिसिस मशिन्स खरेदी करून उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ही डायलिसिस केंद्रे सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती दिली. * प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला वेग दिला. आतापर्यंत ११०० आरोग्यवर्धिनी केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. आणखी ५२०० उपकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांत रुपांतर करायला केंद्राने मंजुरी दिली आहे. तेथील डॉक्टरांच्या माध्यमातून माता व बालकांचे आरोग्याचे प्रश्न, दात, डोळे, मधुमेह, रक्तदाब आदी आजारांवर तातडीचे प्राथमिक उपचार मिळणार आहेत. * कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी मेळघाट पॅटर्न तयार केला. आरोग्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी स्वतः संपूर्ण आरोग्य यंत्रणा सोबत घेऊन मेळघाटाचा दोन दिवसांचा दौरा केला. आदिवासी विकास आणि महिला व बालविकास विभागाचे अधिकारीही सोबत होते. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन कुपोषणमुक्तीचा आराखडा तयार केला असून अमलबजावणीला सुरुवातही केली आहे. * गोरगरीब रुग्णांना विनामूल्य उपचार मिळावे, यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झाली असून केंद्र सरकारने ६० दवाखान्यांना मंजुरी दिली आहे. * ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या पुनर्विकासाला आरोग्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी गती देऊन या प्रकल्पाला सुरुवात देखील झाली आहे. * तसेच, ठाण्यातील हाजुरी येथे गरिबांसाठी ठाणे महापालिका आणि जितो ही सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त वतीने सुसज्ज महावीर जैन रुग्णालय सुरू केले. येथे कॅथलॅब आणि डायलिसिसची सुविधा देखील सुरू केली. * निती आयोगाने अलिकडेच जाहीर केलेल्या क्रमवारीत हेल्थ इंडेक्समध्ये एकनाथ शिंदे यांच्या योगदानामुळे राज्याचा तिसरा क्रमांक आला आहे. =='''ठाण्याचे पालकमंत्री'''== खेडेगावापासून आजच्या विकसित शहरापर्यंत ठाण्याची वाटचाल झाली आहे. नैसर्गिक पद्धतीने वाढलेलं हे शहर स्वाभाविकपणे नवी मुंबई किंवा चंडिगढ प्रमाणे मुद्दामहून वसवलेल्या विकसित शहरांप्रमाणे नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकासमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी ठाण्याला २१ व्या शतकातील आधुनिक आणि उत्तमरित्या नियोजनबद्ध असे विकसित शहर करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची योजना आखली आहे. *'''क्लस्टर डेव्हलपमेंटला मंजुरी, अमलबजावणी प्रक्रियेला सुरुवात:''' ठाण्यातील धोकादायक बेकायदा इमारतीत जीव मुठीत धरून राहाणाऱ्या लक्षावधी ठाणेकरांचा प्रश्न मोठा होता. दरवर्षी काही इमारती कोसळून निष्पाप लोकांचे बळी जात होते. या इमारतींचा पुनर्विकास हा एकमेव उपाय होता, परंतु अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी सरकारकडे कुठलेही धोरणच नव्हते. अशा परिस्थितीत नगरसेवक असल्यापासून एकनाथ शिंदे यांनी या इमारतीतील रहिवाशांचे सुरक्षित घरांमध्ये पुनर्वसन करण्यासाठी संघर्ष सुरू केला. सन २००४ मध्ये आमदार झाल्यानंतर या संघर्षाला अधिक धार आली. या धोकादायक अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी, त्यांना हक्काचे सुरक्षित घरकुल मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी क्लस्टर योजनेची मागणी लावून धरली. लक्षवेधी, औचित्याचा मुद्दा, प्रश्नोत्तराचा तास, २९३ अन्वये चर्चा अशा विविध संसदीय आयुधांचा वापर करून हा प्रश्न सातत्याने विधिमंडळात मांडला. सभागृहाचे कामकाज रोखले, तत्कालीन मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांना विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घेराव घातला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ३ ऑक्टोबर २०१३ रोजी ठाणे ते मंत्रालय असा भव्य मोर्चा काढला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले. परिणामी, २०१४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, ४ मार्च २०१४ रोजी पृथ्वीराज चव्हाण यांनी क्लस्टर योजनेची घोषणा केली. परंतु, आघाडी सरकारच्या या योजनेत असंख्य त्रुटी होत्या. २०१४ मध्ये पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी नगरविकासचे प्रधान सचिव, गृहनिर्माणचे प्रधान सचिव, ठाणे महापालिका आयुक्त आदींसह वारंवार बैठका घेऊन योजनेतील त्रुटींवर मात केली. इमारती अनधिकृत असल्या तरी या इमारतींमधले लोक मात्र अधिकृत आहेत आणि ते जीव मुठीत धरून राहात आहेत, त्यामुळे त्यांना हक्काचे घरकुल मिळालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेऊन मा. उच्च न्यायालयाकडून या योजनेला हिरवा कंदील मिळवला. ठाण्यात किसन नगर परिसरासाठी योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात होत आहे. वागळे इस्टेट, हाजुरी, लोकमान्य नगर, राबोडी, कळवा, मुंब्रा, दिवा अशा संपूर्ण महापालिका हद्दीत ही योजना राबवली जाणार आहे. अनधिकृत इमारतींमधील पावणेतीन लाख कुटुंब, म्हणजेच किमान ८ ते १० लाख ठाणेकरांना हक्काचे सुरक्षित घर मिळणार आहे. रहिवाशांना मालकी हक्काचे घर मिळण्याबरोबरच जमीन मालकालाही मोबदला मिळणार आहे. क्लस्टर योजनेअंतर्गत ग्रीन झोन्स, सार्वजनिक सुविधा यात वाढ होणार असून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रशस्त रस्ते होणार आहेत. अतिक्रमणे झालेले तलावही मोकळा श्वास घेणार आहेत. योजनेत सहभागी होणाऱ्या अधिकृत इमारतींमधील रहिवाशांनाही २५ टक्के अतिरिक्त जागा या योजनेत मिळणार आहे. संपूर्ण ठाण्यात तब्बल १५०० हेक्टरवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत असून त्यामुळे ठाण्याला नव्याने नियोजनबद्धरित्या विकसित करण्याची अपूर्व संधी ठाणेकरांना मिळणार आहे. *'''ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नव्या रेल्वे स्थानकाला मंजुरी:''' सार्वजनिक हिताच्या प्रकल्पालाही सरकारच्याच दोन विभागांच्या परस्परविरोधी भूमिकांमुळे कसे अडथळे येऊ शकतात, याचे विस्तारित [[ठाणे]] स्थानक प्रकल्प हे उत्तम उदाहरण आहे. गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मनोरुग्णालयाच्या एकूण जागेपैकी काही जागेवर नवे स्थानक व्हावे, ही मागणी १५ वर्षांपासून शिवसेना करत होती. रेल्वेची मंजुरी आणि आरोग्य खात्याकडून जमिनीची उपलब्धता हे दोन मुख्य अडथळे होते. शिवसेनेचे दिवंगत खासदार प्रकाश परांजपे, विद्यमान खासदार [[राजन विचारे]] यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून रेल्वेची मंजुरी मिळवली. आरोग्य विभागाने जमीन द्यावी, यासाठी एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाचा आमदार असताना अनेकदा पत्रव्यवहार केला. विधिमंडळात सातत्याने विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून हा मुद्दा वारंवार उपस्थित केला. परंतु, राज्याचा आरोग्य विभाग जमीन देण्यास तयार नव्हता. ठाणे महापालिकेने जमिनीच्या बदल्यात आरोग्य विभागाला टीडीआर देण्याची तयारी दर्शवली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आरोग्य विभागाचे अधिकारी, विधि विभागाचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी यांच्यासमवेत सातत्याने बैठका घेऊन, सर्व प्रशासकीय अडचणी दूर केल्या आणि हा प्रकल्प मार्गी लावला. या प्रकल्पामुळे अस्तित्वातील ठाणे स्थानक आणि परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी होणार असून वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, वर्तकनगर, घोडबंदर परिसरातील काही लाख प्रवाशांना फायदा होणार आहे. नवीन स्थानकाच्या परिसरात ठाणे मेट्रो, ठाणे अंतर्गत मेट्रो, रेल्वे, टीएमटी यांचा एकत्रित हब निर्माण करण्यात येणार आहे. *'''वडाळा-घाटकोपर-ठाणे मेट्रो:''' मुंबईत पहिल्या मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी ठाण्यात मेट्रो प्रकल्पाची मागणी केली. मात्र, अनेकदा पत्रव्यवहार करून आणि विधिमंडळात सातत्याने मागणी करूनही तत्कालीन आघाडी सरकारने ठाण्याला डावलून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर मेट्रोची घोषणा केली. त्यामुळे राज्य सरकारशी संघर्ष करून वडाळा-घाटकोपर-ठाणे मेट्रो या प्रकल्पाला मंजुरी मिळवली. २०१४ साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला गती दिली. तसेच, कासारवडवलीपर्यंतच होणारा हा मेट्रो मार्ग गायमुखपर्यंत वाढवून गायमुख-मीरा रोड असा स्वतंत्र मेट्रो मार्ग देखील आखला. त्याही मेट्रो मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच, ठाणे मेट्रोला जोडून ठाणे-भिवंडी-कल्याण आणि कल्याण-डोंबिवली-तळोजा अशा आणखी दोन मेट्रो मार्गांना मंजुरी मिळवून त्याही कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे संपूर्ण एमएमआर प्रदेशात मेट्रोचे जाळे विस्तारणार असून मुंबई-ठाणे-कल्याण-डोंबिवली-नवी मुंबई असा वर्तुळाकार मार्ग होणार आहे. *'''ठाणे शहरांतर्गत मेट्रो प्रकल्प:''' राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात एकाही महापालिकेच्या माध्यमातून एखाद्या शहरासाठी आजवर मेट्रो प्रकल्प झालेला नाही. परंतु, एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरांतर्गत मेट्रो प्रकल्पाची आखणी केली. राज्य सरकारची या प्रकल्पाला मंजुरी देखील मिळाली आहे. पहिला टप्पा २९ किमीचा असून त्यात २० उन्नत स्थानके आणि २ भूमिगत स्थानके असतील. नवीन ठाणे स्थानक-वागळे इस्टेट-लोकमान्य नगर-शिवाई नगर-हिरानंदानी मेडोज-मानपाडा-वाघबीळ-ब्रह्मांड-कोलशेत-बाळकूम-राबोडी-ठाणे स्थानक असा वर्तुळाकार मार्ग असून १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असलेला पहिल्या टप्पा जानेवारी २०२५ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. *'''[[कल्याण]]-ठाणे-मुंबई जलवाहतूकः''' केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशात जलवाहतुकीला चालना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ठाणे जिल्ह्याला लाभलेल्या खाडीचा लाभ घेऊन ठाणे, भिवंडी, मुंब्रा, कल्याण, [[डोंबिवली]] अशा विशाल प्रदेशातील रस्त्यांवर येणारा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कल्याण-ठाणे-[[मुंबई]] जलवाहतुकीची मागणी केली. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या प्रकल्पाचा विस्तृत आराखडा केंद्राला सादर केला. पहिल्या टप्प्यात कल्याण-ठाणे-वसई, दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई आणि मुंबईचा समावेश असून पहिल्या टप्प्यासाठी केंद्र सरकारने ६५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. याअंतर्गत प्रवासी वाहतुकीप्रमाणेच मालवाहतूकही होणार आहे. *'''ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालयः''' ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय म्हणजे ठाणे, पालघर आणि नजीकच्या रायगड जिल्ह्यातील लक्षावधी गोरगरीब रुग्णांचा आधार. परंतु, ८० वर्षं जुनी इमारत आणि सुविधांची वानवा, तसेच वाढती लोकसंख्या यामुळे या रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची मागणी बरीच वर्षं होत होती. न्यूरॉलॉजीसारखा विभाग नसल्यामुळे अपघातात डोक्याला मार बसणाऱ्या रुग्णांना मुंबईला पाठवावे लागत होते. त्यांना तातडीने उपचार न मिळाल्यामुळे बळी जाण्याचे प्रमाण मोठे होते. शिवाय, डायलिसिस, रेडिओलॉजीसारख्या सुविधांचीही कमतरता होती. एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर सुपर स्पेशालिटी प्रकल्पाला मंजुरी मिळवली. जानेवारी २०१९ मध्ये आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर या कामाला त्यांनी अधिक वेग दिला आणि आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. मूळ ३३६ खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या जागी ५७४ खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय होणार असून यात १४० खाटा हृदयरोग, मेंदुविकार, कर्करोग, मूत्ररोग आदींवरील उपचारांसाठी असतील. न्यूरॉलॉजी विभागामुळे अपघातात डोक्याला मार बसलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. हृदयविकार व कर्करोगावरील उपचारांची सोयही येथे होणार असून नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, बहुउद्देशीय प्रशस्त सभागृह व कर्मचारी निवासस्थाने यांचाही समावेश या प्रकल्पात आहे. *'''ठाणे स्थानक पूर्व येथे सॅटिस प्रकल्प:''' ठाणे पूर्व येथे कोपरी परिसराची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत वाढली असून त्यामुळे वाहतुकीची वर्दळ वाढून स्थानक परिसरात वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे ठाणे पश्चिमेच्या धर्तीवर पूर्वेलाही स्थानक परिसर सुधारणा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. रेल्वेने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केंद्राकडून २५० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. प्रकल्पांतर्गत ठाणे स्थानक पूर्वेला एलिव्हेटेड डेक होणार असून खासगी वाहने आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे विलगीकरण होईल. रेल्वे स्थानक ते पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंत उड्डाणपुल होणार आहे. *'''कोपरी पुलाचे रुंदीकरण:''' पूर्व द्रुतगती महामार्गावर टोलनाका ओलांडल्यानंतर कोपरी येथील अरुंद रेल्वे उड्डाणपुलामुळे काही वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. महामार्ग आठ पदरी असून कोपरी पुल मात्र अवघ्या चार पुलांचा असल्यामुळे या पुलाच्या रुंदीकरणासाठी एकनाथ शिंदे स्थानिक आमदार या नात्याने प्रयत्नशील होते. पालकमंत्री या नात्याने त्यांनी हा प्रकल्प मार्गी लावला. आता एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन लेनच्या दोन नव्या मार्गिका वाहतुकीसाठी सुरू देखील झाल्या आहेत. आता जुना पुल तोडून त्या जागी नवा पुल बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. * '''आनंदनगर ते साकेत-बाळकुम एलिव्हेटेड रस्ता''' ठाणे शहरातून मुंबई, पुणे, नाशिक, अहमदाबाद, जेएनपीटी या दिशांना जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे ठाण्यातील प्रमुख रस्ते, विशेषतः पूर्व द्रुतगती महामार्गावर अनाव्याश्यक वाहतूककोंडी होते. यावर उपाय म्हणून एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाण्याचे प्रवेशद्वार असलेला आनंदनगर नाका ते साकेत-बाळकुम असा एलिव्हेटेड, म्हणजे उन्नत मार्गाचा प्रकल्प हाती घेतला. एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पाची आखणी करण्यात आली असून संविस्त्र प्रकल्प अहवाल बनवण्याचे काम सध्या सुरू आहे. * '''बाळकुम ते गायमुख सागरी मार्ग''' ठाणे शहराबाहेर जाणारी वाहतूक प्रामुख्याने घोडबंदर मार्गाचा वापर करत असल्यामुळे या मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून बाळकुम ते गायमुख या सागरी मार्गाची आखणी करण्यात आहे असून एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. हा सागरी मार्ग आनंदनगर ते साकेत-बाळकुम या एलिव्हेटेड रोडला जोडण्यात येणार आहे. * '''फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार''' मुंबई ते ठाणे हा प्रवास वेगवान व्हावा, यासाठी बांधण्यात आलेला इस्टर्न फ्री वे सध्या घाटकोपर-मानखुर्दजवळील शिवाजीनगर येथे समाप्त होतो. तिथून पुढे ठाण्यापर्यंत वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून एकनाथ शिंदे यांनी या फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून आनंदनगर ते साकेत-बाळकुम या एलिव्हेटेड रस्त्याला तो जोडण्यात येणार आहे. हाच मार्ग पुढे कोस्टल रोडलाही जोडण्यात येणार असल्यामुळे मुंबईहून निघालेल्या माणसाला थेट गायमुखपर्यंत विनासिग्नल वेगाने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. * '''कोपरी ते पटणी खाडी पुल''' ठाण्याहून नवी मुंबईला जाणाऱ्यांना सध्या संपूर्ण ठाणे शहरातून कळवा-विटावा असा वळसा घालून जावे लागते. त्यामुळे ठाण्यातल्या अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यामुळे ठाणे पूर्व येथील कोपरी ते ऐरोली येथील पटणी असा खाडी पुल बांधण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला असून एमएमआरडीएच्या माध्यमातून याची अंमलबजावणी होणार आहे. * '''बाळकुम ते आत्माराम पाटील चौक बाह्यवळण रस्ता''' कळवा-खारेगाव-पारसिक भागात होणाऱ्या वाहतूककोंडीवर तोडगा म्हणून बाळकुम ते पारसिक-रेतीबंदर येथी आत्माराम पाटील चौक असा बाह्यवळण रस्ता बांधण्यात येणार आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यास एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. *'''ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र धरण:''' ठाणे शहर व जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पुढील ५० वर्षांच्या पाण्याची गरज भागावी, यासाठी स्वतंत्र धरण असलं पाहिजे, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने शाई आणि काळू या धरणांची कामे सुरू केली होती, परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आणि पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवून कामे सुरू केल्यामुळे ती बंदही पडली. एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री झाल्यावर या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन केले. एमएमआरडीएकडून या प्रकल्पासाठी निधी मिळवला आणि १० वर्षांपासून रखडलेल्या काळू प्रकल्पाला गती दिली. २५०० एकर वनजमीन ताब्यात घेण्यासाठी एमएमआरडीए वन विभागाला २५९ कोटी देणार असून वन खात्याकडून जमीन ताब्यात आल्यावर कामाला सुरुवात होणार आहे. *'''बारवी धरणात अतिरिक्त पाणीसाठा:''' [[बारवी धरण]]च्या पाण्यावर ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, मीरा-भाइंदर या शहरांतील लक्षावधी लोकसंख्या अवलंबून आहे. अतिरिक्त पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी धरणाची उंची वाढवण्यात आली, परंतु प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा पूर्वीच्या सरकारने निकाली न काढल्यामुळे अतिरिक्त पाणीसाठा करता येत नव्हता. पूर्वीचा अनुभव चांगला नसल्यामुळे प्रकल्पग्रस्तांची समजूत काढून त्यांचा विश्वास संपादन करणे हे आव्हानात्मक काम होते. परंतु, पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बारवीच्या पाण्याचा लाभ होणाऱ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरीत सामावून घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. राज्य सरकारकडून या निर्णयाला मंजुरी मिळवली. एमआयडीसीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन केले. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यातील शहरी भागाला वाढीव पाणीपुरवठा होणार असून पाणीकपातीला आळा बसेल. == '''संदर्भ''' : == {{DEFAULTSORT:शिंदे, एकनाथ}} [[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या ११ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:शिवसेनेतील राजकारणी]] [[वर्ग:इ.स. १९६४ मधील जन्म]] [[वर्ग:महाराष्ट्रातील आमदार]] [[वर्ग:कोपरी-पाचपाखडीचे आमदार]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] a0qjyb85gyq2vs0ac2ryxux9t7ene4y 2142252 2142251 2022-08-01T10:59:13Z अमर राऊत 140696 दुवे जोडले wikitext text/x-wiki {{बदल}}{{विकिकरण}} {{माहितीचौकट मुख्यमंत्री | नाव = एकनाथ संभाजी शिंदे | चित्र = Eknath Sambhaji Shinde.jpg | चित्र आकारमान = | चित्र शीर्षक = एकनाथ शिंदे | क्रम = | पद = [[महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री]] | कार्यकाळ_आरंभ = 30 जून २०२२ | कार्यकाळ_समाप्ती = सद्य | राज्यपाल = [[भगतसिंग कोश्यारी]] | मागील = [[उद्धव ठाकरे]] | पुढील = | पद2 = | कार्यकाळ_आरंभ2 = | कार्यकाळ_समाप्ती2 = | पंतप्रधान2 = | मागील2 = | पुढील2 = | जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1964|02|09}} | राष्ट्रीयत्व =भारतीय | पक्ष =[[शिवसेना]] | पत्नी = लता एकनाथ शिंदे | अपत्ये = [[श्रीकांत एकनाथ शिंदे]] | निवास = [[ठाणे]] | शिक्षण = बीए (मराठी आणि राजकारण, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ) | धर्म =हिंदू }} '''एकनाथ संभाजी शिंदे''' हे एक भारतीय राजकारणी आणि [[महाराष्ट्र]] राज्याचे २० वे [[मुख्यमंत्री]] आहेत. २०१५ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. [[ठाणे|ठाण्यातील]] [[कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ|कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे]] ते [[आमदार]] आहेत. २००४,२००९, २०१४ आणि २०१९ असे सलग चार वेळा ते [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्राच्या विधानसभेत]] निवडून गेले आहेत. [[बाळासाहेब ठाकरे]] आणि [[आनंद दिघे]] यांच्या प्रभावामुळे ते १९८० च्या दशकात [[शिवसेना|शिवसेने]]<nowiki/>त दाखल झाले होते. =='''जीवन परिचय'''== एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसननगर क्र. ३ येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. २३ येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण ठाणे येथीलच मंगला हायस्कूल येथे झाले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीने भारावलेल्या पिढीचा तो काळ होता. ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती. समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता. अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून श्री. दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पामतेल उपलब्ध करून देणे, नागरी समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाविरोधात केली जाणारी आंदोलने यातही एकनाथ शिंदे आघाडीवर असायचे. सन १९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना ४० दिवस कारावास झाला होता. =='''शैक्षणिक पात्रता'''== गरीब परिस्थितीशी सामना करत त्यांनी मंगला हायस्कूलमधून ११वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीमुळे त्यांना त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. परंतु, शिकण्याची जिद्द आणि इच्छा मात्र प्रबळ होती. त्यामुळेच आयुष्यात काहीसे स्थैर्य आल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली. सन २०१४ ते २०१९ हा पाच वर्षांचा कालावधी राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी धामधुमीचा ठरला असला तरी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे पुढील अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवले. नुकतीच त्यांनी मराठी आणि राजकारण हे दोन विषय घेऊन तृतीय वर्ष बीएची परीक्षा दिली आणि ७७.२५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. परिस्थितीमुळे तरुणपणी स्वतःला शिक्षण अर्धवट सोडावे लागले तरी त्यांनी मुलगा श्रीकांत याला मात्र जिद्दीने शिकवले आणि डॉक्टर केले. [[श्रीकांत एकनाथ शिंदे]] हे एमएस (ऑर्थो) असून कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. =='''राजकीय प्रवास'''== सन १९९७ साली त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी उमेदवारी मिळाली. त्यात ते विजयी झाले. सन २००१ मध्ये त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदी निवड झाली. सन २००१ ते २००४ अशी सलग तीन वर्षे ते या पदावर कार्यरत होते. मात्र, केवळ स्वतःच्या वॉर्डापुरते अथवा महानगरपालिका हद्दीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्हा त्यांनी पालथा घातला. त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातले कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले. सन २००४ साली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रथम उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर पुढल्याच वर्षी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेतील पहिलेच होते. जनतेच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडत राहिल्यामुळे सन २००९, २०१४ आणि २०१९ अशा सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना सातत्याने चढत्या मताधिक्याने विधानसभेवर पाठवले. दिनांक ३० जून २०२२ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/maharashtra/eknath-shinde-takes-oath-as-the-chief-minister-of-maharashtra-rak94|title=बाळासाहेब, आनंद दिघेंचं स्मरण करुन एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान {{!}} Eknath Shinde|website=eSakal - Marathi Newspaper|language=mr-IN|access-date=2022-06-30}}</ref> =='''महाविकासआघाडी सरकार (२०१९) मधील मंत्रीपदे'''== मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील काही महत्त्वाची खाती एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहेत. नगरविकासमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) =='''विधिमंडळातील कामगिरी'''== सन २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या काळात विधानसभेत विरोधी पक्षाचे आमदार या नात्याने त्यांनी अनेक समस्यांवर, राज्यापुढील महत्त्वाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला. ठाण्यातील महत्त्वाची क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, ठाण्यासाठी मेट्रो, ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नवे विस्तारित ठाणे स्थानक, पाणीटंचाई या ठाण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांबरोबरच सागरी सुरक्षा, पोलीस दलाचे आधुनिकीकरण, वाढती महागाई, राज्याच्या डोक्यावर वाढते कर्ज अशा अनेक विषयांवरील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे गाजली. मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने पोलीस दलाचे आधुनिकीकरण आणि सागरी सुरक्षा बळकट करण्याची घोषणा केली. परंतु, कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रत्यक्षात सागरी सुरक्षा अत्यंत कमकुवत आहे, सरकारच्या घोषणा केवळ कागदावरच आहे, अशी एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात अनेकदा आपल्या भाषणांमधून टीका केली.{{संदर्भ हवा}} =='''विरोधी पक्षनेतेपदी निवड'''== सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांची राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. सुमारे महिन्याभराने शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यामुळे एकनाथ शिंदे महिनाभर या पदावर होते. त्यावेळी राज्यात काही भागात दुष्काळ, तर काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात दौरे केले आणि शेतकऱ्यांची दुरवस्था सरकारच्या नजरेस आणून दिली. =='''मंत्रीपदावरील कामगिरी'''== *'''सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री:''' सन २०१४ च्या डिसेंबर महिन्यात शिवसेनेने राज्यातील भाजपप्रणीत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) ते पदसिद्ध अध्यक्ष झाले. *'''एमएसआरडीसीचे पुनरुज्जीवन:''' शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग या प्रकल्पासाठी आणि राज्यातील रस्तेविकासाला चालना देण्यासाठी एमएसआरडीसीची निर्मिती करण्यात आली होती. एमएसआरडीसीच्या माध्यमातून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा देशातला पहिला एक्स्प्रेस वे, मुंबईतील ५५ उड्डाणपुल आणि वांद्रे-वरळी सी लिंक हे प्रकल्प आकाराला आले. आज एमएसआरडीसीच्या माध्यमातून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचा क्षमता विस्तार, वाशी येथे ठाणी खाडीवरील तिसरा पुल, वांद्रे-वर्सोवा सी लिंक, शीळ-कल्याण रस्त्याचे सहापदरीकरण आणि कॉंक्रिटीकरण, विदर्भातील २७ रेल्वे उड्डाणपुल, राष्ट्रीय महामार्गाचे एकूण १६२१ किमी लांबीचे रस्ते अशा प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर या एमएमआरडीएकडे असलेल्या प्रकल्पाची जबाबदारीही आता एमएसआरडीसीकडे सोपवण्यात आली. याखेरीज ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, वर्सोवा-विरार सी लिंक, गायमुख-फाउंटन हॉटेल घोडबंदर उन्नत मार्ग अशा प्रकल्पांचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. == '''एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सिडको आदी प्राधिकरणांच्या माध्यमातून सुरू असलेले महत्त्वपूर्ण प्रकल्प''' == *'''नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग''' नागपूर ते मुंबई हे १४ तासांचे अंतर अवघ्या सहा ते आठ तासांवर आणणाऱ्या या ७०१ किमीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. तब्बल १० हजार हेक्टर जमिनीच्या अधिग्रहणाचे शिवधनुष्य यशस्वीरित्या उचलून आज या ५५ हजार कोटींच्या प्रकल्पाचे जवळपास २० टक्के काम पूर्ण देखील झाले आहे. पायाभूत सुविधांच्या मोठ्या प्रकल्पांसाठी हल्ली जमीन अधिग्रहण ही मोठी समस्या बनल्यामुळे अनेक प्रकल्प रखडल्याचे दिसून येते. परंतु, समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी एकनाथ शिंदे यांनी स्वतः विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. आजवरचे नुकसान भरपाईचे सर्वोत्तम पॅकेज दिले. शेतकऱ्यांच्या खात्यात आरटीजीएसने पैसे जमा केले आणि मगच खरेदीखतावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. इतकेच नव्हे, तर व्हिटनेस म्हणून स्वतः या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. इतकेच नव्हे, तर व्हिटनेस म्हणून स्वतः या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. नुकसान भरपाईसाठी सरकारी कार्यालयात खेटे मारावे लागत नाहीत, लाच द्यावी लागत नाही, हे पाहून शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण झाला आणि या प्रकल्पासमोरील अडथळे दूर झाले. १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना लाभदायक ठरणारा हा प्रकल्प आणखी १४ जिल्ह्यांनाही अप्रत्यक्षपणे जोडणार आहे. महामार्गालगत २० ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रे विकसित करून शेतीशी निगडित लॉजिस्टिक्स, फूड प्रोसेसिंग, हॉस्पिटॅलिटी आदी उद्योगांना चालना देऊन त्यातून रोजगार निर्मितीवर भर दिला जात आहे. कृषि माल वेळेत मुंबईसारख्या आर्थिक बाजारपेठेत पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याबरोबरच निर्यातीला देखील चालना मिळणार आहे. प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून नागपूर ते शिर्डी हा ५०० किमीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होत आहे. *'''मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग क्षमता विस्तार''' मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे मुंबई ते पुणे हे अंतर अडिच ते तीन तासांवर आले. त्याचबरोबर, पुण्यात शिक्षण आणि सेवा उद्योग विकसित होऊन पुण्याचा कायापालट झाला. मात्र, वाढत्या वर्दळीमुळे, विशेषतः घाट मार्गात वाहतूककोंडीची समस्या वारंवार उद्भवत असून अपघातांचे प्रमाणही मोठे होते. त्यामुळे या महामार्गाच्या क्षमता विस्ताराचे काम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आले. या अंतर्गत खालापूर ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील ६.५ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे ८ पदरीकरण आणि खोपोली एग्झिट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या १३.३ कि. मी.मध्ये दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह एकूण १९.८० कि.मी. लांबीचा ८ पदरी रस्ता करण्यात येत आहे. त्यामुळे खोपोली एग्झिट ते सिंहगड संस्था हे १९ कि.मी.चे अंतर ६ कि.मी.ने कमी होऊन प्रवासी वेळेत २० ते २५ मिनिटांची बचत होईल, घाटातील वाहतूक कोंडी सुटेल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल. संपूर्ण प्रकल्प अंदाजे ६,७०० कोटींचा आहे. प्रकल्पाचे काम दोन पॅकेजमध्ये करण्यात येत असून जम्मू-काश्मीरमध्ये भुयारी मार्गांचे काम करण्याचा अनुभव असलेल्या कंपन्यांना या प्रकल्पाचे काम देण्यात आले आहे. या प्रकल्पात होणारा टनेल हा आशिया खंडातील सर्वाधिक रुंदीचा टनेल आहे. *'''वांद्रे-वर्सोवा सी लिंक''' शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर होत असलेल्या कोस्टल महामार्ग प्रकल्पातील वांद्रे-वर्सोवा सी लिंक हा महत्त्वाचा टप्पा आहे. नऊ किमी लांबीचा हा पुल असून प्रकल्पासाठी वनविभागाची परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कास्टिंग यार्डसाठी जागेचा शोध सुरू असून प्रकल्पाच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली आहे. केबल स्टेड पद्धतीने पुल बांधण्यात येणार असून एकूण ११ हजार कोटींचा हा प्रकल्प एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. *'''ठाणे खाडीवरील वाशी येथे तिसरा पुल''' मुंबई-पुणे महामार्गाला जोडणारा शीव-पनवेल हा वर्दळीचा रस्ता १० पदरी आहे, मात्र या रस्त्याचा महत्त्वाचा भाग असलेला सध्याचा वाशी येथील खाडीपुल केवळ ६ पदरी असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत होती. त्यावर उतारा म्हणून अस्तित्वातील दोन पुलांना समांतर अशा तिसऱ्या खाडी पुलाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. नवा पुल ६ पदरी असून ७७५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, रेल्वे, स्टेट सीआरझेड, वन्यजीव मंडळ यांची परवानगी प्राप्त झाली आहे. कांदळवनाच्या जागेसाठी वनविभागाच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू असून एकूण बांधकाम कालावधी ३ वर्षांचा आहे. *'''ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग''' ठाण्याहून बोरिवलीला घोडबंदर रस्त्यामार्गे जाण्यासाठी किमान एक ते दीड तास लागतो. वाहतूककोंडीमुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय होतो, तसंच पर्यावरणाचंही नुकसान होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी पर्यायी मार्ग म्हणून ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाची संकल्पना मांडली. या ११ किमीच्या रस्त्यामुळे ठाणे ते बोरिवली हे अंतर केवळ १० मिनिटांत पार करता येणार असून घोडबंदर रस्त्यावर होणारी वाहतूककोंडीही कमी होईल. तसेच, इंधन आणि वेळेची बचत, प्रदूषणात घट होणार आहे. या प्रकल्पांतर्गत १० किमीचा बोगदा बनवण्यात येणार असून ठाण्यातील टिकुजिनी वाडी येथून त्याची सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात आला असून एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पाची अमलबजावणी होणार आहे. *'''शीळ-कल्याण रुंदीकरण''' शीळ–कल्याण–भिवंडी हा एमएमआर प्रदेशातील अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून जेएनपीटीहून अहमदाबाद आणि नाशिककडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूकही या रस्त्याने होत असल्यामुळे हा मार्ग सध्याच्या वाहतुकीला अपुरा पडतो. त्यामुळे याचे सहापदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन टप्प्यात हे काम पूर्ण होणार आहे. रस्ता दीर्घकाळ टिकावा यासाठी डांबरीकरणाऐवजी कॉंक्रिटीकरणाच्या माध्यमातून सहापदरीकरण होणार असून मानपाडा, सोनारपाडा व बदलापूर जंक्शन येथे उड्डाणपुल होणार आहेत. याच मार्गावर कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वेवरील पत्री पुलाचे काम पूर्ण करण्यात आले असून या नव्या पुलाला लागून आणखी एक पुल बांधण्यात येणार आहे. *'''ठाणे-घोडबंदर उन्नत रस्ता''' घोडबंदर मार्ग हा मुंबई-अहमदाबाद आणि मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. परंतु, फाउंटन हॉटेल ते गायमुख या टप्प्यात केवळ चौपदरी रस्ता असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीची समस्या आहे. हा परिसर वनविभागाच्या अखत्यारीतील असल्यामुळे रस्ता रुंदीकरणाला असलेली मर्यादा लक्षात घेऊन उन्नत मार्गाचा पर्याय स्वीकारण्यात आला. वनविभागाची जमीन ताब्यात आल्यावर या सुमारे ७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. =='''मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना'''== *रस्त्याच्या कडेला आणि मध्यभागी मेटलबीम क्रॅश बॅरिअर आणि वायर रोप बॅरिअर लावले *संपूर्ण महामार्गावर थर्मोप्लास्टिक पेंट आणि आवश्यक तिथे रंबलर *दोन हजारांहून अधिक ठळकपणे दिसणारे सूचना फलक *डेल्टा फोर्सच्या माध्यमातून गस्त वाढवली *स्पीड लिमिटचे पालन व्हावे, यासाठी सीसीटीव्ही आणि स्पीड गनच्या माध्यमातून उपाययोजना *परिणामी अपघात कमी झाले. २०१६ मध्ये अपघातांमध्ये १५१ बळी गेले होते, २०१८ मध्ये ही संख्या कमी होऊन ११० झाली *हे प्रमाण शून्यावर यावे यासाठी सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या सहकार्याने ‘झिरो फटॅलिटी कॉरिडॉर’ योजनेची अमलबजावणी सुरू *नुकतेच ओझर्डे येथे ट्रॉमा केअर सेंटरची सुरुवात झाली. त्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध *त्याचप्रमाणे, दरडी कोसळू नयेत, यासाठी संरक्षक जाळ्या, रॉकबोल्टिंग आदी उपाययोजना केल्या =='''आरोग्यमंत्री'''== एकनाथ शिंदे यांच्या कामाचा धडाका बघून उद्धव ठाकरे यांनी जानेवारी २०१९ मध्ये त्यांच्याकडे आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. आरोग्यमंत्री म्हणून त्यांना जेमतेम सात ते आठ महिन्यांचा कालावधी मिळाला. परंतु, एवढ्या अल्प कालावधीतही त्यांनी धडाकेबाज निर्णय घेत अनेक प्रलंबित विषय मार्गी लावले आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न केला. * एमबीबीएस डॉक्टर्स आणि विशेषज्ञांची ८९० पदे भरली. * ग्रामीण भाग, दुर्गम भाग आणि आदिवासी भागामध्ये आरोग्य पथकांच्या माध्यमातून कंत्राटी तत्त्वावर सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांना नियमित करण्याची मागणी १० वर्षे प्रलंबित होती. या ७३८ बीएएमएस डॉक्टरांना नियमित करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला. * राष्ट्रीय आरोग्य योजनेअंतर्गत राज्यात सुमारे ३४ हजार कंत्राटी कर्मचारी अत्यंत तुटपुंज्या मानधनावर सेवा देत होते. त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्यामुळे आता प्रत्येकाला किमान १५ हजार ६०० रुपये वेतन लागू झाले. * राज्याच्या कानाकोपऱ्यात सेवा देणाऱ्या आशा सेविकांची वेतनवाढ केली. * ग्रामीण भागात डायलिसिस सुविधा मिळावी, यासाठी १०२ डायलिसिस मशिन्स खरेदी करून उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ही डायलिसिस केंद्रे सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती दिली. * प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला वेग दिला. आतापर्यंत ११०० आरोग्यवर्धिनी केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. आणखी ५२०० उपकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांत रुपांतर करायला केंद्राने मंजुरी दिली आहे. तेथील डॉक्टरांच्या माध्यमातून माता व बालकांचे आरोग्याचे प्रश्न, दात, डोळे, मधुमेह, रक्तदाब आदी आजारांवर तातडीचे प्राथमिक उपचार मिळणार आहेत. * कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी मेळघाट पॅटर्न तयार केला. आरोग्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी स्वतः संपूर्ण आरोग्य यंत्रणा सोबत घेऊन मेळघाटाचा दोन दिवसांचा दौरा केला. आदिवासी विकास आणि महिला व बालविकास विभागाचे अधिकारीही सोबत होते. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन कुपोषणमुक्तीचा आराखडा तयार केला असून अमलबजावणीला सुरुवातही केली आहे. * गोरगरीब रुग्णांना विनामूल्य उपचार मिळावे, यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झाली असून केंद्र सरकारने ६० दवाखान्यांना मंजुरी दिली आहे. * ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या पुनर्विकासाला आरोग्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी गती देऊन या प्रकल्पाला सुरुवात देखील झाली आहे. * तसेच, ठाण्यातील हाजुरी येथे गरिबांसाठी ठाणे महापालिका आणि जितो ही सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त वतीने सुसज्ज महावीर जैन रुग्णालय सुरू केले. येथे कॅथलॅब आणि डायलिसिसची सुविधा देखील सुरू केली. * निती आयोगाने अलिकडेच जाहीर केलेल्या क्रमवारीत हेल्थ इंडेक्समध्ये एकनाथ शिंदे यांच्या योगदानामुळे राज्याचा तिसरा क्रमांक आला आहे. =='''ठाण्याचे पालकमंत्री'''== खेडेगावापासून आजच्या विकसित शहरापर्यंत ठाण्याची वाटचाल झाली आहे. नैसर्गिक पद्धतीने वाढलेलं हे शहर स्वाभाविकपणे नवी मुंबई किंवा चंडिगढ प्रमाणे मुद्दामहून वसवलेल्या विकसित शहरांप्रमाणे नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकासमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी ठाण्याला २१ व्या शतकातील आधुनिक आणि उत्तमरित्या नियोजनबद्ध असे विकसित शहर करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची योजना आखली आहे. *'''क्लस्टर डेव्हलपमेंटला मंजुरी, अमलबजावणी प्रक्रियेला सुरुवात:''' ठाण्यातील धोकादायक बेकायदा इमारतीत जीव मुठीत धरून राहाणाऱ्या लक्षावधी ठाणेकरांचा प्रश्न मोठा होता. दरवर्षी काही इमारती कोसळून निष्पाप लोकांचे बळी जात होते. या इमारतींचा पुनर्विकास हा एकमेव उपाय होता, परंतु अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी सरकारकडे कुठलेही धोरणच नव्हते. अशा परिस्थितीत नगरसेवक असल्यापासून एकनाथ शिंदे यांनी या इमारतीतील रहिवाशांचे सुरक्षित घरांमध्ये पुनर्वसन करण्यासाठी संघर्ष सुरू केला. सन २००४ मध्ये आमदार झाल्यानंतर या संघर्षाला अधिक धार आली. या धोकादायक अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी, त्यांना हक्काचे सुरक्षित घरकुल मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी क्लस्टर योजनेची मागणी लावून धरली. लक्षवेधी, औचित्याचा मुद्दा, प्रश्नोत्तराचा तास, २९३ अन्वये चर्चा अशा विविध संसदीय आयुधांचा वापर करून हा प्रश्न सातत्याने विधिमंडळात मांडला. सभागृहाचे कामकाज रोखले, तत्कालीन मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांना विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घेराव घातला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ३ ऑक्टोबर २०१३ रोजी ठाणे ते मंत्रालय असा भव्य मोर्चा काढला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले. परिणामी, २०१४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, ४ मार्च २०१४ रोजी पृथ्वीराज चव्हाण यांनी क्लस्टर योजनेची घोषणा केली. परंतु, आघाडी सरकारच्या या योजनेत असंख्य त्रुटी होत्या. २०१४ मध्ये पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी नगरविकासचे प्रधान सचिव, गृहनिर्माणचे प्रधान सचिव, ठाणे महापालिका आयुक्त आदींसह वारंवार बैठका घेऊन योजनेतील त्रुटींवर मात केली. इमारती अनधिकृत असल्या तरी या इमारतींमधले लोक मात्र अधिकृत आहेत आणि ते जीव मुठीत धरून राहात आहेत, त्यामुळे त्यांना हक्काचे घरकुल मिळालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेऊन मा. उच्च न्यायालयाकडून या योजनेला हिरवा कंदील मिळवला. ठाण्यात किसन नगर परिसरासाठी योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात होत आहे. वागळे इस्टेट, हाजुरी, लोकमान्य नगर, राबोडी, कळवा, मुंब्रा, दिवा अशा संपूर्ण महापालिका हद्दीत ही योजना राबवली जाणार आहे. अनधिकृत इमारतींमधील पावणेतीन लाख कुटुंब, म्हणजेच किमान ८ ते १० लाख ठाणेकरांना हक्काचे सुरक्षित घर मिळणार आहे. रहिवाशांना मालकी हक्काचे घर मिळण्याबरोबरच जमीन मालकालाही मोबदला मिळणार आहे. क्लस्टर योजनेअंतर्गत ग्रीन झोन्स, सार्वजनिक सुविधा यात वाढ होणार असून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रशस्त रस्ते होणार आहेत. अतिक्रमणे झालेले तलावही मोकळा श्वास घेणार आहेत. योजनेत सहभागी होणाऱ्या अधिकृत इमारतींमधील रहिवाशांनाही २५ टक्के अतिरिक्त जागा या योजनेत मिळणार आहे. संपूर्ण ठाण्यात तब्बल १५०० हेक्टरवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत असून त्यामुळे ठाण्याला नव्याने नियोजनबद्धरित्या विकसित करण्याची अपूर्व संधी ठाणेकरांना मिळणार आहे. *'''ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नव्या रेल्वे स्थानकाला मंजुरी:''' सार्वजनिक हिताच्या प्रकल्पालाही सरकारच्याच दोन विभागांच्या परस्परविरोधी भूमिकांमुळे कसे अडथळे येऊ शकतात, याचे विस्तारित [[ठाणे]] स्थानक प्रकल्प हे उत्तम उदाहरण आहे. गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मनोरुग्णालयाच्या एकूण जागेपैकी काही जागेवर नवे स्थानक व्हावे, ही मागणी १५ वर्षांपासून शिवसेना करत होती. रेल्वेची मंजुरी आणि आरोग्य खात्याकडून जमिनीची उपलब्धता हे दोन मुख्य अडथळे होते. शिवसेनेचे दिवंगत खासदार प्रकाश परांजपे, विद्यमान खासदार [[राजन विचारे]] यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून रेल्वेची मंजुरी मिळवली. आरोग्य विभागाने जमीन द्यावी, यासाठी एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाचा आमदार असताना अनेकदा पत्रव्यवहार केला. विधिमंडळात सातत्याने विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून हा मुद्दा वारंवार उपस्थित केला. परंतु, राज्याचा आरोग्य विभाग जमीन देण्यास तयार नव्हता. ठाणे महापालिकेने जमिनीच्या बदल्यात आरोग्य विभागाला टीडीआर देण्याची तयारी दर्शवली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आरोग्य विभागाचे अधिकारी, विधि विभागाचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी यांच्यासमवेत सातत्याने बैठका घेऊन, सर्व प्रशासकीय अडचणी दूर केल्या आणि हा प्रकल्प मार्गी लावला. या प्रकल्पामुळे अस्तित्वातील ठाणे स्थानक आणि परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी होणार असून वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, वर्तकनगर, घोडबंदर परिसरातील काही लाख प्रवाशांना फायदा होणार आहे. नवीन स्थानकाच्या परिसरात ठाणे मेट्रो, ठाणे अंतर्गत मेट्रो, रेल्वे, टीएमटी यांचा एकत्रित हब निर्माण करण्यात येणार आहे. *'''वडाळा-घाटकोपर-ठाणे मेट्रो:''' मुंबईत पहिल्या मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी ठाण्यात मेट्रो प्रकल्पाची मागणी केली. मात्र, अनेकदा पत्रव्यवहार करून आणि विधिमंडळात सातत्याने मागणी करूनही तत्कालीन आघाडी सरकारने ठाण्याला डावलून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर मेट्रोची घोषणा केली. त्यामुळे राज्य सरकारशी संघर्ष करून वडाळा-घाटकोपर-ठाणे मेट्रो या प्रकल्पाला मंजुरी मिळवली. २०१४ साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला गती दिली. तसेच, कासारवडवलीपर्यंतच होणारा हा मेट्रो मार्ग गायमुखपर्यंत वाढवून गायमुख-मीरा रोड असा स्वतंत्र मेट्रो मार्ग देखील आखला. त्याही मेट्रो मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच, ठाणे मेट्रोला जोडून ठाणे-भिवंडी-कल्याण आणि कल्याण-डोंबिवली-तळोजा अशा आणखी दोन मेट्रो मार्गांना मंजुरी मिळवून त्याही कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे संपूर्ण एमएमआर प्रदेशात मेट्रोचे जाळे विस्तारणार असून मुंबई-ठाणे-कल्याण-डोंबिवली-नवी मुंबई असा वर्तुळाकार मार्ग होणार आहे. *'''ठाणे शहरांतर्गत मेट्रो प्रकल्प:''' राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात एकाही महापालिकेच्या माध्यमातून एखाद्या शहरासाठी आजवर मेट्रो प्रकल्प झालेला नाही. परंतु, एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरांतर्गत मेट्रो प्रकल्पाची आखणी केली. राज्य सरकारची या प्रकल्पाला मंजुरी देखील मिळाली आहे. पहिला टप्पा २९ किमीचा असून त्यात २० उन्नत स्थानके आणि २ भूमिगत स्थानके असतील. नवीन ठाणे स्थानक-वागळे इस्टेट-लोकमान्य नगर-शिवाई नगर-हिरानंदानी मेडोज-मानपाडा-वाघबीळ-ब्रह्मांड-कोलशेत-बाळकूम-राबोडी-ठाणे स्थानक असा वर्तुळाकार मार्ग असून १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असलेला पहिल्या टप्पा जानेवारी २०२५ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. *'''[[कल्याण]]-ठाणे-मुंबई जलवाहतूकः''' केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशात जलवाहतुकीला चालना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ठाणे जिल्ह्याला लाभलेल्या खाडीचा लाभ घेऊन ठाणे, भिवंडी, मुंब्रा, कल्याण, [[डोंबिवली]] अशा विशाल प्रदेशातील रस्त्यांवर येणारा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कल्याण-ठाणे-[[मुंबई]] जलवाहतुकीची मागणी केली. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या प्रकल्पाचा विस्तृत आराखडा केंद्राला सादर केला. पहिल्या टप्प्यात कल्याण-ठाणे-वसई, दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई आणि मुंबईचा समावेश असून पहिल्या टप्प्यासाठी केंद्र सरकारने ६५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. याअंतर्गत प्रवासी वाहतुकीप्रमाणेच मालवाहतूकही होणार आहे. *'''ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालयः''' ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय म्हणजे ठाणे, पालघर आणि नजीकच्या रायगड जिल्ह्यातील लक्षावधी गोरगरीब रुग्णांचा आधार. परंतु, ८० वर्षं जुनी इमारत आणि सुविधांची वानवा, तसेच वाढती लोकसंख्या यामुळे या रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची मागणी बरीच वर्षं होत होती. न्यूरॉलॉजीसारखा विभाग नसल्यामुळे अपघातात डोक्याला मार बसणाऱ्या रुग्णांना मुंबईला पाठवावे लागत होते. त्यांना तातडीने उपचार न मिळाल्यामुळे बळी जाण्याचे प्रमाण मोठे होते. शिवाय, डायलिसिस, रेडिओलॉजीसारख्या सुविधांचीही कमतरता होती. एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर सुपर स्पेशालिटी प्रकल्पाला मंजुरी मिळवली. जानेवारी २०१९ मध्ये आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर या कामाला त्यांनी अधिक वेग दिला आणि आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. मूळ ३३६ खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या जागी ५७४ खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय होणार असून यात १४० खाटा हृदयरोग, मेंदुविकार, कर्करोग, मूत्ररोग आदींवरील उपचारांसाठी असतील. न्यूरॉलॉजी विभागामुळे अपघातात डोक्याला मार बसलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. हृदयविकार व कर्करोगावरील उपचारांची सोयही येथे होणार असून नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, बहुउद्देशीय प्रशस्त सभागृह व कर्मचारी निवासस्थाने यांचाही समावेश या प्रकल्पात आहे. *'''ठाणे स्थानक पूर्व येथे सॅटिस प्रकल्प:''' ठाणे पूर्व येथे कोपरी परिसराची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत वाढली असून त्यामुळे वाहतुकीची वर्दळ वाढून स्थानक परिसरात वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे ठाणे पश्चिमेच्या धर्तीवर पूर्वेलाही स्थानक परिसर सुधारणा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. रेल्वेने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केंद्राकडून २५० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. प्रकल्पांतर्गत ठाणे स्थानक पूर्वेला एलिव्हेटेड डेक होणार असून खासगी वाहने आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे विलगीकरण होईल. रेल्वे स्थानक ते पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंत उड्डाणपुल होणार आहे. *'''कोपरी पुलाचे रुंदीकरण:''' पूर्व द्रुतगती महामार्गावर टोलनाका ओलांडल्यानंतर कोपरी येथील अरुंद रेल्वे उड्डाणपुलामुळे काही वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. महामार्ग आठ पदरी असून कोपरी पुल मात्र अवघ्या चार पुलांचा असल्यामुळे या पुलाच्या रुंदीकरणासाठी एकनाथ शिंदे स्थानिक आमदार या नात्याने प्रयत्नशील होते. पालकमंत्री या नात्याने त्यांनी हा प्रकल्प मार्गी लावला. आता एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन लेनच्या दोन नव्या मार्गिका वाहतुकीसाठी सुरू देखील झाल्या आहेत. आता जुना पुल तोडून त्या जागी नवा पुल बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. * '''आनंदनगर ते साकेत-बाळकुम एलिव्हेटेड रस्ता''' ठाणे शहरातून मुंबई, पुणे, नाशिक, अहमदाबाद, जेएनपीटी या दिशांना जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे ठाण्यातील प्रमुख रस्ते, विशेषतः पूर्व द्रुतगती महामार्गावर अनाव्याश्यक वाहतूककोंडी होते. यावर उपाय म्हणून एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाण्याचे प्रवेशद्वार असलेला आनंदनगर नाका ते साकेत-बाळकुम असा एलिव्हेटेड, म्हणजे उन्नत मार्गाचा प्रकल्प हाती घेतला. एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पाची आखणी करण्यात आली असून संविस्त्र प्रकल्प अहवाल बनवण्याचे काम सध्या सुरू आहे. * '''बाळकुम ते गायमुख सागरी मार्ग''' ठाणे शहराबाहेर जाणारी वाहतूक प्रामुख्याने घोडबंदर मार्गाचा वापर करत असल्यामुळे या मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून बाळकुम ते गायमुख या सागरी मार्गाची आखणी करण्यात आहे असून एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. हा सागरी मार्ग आनंदनगर ते साकेत-बाळकुम या एलिव्हेटेड रोडला जोडण्यात येणार आहे. * '''फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार''' मुंबई ते ठाणे हा प्रवास वेगवान व्हावा, यासाठी बांधण्यात आलेला इस्टर्न फ्री वे सध्या घाटकोपर-मानखुर्दजवळील शिवाजीनगर येथे समाप्त होतो. तिथून पुढे ठाण्यापर्यंत वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून एकनाथ शिंदे यांनी या फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून आनंदनगर ते साकेत-बाळकुम या एलिव्हेटेड रस्त्याला तो जोडण्यात येणार आहे. हाच मार्ग पुढे कोस्टल रोडलाही जोडण्यात येणार असल्यामुळे मुंबईहून निघालेल्या माणसाला थेट गायमुखपर्यंत विनासिग्नल वेगाने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. * '''कोपरी ते पटणी खाडी पुल''' ठाण्याहून नवी मुंबईला जाणाऱ्यांना सध्या संपूर्ण ठाणे शहरातून कळवा-विटावा असा वळसा घालून जावे लागते. त्यामुळे ठाण्यातल्या अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यामुळे ठाणे पूर्व येथील कोपरी ते ऐरोली येथील पटणी असा खाडी पुल बांधण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला असून एमएमआरडीएच्या माध्यमातून याची अंमलबजावणी होणार आहे. * '''बाळकुम ते आत्माराम पाटील चौक बाह्यवळण रस्ता''' कळवा-खारेगाव-पारसिक भागात होणाऱ्या वाहतूककोंडीवर तोडगा म्हणून बाळकुम ते पारसिक-रेतीबंदर येथी आत्माराम पाटील चौक असा बाह्यवळण रस्ता बांधण्यात येणार आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यास एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. *'''ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र धरण:''' ठाणे शहर व जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पुढील ५० वर्षांच्या पाण्याची गरज भागावी, यासाठी स्वतंत्र धरण असलं पाहिजे, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने शाई आणि काळू या धरणांची कामे सुरू केली होती, परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आणि पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवून कामे सुरू केल्यामुळे ती बंदही पडली. एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री झाल्यावर या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन केले. एमएमआरडीएकडून या प्रकल्पासाठी निधी मिळवला आणि १० वर्षांपासून रखडलेल्या काळू प्रकल्पाला गती दिली. २५०० एकर वनजमीन ताब्यात घेण्यासाठी एमएमआरडीए वन विभागाला २५९ कोटी देणार असून वन खात्याकडून जमीन ताब्यात आल्यावर कामाला सुरुवात होणार आहे. *'''बारवी धरणात अतिरिक्त पाणीसाठा:''' [[बारवी धरण]]च्या पाण्यावर ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, मीरा-भाइंदर या शहरांतील लक्षावधी लोकसंख्या अवलंबून आहे. अतिरिक्त पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी धरणाची उंची वाढवण्यात आली, परंतु प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा पूर्वीच्या सरकारने निकाली न काढल्यामुळे अतिरिक्त पाणीसाठा करता येत नव्हता. पूर्वीचा अनुभव चांगला नसल्यामुळे प्रकल्पग्रस्तांची समजूत काढून त्यांचा विश्वास संपादन करणे हे आव्हानात्मक काम होते. परंतु, पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बारवीच्या पाण्याचा लाभ होणाऱ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरीत सामावून घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. राज्य सरकारकडून या निर्णयाला मंजुरी मिळवली. एमआयडीसीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन केले. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यातील शहरी भागाला वाढीव पाणीपुरवठा होणार असून पाणीकपातीला आळा बसेल. == '''संदर्भ''' : == {{DEFAULTSORT:शिंदे, एकनाथ}} [[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या ११ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:शिवसेनेतील राजकारणी]] [[वर्ग:इ.स. १९६४ मधील जन्म]] [[वर्ग:महाराष्ट्रातील आमदार]] [[वर्ग:कोपरी-पाचपाखडीचे आमदार]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] opxcdeua0zet604f59q9udbj6raoskk 2142254 2142252 2022-08-01T11:03:00Z अमर राऊत 140696 भर घातली wikitext text/x-wiki {{बदल}}{{विकिकरण}} {{माहितीचौकट मुख्यमंत्री | नाव = एकनाथ संभाजी शिंदे | चित्र = Eknath Sambhaji Shinde.jpg | चित्र आकारमान = | चित्र शीर्षक = एकनाथ शिंदे | क्रम = | पद = [[महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री]] | कार्यकाळ_आरंभ = 30 जून २०२२ | कार्यकाळ_समाप्ती = सद्य | राज्यपाल = [[भगतसिंग कोश्यारी]] | मागील = [[उद्धव ठाकरे]] | पुढील = | पद2 = | कार्यकाळ_आरंभ2 = | कार्यकाळ_समाप्ती2 = | पंतप्रधान2 = | मागील2 = | पुढील2 = | जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1964|02|09}} | राष्ट्रीयत्व =भारतीय | पक्ष =[[शिवसेना]] | पत्नी = लता एकनाथ शिंदे | अपत्ये = [[श्रीकांत एकनाथ शिंदे]] | निवास = [[ठाणे]] | शिक्षण = बीए (मराठी आणि राजकारण, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ) | धर्म =हिंदू }} '''एकनाथ संभाजी शिंदे''' (९ फेब्रुवारी १९६४) हे एक भारतीय राजकारणी आणि [[महाराष्ट्र]] राज्याचे २० वे [[मुख्यमंत्री]] आहेत. २०१५ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. [[ठाणे|ठाण्यातील]] [[कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ|कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे]] ते [[आमदार]] आहेत. २००४,२००९, २०१४ आणि २०१९ असे सलग चार वेळा ते [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्राच्या विधानसभेत]] निवडून गेले आहेत. [[बाळासाहेब ठाकरे]] आणि [[आनंद दिघे]] यांच्या प्रभावामुळे ते १९८० च्या दशकात [[शिवसेना|शिवसेने]]<nowiki/>त दाखल झाले होते. =='''जीवन परिचय'''== एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसननगर क्र. ३ येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. २३ येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण ठाणे येथीलच मंगला हायस्कूल येथे झाले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीने भारावलेल्या पिढीचा तो काळ होता. ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती. समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता. अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून श्री. दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पामतेल उपलब्ध करून देणे, नागरी समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाविरोधात केली जाणारी आंदोलने यातही एकनाथ शिंदे आघाडीवर असायचे. सन १९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना ४० दिवस कारावास झाला होता. =='''शैक्षणिक पात्रता'''== गरीब परिस्थितीशी सामना करत त्यांनी मंगला हायस्कूलमधून ११वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीमुळे त्यांना त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. परंतु, शिकण्याची जिद्द आणि इच्छा मात्र प्रबळ होती. त्यामुळेच आयुष्यात काहीसे स्थैर्य आल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली. सन २०१४ ते २०१९ हा पाच वर्षांचा कालावधी राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी धामधुमीचा ठरला असला तरी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे पुढील अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवले. नुकतीच त्यांनी मराठी आणि राजकारण हे दोन विषय घेऊन तृतीय वर्ष बीएची परीक्षा दिली आणि ७७.२५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. परिस्थितीमुळे तरुणपणी स्वतःला शिक्षण अर्धवट सोडावे लागले तरी त्यांनी मुलगा श्रीकांत याला मात्र जिद्दीने शिकवले आणि डॉक्टर केले. [[श्रीकांत एकनाथ शिंदे]] हे एमएस (ऑर्थो) असून कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. =='''राजकीय प्रवास'''== सन १९९७ साली त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी उमेदवारी मिळाली. त्यात ते विजयी झाले. सन २००१ मध्ये त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदी निवड झाली. सन २००१ ते २००४ अशी सलग तीन वर्षे ते या पदावर कार्यरत होते. मात्र, केवळ स्वतःच्या वॉर्डापुरते अथवा महानगरपालिका हद्दीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्हा त्यांनी पालथा घातला. त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातले कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले. सन २००४ साली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रथम उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर पुढल्याच वर्षी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेतील पहिलेच होते. जनतेच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडत राहिल्यामुळे सन २००९, २०१४ आणि २०१९ अशा सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना सातत्याने चढत्या मताधिक्याने विधानसभेवर पाठवले. दिनांक ३० जून २०२२ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/maharashtra/eknath-shinde-takes-oath-as-the-chief-minister-of-maharashtra-rak94|title=बाळासाहेब, आनंद दिघेंचं स्मरण करुन एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान {{!}} Eknath Shinde|website=eSakal - Marathi Newspaper|language=mr-IN|access-date=2022-06-30}}</ref> =='''महाविकासआघाडी सरकार (२०१९) मधील मंत्रीपदे'''== मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील काही महत्त्वाची खाती एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहेत. नगरविकासमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) =='''विधिमंडळातील कामगिरी'''== सन २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या काळात विधानसभेत विरोधी पक्षाचे आमदार या नात्याने त्यांनी अनेक समस्यांवर, राज्यापुढील महत्त्वाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला. ठाण्यातील महत्त्वाची क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, ठाण्यासाठी मेट्रो, ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नवे विस्तारित ठाणे स्थानक, पाणीटंचाई या ठाण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांबरोबरच सागरी सुरक्षा, पोलीस दलाचे आधुनिकीकरण, वाढती महागाई, राज्याच्या डोक्यावर वाढते कर्ज अशा अनेक विषयांवरील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे गाजली. मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने पोलीस दलाचे आधुनिकीकरण आणि सागरी सुरक्षा बळकट करण्याची घोषणा केली. परंतु, कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रत्यक्षात सागरी सुरक्षा अत्यंत कमकुवत आहे, सरकारच्या घोषणा केवळ कागदावरच आहे, अशी एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात अनेकदा आपल्या भाषणांमधून टीका केली.{{संदर्भ हवा}} =='''विरोधी पक्षनेतेपदी निवड'''== सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांची राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. सुमारे महिन्याभराने शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यामुळे एकनाथ शिंदे महिनाभर या पदावर होते. त्यावेळी राज्यात काही भागात दुष्काळ, तर काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात दौरे केले आणि शेतकऱ्यांची दुरवस्था सरकारच्या नजरेस आणून दिली. =='''मंत्रीपदावरील कामगिरी'''== *'''सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री:''' सन २०१४ च्या डिसेंबर महिन्यात शिवसेनेने राज्यातील भाजपप्रणीत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) ते पदसिद्ध अध्यक्ष झाले. *'''एमएसआरडीसीचे पुनरुज्जीवन:''' शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग या प्रकल्पासाठी आणि राज्यातील रस्तेविकासाला चालना देण्यासाठी एमएसआरडीसीची निर्मिती करण्यात आली होती. एमएसआरडीसीच्या माध्यमातून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा देशातला पहिला एक्स्प्रेस वे, मुंबईतील ५५ उड्डाणपुल आणि वांद्रे-वरळी सी लिंक हे प्रकल्प आकाराला आले. आज एमएसआरडीसीच्या माध्यमातून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचा क्षमता विस्तार, वाशी येथे ठाणी खाडीवरील तिसरा पुल, वांद्रे-वर्सोवा सी लिंक, शीळ-कल्याण रस्त्याचे सहापदरीकरण आणि कॉंक्रिटीकरण, विदर्भातील २७ रेल्वे उड्डाणपुल, राष्ट्रीय महामार्गाचे एकूण १६२१ किमी लांबीचे रस्ते अशा प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर या एमएमआरडीएकडे असलेल्या प्रकल्पाची जबाबदारीही आता एमएसआरडीसीकडे सोपवण्यात आली. याखेरीज ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, वर्सोवा-विरार सी लिंक, गायमुख-फाउंटन हॉटेल घोडबंदर उन्नत मार्ग अशा प्रकल्पांचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. == '''एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सिडको आदी प्राधिकरणांच्या माध्यमातून सुरू असलेले महत्त्वपूर्ण प्रकल्प''' == *'''नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग''' नागपूर ते मुंबई हे १४ तासांचे अंतर अवघ्या सहा ते आठ तासांवर आणणाऱ्या या ७०१ किमीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. तब्बल १० हजार हेक्टर जमिनीच्या अधिग्रहणाचे शिवधनुष्य यशस्वीरित्या उचलून आज या ५५ हजार कोटींच्या प्रकल्पाचे जवळपास २० टक्के काम पूर्ण देखील झाले आहे. पायाभूत सुविधांच्या मोठ्या प्रकल्पांसाठी हल्ली जमीन अधिग्रहण ही मोठी समस्या बनल्यामुळे अनेक प्रकल्प रखडल्याचे दिसून येते. परंतु, समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी एकनाथ शिंदे यांनी स्वतः विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. आजवरचे नुकसान भरपाईचे सर्वोत्तम पॅकेज दिले. शेतकऱ्यांच्या खात्यात आरटीजीएसने पैसे जमा केले आणि मगच खरेदीखतावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. इतकेच नव्हे, तर व्हिटनेस म्हणून स्वतः या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. इतकेच नव्हे, तर व्हिटनेस म्हणून स्वतः या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. नुकसान भरपाईसाठी सरकारी कार्यालयात खेटे मारावे लागत नाहीत, लाच द्यावी लागत नाही, हे पाहून शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण झाला आणि या प्रकल्पासमोरील अडथळे दूर झाले. १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना लाभदायक ठरणारा हा प्रकल्प आणखी १४ जिल्ह्यांनाही अप्रत्यक्षपणे जोडणार आहे. महामार्गालगत २० ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रे विकसित करून शेतीशी निगडित लॉजिस्टिक्स, फूड प्रोसेसिंग, हॉस्पिटॅलिटी आदी उद्योगांना चालना देऊन त्यातून रोजगार निर्मितीवर भर दिला जात आहे. कृषि माल वेळेत मुंबईसारख्या आर्थिक बाजारपेठेत पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याबरोबरच निर्यातीला देखील चालना मिळणार आहे. प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून नागपूर ते शिर्डी हा ५०० किमीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होत आहे. *'''मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग क्षमता विस्तार''' मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे मुंबई ते पुणे हे अंतर अडिच ते तीन तासांवर आले. त्याचबरोबर, पुण्यात शिक्षण आणि सेवा उद्योग विकसित होऊन पुण्याचा कायापालट झाला. मात्र, वाढत्या वर्दळीमुळे, विशेषतः घाट मार्गात वाहतूककोंडीची समस्या वारंवार उद्भवत असून अपघातांचे प्रमाणही मोठे होते. त्यामुळे या महामार्गाच्या क्षमता विस्ताराचे काम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आले. या अंतर्गत खालापूर ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील ६.५ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे ८ पदरीकरण आणि खोपोली एग्झिट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या १३.३ कि. मी.मध्ये दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह एकूण १९.८० कि.मी. लांबीचा ८ पदरी रस्ता करण्यात येत आहे. त्यामुळे खोपोली एग्झिट ते सिंहगड संस्था हे १९ कि.मी.चे अंतर ६ कि.मी.ने कमी होऊन प्रवासी वेळेत २० ते २५ मिनिटांची बचत होईल, घाटातील वाहतूक कोंडी सुटेल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल. संपूर्ण प्रकल्प अंदाजे ६,७०० कोटींचा आहे. प्रकल्पाचे काम दोन पॅकेजमध्ये करण्यात येत असून जम्मू-काश्मीरमध्ये भुयारी मार्गांचे काम करण्याचा अनुभव असलेल्या कंपन्यांना या प्रकल्पाचे काम देण्यात आले आहे. या प्रकल्पात होणारा टनेल हा आशिया खंडातील सर्वाधिक रुंदीचा टनेल आहे. *'''वांद्रे-वर्सोवा सी लिंक''' शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर होत असलेल्या कोस्टल महामार्ग प्रकल्पातील वांद्रे-वर्सोवा सी लिंक हा महत्त्वाचा टप्पा आहे. नऊ किमी लांबीचा हा पुल असून प्रकल्पासाठी वनविभागाची परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कास्टिंग यार्डसाठी जागेचा शोध सुरू असून प्रकल्पाच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली आहे. केबल स्टेड पद्धतीने पुल बांधण्यात येणार असून एकूण ११ हजार कोटींचा हा प्रकल्प एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. *'''ठाणे खाडीवरील वाशी येथे तिसरा पुल''' मुंबई-पुणे महामार्गाला जोडणारा शीव-पनवेल हा वर्दळीचा रस्ता १० पदरी आहे, मात्र या रस्त्याचा महत्त्वाचा भाग असलेला सध्याचा वाशी येथील खाडीपुल केवळ ६ पदरी असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत होती. त्यावर उतारा म्हणून अस्तित्वातील दोन पुलांना समांतर अशा तिसऱ्या खाडी पुलाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. नवा पुल ६ पदरी असून ७७५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, रेल्वे, स्टेट सीआरझेड, वन्यजीव मंडळ यांची परवानगी प्राप्त झाली आहे. कांदळवनाच्या जागेसाठी वनविभागाच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू असून एकूण बांधकाम कालावधी ३ वर्षांचा आहे. *'''ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग''' ठाण्याहून बोरिवलीला घोडबंदर रस्त्यामार्गे जाण्यासाठी किमान एक ते दीड तास लागतो. वाहतूककोंडीमुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय होतो, तसंच पर्यावरणाचंही नुकसान होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी पर्यायी मार्ग म्हणून ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाची संकल्पना मांडली. या ११ किमीच्या रस्त्यामुळे ठाणे ते बोरिवली हे अंतर केवळ १० मिनिटांत पार करता येणार असून घोडबंदर रस्त्यावर होणारी वाहतूककोंडीही कमी होईल. तसेच, इंधन आणि वेळेची बचत, प्रदूषणात घट होणार आहे. या प्रकल्पांतर्गत १० किमीचा बोगदा बनवण्यात येणार असून ठाण्यातील टिकुजिनी वाडी येथून त्याची सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात आला असून एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पाची अमलबजावणी होणार आहे. *'''शीळ-कल्याण रुंदीकरण''' शीळ–कल्याण–भिवंडी हा एमएमआर प्रदेशातील अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून जेएनपीटीहून अहमदाबाद आणि नाशिककडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूकही या रस्त्याने होत असल्यामुळे हा मार्ग सध्याच्या वाहतुकीला अपुरा पडतो. त्यामुळे याचे सहापदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन टप्प्यात हे काम पूर्ण होणार आहे. रस्ता दीर्घकाळ टिकावा यासाठी डांबरीकरणाऐवजी कॉंक्रिटीकरणाच्या माध्यमातून सहापदरीकरण होणार असून मानपाडा, सोनारपाडा व बदलापूर जंक्शन येथे उड्डाणपुल होणार आहेत. याच मार्गावर कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वेवरील पत्री पुलाचे काम पूर्ण करण्यात आले असून या नव्या पुलाला लागून आणखी एक पुल बांधण्यात येणार आहे. *'''ठाणे-घोडबंदर उन्नत रस्ता''' घोडबंदर मार्ग हा मुंबई-अहमदाबाद आणि मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. परंतु, फाउंटन हॉटेल ते गायमुख या टप्प्यात केवळ चौपदरी रस्ता असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीची समस्या आहे. हा परिसर वनविभागाच्या अखत्यारीतील असल्यामुळे रस्ता रुंदीकरणाला असलेली मर्यादा लक्षात घेऊन उन्नत मार्गाचा पर्याय स्वीकारण्यात आला. वनविभागाची जमीन ताब्यात आल्यावर या सुमारे ७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. =='''मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना'''== *रस्त्याच्या कडेला आणि मध्यभागी मेटलबीम क्रॅश बॅरिअर आणि वायर रोप बॅरिअर लावले *संपूर्ण महामार्गावर थर्मोप्लास्टिक पेंट आणि आवश्यक तिथे रंबलर *दोन हजारांहून अधिक ठळकपणे दिसणारे सूचना फलक *डेल्टा फोर्सच्या माध्यमातून गस्त वाढवली *स्पीड लिमिटचे पालन व्हावे, यासाठी सीसीटीव्ही आणि स्पीड गनच्या माध्यमातून उपाययोजना *परिणामी अपघात कमी झाले. २०१६ मध्ये अपघातांमध्ये १५१ बळी गेले होते, २०१८ मध्ये ही संख्या कमी होऊन ११० झाली *हे प्रमाण शून्यावर यावे यासाठी सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या सहकार्याने ‘झिरो फटॅलिटी कॉरिडॉर’ योजनेची अमलबजावणी सुरू *नुकतेच ओझर्डे येथे ट्रॉमा केअर सेंटरची सुरुवात झाली. त्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध *त्याचप्रमाणे, दरडी कोसळू नयेत, यासाठी संरक्षक जाळ्या, रॉकबोल्टिंग आदी उपाययोजना केल्या =='''आरोग्यमंत्री'''== एकनाथ शिंदे यांच्या कामाचा धडाका बघून उद्धव ठाकरे यांनी जानेवारी २०१९ मध्ये त्यांच्याकडे आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. आरोग्यमंत्री म्हणून त्यांना जेमतेम सात ते आठ महिन्यांचा कालावधी मिळाला. परंतु, एवढ्या अल्प कालावधीतही त्यांनी धडाकेबाज निर्णय घेत अनेक प्रलंबित विषय मार्गी लावले आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न केला. * एमबीबीएस डॉक्टर्स आणि विशेषज्ञांची ८९० पदे भरली. * ग्रामीण भाग, दुर्गम भाग आणि आदिवासी भागामध्ये आरोग्य पथकांच्या माध्यमातून कंत्राटी तत्त्वावर सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांना नियमित करण्याची मागणी १० वर्षे प्रलंबित होती. या ७३८ बीएएमएस डॉक्टरांना नियमित करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला. * राष्ट्रीय आरोग्य योजनेअंतर्गत राज्यात सुमारे ३४ हजार कंत्राटी कर्मचारी अत्यंत तुटपुंज्या मानधनावर सेवा देत होते. त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्यामुळे आता प्रत्येकाला किमान १५ हजार ६०० रुपये वेतन लागू झाले. * राज्याच्या कानाकोपऱ्यात सेवा देणाऱ्या आशा सेविकांची वेतनवाढ केली. * ग्रामीण भागात डायलिसिस सुविधा मिळावी, यासाठी १०२ डायलिसिस मशिन्स खरेदी करून उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ही डायलिसिस केंद्रे सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती दिली. * प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला वेग दिला. आतापर्यंत ११०० आरोग्यवर्धिनी केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. आणखी ५२०० उपकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांत रुपांतर करायला केंद्राने मंजुरी दिली आहे. तेथील डॉक्टरांच्या माध्यमातून माता व बालकांचे आरोग्याचे प्रश्न, दात, डोळे, मधुमेह, रक्तदाब आदी आजारांवर तातडीचे प्राथमिक उपचार मिळणार आहेत. * कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी मेळघाट पॅटर्न तयार केला. आरोग्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी स्वतः संपूर्ण आरोग्य यंत्रणा सोबत घेऊन मेळघाटाचा दोन दिवसांचा दौरा केला. आदिवासी विकास आणि महिला व बालविकास विभागाचे अधिकारीही सोबत होते. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन कुपोषणमुक्तीचा आराखडा तयार केला असून अमलबजावणीला सुरुवातही केली आहे. * गोरगरीब रुग्णांना विनामूल्य उपचार मिळावे, यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झाली असून केंद्र सरकारने ६० दवाखान्यांना मंजुरी दिली आहे. * ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या पुनर्विकासाला आरोग्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी गती देऊन या प्रकल्पाला सुरुवात देखील झाली आहे. * तसेच, ठाण्यातील हाजुरी येथे गरिबांसाठी ठाणे महापालिका आणि जितो ही सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त वतीने सुसज्ज महावीर जैन रुग्णालय सुरू केले. येथे कॅथलॅब आणि डायलिसिसची सुविधा देखील सुरू केली. * निती आयोगाने अलिकडेच जाहीर केलेल्या क्रमवारीत हेल्थ इंडेक्समध्ये एकनाथ शिंदे यांच्या योगदानामुळे राज्याचा तिसरा क्रमांक आला आहे. =='''ठाण्याचे पालकमंत्री'''== खेडेगावापासून आजच्या विकसित शहरापर्यंत ठाण्याची वाटचाल झाली आहे. नैसर्गिक पद्धतीने वाढलेलं हे शहर स्वाभाविकपणे नवी मुंबई किंवा चंडिगढ प्रमाणे मुद्दामहून वसवलेल्या विकसित शहरांप्रमाणे नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकासमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी ठाण्याला २१ व्या शतकातील आधुनिक आणि उत्तमरित्या नियोजनबद्ध असे विकसित शहर करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची योजना आखली आहे. *'''क्लस्टर डेव्हलपमेंटला मंजुरी, अमलबजावणी प्रक्रियेला सुरुवात:''' ठाण्यातील धोकादायक बेकायदा इमारतीत जीव मुठीत धरून राहाणाऱ्या लक्षावधी ठाणेकरांचा प्रश्न मोठा होता. दरवर्षी काही इमारती कोसळून निष्पाप लोकांचे बळी जात होते. या इमारतींचा पुनर्विकास हा एकमेव उपाय होता, परंतु अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी सरकारकडे कुठलेही धोरणच नव्हते. अशा परिस्थितीत नगरसेवक असल्यापासून एकनाथ शिंदे यांनी या इमारतीतील रहिवाशांचे सुरक्षित घरांमध्ये पुनर्वसन करण्यासाठी संघर्ष सुरू केला. सन २००४ मध्ये आमदार झाल्यानंतर या संघर्षाला अधिक धार आली. या धोकादायक अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी, त्यांना हक्काचे सुरक्षित घरकुल मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी क्लस्टर योजनेची मागणी लावून धरली. लक्षवेधी, औचित्याचा मुद्दा, प्रश्नोत्तराचा तास, २९३ अन्वये चर्चा अशा विविध संसदीय आयुधांचा वापर करून हा प्रश्न सातत्याने विधिमंडळात मांडला. सभागृहाचे कामकाज रोखले, तत्कालीन मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांना विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घेराव घातला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ३ ऑक्टोबर २०१३ रोजी ठाणे ते मंत्रालय असा भव्य मोर्चा काढला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले. परिणामी, २०१४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, ४ मार्च २०१४ रोजी पृथ्वीराज चव्हाण यांनी क्लस्टर योजनेची घोषणा केली. परंतु, आघाडी सरकारच्या या योजनेत असंख्य त्रुटी होत्या. २०१४ मध्ये पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी नगरविकासचे प्रधान सचिव, गृहनिर्माणचे प्रधान सचिव, ठाणे महापालिका आयुक्त आदींसह वारंवार बैठका घेऊन योजनेतील त्रुटींवर मात केली. इमारती अनधिकृत असल्या तरी या इमारतींमधले लोक मात्र अधिकृत आहेत आणि ते जीव मुठीत धरून राहात आहेत, त्यामुळे त्यांना हक्काचे घरकुल मिळालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेऊन मा. उच्च न्यायालयाकडून या योजनेला हिरवा कंदील मिळवला. ठाण्यात किसन नगर परिसरासाठी योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात होत आहे. वागळे इस्टेट, हाजुरी, लोकमान्य नगर, राबोडी, कळवा, मुंब्रा, दिवा अशा संपूर्ण महापालिका हद्दीत ही योजना राबवली जाणार आहे. अनधिकृत इमारतींमधील पावणेतीन लाख कुटुंब, म्हणजेच किमान ८ ते १० लाख ठाणेकरांना हक्काचे सुरक्षित घर मिळणार आहे. रहिवाशांना मालकी हक्काचे घर मिळण्याबरोबरच जमीन मालकालाही मोबदला मिळणार आहे. क्लस्टर योजनेअंतर्गत ग्रीन झोन्स, सार्वजनिक सुविधा यात वाढ होणार असून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रशस्त रस्ते होणार आहेत. अतिक्रमणे झालेले तलावही मोकळा श्वास घेणार आहेत. योजनेत सहभागी होणाऱ्या अधिकृत इमारतींमधील रहिवाशांनाही २५ टक्के अतिरिक्त जागा या योजनेत मिळणार आहे. संपूर्ण ठाण्यात तब्बल १५०० हेक्टरवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत असून त्यामुळे ठाण्याला नव्याने नियोजनबद्धरित्या विकसित करण्याची अपूर्व संधी ठाणेकरांना मिळणार आहे. *'''ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नव्या रेल्वे स्थानकाला मंजुरी:''' सार्वजनिक हिताच्या प्रकल्पालाही सरकारच्याच दोन विभागांच्या परस्परविरोधी भूमिकांमुळे कसे अडथळे येऊ शकतात, याचे विस्तारित [[ठाणे]] स्थानक प्रकल्प हे उत्तम उदाहरण आहे. गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मनोरुग्णालयाच्या एकूण जागेपैकी काही जागेवर नवे स्थानक व्हावे, ही मागणी १५ वर्षांपासून शिवसेना करत होती. रेल्वेची मंजुरी आणि आरोग्य खात्याकडून जमिनीची उपलब्धता हे दोन मुख्य अडथळे होते. शिवसेनेचे दिवंगत खासदार प्रकाश परांजपे, विद्यमान खासदार [[राजन विचारे]] यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून रेल्वेची मंजुरी मिळवली. आरोग्य विभागाने जमीन द्यावी, यासाठी एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाचा आमदार असताना अनेकदा पत्रव्यवहार केला. विधिमंडळात सातत्याने विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून हा मुद्दा वारंवार उपस्थित केला. परंतु, राज्याचा आरोग्य विभाग जमीन देण्यास तयार नव्हता. ठाणे महापालिकेने जमिनीच्या बदल्यात आरोग्य विभागाला टीडीआर देण्याची तयारी दर्शवली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आरोग्य विभागाचे अधिकारी, विधि विभागाचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी यांच्यासमवेत सातत्याने बैठका घेऊन, सर्व प्रशासकीय अडचणी दूर केल्या आणि हा प्रकल्प मार्गी लावला. या प्रकल्पामुळे अस्तित्वातील ठाणे स्थानक आणि परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी होणार असून वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, वर्तकनगर, घोडबंदर परिसरातील काही लाख प्रवाशांना फायदा होणार आहे. नवीन स्थानकाच्या परिसरात ठाणे मेट्रो, ठाणे अंतर्गत मेट्रो, रेल्वे, टीएमटी यांचा एकत्रित हब निर्माण करण्यात येणार आहे. *'''वडाळा-घाटकोपर-ठाणे मेट्रो:''' मुंबईत पहिल्या मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी ठाण्यात मेट्रो प्रकल्पाची मागणी केली. मात्र, अनेकदा पत्रव्यवहार करून आणि विधिमंडळात सातत्याने मागणी करूनही तत्कालीन आघाडी सरकारने ठाण्याला डावलून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर मेट्रोची घोषणा केली. त्यामुळे राज्य सरकारशी संघर्ष करून वडाळा-घाटकोपर-ठाणे मेट्रो या प्रकल्पाला मंजुरी मिळवली. २०१४ साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला गती दिली. तसेच, कासारवडवलीपर्यंतच होणारा हा मेट्रो मार्ग गायमुखपर्यंत वाढवून गायमुख-मीरा रोड असा स्वतंत्र मेट्रो मार्ग देखील आखला. त्याही मेट्रो मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच, ठाणे मेट्रोला जोडून ठाणे-भिवंडी-कल्याण आणि कल्याण-डोंबिवली-तळोजा अशा आणखी दोन मेट्रो मार्गांना मंजुरी मिळवून त्याही कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे संपूर्ण एमएमआर प्रदेशात मेट्रोचे जाळे विस्तारणार असून मुंबई-ठाणे-कल्याण-डोंबिवली-नवी मुंबई असा वर्तुळाकार मार्ग होणार आहे. *'''ठाणे शहरांतर्गत मेट्रो प्रकल्प:''' राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात एकाही महापालिकेच्या माध्यमातून एखाद्या शहरासाठी आजवर मेट्रो प्रकल्प झालेला नाही. परंतु, एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरांतर्गत मेट्रो प्रकल्पाची आखणी केली. राज्य सरकारची या प्रकल्पाला मंजुरी देखील मिळाली आहे. पहिला टप्पा २९ किमीचा असून त्यात २० उन्नत स्थानके आणि २ भूमिगत स्थानके असतील. नवीन ठाणे स्थानक-वागळे इस्टेट-लोकमान्य नगर-शिवाई नगर-हिरानंदानी मेडोज-मानपाडा-वाघबीळ-ब्रह्मांड-कोलशेत-बाळकूम-राबोडी-ठाणे स्थानक असा वर्तुळाकार मार्ग असून १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असलेला पहिल्या टप्पा जानेवारी २०२५ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. *'''[[कल्याण]]-ठाणे-मुंबई जलवाहतूकः''' केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशात जलवाहतुकीला चालना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ठाणे जिल्ह्याला लाभलेल्या खाडीचा लाभ घेऊन ठाणे, भिवंडी, मुंब्रा, कल्याण, [[डोंबिवली]] अशा विशाल प्रदेशातील रस्त्यांवर येणारा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कल्याण-ठाणे-[[मुंबई]] जलवाहतुकीची मागणी केली. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या प्रकल्पाचा विस्तृत आराखडा केंद्राला सादर केला. पहिल्या टप्प्यात कल्याण-ठाणे-वसई, दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई आणि मुंबईचा समावेश असून पहिल्या टप्प्यासाठी केंद्र सरकारने ६५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. याअंतर्गत प्रवासी वाहतुकीप्रमाणेच मालवाहतूकही होणार आहे. *'''ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालयः''' ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय म्हणजे ठाणे, पालघर आणि नजीकच्या रायगड जिल्ह्यातील लक्षावधी गोरगरीब रुग्णांचा आधार. परंतु, ८० वर्षं जुनी इमारत आणि सुविधांची वानवा, तसेच वाढती लोकसंख्या यामुळे या रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची मागणी बरीच वर्षं होत होती. न्यूरॉलॉजीसारखा विभाग नसल्यामुळे अपघातात डोक्याला मार बसणाऱ्या रुग्णांना मुंबईला पाठवावे लागत होते. त्यांना तातडीने उपचार न मिळाल्यामुळे बळी जाण्याचे प्रमाण मोठे होते. शिवाय, डायलिसिस, रेडिओलॉजीसारख्या सुविधांचीही कमतरता होती. एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर सुपर स्पेशालिटी प्रकल्पाला मंजुरी मिळवली. जानेवारी २०१९ मध्ये आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर या कामाला त्यांनी अधिक वेग दिला आणि आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. मूळ ३३६ खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या जागी ५७४ खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय होणार असून यात १४० खाटा हृदयरोग, मेंदुविकार, कर्करोग, मूत्ररोग आदींवरील उपचारांसाठी असतील. न्यूरॉलॉजी विभागामुळे अपघातात डोक्याला मार बसलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. हृदयविकार व कर्करोगावरील उपचारांची सोयही येथे होणार असून नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, बहुउद्देशीय प्रशस्त सभागृह व कर्मचारी निवासस्थाने यांचाही समावेश या प्रकल्पात आहे. *'''ठाणे स्थानक पूर्व येथे सॅटिस प्रकल्प:''' ठाणे पूर्व येथे कोपरी परिसराची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत वाढली असून त्यामुळे वाहतुकीची वर्दळ वाढून स्थानक परिसरात वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे ठाणे पश्चिमेच्या धर्तीवर पूर्वेलाही स्थानक परिसर सुधारणा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. रेल्वेने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केंद्राकडून २५० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. प्रकल्पांतर्गत ठाणे स्थानक पूर्वेला एलिव्हेटेड डेक होणार असून खासगी वाहने आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे विलगीकरण होईल. रेल्वे स्थानक ते पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंत उड्डाणपुल होणार आहे. *'''कोपरी पुलाचे रुंदीकरण:''' पूर्व द्रुतगती महामार्गावर टोलनाका ओलांडल्यानंतर कोपरी येथील अरुंद रेल्वे उड्डाणपुलामुळे काही वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. महामार्ग आठ पदरी असून कोपरी पुल मात्र अवघ्या चार पुलांचा असल्यामुळे या पुलाच्या रुंदीकरणासाठी एकनाथ शिंदे स्थानिक आमदार या नात्याने प्रयत्नशील होते. पालकमंत्री या नात्याने त्यांनी हा प्रकल्प मार्गी लावला. आता एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन लेनच्या दोन नव्या मार्गिका वाहतुकीसाठी सुरू देखील झाल्या आहेत. आता जुना पुल तोडून त्या जागी नवा पुल बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. * '''आनंदनगर ते साकेत-बाळकुम एलिव्हेटेड रस्ता''' ठाणे शहरातून मुंबई, पुणे, नाशिक, अहमदाबाद, जेएनपीटी या दिशांना जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे ठाण्यातील प्रमुख रस्ते, विशेषतः पूर्व द्रुतगती महामार्गावर अनाव्याश्यक वाहतूककोंडी होते. यावर उपाय म्हणून एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाण्याचे प्रवेशद्वार असलेला आनंदनगर नाका ते साकेत-बाळकुम असा एलिव्हेटेड, म्हणजे उन्नत मार्गाचा प्रकल्प हाती घेतला. एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पाची आखणी करण्यात आली असून संविस्त्र प्रकल्प अहवाल बनवण्याचे काम सध्या सुरू आहे. * '''बाळकुम ते गायमुख सागरी मार्ग''' ठाणे शहराबाहेर जाणारी वाहतूक प्रामुख्याने घोडबंदर मार्गाचा वापर करत असल्यामुळे या मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून बाळकुम ते गायमुख या सागरी मार्गाची आखणी करण्यात आहे असून एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. हा सागरी मार्ग आनंदनगर ते साकेत-बाळकुम या एलिव्हेटेड रोडला जोडण्यात येणार आहे. * '''फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार''' मुंबई ते ठाणे हा प्रवास वेगवान व्हावा, यासाठी बांधण्यात आलेला इस्टर्न फ्री वे सध्या घाटकोपर-मानखुर्दजवळील शिवाजीनगर येथे समाप्त होतो. तिथून पुढे ठाण्यापर्यंत वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून एकनाथ शिंदे यांनी या फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून आनंदनगर ते साकेत-बाळकुम या एलिव्हेटेड रस्त्याला तो जोडण्यात येणार आहे. हाच मार्ग पुढे कोस्टल रोडलाही जोडण्यात येणार असल्यामुळे मुंबईहून निघालेल्या माणसाला थेट गायमुखपर्यंत विनासिग्नल वेगाने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. * '''कोपरी ते पटणी खाडी पुल''' ठाण्याहून नवी मुंबईला जाणाऱ्यांना सध्या संपूर्ण ठाणे शहरातून कळवा-विटावा असा वळसा घालून जावे लागते. त्यामुळे ठाण्यातल्या अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यामुळे ठाणे पूर्व येथील कोपरी ते ऐरोली येथील पटणी असा खाडी पुल बांधण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला असून एमएमआरडीएच्या माध्यमातून याची अंमलबजावणी होणार आहे. * '''बाळकुम ते आत्माराम पाटील चौक बाह्यवळण रस्ता''' कळवा-खारेगाव-पारसिक भागात होणाऱ्या वाहतूककोंडीवर तोडगा म्हणून बाळकुम ते पारसिक-रेतीबंदर येथी आत्माराम पाटील चौक असा बाह्यवळण रस्ता बांधण्यात येणार आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यास एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. *'''ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र धरण:''' ठाणे शहर व जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पुढील ५० वर्षांच्या पाण्याची गरज भागावी, यासाठी स्वतंत्र धरण असलं पाहिजे, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने शाई आणि काळू या धरणांची कामे सुरू केली होती, परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आणि पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवून कामे सुरू केल्यामुळे ती बंदही पडली. एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री झाल्यावर या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन केले. एमएमआरडीएकडून या प्रकल्पासाठी निधी मिळवला आणि १० वर्षांपासून रखडलेल्या काळू प्रकल्पाला गती दिली. २५०० एकर वनजमीन ताब्यात घेण्यासाठी एमएमआरडीए वन विभागाला २५९ कोटी देणार असून वन खात्याकडून जमीन ताब्यात आल्यावर कामाला सुरुवात होणार आहे. *'''बारवी धरणात अतिरिक्त पाणीसाठा:''' [[बारवी धरण]]च्या पाण्यावर ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, मीरा-भाइंदर या शहरांतील लक्षावधी लोकसंख्या अवलंबून आहे. अतिरिक्त पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी धरणाची उंची वाढवण्यात आली, परंतु प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा पूर्वीच्या सरकारने निकाली न काढल्यामुळे अतिरिक्त पाणीसाठा करता येत नव्हता. पूर्वीचा अनुभव चांगला नसल्यामुळे प्रकल्पग्रस्तांची समजूत काढून त्यांचा विश्वास संपादन करणे हे आव्हानात्मक काम होते. परंतु, पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बारवीच्या पाण्याचा लाभ होणाऱ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरीत सामावून घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. राज्य सरकारकडून या निर्णयाला मंजुरी मिळवली. एमआयडीसीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन केले. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यातील शहरी भागाला वाढीव पाणीपुरवठा होणार असून पाणीकपातीला आळा बसेल. == '''संदर्भ''' : == {{DEFAULTSORT:शिंदे, एकनाथ}} [[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या ११ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:शिवसेनेतील राजकारणी]] [[वर्ग:इ.स. १९६४ मधील जन्म]] [[वर्ग:महाराष्ट्रातील आमदार]] [[वर्ग:कोपरी-पाचपाखडीचे आमदार]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] 97lh3m9j4vsqo9ewctnn9b5qm49u1xt 2142255 2142254 2022-08-01T11:04:16Z अमर राऊत 140696 भर घातली wikitext text/x-wiki {{बदल}}{{विकिकरण}} {{माहितीचौकट मुख्यमंत्री | नाव = एकनाथ संभाजी शिंदे | चित्र = Eknath Sambhaji Shinde.jpg | चित्र आकारमान = | चित्र शीर्षक = एकनाथ शिंदे | क्रम = | पद = [[महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे २० वे मुख्यमंत्री]] | कार्यकाळ_आरंभ = 30 जून २०२२ | कार्यकाळ_समाप्ती = सद्य | राज्यपाल = [[भगतसिंग कोश्यारी]] | मागील = [[उद्धव ठाकरे]] | पुढील = | पद2 = | कार्यकाळ_आरंभ2 = | कार्यकाळ_समाप्ती2 = | पंतप्रधान2 = | मागील2 = | पुढील2 = | जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1964|02|09}} | राष्ट्रीयत्व =भारतीय | पक्ष =[[शिवसेना]] | पत्नी = लता एकनाथ शिंदे | अपत्ये = [[श्रीकांत एकनाथ शिंदे]] | निवास = [[ठाणे]] | शिक्षण = बीए (मराठी आणि राजकारण, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ) | धर्म =हिंदू }} '''एकनाथ संभाजी शिंदे''' (९ फेब्रुवारी १९६४) हे एक भारतीय राजकारणी आणि [[महाराष्ट्र]] राज्याचे २० वे [[मुख्यमंत्री]] आहेत. २०१५ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. [[ठाणे|ठाण्यातील]] [[कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ|कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे]] ते [[आमदार]] आहेत. २००४,२००९, २०१४ आणि २०१९ असे सलग चार वेळा ते [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्राच्या विधानसभेत]] निवडून गेले आहेत. [[बाळासाहेब ठाकरे]] आणि [[आनंद दिघे]] यांच्या प्रभावामुळे ते १९८० च्या दशकात [[शिवसेना|शिवसेने]]<nowiki/>त दाखल झाले होते. =='''जीवन परिचय'''== एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसननगर क्र. ३ येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. २३ येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण ठाणे येथीलच मंगला हायस्कूल येथे झाले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीने भारावलेल्या पिढीचा तो काळ होता. ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती. समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता. अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून श्री. दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पामतेल उपलब्ध करून देणे, नागरी समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाविरोधात केली जाणारी आंदोलने यातही एकनाथ शिंदे आघाडीवर असायचे. सन १९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना ४० दिवस कारावास झाला होता. =='''शैक्षणिक पात्रता'''== गरीब परिस्थितीशी सामना करत त्यांनी मंगला हायस्कूलमधून ११वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीमुळे त्यांना त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. परंतु, शिकण्याची जिद्द आणि इच्छा मात्र प्रबळ होती. त्यामुळेच आयुष्यात काहीसे स्थैर्य आल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली. सन २०१४ ते २०१९ हा पाच वर्षांचा कालावधी राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी धामधुमीचा ठरला असला तरी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे पुढील अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवले. नुकतीच त्यांनी मराठी आणि राजकारण हे दोन विषय घेऊन तृतीय वर्ष बीएची परीक्षा दिली आणि ७७.२५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. परिस्थितीमुळे तरुणपणी स्वतःला शिक्षण अर्धवट सोडावे लागले तरी त्यांनी मुलगा श्रीकांत याला मात्र जिद्दीने शिकवले आणि डॉक्टर केले. [[श्रीकांत एकनाथ शिंदे]] हे एमएस (ऑर्थो) असून कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. =='''राजकीय प्रवास'''== सन १९९७ साली त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी उमेदवारी मिळाली. त्यात ते विजयी झाले. सन २००१ मध्ये त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदी निवड झाली. सन २००१ ते २००४ अशी सलग तीन वर्षे ते या पदावर कार्यरत होते. मात्र, केवळ स्वतःच्या वॉर्डापुरते अथवा महानगरपालिका हद्दीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्हा त्यांनी पालथा घातला. त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातले कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले. सन २००४ साली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रथम उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर पुढल्याच वर्षी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेतील पहिलेच होते. जनतेच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडत राहिल्यामुळे सन २००९, २०१४ आणि २०१९ अशा सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना सातत्याने चढत्या मताधिक्याने विधानसभेवर पाठवले. दिनांक ३० जून २०२२ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/maharashtra/eknath-shinde-takes-oath-as-the-chief-minister-of-maharashtra-rak94|title=बाळासाहेब, आनंद दिघेंचं स्मरण करुन एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान {{!}} Eknath Shinde|website=eSakal - Marathi Newspaper|language=mr-IN|access-date=2022-06-30}}</ref> =='''महाविकासआघाडी सरकार (२०१९) मधील मंत्रीपदे'''== मुख्यमंत्री [[उद्धव ठाकरे]] यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या [[महाविकास आघाडी]]<nowiki/>च्या सरकारमधील खालील खाती एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली होती. * नगरविकासमंत्री * सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) =='''विधिमंडळातील कामगिरी'''== सन २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या काळात विधानसभेत विरोधी पक्षाचे आमदार या नात्याने त्यांनी अनेक समस्यांवर, राज्यापुढील महत्त्वाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला. ठाण्यातील महत्त्वाची क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, ठाण्यासाठी मेट्रो, ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नवे विस्तारित ठाणे स्थानक, पाणीटंचाई या ठाण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांबरोबरच सागरी सुरक्षा, पोलीस दलाचे आधुनिकीकरण, वाढती महागाई, राज्याच्या डोक्यावर वाढते कर्ज अशा अनेक विषयांवरील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे गाजली. मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने पोलीस दलाचे आधुनिकीकरण आणि सागरी सुरक्षा बळकट करण्याची घोषणा केली. परंतु, कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रत्यक्षात सागरी सुरक्षा अत्यंत कमकुवत आहे, सरकारच्या घोषणा केवळ कागदावरच आहे, अशी एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात अनेकदा आपल्या भाषणांमधून टीका केली.{{संदर्भ हवा}} =='''विरोधी पक्षनेतेपदी निवड'''== सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांची राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. सुमारे महिन्याभराने शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यामुळे एकनाथ शिंदे महिनाभर या पदावर होते. त्यावेळी राज्यात काही भागात दुष्काळ, तर काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात दौरे केले आणि शेतकऱ्यांची दुरवस्था सरकारच्या नजरेस आणून दिली. =='''मंत्रीपदावरील कामगिरी'''== *'''सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री:''' सन २०१४ च्या डिसेंबर महिन्यात शिवसेनेने राज्यातील भाजपप्रणीत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) ते पदसिद्ध अध्यक्ष झाले. *'''एमएसआरडीसीचे पुनरुज्जीवन:''' शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग या प्रकल्पासाठी आणि राज्यातील रस्तेविकासाला चालना देण्यासाठी एमएसआरडीसीची निर्मिती करण्यात आली होती. एमएसआरडीसीच्या माध्यमातून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा देशातला पहिला एक्स्प्रेस वे, मुंबईतील ५५ उड्डाणपुल आणि वांद्रे-वरळी सी लिंक हे प्रकल्प आकाराला आले. आज एमएसआरडीसीच्या माध्यमातून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचा क्षमता विस्तार, वाशी येथे ठाणी खाडीवरील तिसरा पुल, वांद्रे-वर्सोवा सी लिंक, शीळ-कल्याण रस्त्याचे सहापदरीकरण आणि कॉंक्रिटीकरण, विदर्भातील २७ रेल्वे उड्डाणपुल, राष्ट्रीय महामार्गाचे एकूण १६२१ किमी लांबीचे रस्ते अशा प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर या एमएमआरडीएकडे असलेल्या प्रकल्पाची जबाबदारीही आता एमएसआरडीसीकडे सोपवण्यात आली. याखेरीज ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, वर्सोवा-विरार सी लिंक, गायमुख-फाउंटन हॉटेल घोडबंदर उन्नत मार्ग अशा प्रकल्पांचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. == '''एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सिडको आदी प्राधिकरणांच्या माध्यमातून सुरू असलेले महत्त्वपूर्ण प्रकल्प''' == *'''नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग''' नागपूर ते मुंबई हे १४ तासांचे अंतर अवघ्या सहा ते आठ तासांवर आणणाऱ्या या ७०१ किमीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. तब्बल १० हजार हेक्टर जमिनीच्या अधिग्रहणाचे शिवधनुष्य यशस्वीरित्या उचलून आज या ५५ हजार कोटींच्या प्रकल्पाचे जवळपास २० टक्के काम पूर्ण देखील झाले आहे. पायाभूत सुविधांच्या मोठ्या प्रकल्पांसाठी हल्ली जमीन अधिग्रहण ही मोठी समस्या बनल्यामुळे अनेक प्रकल्प रखडल्याचे दिसून येते. परंतु, समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी एकनाथ शिंदे यांनी स्वतः विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. आजवरचे नुकसान भरपाईचे सर्वोत्तम पॅकेज दिले. शेतकऱ्यांच्या खात्यात आरटीजीएसने पैसे जमा केले आणि मगच खरेदीखतावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. इतकेच नव्हे, तर व्हिटनेस म्हणून स्वतः या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. इतकेच नव्हे, तर व्हिटनेस म्हणून स्वतः या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. नुकसान भरपाईसाठी सरकारी कार्यालयात खेटे मारावे लागत नाहीत, लाच द्यावी लागत नाही, हे पाहून शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण झाला आणि या प्रकल्पासमोरील अडथळे दूर झाले. १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना लाभदायक ठरणारा हा प्रकल्प आणखी १४ जिल्ह्यांनाही अप्रत्यक्षपणे जोडणार आहे. महामार्गालगत २० ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रे विकसित करून शेतीशी निगडित लॉजिस्टिक्स, फूड प्रोसेसिंग, हॉस्पिटॅलिटी आदी उद्योगांना चालना देऊन त्यातून रोजगार निर्मितीवर भर दिला जात आहे. कृषि माल वेळेत मुंबईसारख्या आर्थिक बाजारपेठेत पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याबरोबरच निर्यातीला देखील चालना मिळणार आहे. प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून नागपूर ते शिर्डी हा ५०० किमीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होत आहे. *'''मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग क्षमता विस्तार''' मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे मुंबई ते पुणे हे अंतर अडिच ते तीन तासांवर आले. त्याचबरोबर, पुण्यात शिक्षण आणि सेवा उद्योग विकसित होऊन पुण्याचा कायापालट झाला. मात्र, वाढत्या वर्दळीमुळे, विशेषतः घाट मार्गात वाहतूककोंडीची समस्या वारंवार उद्भवत असून अपघातांचे प्रमाणही मोठे होते. त्यामुळे या महामार्गाच्या क्षमता विस्ताराचे काम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आले. या अंतर्गत खालापूर ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील ६.५ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे ८ पदरीकरण आणि खोपोली एग्झिट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या १३.३ कि. मी.मध्ये दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह एकूण १९.८० कि.मी. लांबीचा ८ पदरी रस्ता करण्यात येत आहे. त्यामुळे खोपोली एग्झिट ते सिंहगड संस्था हे १९ कि.मी.चे अंतर ६ कि.मी.ने कमी होऊन प्रवासी वेळेत २० ते २५ मिनिटांची बचत होईल, घाटातील वाहतूक कोंडी सुटेल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल. संपूर्ण प्रकल्प अंदाजे ६,७०० कोटींचा आहे. प्रकल्पाचे काम दोन पॅकेजमध्ये करण्यात येत असून जम्मू-काश्मीरमध्ये भुयारी मार्गांचे काम करण्याचा अनुभव असलेल्या कंपन्यांना या प्रकल्पाचे काम देण्यात आले आहे. या प्रकल्पात होणारा टनेल हा आशिया खंडातील सर्वाधिक रुंदीचा टनेल आहे. *'''वांद्रे-वर्सोवा सी लिंक''' शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर होत असलेल्या कोस्टल महामार्ग प्रकल्पातील वांद्रे-वर्सोवा सी लिंक हा महत्त्वाचा टप्पा आहे. नऊ किमी लांबीचा हा पुल असून प्रकल्पासाठी वनविभागाची परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कास्टिंग यार्डसाठी जागेचा शोध सुरू असून प्रकल्पाच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली आहे. केबल स्टेड पद्धतीने पुल बांधण्यात येणार असून एकूण ११ हजार कोटींचा हा प्रकल्प एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. *'''ठाणे खाडीवरील वाशी येथे तिसरा पुल''' मुंबई-पुणे महामार्गाला जोडणारा शीव-पनवेल हा वर्दळीचा रस्ता १० पदरी आहे, मात्र या रस्त्याचा महत्त्वाचा भाग असलेला सध्याचा वाशी येथील खाडीपुल केवळ ६ पदरी असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत होती. त्यावर उतारा म्हणून अस्तित्वातील दोन पुलांना समांतर अशा तिसऱ्या खाडी पुलाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. नवा पुल ६ पदरी असून ७७५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, रेल्वे, स्टेट सीआरझेड, वन्यजीव मंडळ यांची परवानगी प्राप्त झाली आहे. कांदळवनाच्या जागेसाठी वनविभागाच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू असून एकूण बांधकाम कालावधी ३ वर्षांचा आहे. *'''ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग''' ठाण्याहून बोरिवलीला घोडबंदर रस्त्यामार्गे जाण्यासाठी किमान एक ते दीड तास लागतो. वाहतूककोंडीमुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय होतो, तसंच पर्यावरणाचंही नुकसान होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी पर्यायी मार्ग म्हणून ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाची संकल्पना मांडली. या ११ किमीच्या रस्त्यामुळे ठाणे ते बोरिवली हे अंतर केवळ १० मिनिटांत पार करता येणार असून घोडबंदर रस्त्यावर होणारी वाहतूककोंडीही कमी होईल. तसेच, इंधन आणि वेळेची बचत, प्रदूषणात घट होणार आहे. या प्रकल्पांतर्गत १० किमीचा बोगदा बनवण्यात येणार असून ठाण्यातील टिकुजिनी वाडी येथून त्याची सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात आला असून एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पाची अमलबजावणी होणार आहे. *'''शीळ-कल्याण रुंदीकरण''' शीळ–कल्याण–भिवंडी हा एमएमआर प्रदेशातील अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून जेएनपीटीहून अहमदाबाद आणि नाशिककडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूकही या रस्त्याने होत असल्यामुळे हा मार्ग सध्याच्या वाहतुकीला अपुरा पडतो. त्यामुळे याचे सहापदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन टप्प्यात हे काम पूर्ण होणार आहे. रस्ता दीर्घकाळ टिकावा यासाठी डांबरीकरणाऐवजी कॉंक्रिटीकरणाच्या माध्यमातून सहापदरीकरण होणार असून मानपाडा, सोनारपाडा व बदलापूर जंक्शन येथे उड्डाणपुल होणार आहेत. याच मार्गावर कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वेवरील पत्री पुलाचे काम पूर्ण करण्यात आले असून या नव्या पुलाला लागून आणखी एक पुल बांधण्यात येणार आहे. *'''ठाणे-घोडबंदर उन्नत रस्ता''' घोडबंदर मार्ग हा मुंबई-अहमदाबाद आणि मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. परंतु, फाउंटन हॉटेल ते गायमुख या टप्प्यात केवळ चौपदरी रस्ता असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीची समस्या आहे. हा परिसर वनविभागाच्या अखत्यारीतील असल्यामुळे रस्ता रुंदीकरणाला असलेली मर्यादा लक्षात घेऊन उन्नत मार्गाचा पर्याय स्वीकारण्यात आला. वनविभागाची जमीन ताब्यात आल्यावर या सुमारे ७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. =='''मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना'''== *रस्त्याच्या कडेला आणि मध्यभागी मेटलबीम क्रॅश बॅरिअर आणि वायर रोप बॅरिअर लावले *संपूर्ण महामार्गावर थर्मोप्लास्टिक पेंट आणि आवश्यक तिथे रंबलर *दोन हजारांहून अधिक ठळकपणे दिसणारे सूचना फलक *डेल्टा फोर्सच्या माध्यमातून गस्त वाढवली *स्पीड लिमिटचे पालन व्हावे, यासाठी सीसीटीव्ही आणि स्पीड गनच्या माध्यमातून उपाययोजना *परिणामी अपघात कमी झाले. २०१६ मध्ये अपघातांमध्ये १५१ बळी गेले होते, २०१८ मध्ये ही संख्या कमी होऊन ११० झाली *हे प्रमाण शून्यावर यावे यासाठी सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या सहकार्याने ‘झिरो फटॅलिटी कॉरिडॉर’ योजनेची अमलबजावणी सुरू *नुकतेच ओझर्डे येथे ट्रॉमा केअर सेंटरची सुरुवात झाली. त्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध *त्याचप्रमाणे, दरडी कोसळू नयेत, यासाठी संरक्षक जाळ्या, रॉकबोल्टिंग आदी उपाययोजना केल्या =='''आरोग्यमंत्री'''== एकनाथ शिंदे यांच्या कामाचा धडाका बघून उद्धव ठाकरे यांनी जानेवारी २०१९ मध्ये त्यांच्याकडे आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. आरोग्यमंत्री म्हणून त्यांना जेमतेम सात ते आठ महिन्यांचा कालावधी मिळाला. परंतु, एवढ्या अल्प कालावधीतही त्यांनी धडाकेबाज निर्णय घेत अनेक प्रलंबित विषय मार्गी लावले आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न केला. * एमबीबीएस डॉक्टर्स आणि विशेषज्ञांची ८९० पदे भरली. * ग्रामीण भाग, दुर्गम भाग आणि आदिवासी भागामध्ये आरोग्य पथकांच्या माध्यमातून कंत्राटी तत्त्वावर सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांना नियमित करण्याची मागणी १० वर्षे प्रलंबित होती. या ७३८ बीएएमएस डॉक्टरांना नियमित करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला. * राष्ट्रीय आरोग्य योजनेअंतर्गत राज्यात सुमारे ३४ हजार कंत्राटी कर्मचारी अत्यंत तुटपुंज्या मानधनावर सेवा देत होते. त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्यामुळे आता प्रत्येकाला किमान १५ हजार ६०० रुपये वेतन लागू झाले. * राज्याच्या कानाकोपऱ्यात सेवा देणाऱ्या आशा सेविकांची वेतनवाढ केली. * ग्रामीण भागात डायलिसिस सुविधा मिळावी, यासाठी १०२ डायलिसिस मशिन्स खरेदी करून उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ही डायलिसिस केंद्रे सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती दिली. * प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला वेग दिला. आतापर्यंत ११०० आरोग्यवर्धिनी केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. आणखी ५२०० उपकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांत रुपांतर करायला केंद्राने मंजुरी दिली आहे. तेथील डॉक्टरांच्या माध्यमातून माता व बालकांचे आरोग्याचे प्रश्न, दात, डोळे, मधुमेह, रक्तदाब आदी आजारांवर तातडीचे प्राथमिक उपचार मिळणार आहेत. * कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी मेळघाट पॅटर्न तयार केला. आरोग्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी स्वतः संपूर्ण आरोग्य यंत्रणा सोबत घेऊन मेळघाटाचा दोन दिवसांचा दौरा केला. आदिवासी विकास आणि महिला व बालविकास विभागाचे अधिकारीही सोबत होते. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन कुपोषणमुक्तीचा आराखडा तयार केला असून अमलबजावणीला सुरुवातही केली आहे. * गोरगरीब रुग्णांना विनामूल्य उपचार मिळावे, यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झाली असून केंद्र सरकारने ६० दवाखान्यांना मंजुरी दिली आहे. * ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या पुनर्विकासाला आरोग्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी गती देऊन या प्रकल्पाला सुरुवात देखील झाली आहे. * तसेच, ठाण्यातील हाजुरी येथे गरिबांसाठी ठाणे महापालिका आणि जितो ही सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त वतीने सुसज्ज महावीर जैन रुग्णालय सुरू केले. येथे कॅथलॅब आणि डायलिसिसची सुविधा देखील सुरू केली. * निती आयोगाने अलिकडेच जाहीर केलेल्या क्रमवारीत हेल्थ इंडेक्समध्ये एकनाथ शिंदे यांच्या योगदानामुळे राज्याचा तिसरा क्रमांक आला आहे. =='''ठाण्याचे पालकमंत्री'''== खेडेगावापासून आजच्या विकसित शहरापर्यंत ठाण्याची वाटचाल झाली आहे. नैसर्गिक पद्धतीने वाढलेलं हे शहर स्वाभाविकपणे नवी मुंबई किंवा चंडिगढ प्रमाणे मुद्दामहून वसवलेल्या विकसित शहरांप्रमाणे नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकासमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी ठाण्याला २१ व्या शतकातील आधुनिक आणि उत्तमरित्या नियोजनबद्ध असे विकसित शहर करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची योजना आखली आहे. *'''क्लस्टर डेव्हलपमेंटला मंजुरी, अमलबजावणी प्रक्रियेला सुरुवात:''' ठाण्यातील धोकादायक बेकायदा इमारतीत जीव मुठीत धरून राहाणाऱ्या लक्षावधी ठाणेकरांचा प्रश्न मोठा होता. दरवर्षी काही इमारती कोसळून निष्पाप लोकांचे बळी जात होते. या इमारतींचा पुनर्विकास हा एकमेव उपाय होता, परंतु अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी सरकारकडे कुठलेही धोरणच नव्हते. अशा परिस्थितीत नगरसेवक असल्यापासून एकनाथ शिंदे यांनी या इमारतीतील रहिवाशांचे सुरक्षित घरांमध्ये पुनर्वसन करण्यासाठी संघर्ष सुरू केला. सन २००४ मध्ये आमदार झाल्यानंतर या संघर्षाला अधिक धार आली. या धोकादायक अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी, त्यांना हक्काचे सुरक्षित घरकुल मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी क्लस्टर योजनेची मागणी लावून धरली. लक्षवेधी, औचित्याचा मुद्दा, प्रश्नोत्तराचा तास, २९३ अन्वये चर्चा अशा विविध संसदीय आयुधांचा वापर करून हा प्रश्न सातत्याने विधिमंडळात मांडला. सभागृहाचे कामकाज रोखले, तत्कालीन मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांना विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घेराव घातला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ३ ऑक्टोबर २०१३ रोजी ठाणे ते मंत्रालय असा भव्य मोर्चा काढला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले. परिणामी, २०१४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, ४ मार्च २०१४ रोजी पृथ्वीराज चव्हाण यांनी क्लस्टर योजनेची घोषणा केली. परंतु, आघाडी सरकारच्या या योजनेत असंख्य त्रुटी होत्या. २०१४ मध्ये पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी नगरविकासचे प्रधान सचिव, गृहनिर्माणचे प्रधान सचिव, ठाणे महापालिका आयुक्त आदींसह वारंवार बैठका घेऊन योजनेतील त्रुटींवर मात केली. इमारती अनधिकृत असल्या तरी या इमारतींमधले लोक मात्र अधिकृत आहेत आणि ते जीव मुठीत धरून राहात आहेत, त्यामुळे त्यांना हक्काचे घरकुल मिळालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेऊन मा. उच्च न्यायालयाकडून या योजनेला हिरवा कंदील मिळवला. ठाण्यात किसन नगर परिसरासाठी योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात होत आहे. वागळे इस्टेट, हाजुरी, लोकमान्य नगर, राबोडी, कळवा, मुंब्रा, दिवा अशा संपूर्ण महापालिका हद्दीत ही योजना राबवली जाणार आहे. अनधिकृत इमारतींमधील पावणेतीन लाख कुटुंब, म्हणजेच किमान ८ ते १० लाख ठाणेकरांना हक्काचे सुरक्षित घर मिळणार आहे. रहिवाशांना मालकी हक्काचे घर मिळण्याबरोबरच जमीन मालकालाही मोबदला मिळणार आहे. क्लस्टर योजनेअंतर्गत ग्रीन झोन्स, सार्वजनिक सुविधा यात वाढ होणार असून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रशस्त रस्ते होणार आहेत. अतिक्रमणे झालेले तलावही मोकळा श्वास घेणार आहेत. योजनेत सहभागी होणाऱ्या अधिकृत इमारतींमधील रहिवाशांनाही २५ टक्के अतिरिक्त जागा या योजनेत मिळणार आहे. संपूर्ण ठाण्यात तब्बल १५०० हेक्टरवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत असून त्यामुळे ठाण्याला नव्याने नियोजनबद्धरित्या विकसित करण्याची अपूर्व संधी ठाणेकरांना मिळणार आहे. *'''ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नव्या रेल्वे स्थानकाला मंजुरी:''' सार्वजनिक हिताच्या प्रकल्पालाही सरकारच्याच दोन विभागांच्या परस्परविरोधी भूमिकांमुळे कसे अडथळे येऊ शकतात, याचे विस्तारित [[ठाणे]] स्थानक प्रकल्प हे उत्तम उदाहरण आहे. गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मनोरुग्णालयाच्या एकूण जागेपैकी काही जागेवर नवे स्थानक व्हावे, ही मागणी १५ वर्षांपासून शिवसेना करत होती. रेल्वेची मंजुरी आणि आरोग्य खात्याकडून जमिनीची उपलब्धता हे दोन मुख्य अडथळे होते. शिवसेनेचे दिवंगत खासदार प्रकाश परांजपे, विद्यमान खासदार [[राजन विचारे]] यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून रेल्वेची मंजुरी मिळवली. आरोग्य विभागाने जमीन द्यावी, यासाठी एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाचा आमदार असताना अनेकदा पत्रव्यवहार केला. विधिमंडळात सातत्याने विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून हा मुद्दा वारंवार उपस्थित केला. परंतु, राज्याचा आरोग्य विभाग जमीन देण्यास तयार नव्हता. ठाणे महापालिकेने जमिनीच्या बदल्यात आरोग्य विभागाला टीडीआर देण्याची तयारी दर्शवली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आरोग्य विभागाचे अधिकारी, विधि विभागाचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी यांच्यासमवेत सातत्याने बैठका घेऊन, सर्व प्रशासकीय अडचणी दूर केल्या आणि हा प्रकल्प मार्गी लावला. या प्रकल्पामुळे अस्तित्वातील ठाणे स्थानक आणि परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी होणार असून वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, वर्तकनगर, घोडबंदर परिसरातील काही लाख प्रवाशांना फायदा होणार आहे. नवीन स्थानकाच्या परिसरात ठाणे मेट्रो, ठाणे अंतर्गत मेट्रो, रेल्वे, टीएमटी यांचा एकत्रित हब निर्माण करण्यात येणार आहे. *'''वडाळा-घाटकोपर-ठाणे मेट्रो:''' मुंबईत पहिल्या मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी ठाण्यात मेट्रो प्रकल्पाची मागणी केली. मात्र, अनेकदा पत्रव्यवहार करून आणि विधिमंडळात सातत्याने मागणी करूनही तत्कालीन आघाडी सरकारने ठाण्याला डावलून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर मेट्रोची घोषणा केली. त्यामुळे राज्य सरकारशी संघर्ष करून वडाळा-घाटकोपर-ठाणे मेट्रो या प्रकल्पाला मंजुरी मिळवली. २०१४ साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला गती दिली. तसेच, कासारवडवलीपर्यंतच होणारा हा मेट्रो मार्ग गायमुखपर्यंत वाढवून गायमुख-मीरा रोड असा स्वतंत्र मेट्रो मार्ग देखील आखला. त्याही मेट्रो मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच, ठाणे मेट्रोला जोडून ठाणे-भिवंडी-कल्याण आणि कल्याण-डोंबिवली-तळोजा अशा आणखी दोन मेट्रो मार्गांना मंजुरी मिळवून त्याही कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे संपूर्ण एमएमआर प्रदेशात मेट्रोचे जाळे विस्तारणार असून मुंबई-ठाणे-कल्याण-डोंबिवली-नवी मुंबई असा वर्तुळाकार मार्ग होणार आहे. *'''ठाणे शहरांतर्गत मेट्रो प्रकल्प:''' राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात एकाही महापालिकेच्या माध्यमातून एखाद्या शहरासाठी आजवर मेट्रो प्रकल्प झालेला नाही. परंतु, एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरांतर्गत मेट्रो प्रकल्पाची आखणी केली. राज्य सरकारची या प्रकल्पाला मंजुरी देखील मिळाली आहे. पहिला टप्पा २९ किमीचा असून त्यात २० उन्नत स्थानके आणि २ भूमिगत स्थानके असतील. नवीन ठाणे स्थानक-वागळे इस्टेट-लोकमान्य नगर-शिवाई नगर-हिरानंदानी मेडोज-मानपाडा-वाघबीळ-ब्रह्मांड-कोलशेत-बाळकूम-राबोडी-ठाणे स्थानक असा वर्तुळाकार मार्ग असून १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असलेला पहिल्या टप्पा जानेवारी २०२५ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. *'''[[कल्याण]]-ठाणे-मुंबई जलवाहतूकः''' केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशात जलवाहतुकीला चालना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ठाणे जिल्ह्याला लाभलेल्या खाडीचा लाभ घेऊन ठाणे, भिवंडी, मुंब्रा, कल्याण, [[डोंबिवली]] अशा विशाल प्रदेशातील रस्त्यांवर येणारा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कल्याण-ठाणे-[[मुंबई]] जलवाहतुकीची मागणी केली. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या प्रकल्पाचा विस्तृत आराखडा केंद्राला सादर केला. पहिल्या टप्प्यात कल्याण-ठाणे-वसई, दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई आणि मुंबईचा समावेश असून पहिल्या टप्प्यासाठी केंद्र सरकारने ६५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. याअंतर्गत प्रवासी वाहतुकीप्रमाणेच मालवाहतूकही होणार आहे. *'''ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालयः''' ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय म्हणजे ठाणे, पालघर आणि नजीकच्या रायगड जिल्ह्यातील लक्षावधी गोरगरीब रुग्णांचा आधार. परंतु, ८० वर्षं जुनी इमारत आणि सुविधांची वानवा, तसेच वाढती लोकसंख्या यामुळे या रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची मागणी बरीच वर्षं होत होती. न्यूरॉलॉजीसारखा विभाग नसल्यामुळे अपघातात डोक्याला मार बसणाऱ्या रुग्णांना मुंबईला पाठवावे लागत होते. त्यांना तातडीने उपचार न मिळाल्यामुळे बळी जाण्याचे प्रमाण मोठे होते. शिवाय, डायलिसिस, रेडिओलॉजीसारख्या सुविधांचीही कमतरता होती. एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर सुपर स्पेशालिटी प्रकल्पाला मंजुरी मिळवली. जानेवारी २०१९ मध्ये आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर या कामाला त्यांनी अधिक वेग दिला आणि आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. मूळ ३३६ खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या जागी ५७४ खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय होणार असून यात १४० खाटा हृदयरोग, मेंदुविकार, कर्करोग, मूत्ररोग आदींवरील उपचारांसाठी असतील. न्यूरॉलॉजी विभागामुळे अपघातात डोक्याला मार बसलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. हृदयविकार व कर्करोगावरील उपचारांची सोयही येथे होणार असून नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, बहुउद्देशीय प्रशस्त सभागृह व कर्मचारी निवासस्थाने यांचाही समावेश या प्रकल्पात आहे. *'''ठाणे स्थानक पूर्व येथे सॅटिस प्रकल्प:''' ठाणे पूर्व येथे कोपरी परिसराची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत वाढली असून त्यामुळे वाहतुकीची वर्दळ वाढून स्थानक परिसरात वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे ठाणे पश्चिमेच्या धर्तीवर पूर्वेलाही स्थानक परिसर सुधारणा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. रेल्वेने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केंद्राकडून २५० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. प्रकल्पांतर्गत ठाणे स्थानक पूर्वेला एलिव्हेटेड डेक होणार असून खासगी वाहने आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे विलगीकरण होईल. रेल्वे स्थानक ते पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंत उड्डाणपुल होणार आहे. *'''कोपरी पुलाचे रुंदीकरण:''' पूर्व द्रुतगती महामार्गावर टोलनाका ओलांडल्यानंतर कोपरी येथील अरुंद रेल्वे उड्डाणपुलामुळे काही वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. महामार्ग आठ पदरी असून कोपरी पुल मात्र अवघ्या चार पुलांचा असल्यामुळे या पुलाच्या रुंदीकरणासाठी एकनाथ शिंदे स्थानिक आमदार या नात्याने प्रयत्नशील होते. पालकमंत्री या नात्याने त्यांनी हा प्रकल्प मार्गी लावला. आता एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन लेनच्या दोन नव्या मार्गिका वाहतुकीसाठी सुरू देखील झाल्या आहेत. आता जुना पुल तोडून त्या जागी नवा पुल बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. * '''आनंदनगर ते साकेत-बाळकुम एलिव्हेटेड रस्ता''' ठाणे शहरातून मुंबई, पुणे, नाशिक, अहमदाबाद, जेएनपीटी या दिशांना जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे ठाण्यातील प्रमुख रस्ते, विशेषतः पूर्व द्रुतगती महामार्गावर अनाव्याश्यक वाहतूककोंडी होते. यावर उपाय म्हणून एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाण्याचे प्रवेशद्वार असलेला आनंदनगर नाका ते साकेत-बाळकुम असा एलिव्हेटेड, म्हणजे उन्नत मार्गाचा प्रकल्प हाती घेतला. एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पाची आखणी करण्यात आली असून संविस्त्र प्रकल्प अहवाल बनवण्याचे काम सध्या सुरू आहे. * '''बाळकुम ते गायमुख सागरी मार्ग''' ठाणे शहराबाहेर जाणारी वाहतूक प्रामुख्याने घोडबंदर मार्गाचा वापर करत असल्यामुळे या मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून बाळकुम ते गायमुख या सागरी मार्गाची आखणी करण्यात आहे असून एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. हा सागरी मार्ग आनंदनगर ते साकेत-बाळकुम या एलिव्हेटेड रोडला जोडण्यात येणार आहे. * '''फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार''' मुंबई ते ठाणे हा प्रवास वेगवान व्हावा, यासाठी बांधण्यात आलेला इस्टर्न फ्री वे सध्या घाटकोपर-मानखुर्दजवळील शिवाजीनगर येथे समाप्त होतो. तिथून पुढे ठाण्यापर्यंत वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून एकनाथ शिंदे यांनी या फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून आनंदनगर ते साकेत-बाळकुम या एलिव्हेटेड रस्त्याला तो जोडण्यात येणार आहे. हाच मार्ग पुढे कोस्टल रोडलाही जोडण्यात येणार असल्यामुळे मुंबईहून निघालेल्या माणसाला थेट गायमुखपर्यंत विनासिग्नल वेगाने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. * '''कोपरी ते पटणी खाडी पुल''' ठाण्याहून नवी मुंबईला जाणाऱ्यांना सध्या संपूर्ण ठाणे शहरातून कळवा-विटावा असा वळसा घालून जावे लागते. त्यामुळे ठाण्यातल्या अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. त्यामुळे ठाणे पूर्व येथील कोपरी ते ऐरोली येथील पटणी असा खाडी पुल बांधण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला असून एमएमआरडीएच्या माध्यमातून याची अंमलबजावणी होणार आहे. * '''बाळकुम ते आत्माराम पाटील चौक बाह्यवळण रस्ता''' कळवा-खारेगाव-पारसिक भागात होणाऱ्या वाहतूककोंडीवर तोडगा म्हणून बाळकुम ते पारसिक-रेतीबंदर येथी आत्माराम पाटील चौक असा बाह्यवळण रस्ता बांधण्यात येणार आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यास एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. *'''ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र धरण:''' ठाणे शहर व जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पुढील ५० वर्षांच्या पाण्याची गरज भागावी, यासाठी स्वतंत्र धरण असलं पाहिजे, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने शाई आणि काळू या धरणांची कामे सुरू केली होती, परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आणि पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवून कामे सुरू केल्यामुळे ती बंदही पडली. एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री झाल्यावर या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन केले. एमएमआरडीएकडून या प्रकल्पासाठी निधी मिळवला आणि १० वर्षांपासून रखडलेल्या काळू प्रकल्पाला गती दिली. २५०० एकर वनजमीन ताब्यात घेण्यासाठी एमएमआरडीए वन विभागाला २५९ कोटी देणार असून वन खात्याकडून जमीन ताब्यात आल्यावर कामाला सुरुवात होणार आहे. *'''बारवी धरणात अतिरिक्त पाणीसाठा:''' [[बारवी धरण]]च्या पाण्यावर ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, मीरा-भाइंदर या शहरांतील लक्षावधी लोकसंख्या अवलंबून आहे. अतिरिक्त पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी धरणाची उंची वाढवण्यात आली, परंतु प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा पूर्वीच्या सरकारने निकाली न काढल्यामुळे अतिरिक्त पाणीसाठा करता येत नव्हता. पूर्वीचा अनुभव चांगला नसल्यामुळे प्रकल्पग्रस्तांची समजूत काढून त्यांचा विश्वास संपादन करणे हे आव्हानात्मक काम होते. परंतु, पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बारवीच्या पाण्याचा लाभ होणाऱ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरीत सामावून घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. राज्य सरकारकडून या निर्णयाला मंजुरी मिळवली. एमआयडीसीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन केले. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यातील शहरी भागाला वाढीव पाणीपुरवठा होणार असून पाणीकपातीला आळा बसेल. == '''संदर्भ''' : == {{DEFAULTSORT:शिंदे, एकनाथ}} [[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:महाराष्ट्राच्या ११ व्या विधानसभेचे सदस्य]] [[वर्ग:शिवसेनेतील राजकारणी]] [[वर्ग:इ.स. १९६४ मधील जन्म]] [[वर्ग:महाराष्ट्रातील आमदार]] [[वर्ग:कोपरी-पाचपाखडीचे आमदार]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] je0mmi9zejirbbsx45y9c31v295o2ry डॅरिल मिचेल 0 249531 2142130 2016673 2022-08-01T05:03:54Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[डॅरियेल मिचेल]] वरुन [[डॅरिल मिचेल]] ला हलविला: शुद्धलेखन wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''डॅरियेल जोसेफ मिचेल''' ([[२० मे]], [[इ.स. १९९१|१९९१]]:[[हॅमिल्टन, न्यू झीलंड|हॅमिल्टन]], [[न्यू झीलंड]] - ) हा {{cr|NZL}}कडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. {{DEFAULTSORT:मिचेल, डॅरियेल}} [[वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू]] [[वर्ग:इ.स. १९९१ मधील जन्म]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] 9jkrds5gis2bahwj1ciw9log2iwdnd3 2142132 2142130 2022-08-01T05:04:13Z अभय नातू 206 शुद्धलेखन wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''डॅरिल जोसेफ मिचेल''' ([[२० मे]], [[इ.स. १९९१|१९९१]]:[[हॅमिल्टन, न्यू झीलंड|हॅमिल्टन]], [[न्यू झीलंड]] - ) हा {{cr|NZL}}कडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. {{DEFAULTSORT:मिचेल, डॅरिल}} [[वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू]] [[वर्ग:इ.स. १९९१ मधील जन्म]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] i2hwr78ocfk1rkh72489y06ij5qhj8t लष्करी (डहाणू) 0 249688 2142210 2100376 2022-08-01T06:28:44Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[लष्करी, पालघर जिल्हा]] वरुन [[लष्करी (डहाणू)]] ला हलविला wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''लष्करी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = 20.0083 | रेखांश = 72.7437 | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=डहाणू| जिल्हा = [[पालघर जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = ९६७ | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण =०.७०० |पिन_कोड=४०१६०२| एसटीडी_कोड = ०२५२८ | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/४८ /०४ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ =वाडवळी,वारली. | तळटिपा =}} '''लष्करी''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] उत्तर कोकणातील [[पालघर जिल्हा|पालघर जिल्ह्यातील]] [[डहाणू तालुका|डहाणू तालुक्यातील]] एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== डहाणू बस स्थानकापासून ईराणी मार्गाने गेल्यावर पुढे रेल्वे ओलांडून हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ४.७ किमी अंतरावर आहे. ==हवामान== पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. ==लोकजीवन== हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २११ कुटुंबे राहतात. एकूण ९६७ लोकसंख्येपैकी ४७३ पुरुष तर ४९४ महिला आहेत. गावाची साक्षरता ५५.५४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६३.२८ आहे तर स्त्री साक्षरता ४८.२४ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १३७ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १४.१७ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. ==नागरी सुविधा== गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्शासुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. ==जवळपासची गावे== [[सोगवे]], [[कोसबाड]], [[नांदरे]], [[कासारा]], [[आंबेसरी]], [[रायपाडा]], [[जुनाडपाडा]], [[पाटीलपाडा]], [[पारसवाडी]], [[वसंतवाडी]], [[कंकराडी]] ही जवळपासची गावे आहेत.कंकराडी ग्रामपंचायतीमध्ये [[कंकराडी]], [[लष्करी]] आणि [[नांदरे]] ही गावे येतात. ==संदर्भ== १. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html २. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html ३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ ४. http://tourism.gov.in/ ५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 ६. https://palghar.gov.in/ ७. https://palghar.gov.in/tourism/ [[वर्ग:डहाणू तालुक्यातील गावे]] r0u13rw2q17rnbi6j1rar8sy3yc41dg महाभारत (टीव्ही मालिका) 0 253586 2142203 2063295 2022-08-01T06:24:36Z Khirid Harshad 138639 असलेला लेख wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[महाभारत (दूरचित्रवाहिनी मालिका)]] hzby9upbuv3yodr4zyd78n7l0caicqi सम्राट जिम्मू 0 268521 2142011 2091153 2022-07-31T16:19:45Z अभय नातू 206 /* नाव आणि पदवी */ wikitext text/x-wiki {{Infobox royalty|name=जिम्मू|succession=जपानचा सम्राट |image=Tennō Jimmu detail 01.jpg |reign=इ.स.पू. ११ फेब्रुवरी ६६० – इ.स.पू. ९ एप्रिल ५८५ <ref name=KodanshaJimmu>"Jimmu", ''Japan: An Illustrated Encyclopedia'' (1993), Kodansha, {{ISBN|978-4069310980}}.</ref><ref>[http://www.kunaicho.go.jp/e-about/genealogy/img/keizu-e.pdf "Genealogy of the Emperors of Japan" at Kunaicho.go.jp]; retrieved August 28, 2013.</ref> |successor=सम्राट सुईझी |spouse={{Plainlist| *अहिरात्सु-हिम *हिमेततरैसुझु-हिम}} |issue={{Plainlist| *तगशिमीमि-नो-मिकोोटो *किसुमिमि-नो-मिकोटो *हिकोया-नो-मिकोटो *कमुयाइमिमि-नो-मिकोटो *सम्राट सुईझी}} |father=उगायाफुकियाझू |mother=तमायोरी-हिम |religion=[[शिंटो]] |birth_date=इ.स.पू. १३ फेब्रुवारी ७११ |birth_place=[[जपान]] |death_date=इ.स.पू. ९ एप्रिल ५८५ (वय १२६) |death_place=[[जपान]] |burial_place=काशिहारा, नारा,[[जपान]] }} निहोन शोकी आणि कोझिकीनुसार '''सम्राट जिम्मू''' (जपानी: 神武天皇) हे जपानचे पहिले पौराणिक सम्राट होते. त्यांची राज्या परंपरा ई.पू. ६६० साली झाली होती. .<ref name="kelly">Kelly, Charles F. [http://www.t-net.ne.jp/~keally/kofun.html "Kofun Culture"], [http://www.t-net.ne.jp/~keally/index.htm Japanese Archaeology.] April 27, 2009.</ref><ref name="Understanding Japanese Religion p. 145">Kitagawa, Joseph. (1987). {{Google books|h1xcc4cGL5cC|''On Understanding Japanese Religion,'' p. 145}}; excerpt: "emphasis on the undisrupted chronological continuity from myths to legends and from legends to history, it is difficult to determine where one ends and the next begins. At any rate, the first ten legendary emperors are clearly not reliable historical records." Boleslaw Szczesniak, "The Sumu-Sanu Myth. Notes and Remarks on the Jimmu Tenno Myth", in [[मोन्यूमेन्टा निप्पोनिका|Monumenta Nipponica]], Vol. 10, No. 1/2 (1954), pp. 107–126.</ref> जपानी पौराणिक कथांनुसार, ते आपल्या नातू निनिगी यांच्यामार्फत, आमेटरासु या सूर्यदेवाचे आणि वादळ देवता सुसानु यांचे वंशज होते. त्यांनी सेटो इनलँड समुद्राजवळ ह्युगा येथून सैन्य मोहीम सुरू केली, यमाटोला ताब्यात घेतले आणि हे त्याचे सामर्थ्य केंद्र म्हणून स्थापित केले. आधुनिक जपानमध्ये, ११ फेब्रुवारीला जिम्मूच्या कल्पित अवस्थेला राष्ट्रीय स्थापना दिन म्हणून चिन्हांकित केले जाते. तथापि, बहुतेक विद्वानांच्या मते सम्राट किन्मेई (जपानी: 欽明天皇) हे पहिले सत्यापित जपानी सम्राट होते. == नाव आणि पदवी == जिम्मू जपानचे पहिले शासक म्हणून दोन सुरुवातीच्या इतिहासात ''निहोन शोकी'' (७२१) आणि ''कोझिकी'' (७१२) म्हणून नोंदलेले आहेत. ).<ref name=KodanshaJimmu /> ''निहॉन शोकी'' यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या तारखा इ.स.पू. ६६०-५८५ अशा दिल्या आहेत. आठव्या शतकातील विद्वान ओमीनो मिफुन यांनी सम्राट कन्म्मु (७३७-८०६)च्या राजवटीत अनेक पुर्वीच्या राजांना नावे दिली,<ref name="aston109-137">[[William Aston|Aston, William]]. (1896). ''Nihongi'', pp. 109–137.</ref> यापूर्वी या शासकांना सुमेरनो मायकोटो ओकिमी म्हणून ओळखले जात असे. ही प्रथा सम्राट सुइकोच्या राजवटीपासून सुरू झाली होती आणि नाकाटोमी कुळातील तायका सुधारणांनंतर ती रुजली .<ref>Jacques H. Kamstra [https://books.google.com/books?id=NRsVAAAAIAAJ&pg=PA66 ''Encounter Or Syncretism: The Initial Growth of Japanese Buddhism,''] Brill 1967 pp. 65–67.</ref> कोझिकी मधील पौराणिक कथेनुसार, सम्राट जिम्मूचा जन्म इ.स.पू. १३ फेब्रुवारी ७११ (चीनी कॅलेंडरच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी) झाला होता. त्यांचे निधन इ.स.पू. ९ एप्रिल ५८५ (चीनी कॅलेंडरच्या तिसऱ्या महिन्याच्या अकराव्या दिवशी) झाले. कोझिकी आणि निहोन शोकी दोघेही जिमुचे नाव कमू-यमाटो इवर-बिकोनो मिकोटो (神 倭 伊波 礼 琵 古 命) किंवा कमू-यामाटो इवर-बिकोनो सुमेरमिकोटो (神 日本 磐 余 彦 天皇) म्हणून देतात. आयव्हर हा एक शीर्षशब्द सूचित करतो ज्यांचा अचूक पुर्पोर्ट अस्पष्ट आहे. कोझिकी आणि निहोन शोकी या दोन्ही जपानी पौराणिक कथेनुसार जिमुचे नाव कमू-यमाटो इवर-बिकोनो मिकोटो (神 倭 伊波 礼 琵 古 命) किंवा कमू-यामाटो इवर-बिकोनो सुमेरमिकोटो (神 日本 磐 余 彦 天皇) असे असल्याचे सांगतात. आयव्हर हा एक शीर्षशब्द सूचित करतो की हे थोडेसे अस्पष्ट आहे. त्यांची इतरही नावे होती उदा: वाकामिकेनूनो मिकोटो (जपानी:若 御 毛 沼 命), कमू-यमाटो इवर-बिको होहोडेमीनो मिकोोटो (जपानी:神 磐 磐 余 彦 火 出 見 尊) आणि हिकोहोडेमी (जपानी:彦 火 火 出 見). [[जपानी सम्राट|जपानच्या शाही]] परंपरेनुसार जिम्मू यांच्या महान-आजोबा ([[निनिगी-नो-मिकोटो|निनिगी]]) द्वारे सूर्याच्या-देवी [[आमेटरासु|Amaterasu]] कडून या सिंहासन दावा केला होता .<ref>Bob Tadashi Wakabayashi, [''Japanese Loyalism Reconstrued: Yamagata Daini's Ryūshi Shinron of 1759''], University of Hawai'i Press, 1995 pp. 106–107.</ref> == वशंज == जोडीदार: अहिरात्सु-हिम (जपानी: 吾平津媛), होसेसरीची (निनिगी-नो-मिकोटोचा मुलगा) मुलगी * पहिला मुलगा: प्रिन्स टागशिमीमि (जपानी: 手研耳命) * प्रिन्स किसुमिमी (जपानी: 岐須美美命) * राजकुमारी मिसकी (जपानी: 神 武天皇) महारानी: हिमेततरैसुझु-हिम (जपानी:媛蹈鞴五十鈴媛), कोतोशिरोनुशीची मुलगी * प्रिन्स हिकोयाई (जपानी: 日子八井命) * दुसरा मुलगा: प्रिन्स कमुयायमिमी (जपानी: 神八井耳命, ५७७ ई.पू.) * तिसरा मुलगा: प्रिन्स कमुनुनकावामीमी (जपानी: 神渟名川耳尊), नंतर सम्राट सुइसे == हे सुद्धा पहा == * [[:en:Modern system of ranked Shinto shrines|रँक शिंटो मंदिरांची आधुनिक प्रणाली (इंग्रजी)]] * [[:en:Emishi people|एमिशी लोक (इंग्रजी)]] * [[:en:Japanese imperial year|जपानी शाही वर्ष (इंग्रजी)]] * [[:en:Jōmon period|जोमोन कालावधी (इंग्रजी)]] == नोट्स == {{Refbegin}} * [[William George Aston|Aston, William George.]] (1896). [https://books.google.com/books?id=1IJrNAKBpycC&dq=ashton%20nihongi&pg=PP1#v=onepage&q&f=false ''Nihongi: Chronicles of Japan from the Earliest Times to A.D. 697, Volume 1''.] London: Kegan Paul, Trench, Trubner. {{OCLC|448337491}} * [[Delmer Brown|Brown, Delmer M.]] and Ichirō Ishida, eds. (1979). [https://books.google.com/books?id=w4f5FrmIJKIC&dq=Gukansho&source=gbs_navlinks_s ''Gukanshō: The Future and the Past''.] Berkeley: University of California Press. {{ISBN|978-0-520-03460-0}}; {{OCLC|251325323}} * Brownlee, John S. (1997). ''[https://books.google.com/books?id=eatISvupicUC&dq=brownlee+Japan&source=gbs_summary_s&cad=0 Japanese Historians and the National Myths, 1600–1945: The Age of the Gods]''. Vancouver: [[University of British Columbia Press]]. {{ISBN|0-7748-0645-1}} * [[Basil Hall Chamberlain|Chamberlain, Basil Hall.]] (1920). [http://www.sacred-texts.com/shi/kj/index.htm ''The Kojiki''.] Read before the Asiatic Society of Japan on April 12 10 May, and June 21, 1882; reprinted, May 1919. {{OCLC|1882339}} * Earhart, David C. (2007). [https://books.google.com/books?id=WffIAAAACAAJ&dq=Certain+Victory+Earhart&client=firefox-a ''Certain Victory: Images of World War II in the Japanese Media''.] Armonk, New York: M. E. Sharpe. {{ISBN|978-0-7656-1776-7}} * Kitagawa, Joseph Mitsuo. (1987). ''On Understanding Japanese Religion''. Princeton: Princeton University Press. {{ISBN|9780691073132}}; {{ISBN|9780691102290}}; {{OCLC|15630317}} * [[Louis-Frédéric|Nussbaum, Louis-Frédéric]] and Käthe Roth. (2005). [https://books.google.com/books?id=p2QnPijAEmEC&client=firefox-a ''Japan encyclopedia''.] Cambridge: [[Harvard University Press]]. {{ISBN|978-0-674-01753-5}}; {{OCLC|58053128}} * [[Richard Ponsonby-Fane|Ponsonby-Fane, Richard Arthur Brabazon]]. (1959). [https://books.google.com/books?id=SLAeAAAAMAAJ&q=The+Imperial+House+of+Japan&dq=The+Imperial+House+of+Japan&client=firefox-a&pgis=1 ''The Imperial House of Japan''.] Kyoto: Ponsonby Memorial Society. {{OCLC|194887}} * [[Isaac Titsingh|Titsingh, Isaac.]] (1834). ''[[Nihon Ōdai Ichiran]]''; ou, [https://books.google.com/books?id=18oNAAAAIAAJ&dq=nipon+o+dai+itsi+ran ''Annales des empereurs du Japon''.] Paris: Royal Asiatic Society, Oriental Translation Fund of Great Britain and Ireland. {{OCLC|5850691}} * [[H. Paul Varley|Varley, H. Paul.]] (1980). [https://books.google.com/books?id=tVv6OAAACAAJ&dq= ''Jinnō Shōtōki: A Chronicle of Gods and Sovereigns''.] New York: Columbia University Press. {{ISBN|978-0-231-04940-5}}; {{OCLC|59145842}} {{Refend}} == संदर्भ == <references /> == बाह्य दुवे == * [https://web.archive.org/web/20110406121753/http://www.wsu.edu:8080/~dee/ANCJAPAN/JIMMU.HTM जिम्मूचे अधिक तपशीलवार प्रोफाइल] (एप्रिल २०११ मध्ये संग्रहित) * [https://web.archive.org/web/20140725071801/http://www9.ocn.ne.jp/~aosima/english-yuisyo.html जिम्मूच्या वंशजांचा तपशीलवार सारांश] (जुलै [https://web.archive.org/web/20140725071801/http://www9.ocn.ne.jp/~aosima/english-yuisyo.html २०१ arch मध्ये] संग्रहित) <references /> 60x66993g0yjlye2n46b5cb3qplk05u 2142012 2142011 2022-07-31T16:21:14Z अभय नातू 206 /* नाव आणि पदवी */ wikitext text/x-wiki {{Infobox royalty|name=जिम्मू|succession=जपानचा सम्राट |image=Tennō Jimmu detail 01.jpg |reign=इ.स.पू. ११ फेब्रुवरी ६६० – इ.स.पू. ९ एप्रिल ५८५ <ref name=KodanshaJimmu>"Jimmu", ''Japan: An Illustrated Encyclopedia'' (1993), Kodansha, {{ISBN|978-4069310980}}.</ref><ref>[http://www.kunaicho.go.jp/e-about/genealogy/img/keizu-e.pdf "Genealogy of the Emperors of Japan" at Kunaicho.go.jp]; retrieved August 28, 2013.</ref> |successor=सम्राट सुईझी |spouse={{Plainlist| *अहिरात्सु-हिम *हिमेततरैसुझु-हिम}} |issue={{Plainlist| *तगशिमीमि-नो-मिकोोटो *किसुमिमि-नो-मिकोटो *हिकोया-नो-मिकोटो *कमुयाइमिमि-नो-मिकोटो *सम्राट सुईझी}} |father=उगायाफुकियाझू |mother=तमायोरी-हिम |religion=[[शिंटो]] |birth_date=इ.स.पू. १३ फेब्रुवारी ७११ |birth_place=[[जपान]] |death_date=इ.स.पू. ९ एप्रिल ५८५ (वय १२६) |death_place=[[जपान]] |burial_place=काशिहारा, नारा,[[जपान]] }} निहोन शोकी आणि कोझिकीनुसार '''सम्राट जिम्मू''' (जपानी: 神武天皇) हे जपानचे पहिले पौराणिक सम्राट होते. त्यांची राज्या परंपरा ई.पू. ६६० साली झाली होती. .<ref name="kelly">Kelly, Charles F. [http://www.t-net.ne.jp/~keally/kofun.html "Kofun Culture"], [http://www.t-net.ne.jp/~keally/index.htm Japanese Archaeology.] April 27, 2009.</ref><ref name="Understanding Japanese Religion p. 145">Kitagawa, Joseph. (1987). {{Google books|h1xcc4cGL5cC|''On Understanding Japanese Religion,'' p. 145}}; excerpt: "emphasis on the undisrupted chronological continuity from myths to legends and from legends to history, it is difficult to determine where one ends and the next begins. At any rate, the first ten legendary emperors are clearly not reliable historical records." Boleslaw Szczesniak, "The Sumu-Sanu Myth. Notes and Remarks on the Jimmu Tenno Myth", in [[मोन्यूमेन्टा निप्पोनिका|Monumenta Nipponica]], Vol. 10, No. 1/2 (1954), pp. 107–126.</ref> जपानी पौराणिक कथांनुसार, ते आपल्या नातू निनिगी यांच्यामार्फत, आमेटरासु या सूर्यदेवाचे आणि वादळ देवता सुसानु यांचे वंशज होते. त्यांनी सेटो इनलँड समुद्राजवळ ह्युगा येथून सैन्य मोहीम सुरू केली, यमाटोला ताब्यात घेतले आणि हे त्याचे सामर्थ्य केंद्र म्हणून स्थापित केले. आधुनिक जपानमध्ये, ११ फेब्रुवारीला जिम्मूच्या कल्पित अवस्थेला राष्ट्रीय स्थापना दिन म्हणून चिन्हांकित केले जाते. तथापि, बहुतेक विद्वानांच्या मते सम्राट किन्मेई (जपानी: 欽明天皇) हे पहिले सत्यापित जपानी सम्राट होते. == नाव आणि पदवी == जिम्मू जपानचे पहिले शासक म्हणून दोन सुरुवातीच्या इतिहासात ''निहोन शोकी'' (७२१) आणि ''कोझिकी'' (७१२) म्हणून नोंदलेले आहेत. ).<ref name=KodanshaJimmu /> ''निहॉन शोकी'' यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या तारखा इ.स.पू. ६६०-५८५ अशा दिल्या आहेत. आठव्या शतकातील विद्वान ओमीनो मिफुन यांनी सम्राट कन्म्मु (७३७-८०६)च्या राजवटीत अनेक पुर्वीच्या राजांना नावे दिली,<ref name="aston109-137">[[William Aston|Aston, William]]. (1896). ''Nihongi'', pp. 109–137.</ref> यापूर्वी या शासकांना सुमेरनो मायकोटो ओकिमी म्हणून ओळखले जात असे. ही प्रथा सम्राट सुइकोच्या राजवटीपासून सुरू झाली होती आणि नाकाटोमी कुळातील तायका सुधारणांनंतर ती रुजली .<ref>Jacques H. Kamstra [https://books.google.com/books?id=NRsVAAAAIAAJ&pg=PA66 ''Encounter Or Syncretism: The Initial Growth of Japanese Buddhism,''] Brill 1967 pp. 65–67.</ref> कोझिकी मधील पौराणिक कथेनुसार, सम्राट जिम्मूचा जन्म इ.स.पू. १३ फेब्रुवारी ७११ (चीनी कॅलेंडरच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी) झाला होता. त्यांचे निधन इ.स.पू. ९ एप्रिल ५८५ (चीनी कॅलेंडरच्या तिसऱ्या महिन्याच्या अकराव्या दिवशी) झाले. कोझिकी आणि निहोन शोकी दोघेही जिमुचे नाव कमू-यमाटो इवर-बिकोनो मिकोटो (神 倭 伊波 礼 琵 古 命) किंवा कमू-यामाटो इवर-बिकोनो सुमेरमिकोटो (神 日本 磐 余 彦 天皇) म्हणून देतात. आयव्हर हा एक शीर्षशब्द सूचित करतो ज्यांचा अचूक पुर्पोर्ट अस्पष्ट आहे. कोझिकी आणि निहोन शोकी या दोन्ही जपानी पौराणिक कथेनुसार जिमुचे नाव कमू-यमाटो इवर-बिकोनो मिकोटो (神 倭 伊波 礼 琵 古 命) किंवा कमू-यामाटो इवर-बिकोनो सुमेरमिकोटो (神 日本 磐 余 彦 天皇) असे असल्याचे सांगतात. आयव्हर हा एक शीर्षशब्द सूचित करतो की हे थोडेसे अस्पष्ट आहे. त्यांची इतरही नावे होती उदा: वाकामिकेनूनो मिकोटो (जपानी:若 御 毛 沼 命), कमू-यमाटो इवर-बिको होहोडेमीनो मिकोोटो (जपानी:神 磐 磐 余 彦 火 出 見 尊) आणि हिकोहोडेमी (जपानी:彦 火 火 出 見). [[जपानी सम्राट|जपानच्या शाही आख्यायिकेनुसार]] जिम्मू यांच्या पणजोबा ([[निनिगी-नो-मिकोटो|निनिगी]]) द्वारे सूर्यदेवता [[अमेतेरासु]]कडून राज्य मिळवले.<ref>Bob Tadashi Wakabayashi, [''Japanese Loyalism Reconstrued: Yamagata Daini's Ryūshi Shinron of 1759''], University of Hawai'i Press, 1995 pp. 106–107.</ref> == वशंज == जोडीदार: अहिरात्सु-हिम (जपानी: 吾平津媛), होसेसरीची (निनिगी-नो-मिकोटोचा मुलगा) मुलगी * पहिला मुलगा: प्रिन्स टागशिमीमि (जपानी: 手研耳命) * प्रिन्स किसुमिमी (जपानी: 岐須美美命) * राजकुमारी मिसकी (जपानी: 神 武天皇) महारानी: हिमेततरैसुझु-हिम (जपानी:媛蹈鞴五十鈴媛), कोतोशिरोनुशीची मुलगी * प्रिन्स हिकोयाई (जपानी: 日子八井命) * दुसरा मुलगा: प्रिन्स कमुयायमिमी (जपानी: 神八井耳命, ५७७ ई.पू.) * तिसरा मुलगा: प्रिन्स कमुनुनकावामीमी (जपानी: 神渟名川耳尊), नंतर सम्राट सुइसे == हे सुद्धा पहा == * [[:en:Modern system of ranked Shinto shrines|रँक शिंटो मंदिरांची आधुनिक प्रणाली (इंग्रजी)]] * [[:en:Emishi people|एमिशी लोक (इंग्रजी)]] * [[:en:Japanese imperial year|जपानी शाही वर्ष (इंग्रजी)]] * [[:en:Jōmon period|जोमोन कालावधी (इंग्रजी)]] == नोट्स == {{Refbegin}} * [[William George Aston|Aston, William George.]] (1896). [https://books.google.com/books?id=1IJrNAKBpycC&dq=ashton%20nihongi&pg=PP1#v=onepage&q&f=false ''Nihongi: Chronicles of Japan from the Earliest Times to A.D. 697, Volume 1''.] London: Kegan Paul, Trench, Trubner. {{OCLC|448337491}} * [[Delmer Brown|Brown, Delmer M.]] and Ichirō Ishida, eds. (1979). [https://books.google.com/books?id=w4f5FrmIJKIC&dq=Gukansho&source=gbs_navlinks_s ''Gukanshō: The Future and the Past''.] Berkeley: University of California Press. {{ISBN|978-0-520-03460-0}}; {{OCLC|251325323}} * Brownlee, John S. (1997). ''[https://books.google.com/books?id=eatISvupicUC&dq=brownlee+Japan&source=gbs_summary_s&cad=0 Japanese Historians and the National Myths, 1600–1945: The Age of the Gods]''. Vancouver: [[University of British Columbia Press]]. {{ISBN|0-7748-0645-1}} * [[Basil Hall Chamberlain|Chamberlain, Basil Hall.]] (1920). [http://www.sacred-texts.com/shi/kj/index.htm ''The Kojiki''.] Read before the Asiatic Society of Japan on April 12 10 May, and June 21, 1882; reprinted, May 1919. {{OCLC|1882339}} * Earhart, David C. (2007). [https://books.google.com/books?id=WffIAAAACAAJ&dq=Certain+Victory+Earhart&client=firefox-a ''Certain Victory: Images of World War II in the Japanese Media''.] Armonk, New York: M. E. Sharpe. {{ISBN|978-0-7656-1776-7}} * Kitagawa, Joseph Mitsuo. (1987). ''On Understanding Japanese Religion''. Princeton: Princeton University Press. {{ISBN|9780691073132}}; {{ISBN|9780691102290}}; {{OCLC|15630317}} * [[Louis-Frédéric|Nussbaum, Louis-Frédéric]] and Käthe Roth. (2005). [https://books.google.com/books?id=p2QnPijAEmEC&client=firefox-a ''Japan encyclopedia''.] Cambridge: [[Harvard University Press]]. {{ISBN|978-0-674-01753-5}}; {{OCLC|58053128}} * [[Richard Ponsonby-Fane|Ponsonby-Fane, Richard Arthur Brabazon]]. (1959). [https://books.google.com/books?id=SLAeAAAAMAAJ&q=The+Imperial+House+of+Japan&dq=The+Imperial+House+of+Japan&client=firefox-a&pgis=1 ''The Imperial House of Japan''.] Kyoto: Ponsonby Memorial Society. {{OCLC|194887}} * [[Isaac Titsingh|Titsingh, Isaac.]] (1834). ''[[Nihon Ōdai Ichiran]]''; ou, [https://books.google.com/books?id=18oNAAAAIAAJ&dq=nipon+o+dai+itsi+ran ''Annales des empereurs du Japon''.] Paris: Royal Asiatic Society, Oriental Translation Fund of Great Britain and Ireland. {{OCLC|5850691}} * [[H. Paul Varley|Varley, H. Paul.]] (1980). [https://books.google.com/books?id=tVv6OAAACAAJ&dq= ''Jinnō Shōtōki: A Chronicle of Gods and Sovereigns''.] New York: Columbia University Press. {{ISBN|978-0-231-04940-5}}; {{OCLC|59145842}} {{Refend}} == संदर्भ == <references /> == बाह्य दुवे == * [https://web.archive.org/web/20110406121753/http://www.wsu.edu:8080/~dee/ANCJAPAN/JIMMU.HTM जिम्मूचे अधिक तपशीलवार प्रोफाइल] (एप्रिल २०११ मध्ये संग्रहित) * [https://web.archive.org/web/20140725071801/http://www9.ocn.ne.jp/~aosima/english-yuisyo.html जिम्मूच्या वंशजांचा तपशीलवार सारांश] (जुलै [https://web.archive.org/web/20140725071801/http://www9.ocn.ne.jp/~aosima/english-yuisyo.html २०१ arch मध्ये] संग्रहित) <references /> kbdsyz5xtnynjdw4yt80ap2spuuuf9m उमरी बुद्रुक (मंगरुळपीर) 0 268853 2142000 1980203 2022-07-31T16:13:45Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[उमरी बुद्रुक]] वरुन [[उमरी बुद्रुक (मंगरुळपीर)]] ला हलविला: निःसंदिग्ध शीर्षक wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''उमरी बुद्रुक''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=मंगरुळपीर | जिल्हा = [[वाशिम जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} '''उमरी बुद्रुक''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[वाशिम जिल्हा|वाशिम जिल्ह्यातील]] [[मंगरुळपीर|मंगरुळपीर तालुक्यातील]] एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते.पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ [[वर्ग:मंगरुळपीर तालुक्यातील गावे]] [[वर्ग:वाशिम जिल्ह्यातील गावे]] esojw87unvbc2xuyqbs3l4mm8xbtnbk उमरी बुद्रुक (मानोरा) 0 269076 2142002 1980205 2022-07-31T16:14:00Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[उमरीबुद्रुक]] वरुन [[उमरीबुद्रुक (मानोरा)]] ला हलविला: निःसंदिग्ध शीर्षक wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''उमरीबुद्रुक''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=मानोरा | जिल्हा = [[वाशिम जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} '''उमरीबुद्रुक''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[वाशिम जिल्हा|वाशिम जिल्ह्यातील]] [[मानोरा|मानोरा तालुक्यातील]] एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते.पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ [[वर्ग:मानोरा तालुक्यातील गावे]] [[वर्ग:वाशिम जिल्ह्यातील गावे]] hol14kyr68qir9epnyek76ncxha5wbi 2142004 2142002 2022-07-31T16:14:14Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[उमरीबुद्रुक (मानोरा)]] वरुन [[उमरी बुद्रुक (मानोरा)]] ला हलविला: शुद्धलेखन wikitext text/x-wiki {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''उमरीबुद्रुक''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे_शहर=मानोरा | जिल्हा = [[वाशिम जिल्हा]] |अधिकृत_भाषा=मराठी | नेता_पद =[[सरपंच]] | नेता_नाव = |लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ | लोकसंख्या_एकूण = | लोकसंख्या_घनता = |लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = | क्षेत्रफळ_एकूण = |पिन_कोड=| एसटीडी_कोड = | पिन कोड = | आरटीओ_कोड = एमएच/ |संकेतस्थळ= |कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]] |कोरे_उत्तर_१ = | तळटिपा =}} '''उमरीबुद्रुक''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[वाशिम जिल्हा|वाशिम जिल्ह्यातील]] [[मानोरा|मानोरा तालुक्यातील]] एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== ==हवामान== येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते.पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. ==लोकजीवन== ==प्रेक्षणीय स्थळे== ==नागरी सुविधा== ==जवळपासची गावे== ==संदर्भ== #https://villageinfo.in/ #https://www.census2011.co.in/ #http://tourism.gov.in/ #https://www.incredibleindia.org/ #https://www.india.gov.in/topics/travel-tourism #https://www.mapsofindia.com/ [[वर्ग:मानोरा तालुक्यातील गावे]] [[वर्ग:वाशिम जिल्ह्यातील गावे]] hol14kyr68qir9epnyek76ncxha5wbi पुरवठा साखळी 0 280546 2142033 2086519 2022-07-31T22:57:27Z Katyare 1186 wikitext text/x-wiki उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी तसेच विविध सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असलेली व्यवस्था म्हणजे '''पुरवठा साखळी''' (सप्लाय चेन) होय. निर्माण केलेली वस्तू किंवा देत असलेली सेवा ही ग्राहकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे पुरवठा साखळी होय. यामध्ये पुरवठा साखळी संस्था, लोक, उपक्रम, [[माहिती]], आणि संसाधने या सर्वांचा समावेश होतो. उत्पादन करण्यासाठी, उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी तसेच विविध [[सेवा]] ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरवठा साखळी (सप्लाय चेन) अत्यंत आवश्यक असते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://udyojak.org/introduction-of-supply-chain/|title=ओळख 'पुरवठा साखळी'ची|date=2020-07-27|website=स्मार्ट उद्योजक|language=en-US|access-date=2021-04-29}}</ref> ==विहंगावलोकन== पुरवठा साखळी पर्यावरणीय, जैविक आणि नैसर्गिक संसाधनांच्या राजकीय नियमना पासून सुरू होते, त्यानंतर मानवी कच्च्या मालाचा संदर्भ घेतला जातो आणि पुढील स्तरांवर जाण्यापूर्वी कित्येक [[उत्पादन (अर्थशास्त्र)|उत्पादन]] दुवे समाविष्ट केले जातात (उदा. घटक बांधकाम, असेंब्ली आणि विलीन). कमी होत असलेल्या आकाराची आणि वाढत्या दुर्गम भौगोलिक स्थानांची आणि शेवटी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची सोय म्हणजे पुरवठा साखळी होय. वस्तू अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच, उत्पादकाकडून घाऊक व्यापाऱ्यांकडे आणि घाऊक व्यापाऱ्यांकडून किरकोळ व्यापाऱ्यांकडे पोचवणे हे कामही [[वितरण साखळी]]मधून केले जाते. ==व्यवस्थापन== पुरवठा साखळी व्यवस्थापनात उत्पादनांच्या सुरुवातीस ग्राहकांच्या आगमन होण्याच्या क्षणापासून साहित्य, अर्ध-तयार उत्पादने आणि तयार उत्पादनांची हालचाल आणि साठवण करण्याच्या प्रक्रियेचे प्रशासन समाविष्ट आहे. पुरवठा-साखळी व्यवस्थापन (एससीएम) हा शब्द मूळ पुरवठादारांद्वारे अंतिम वापरकर्त्याकडून मुख्य व्यवसाय प्रक्रियेस समाकलित करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यासाठी विकसित केला गेला. औद्योगिक संस्थांमध्ये असे दिसते की मालाची खरेदी एका देशामध्ये तर उत्पादन दुसऱ्या देशामध्ये आणि मार्केटिंग हे सर्व जगामध्ये होते. एससीएममागील मूळ कल्पना अशी आहे की कंपन्या बाजारातील चढउतार आणि उत्पादन क्षमतांविषयी [[माहिती]]ची देवाणघेवाण करून पुरवठा साखळीत गुंतवतात. पुरवठा साखळी व्यवस्थापनाला मोठे महत्त्व आले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/career-vrutantta-news/about-supply-chain-management-studies-210325/|title=पुरवठा साखळी व्यवस्थापन|date=2013-09-30|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2021-04-29}}</ref> [[जागतिकीकरण|जागतिकीकरणामुळे]] पुरवठा साखळी ही केवळ एका देशापुरती मर्यादित राहिलेली नाही. “लॉजिस्टिक्स” हा शब्द एखाद्या कंपनीत किंवा उत्पादनाच्या वितरणात असलेल्या संस्थेत असलेल्या क्रियांना लागू होतो, तर "पुरवठा साखळी" याव्यतिरिक्त उत्पादन आणि खरेदीचा समावेश करते आणि म्हणूनच त्यात अनेक उद्योग (पुरवठा करणारे, उत्पादक आणि किरकोळ विक्रेत्यांसह) काम करणारे गुंतलेले असतात. एकत्र उत्पादन आणि सेवा आवश्यक ग्राहक पूर्ण करण्यासाठी असलेली क्रिया म्हणजे पुरवठा साखळी व्यवस्थापन होय. व्यवस्थापन प्रक्रिया टप्पे पुढील प्रमाणे *नियोजन *कच्चामाल खरेदी *वाहतूक *उत्पादन *माल वितरण *परतीचे व्यवस्थापन ==मॉडेलिंग== पुरवठा साखळी सप्लाय-चेनचे अनेक मॉडेल्स् आहेत, जे पुरवठा साखळी व्यवस्थापन (एससीएम)च्या अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम प्द्धतींना प्राप्त करतात. एससीओआर एकूण पुरवठा साखळी कामगिरीचे मोजमाप करते. हे पुरवठा-साखळी व्यवस्थापनासाठी एक प्रक्रिया संदर्भ मॉडेल आहे, जो पुरवठादाराच्या पुरवठादाराकडून ग्राहकांच्या ग्राहकांपर्यंत विस्तारित आहे. यात वितरण आणि ऑर्डरची पूर्तता कार्यक्षमता, उत्पादन लवचिकता, हमी आणि रिटर्न प्रक्रिया खर्च, यादी आणि मालमत्ता वळणे आणि पुरवठा साखळीच्या संपूर्ण प्रभावी कामगिरीचे [[मूल्यांकन]] करण्याचे इतर घटक समाविष्ट आहेत. ग्लोबल सप्लाय चेन फोरमने आणखी एक सप्लाय चेन मॉडेल सादर केले आहे. ही फ्रेमवर्क क्रॉस-फंक्शनल आणि क्रॉस-फर्म या स्वरूपात असलेल्या आठ प्रमुख व्यवसाय प्रक्रियांवर तयार केली गेली आहे. प्रत्येक प्रक्रिया रसद, उत्पादन, खरेदी, वित्त, विपणन आणि संशोधन आणि विकास यांच्या प्रतिनिधींसह एका क्रॉस-फंक्शनल टीमद्वारे व्यवस्थापित केली जाते. प्रत्येक प्रक्रिया मुख्य ग्राहक आणि पुरवठादारांशी संवाद साधत असताना, ग्राहक संबंध [[व्यवस्थापन]] आणि [[पुरवठादार]] संबंध व्यवस्थापनाच्या प्रक्रियेमुळे पुरवठा साखळीतील खास संबंध तयार होतात. ==पुरवठा साखळी लवचीकता== पुरवठा साखळी लवचीकता म्हणजे जूळवून घेण्याची [[प्रक्रिया]] किंवा त्याचा परिणाम आणि परिवर्तन बदल घडवून आणण्यासाठी, परिस्थितीशी जुळवून घेण्यास किंवा रुपांतर करण्यासाठी पुरवठा साखळीची क्षमता होय. ==इंटरनेटची भूमिका== आज [[इंटरनेट]] मुळे [[ग्राहक]] थेट वितरकाशी संपर्क साधू शकतात. यामुळे मध्यस्थांना तोडून साखळीची लांबी काही प्रमाणात कमी केली आहे. याचे फायदे म्हणजे [[खर्च]] कमी होऊन आणि वितरक सहकार्य सहीत कार्य होऊ लागले आहे. यामुळे पुरवठा साखळीमधील गुंतागुंत जरी वाढली असली तरी खर्च मात्र बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. ==सामाजिक जबाबदारी== कंपन्यांनी उत्पादने आणि पुरवठादारांचे [[हिशोब तपासणी]] (ऑडिट) करणे आवश्यक आहे आणि त्या पुरवठादाराचे लेखापरीक्षण प्रथम-स्तरीय पुरवठा करणाऱ्यांशी (जे मुख्य ग्राहक थेट पुरवतात) थेट संबंधांपलीकडे जाणे आवश्यक आहे. पुरवठा थेट नियंत्रित केला जाऊ शकत नसल्यास आणि दृश्यमानता सुधारण्यासाठी स्मार्ट आणि इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यास दृश्यमानता सुधारणे आवश्यक आहे. ==कृषी पुरवठा साखळी== बरेच [[कृषी व्यवसाय]] आणि फूड प्रोसेसर [[लघु उद्योग]] धारकांमार्फत [[कच्चा माल]] मिळवत असतात. उदा. [[कॉफी]], [[कोको]] आणि [[साखर]] यासारख्या विशिष्ट क्षेत्रात हे पुरवठा साखळी असल्याचे सत्य आपण पाहू शकतो. [[वर्ग:पुरवठा साखळी व्यवस्थापन]] [[वर्ग:व्यवस्थापन]] suhterajguydciu1n105q3g8yut9h0p 2142034 2142033 2022-07-31T23:09:34Z Katyare 1186 wikitext text/x-wiki [[चित्र:पुरवठा साखळी व्यवस्थापन.jpg|अल्ट=पुरवठा साखळी व्यवस्थापन|इवलेसे|पुरवठा साखळी व्यवस्थापन]]उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी तसेच विविध सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असलेली व्यवस्था म्हणजे '''पुरवठा साखळी''' (सप्लाय चेन) होय. निर्माण केलेली वस्तू किंवा देत असलेली सेवा ही ग्राहकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे पुरवठा साखळी होय. यामध्ये पुरवठा साखळी संस्था, लोक, उपक्रम, [[माहिती]], आणि संसाधने या सर्वांचा समावेश होतो. उत्पादन करण्यासाठी, उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी तसेच विविध [[सेवा]] ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरवठा साखळी (सप्लाय चेन) अत्यंत आवश्यक असते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://udyojak.org/introduction-of-supply-chain/|title=ओळख 'पुरवठा साखळी'ची|date=2020-07-27|website=स्मार्ट उद्योजक|language=en-US|access-date=2021-04-29}}</ref> ==विहंगावलोकन== पुरवठा साखळी पर्यावरणीय, जैविक आणि नैसर्गिक संसाधनांच्या राजकीय नियमना पासून सुरू होते, त्यानंतर मानवी कच्च्या मालाचा संदर्भ घेतला जातो आणि पुढील स्तरांवर जाण्यापूर्वी कित्येक [[उत्पादन (अर्थशास्त्र)|उत्पादन]] दुवे समाविष्ट केले जातात (उदा. घटक बांधकाम, असेंब्ली आणि विलीन). कमी होत असलेल्या आकाराची आणि वाढत्या दुर्गम भौगोलिक स्थानांची आणि शेवटी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची सोय म्हणजे पुरवठा साखळी होय. वस्तू अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच, उत्पादकाकडून घाऊक व्यापाऱ्यांकडे आणि घाऊक व्यापाऱ्यांकडून किरकोळ व्यापाऱ्यांकडे पोचवणे हे कामही [[वितरण साखळी]]मधून केले जाते. ==व्यवस्थापन== पुरवठा साखळी व्यवस्थापनात उत्पादनांच्या सुरुवातीस ग्राहकांच्या आगमन होण्याच्या क्षणापासून साहित्य, अर्ध-तयार उत्पादने आणि तयार उत्पादनांची हालचाल आणि साठवण करण्याच्या प्रक्रियेचे प्रशासन समाविष्ट आहे. पुरवठा-साखळी व्यवस्थापन (एससीएम) हा शब्द मूळ पुरवठादारांद्वारे अंतिम वापरकर्त्याकडून मुख्य व्यवसाय प्रक्रियेस समाकलित करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यासाठी विकसित केला गेला. औद्योगिक संस्थांमध्ये असे दिसते की मालाची खरेदी एका देशामध्ये तर उत्पादन दुसऱ्या देशामध्ये आणि मार्केटिंग हे सर्व जगामध्ये होते. एससीएममागील मूळ कल्पना अशी आहे की कंपन्या बाजारातील चढउतार आणि उत्पादन क्षमतांविषयी [[माहिती]]ची देवाणघेवाण करून पुरवठा साखळीत गुंतवतात. पुरवठा साखळी व्यवस्थापनाला मोठे महत्त्व आले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/career-vrutantta-news/about-supply-chain-management-studies-210325/|title=पुरवठा साखळी व्यवस्थापन|date=2013-09-30|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2021-04-29}}</ref> [[जागतिकीकरण|जागतिकीकरणामुळे]] पुरवठा साखळी ही केवळ एका देशापुरती मर्यादित राहिलेली नाही. “लॉजिस्टिक्स” हा शब्द एखाद्या कंपनीत किंवा उत्पादनाच्या वितरणात असलेल्या संस्थेत असलेल्या क्रियांना लागू होतो, तर "पुरवठा साखळी" याव्यतिरिक्त उत्पादन आणि खरेदीचा समावेश करते आणि म्हणूनच त्यात अनेक उद्योग (पुरवठा करणारे, उत्पादक आणि किरकोळ विक्रेत्यांसह) काम करणारे गुंतलेले असतात. एकत्र उत्पादन आणि सेवा आवश्यक ग्राहक पूर्ण करण्यासाठी असलेली क्रिया म्हणजे पुरवठा साखळी व्यवस्थापन होय. व्यवस्थापन प्रक्रिया टप्पे पुढील प्रमाणे *नियोजन *कच्चामाल खरेदी *वाहतूक *उत्पादन *माल वितरण *परतीचे व्यवस्थापन ==मॉडेलिंग== पुरवठा साखळी सप्लाय-चेनचे अनेक मॉडेल्स् आहेत, जे पुरवठा साखळी व्यवस्थापन (एससीएम)च्या अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम प्द्धतींना प्राप्त करतात. एससीओआर एकूण पुरवठा साखळी कामगिरीचे मोजमाप करते. हे पुरवठा-साखळी व्यवस्थापनासाठी एक प्रक्रिया संदर्भ मॉडेल आहे, जो पुरवठादाराच्या पुरवठादाराकडून ग्राहकांच्या ग्राहकांपर्यंत विस्तारित आहे. यात वितरण आणि ऑर्डरची पूर्तता कार्यक्षमता, उत्पादन लवचिकता, हमी आणि रिटर्न प्रक्रिया खर्च, यादी आणि मालमत्ता वळणे आणि पुरवठा साखळीच्या संपूर्ण प्रभावी कामगिरीचे [[मूल्यांकन]] करण्याचे इतर घटक समाविष्ट आहेत. ग्लोबल सप्लाय चेन फोरमने आणखी एक सप्लाय चेन मॉडेल सादर केले आहे. ही फ्रेमवर्क क्रॉस-फंक्शनल आणि क्रॉस-फर्म या स्वरूपात असलेल्या आठ प्रमुख व्यवसाय प्रक्रियांवर तयार केली गेली आहे. प्रत्येक प्रक्रिया रसद, उत्पादन, खरेदी, वित्त, विपणन आणि संशोधन आणि विकास यांच्या प्रतिनिधींसह एका क्रॉस-फंक्शनल टीमद्वारे व्यवस्थापित केली जाते. प्रत्येक प्रक्रिया मुख्य ग्राहक आणि पुरवठादारांशी संवाद साधत असताना, ग्राहक संबंध [[व्यवस्थापन]] आणि [[पुरवठादार]] संबंध व्यवस्थापनाच्या प्रक्रियेमुळे पुरवठा साखळीतील खास संबंध तयार होतात. ==पुरवठा साखळी लवचीकता== पुरवठा साखळी लवचीकता म्हणजे जूळवून घेण्याची [[प्रक्रिया]] किंवा त्याचा परिणाम आणि परिवर्तन बदल घडवून आणण्यासाठी, परिस्थितीशी जुळवून घेण्यास किंवा रुपांतर करण्यासाठी पुरवठा साखळीची क्षमता होय. ==इंटरनेटची भूमिका== आज [[इंटरनेट]] मुळे [[ग्राहक]] थेट वितरकाशी संपर्क साधू शकतात. यामुळे मध्यस्थांना तोडून साखळीची लांबी काही प्रमाणात कमी केली आहे. याचे फायदे म्हणजे [[खर्च]] कमी होऊन आणि वितरक सहकार्य सहीत कार्य होऊ लागले आहे. यामुळे पुरवठा साखळीमधील गुंतागुंत जरी वाढली असली तरी खर्च मात्र बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. ==सामाजिक जबाबदारी== कंपन्यांनी उत्पादने आणि पुरवठादारांचे [[हिशोब तपासणी]] (ऑडिट) करणे आवश्यक आहे आणि त्या पुरवठादाराचे लेखापरीक्षण प्रथम-स्तरीय पुरवठा करणाऱ्यांशी (जे मुख्य ग्राहक थेट पुरवतात) थेट संबंधांपलीकडे जाणे आवश्यक आहे. पुरवठा थेट नियंत्रित केला जाऊ शकत नसल्यास आणि दृश्यमानता सुधारण्यासाठी स्मार्ट आणि इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यास दृश्यमानता सुधारणे आवश्यक आहे. ==कृषी पुरवठा साखळी== बरेच [[कृषी व्यवसाय]] आणि फूड प्रोसेसर [[लघु उद्योग]] धारकांमार्फत [[कच्चा माल]] मिळवत असतात. उदा. [[कॉफी]], [[कोको]] आणि [[साखर]] यासारख्या विशिष्ट क्षेत्रात हे पुरवठा साखळी असल्याचे सत्य आपण पाहू शकतो. [[वर्ग:पुरवठा साखळी व्यवस्थापन]] [[वर्ग:व्यवस्थापन]] hruptvfpl5gpptavnnfrh835bkv21ks 2142244 2142034 2022-08-01T10:12:45Z Katyare 1186 wikitext text/x-wiki [[चित्र:पुरवठा साखळी व्यवस्थापन.jpg|अल्ट=पुरवठा साखळी व्यवस्थापन|400px|पुरवठा साखळी व्यवस्थापन]]उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी तसेच विविध सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असलेली व्यवस्था म्हणजे '''पुरवठा साखळी''' (सप्लाय चेन) होय. निर्माण केलेली वस्तू किंवा देत असलेली सेवा ही ग्राहकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे पुरवठा साखळी होय. यामध्ये पुरवठा साखळी संस्था, लोक, उपक्रम, [[माहिती]], आणि संसाधने या सर्वांचा समावेश होतो. उत्पादन करण्यासाठी, उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी तसेच विविध [[सेवा]] ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरवठा साखळी (सप्लाय चेन) अत्यंत आवश्यक असते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://udyojak.org/introduction-of-supply-chain/|title=ओळख 'पुरवठा साखळी'ची|date=2020-07-27|website=स्मार्ट उद्योजक|language=en-US|access-date=2021-04-29}}</ref> ==विहंगावलोकन== पुरवठा साखळी पर्यावरणीय, जैविक आणि नैसर्गिक संसाधनांच्या राजकीय नियमना पासून सुरू होते, त्यानंतर मानवी कच्च्या मालाचा संदर्भ घेतला जातो आणि पुढील स्तरांवर जाण्यापूर्वी कित्येक [[उत्पादन (अर्थशास्त्र)|उत्पादन]] दुवे समाविष्ट केले जातात (उदा. घटक बांधकाम, असेंब्ली आणि विलीन). कमी होत असलेल्या आकाराची आणि वाढत्या दुर्गम भौगोलिक स्थानांची आणि शेवटी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची सोय म्हणजे पुरवठा साखळी होय. वस्तू अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच, उत्पादकाकडून घाऊक व्यापाऱ्यांकडे आणि घाऊक व्यापाऱ्यांकडून किरकोळ व्यापाऱ्यांकडे पोचवणे हे कामही [[वितरण साखळी]]मधून केले जाते. ==व्यवस्थापन== पुरवठा साखळी व्यवस्थापनात उत्पादनांच्या सुरुवातीस ग्राहकांच्या आगमन होण्याच्या क्षणापासून साहित्य, अर्ध-तयार उत्पादने आणि तयार उत्पादनांची हालचाल आणि साठवण करण्याच्या प्रक्रियेचे प्रशासन समाविष्ट आहे. पुरवठा-साखळी व्यवस्थापन (एससीएम) हा शब्द मूळ पुरवठादारांद्वारे अंतिम वापरकर्त्याकडून मुख्य व्यवसाय प्रक्रियेस समाकलित करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यासाठी विकसित केला गेला. औद्योगिक संस्थांमध्ये असे दिसते की मालाची खरेदी एका देशामध्ये तर उत्पादन दुसऱ्या देशामध्ये आणि मार्केटिंग हे सर्व जगामध्ये होते. एससीएममागील मूळ कल्पना अशी आहे की कंपन्या बाजारातील चढउतार आणि उत्पादन क्षमतांविषयी [[माहिती]]ची देवाणघेवाण करून पुरवठा साखळीत गुंतवतात. पुरवठा साखळी व्यवस्थापनाला मोठे महत्त्व आले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/career-vrutantta-news/about-supply-chain-management-studies-210325/|title=पुरवठा साखळी व्यवस्थापन|date=2013-09-30|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2021-04-29}}</ref> [[जागतिकीकरण|जागतिकीकरणामुळे]] पुरवठा साखळी ही केवळ एका देशापुरती मर्यादित राहिलेली नाही. “लॉजिस्टिक्स” हा शब्द एखाद्या कंपनीत किंवा उत्पादनाच्या वितरणात असलेल्या संस्थेत असलेल्या क्रियांना लागू होतो, तर "पुरवठा साखळी" याव्यतिरिक्त उत्पादन आणि खरेदीचा समावेश करते आणि म्हणूनच त्यात अनेक उद्योग (पुरवठा करणारे, उत्पादक आणि किरकोळ विक्रेत्यांसह) काम करणारे गुंतलेले असतात. एकत्र उत्पादन आणि सेवा आवश्यक ग्राहक पूर्ण करण्यासाठी असलेली क्रिया म्हणजे पुरवठा साखळी व्यवस्थापन होय. व्यवस्थापन प्रक्रिया टप्पे पुढील प्रमाणे *नियोजन *कच्चामाल खरेदी *वाहतूक *उत्पादन *माल वितरण *परतीचे व्यवस्थापन ==मॉडेलिंग== पुरवठा साखळी सप्लाय-चेनचे अनेक मॉडेल्स् आहेत, जे पुरवठा साखळी व्यवस्थापन (एससीएम)च्या अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम प्द्धतींना प्राप्त करतात. एससीओआर एकूण पुरवठा साखळी कामगिरीचे मोजमाप करते. हे पुरवठा-साखळी व्यवस्थापनासाठी एक प्रक्रिया संदर्भ मॉडेल आहे, जो पुरवठादाराच्या पुरवठादाराकडून ग्राहकांच्या ग्राहकांपर्यंत विस्तारित आहे. यात वितरण आणि ऑर्डरची पूर्तता कार्यक्षमता, उत्पादन लवचिकता, हमी आणि रिटर्न प्रक्रिया खर्च, यादी आणि मालमत्ता वळणे आणि पुरवठा साखळीच्या संपूर्ण प्रभावी कामगिरीचे [[मूल्यांकन]] करण्याचे इतर घटक समाविष्ट आहेत. ग्लोबल सप्लाय चेन फोरमने आणखी एक सप्लाय चेन मॉडेल सादर केले आहे. ही फ्रेमवर्क क्रॉस-फंक्शनल आणि क्रॉस-फर्म या स्वरूपात असलेल्या आठ प्रमुख व्यवसाय प्रक्रियांवर तयार केली गेली आहे. प्रत्येक प्रक्रिया रसद, उत्पादन, खरेदी, वित्त, विपणन आणि संशोधन आणि विकास यांच्या प्रतिनिधींसह एका क्रॉस-फंक्शनल टीमद्वारे व्यवस्थापित केली जाते. प्रत्येक प्रक्रिया मुख्य ग्राहक आणि पुरवठादारांशी संवाद साधत असताना, ग्राहक संबंध [[व्यवस्थापन]] आणि [[पुरवठादार]] संबंध व्यवस्थापनाच्या प्रक्रियेमुळे पुरवठा साखळीतील खास संबंध तयार होतात. ==पुरवठा साखळी लवचीकता== पुरवठा साखळी लवचीकता म्हणजे जूळवून घेण्याची [[प्रक्रिया]] किंवा त्याचा परिणाम आणि परिवर्तन बदल घडवून आणण्यासाठी, परिस्थितीशी जुळवून घेण्यास किंवा रुपांतर करण्यासाठी पुरवठा साखळीची क्षमता होय. ==इंटरनेटची भूमिका== आज [[इंटरनेट]] मुळे [[ग्राहक]] थेट वितरकाशी संपर्क साधू शकतात. यामुळे मध्यस्थांना तोडून साखळीची लांबी काही प्रमाणात कमी केली आहे. याचे फायदे म्हणजे [[खर्च]] कमी होऊन आणि वितरक सहकार्य सहीत कार्य होऊ लागले आहे. यामुळे पुरवठा साखळीमधील गुंतागुंत जरी वाढली असली तरी खर्च मात्र बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. ==सामाजिक जबाबदारी== कंपन्यांनी उत्पादने आणि पुरवठादारांचे [[हिशोब तपासणी]] (ऑडिट) करणे आवश्यक आहे आणि त्या पुरवठादाराचे लेखापरीक्षण प्रथम-स्तरीय पुरवठा करणाऱ्यांशी (जे मुख्य ग्राहक थेट पुरवतात) थेट संबंधांपलीकडे जाणे आवश्यक आहे. पुरवठा थेट नियंत्रित केला जाऊ शकत नसल्यास आणि दृश्यमानता सुधारण्यासाठी स्मार्ट आणि इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यास दृश्यमानता सुधारणे आवश्यक आहे. ==कृषी पुरवठा साखळी== बरेच [[कृषी व्यवसाय]] आणि फूड प्रोसेसर [[लघु उद्योग]] धारकांमार्फत [[कच्चा माल]] मिळवत असतात. उदा. [[कॉफी]], [[कोको]] आणि [[साखर]] यासारख्या विशिष्ट क्षेत्रात हे पुरवठा साखळी असल्याचे सत्य आपण पाहू शकतो. [[वर्ग:पुरवठा साखळी व्यवस्थापन]] [[वर्ग:व्यवस्थापन]] a6u2rp3mt4v90mr1afa4aurl93r1vu2 संध्या अग्रवाल 0 280961 2142141 1901149 2022-08-01T05:25:03Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने पुनर्निर्देशन ठेउन लेख [[संध्या अगरवाल]] वरुन [[संध्या अग्रवाल]] ला हलविला wikitext text/x-wiki '''संध्या अगरवाल''' ([[९ मे]], [[इ.स. १९६३|१९६३]]:[[इंदूर]], [[भारत]] - हयात) ही {{crw|IND}}च्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९९५ दरम्यान १३ महिला कसोटी आणि २१ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली [[क्रिकेट]] खेळाडू आहे. {{DEFAULTSORT:अगरवाल, संध्या}} [[वर्ग:भारताच्या महिला क्रिकेट खेळाडू]] [[वर्ग:इ.स. १९६३ मधील जन्म]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] 18n3yfimb9x7yuk3hco1f5b96t8s4si लक्ष्मी अग्रवाल 0 290821 2142172 2136913 2022-08-01T05:52:20Z Khirid Harshad 138639 wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} [[चित्र:Laxmi of India (12935659283).jpg|इवलेसे|250px]] '''लक्ष्मी अग्रवाल''' (जन्म १ जून १९९०) एक भारतीय ऍसिड हल्ला पीडित आहे, ऍसिड हल्ला पीडितांच्या हक्कांसाठी एक प्रचारक आणि एक टीव्ही होस्ट आहे. लक्ष्मी अग्रवालवर २००५ मध्ये नवी दिल्ली येथे वयाच्या १५व्या वर्षी नईम खान नामक ह्या मुस्लिम लव जिहादीने हा हल्ला केला होता. २०१९ मध्ये, तिला ''स्टॉप ऍसिड सेल''च्या मोहिमेसाठी महिला आणि बाल विकास मंत्रालय, पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय आणि [[युनिसेफ]] यांच्याकडून ''आंतरराष्ट्रीय महिला सक्षमीकरण'' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१४ मध्ये तिला फर्स्ट लेडी [[मिशेल ओबामा]] यांच्या हस्ते ''इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज'' पुरस्कार मिळाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=Michelle Obama honours acid attack victim Laxmi -World News , Firstpost|दुवा=http://www.firstpost.com/world/michelle-obama-honours-acid-attack-victim-laxmi-1420069.html|संकेतस्थळ=Firstpost|ॲक्सेसदिनांक=14 सप्टेंबर 2021|दिनांक=5 मार्च 2014}}</ref> छपाक हा चित्रपट तिच्या जीवनावर आधारित असून [[दीपिका पदुकोण]] तिच्या भूमिकेत आहे.<ref>{{स्रोत बातमी|title=Chhapaak: ये है लक्ष्मी अग्रवाल की दर्दभरी कहानी, 'एसिड अटैक के बाद जब पहली बार शीशा देखा तो...'|दुवा=https://www.amarujala.com/photo-gallery/entertainment/bollywood/laxmi-agarwal-story-deepika-padukone-playing-her-role-in-chhapaak|ॲक्सेसदिनांक=14 सप्टेंबर 2021|काम=Amar Ujala|भाषा=hi}}</ref> == जीवन व ऍसिड हल्ला == लक्ष्मीचा जन्म [[नवी दिल्ली]] येथे एका गरीब कुटुंबात झाला. २००५ मध्ये, जेव्हा लक्ष्मी १५ वर्षांची होती आणि ७ वी इयत्तेची विद्यार्थिनी होती, तेव्हा तिच्या शेजारी काम करणाऱ्या एका व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधला, नईम खान, जो ३२ वर्षांचा होता. त्याने लक्ष्मीला प्रपोज केले पण तिने त्याला नकार दिला. तिने याबद्दल कोणालाही माहिती दिली नाही कारण तिच्या कुटुंबाने तिला दोष दिला असता आणि तिचा अभ्यास थांबवला असता .१० महिन्यांनंतर, लक्ष्मी सकाळी १०:४५ वाजता खान बाजारातून चालत होती, जेव्हा तिला नईमकडून एक संदेश आला की तो तिच्यावर प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करायचे आहे. तिने प्रतिसाद दिला नाही. काही वेळातच कामरान (नईमचा मोठा भाऊ) आणि त्याची मैत्रीण राखीने तिच्यावर ऍसिड हल्ला केला. कामरानने मोटरसायकल चालवताना मागून लक्ष्मीचे नाव पुकारले. लक्ष्मीने तिच्या नावाचा प्रतिसाद म्हणून मागे पाहिले तेव्हा राखीने मागच्या सीटवरून थेट तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकले. लक्ष्मी थोडीशी बेशुद्ध झाली आणि शुद्धीवर आल्यानंतर तिने वर जाण्याचा आणि मदत मागण्याचा प्रयत्न केला पण अनेक रस्ते अपघात झाले. अरुण सिंग नावाच्या एका व्यक्तीने पीसीआरला फोन केला, पण त्याने तिची त्वचा ऍसिडने वितळताना पाहिली, त्याला समजले की कदाचित पोलिसांची वाट पाहण्यास उशीर होईल. जळजळ कमी होण्याच्या आशेने दुसऱ्या कोणीतरी तिच्या चेहऱ्यावर पाणी फेकले, यामुळे ऍसिड खाली सरकले आणि तिची मान जळाली. अरुण, मग कसा तरी तिला तिच्या कारच्या मागच्या सीटवर बसवलं. यामुळे नंतर सीट कव्हर्समध्ये बर्न होल झाले. त्याने तिला राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले. पोलीस थेट रुग्णालयात पोहोचले. अरुणने मग लक्ष्मीला तिच्या कुटुंबाबद्दल आणि ती कुठे राहत होती याबद्दल विचारले. तो तिच्या घरी पोहोचला, तिच्या कुटुंबाला माहिती दिली आणि त्यांना त्यांच्या घरातून रुग्णालयात नेले. डोळ्याच्या शस्त्रक्रियेसह तिने अनेक ऑपरेशन केले. हल्ल्यानंतर ४ दिवसांनी, नईम खानला अटक करण्यात आली, परंतु एका महिन्यानंतर त्याला जामीन मिळाला. त्याने लगेच लग्न केले. तथापि, व्यापक विरोध आणि माध्यमांचे लक्ष वेधल्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली.<ref>{{स्रोत बातमी|title=बहुत दर्दनाक है एसिड अटैक सर्वाइवर लक्ष्मी की स्टोरी, ना जॉब, ना घर.. पति ने भी दिया तलाक, जी रही हैं ऐसी जिंदगी, जानें 10 बातें|दुवा=https://www.patrika.com/dus-ka-dum/laxmi-agarwal-10-facts-about-the-acid-attack-survivor-5518307/|ॲक्सेसदिनांक=14 सप्टेंबर 2021|काम=Patrika News|भाषा=hindi}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=लक्ष्मी अग्रवाल की जीवनी (Acid Attack Survivor) (छपाक फिल्म)|दुवा=https://www.deepawali.co.in/acid-attack-survivor-laxmi-agarwal-biography-hindi.html|संकेतस्थळ=Deepawali|ॲक्सेसदिनांक=14 सप्टेंबर 2021|दिनांक=13 डिसेंबर 2019}}</ref> == वैयक्तिक जीवन == लक्ष्मी अग्रवाल हे सामाजिक कार्यकर्ते आलोक दीक्षित यांच्याशी रिलेशनशिपमध्ये होते. तथापि, २०१५ पासून ती तिच्या जोडीदारापासून विभक्त आहे, जेव्हा ते एकत्र होते, तेव्हा लक्ष्मीने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याऐवजी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. "आम्ही मरेपर्यंत एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. पण आपण लग्न न करता समाजाला आव्हान देत आहोत. आमच्या लग्नात लोकांनी यावे आणि माझ्या लूकवर टिप्पणी द्यावी अशी आमची इच्छा नाही. लोकांसाठी वधूचे रूप सर्वात महत्त्वाचे आहे. म्हणून आम्ही कोणताही समारंभ न करण्याचा निर्णय घेतला आहे” लक्ष्मी म्हणाली. त्यांच्या कुटुंबियांनी हे नातेसंबंध स्वीकारले आहेत आणि विवाहित विवाह न करण्याचा त्यांचा निर्णय देखील आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=Life story of acid attack survivor Laxmi Agrawal on her birthday|दुवा=https://english.newstracklive.com/news/life-story-of-acid-attack-survivor-laxmi-agrawal-on-his-birthday-mc23-nu764-ta325-1163161-1.html|संकेतस्थळ=News Track|ॲक्सेसदिनांक=14 सप्टेंबर 2021|भाषा=English|दिनांक=1 जून 2021}}</ref> == संदर्भ == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:अग्रवाल, लक्ष्मी}} [[वर्ग:हयात व्यक्ती]] [[वर्ग: ॲसिड हल्ल्यातील बळी]] [[वर्ग: भारतीय गुन्हेगारीचे बळी]] [[वर्ग: भारतातील महिलांवरील हिंसा]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] [[वर्ग:पत्रकार]] 858rig5ca5svdm5bmc6002bw32a19pm सायमन अताई 0 291426 2142078 1958445 2022-08-01T04:22:15Z अभय नातू 206 संदर्भ wikitext text/x-wiki '''सायमन अताई''' ([[१९ सप्टेंबर]], [[इ.स. १९९९|१९९९]]:[[पोर्ट मॉरेस्बी]], [[पापुआ न्यू गिनी]] - हयात) हा {{cr|PNG}}च्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.<ref name="Bio">{{Cite web|url=http://www.espncricinfo.com/ci/content/player/1115033.html |title=Simon Atai |accessdate=26 April 2019 |work=ESPN Cricinfo}}</ref> In December 2017, he was named in Papua New Guinea's squad for the [[2018 Under-19 Cricket World Cup]].<ref>{{cite web|url=http://www.looppng.com/sport/garamuts-announces-icc-u19-world-cup-squad-71626 |title=Garamuts announces ICC U19 World Cup squad |work=Loop PNG | accessdate=29 December 2017}}</ref> == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} {{DEFAULTSORT:अताई, सायमन}} [[वर्ग:पापुआ न्यू गिनीचे क्रिकेट खेळाडू]] [[वर्ग:इ.स. १९९९ मधील जन्म]] [[वर्ग:पुरुष चरित्रलेख]] larxt9fbny2y49u3705lxr68brgxv8h सदस्य चर्चा:Khirid Harshad 3 295815 2142153 2138979 2022-08-01T05:36:41Z अभय नातू 206 /* अग्रवाल, अगरवाल */ नवीन विभाग wikitext text/x-wiki {{स्वागत}} == पानं स्थानांतरित करणे == नमस्कार, आपल्याला Tejas_Parte या खात्यावर पूर्वीच सूचना दिली होती की, कृपया पान स्थानांतरित केल्यावर wikidata वर जाऊन इंग्रजी आणि मराठी पानांचे दुवे परत जोडावेत म्हणून. विनंती आहे की, नवीन स्थानांतर करण्या ऐवजी बिघडलेले आंतरविकिदुवे प्रथम दुरुस्त करावेत. -[[सदस्य:संतोष गोरे|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे </span>''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १४:४२, ८ डिसेंबर २०२१ (IST) :नमस्कार, विनंती आहे की एक पान दुसऱ्या पानात विलीन करताना, त्यातील उपयुक्त मजकूर सुद्धा नवीन पानात स्थानांतरित करावा ही विनंती.-[[सदस्य:संतोष गोरे|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे </span>''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १८:४४, २ जानेवारी २०२२ (IST) ==सदस्यपाने== नमस्कार. [[user:KiranBOT/Task 2]] मधे edits केल्याबद्दल धन्यवाद. मी माझ्या नोंदीसाठी ठेवतो. Userpages शक्यतो त्या user च्या परवानगीशिवाय edit करू नये. कृपया [[user:KiranBOT/Task 2]] नको, पण तुम्ही [[user:usernamekiran/typos]] मोकळ्या मनाने edit करा :-) धन्यावाद. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] १८:१५, ६ जानेवारी २०२२ (IST) == एकठोक बदल == नमस्कार, सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद. अलीकडे तुम्ही अनेक लेखांतून विशिष्ट प्रकारचे बदल करीत असल्याचे दिसले. असे बदल एकठोक करण्यासाठी सांगकाम्याकरवे एडब्ल्यूबी किंवा तत्सम उपकरणे वापरुन करावेत. अशाने तुमचा वेळ इतर, अधिक उपयोगी बदलांत देता येईल. तुम्हाला सांगकामे वापरण्याचा अनुभव नसल्यास मला किंवा {{साद|Usernamekiran}} यांना कळवावे. पु्न्हा एकदा धन्यवाद. [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २३:२१, १६ जानेवारी २०२२ (IST) {{साद|अभय नातू}} धन्यवाद, तुमची प्रतिक्रिया कळवल्याबद्दल. मी {{साद|Usernamekiran}} यांस आधी दोन कामे सांगितली होती. परंतु अजून काही कारणास्तव ते काम करण्यास सध्या तरी अक्षम आहेत. तरी मी इतर बदल करण्यास सुरुवात केली. तसेच तुम्ही सांगितल्याप्रमाणे एका विशिष्ट प्रकारचेच बदल मी करत आहेत यासाठी सांगकामे कसे वापरतात याचा मला अनुभव नाही याबद्दल तुम्ही सहकार्य केल्यास मला मदत होईल. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:२७, १६ जानेवारी २०२२ (IST) :तुम्हाला काय बदल अपेक्षि आहे हे कळविल्यास ते सांगकाम्याकडून करुन घेतो. ::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २३:३९, १६ जानेवारी २०२२ (IST) {{साद|अभय नातू}} # [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू]] यास जोडण्यात आलेली सर्व पाने [[:वर्ग:वेस्ट इंडीजचे क्रिकेट खेळाडू]] या वर्गास जोडणे. # [[खेड]] पानावरील '''खेड तालुक्यातील गावे''' विभागातील सर्व पाने [[:वर्ग:खेड तालुक्यातील गावे]] हा वर्ग काढून [[:वर्ग:खेड (रत्नागिरी) तालुक्यातील गावे]] या नव्या वर्गास जोडणे. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:४६, १६ जानेवारी २०२२ (IST) :ठीक. हे करतो. वेस्ट '''इंडीज''' बरोबर कि वेस्ट '''इंडीझ''' याबद्दल मला शंका आहे परंतु एके ठिकाणी वर्गीकरण केलेले बरे. चूक असल्यास पटकन बदलता येईल. :[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २३:५१, १६ जानेवारी २०२२ (IST) ::{{ping|अभय नातू}}, Khirid Harshad, mi saddhya gaavabaher aslyamule editing shakya nahi. Pan mi udyapasun parat kaam suru karu shakto. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] ००:३३, १७ जानेवारी २०२२ (IST) == आयर्लंड १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचा ध्वज == सर्वप्रथम आपण जे योगदान करत आहात त्याबद्दल आभार. आपणाकडे अशी विनंती आहे ही क्रिकेट मध्ये आयर्लंडचा ध्वज आहे तो १९ वर्षांखालील दुव्याला येत नाही. म्हणजे cr19|IRE असे लिहिले तर पानामध्ये {{cr19|IRE}} असे दिसते. जे योग्य नाही. कारण आयर्लंडचा जो क्रिकेट संघ आहे ते क्रिकेट बोर्डाचा ध्वज वापरतात. ह्याच साच्यात जर ध्वज उजवीकडे घेतला (cr19-rt|IRE केला तर बरोबर {{cr19-rt|IRE}} असे दिसते. फक्त डावीकडे ध्वज वेगळा दिसतोय. ही त्रुटी फक्त १९ वर्षांखालीलच्या दुव्याला येत आहे, आपणास जर जमले तर यात लक्ष्य घालून सुरळीत केले तर बरं होईल. धन्यवाद. [[सदस्य:Aditya tamhankar|Aditya tamhankar]] ([[सदस्य चर्चा:Aditya tamhankar|चर्चा]]), २६ जानेवारी २०२२, भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२ वाजून २६ मिनिटे {{साद|Aditya tamhankar}} धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मी नक्कीच हा बदल करण्याचा प्रयत्न करीन. परंतु त्याकरिता तुम्ही एखादा बदल करुन दाखविल्यास मला नीट समजून घेता येईल आणि त्यानुसार निश्चित असे बदल करता येतील. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:४३, २६ जानेवारी २०२२ (IST) == इंग्लिश शीर्षके == नमस्कार, तुम्ही येथील सगळ्या इंग्लिश शीर्षके असलेल्या लेखांवर पानकाढा साचा लावल्याचा दिसतो. यातील बरीचशी पाने काढण्याजोगी आहेत. पैकी ५०-६० काल मी काढली. हे करताना सरसकट साचा लावू नये. पान कोठे वापरले गेलेले आहे हे पाहून पान काढल्यास इतरत्र उपद्रव होणार नाही ना याची खात्री करुन मगच साचा लावावा. सरसकट पाने काढल्यास अनेक इतर साचे व पाने निरुपयोगी होतील. साचा लावल्यानेही ती झालेली आहेतच. ही शहानिशा करुन मग पानकाढा साचा लावल्यास तुमचा (सरसकट साचे लावण्यात) आणि माझा (प्रत्येक पानाची शहानिशा करुन मग पान काढण्याचा) वेळ वाया जाणार नाही. धन्यवाद. [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २१:१९, १ फेब्रुवारी २०२२ (IST) {{साद|अभय नातू}} ओके, आता ही बाब लक्षात ठेवेन माझा हेतू फक्त मराठी शीर्षके मराठी विकिपीडियावर असावीत हीच अपेक्षा होती. तसेच मी काही चर्चा पाने तसेच तुम्ही आणि किरण यांनी सांगितलेली बाब लक्षात घेतली तेव्हा कळले की काही इंग्रजी शीर्षकांची पाने जरी पुनर्निर्देशित असली तरी गरजेची आहेत कारण इतर भाषिक आणि नवीन सदस्यांना ते शोधण्यास सोपे जावे यासाठी ठेवण्यात आले आहे हे समजले आणि ते मला पटलेही. परंतु एकदा खरेच नको असलेली इंग्लिश शीर्षकांची वगळली जावीत याकरिता मी पान काढा साचा लावला, धन्यवाद. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २१:२३, १ फेब्रुवारी २०२२ (IST) : Irawati_Karve या पानाचे पुनर्निर्देशन इरावती कर्वे या पानाकडे केले होते. ते काढू नये. कारण विकीसोर्सवरील tinyurl.com/irawatikarve या पानावरील नेव्हिगेशन बार वरून मराठी विकीवर येण्यासाठी हे बनविले होते. नेव्हिगेशन बारच्या लिंक्स आपोआप बनतात. त्या मराठीत लिहिता येत नाहीत. [[सदस्य:Shantanuo|Shantanuo]] ([[सदस्य चर्चा:Shantanuo|चर्चा]]) ०९:४४, ७ फेब्रुवारी २०२२ (IST) == स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२ == प्रिय विकिसदस्य, '''[[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२]]''' ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. [[:c:Commons:Wiki Loves Folklore 2022|विकी लव्हस फॉल्कलोर]] ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल. ही स्पर्धा आज २ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२२ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल, पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत कोणत्याही मदतीसाठी, ज्युरी सदस्यांच्या [[सदस्य:Rockpeterson|Rockpeterson]] किंवा [[सदस्य:Sandesh9822|Sandesh9822]] यांच्या चर्चा पानावर संदेश लिहा. कृपया या पृष्ठावरील [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२#नियम|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२]] सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२/नोंदणी|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२/नोंदणी]] या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा [[साचा:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२|साचा]] वापरा. येथून [https://fountain.toolforge.org/editathons/fnf2022 हा दुवा] तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. --[[सदस्य:Rockpeterson|Rockpeterson]] ([[सदस्य चर्चा:Rockpeterson|चर्चा]]) ११:०१, ३ फेब्रुवारी २०२२ (IST) <!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/wlw&oldid=22748073 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> == एक शंका: न्यूझीलंड की न्यू झीलॅंड? == नमस्कार, एक शंका होती, ती तुम्हाला विचारतो आहे. न्यूझीलंड की न्यू झीलॅंड या पैकी कोणता शब्द योग्य आहे? म्हणजे समजा न्यू झीलॅंड असा वापरला तर मग इंग्लंडचे पण इंग्लॅंड व्हायला पाहिजे. आयर्लंडचे आर्यलॅंड असायला पाहिजे. माझ्यामते न्यूझीलंड हा शब्द ठिक वाटतो. उच्चार करताना देखील आपण न्यूझीलंड म्हणतो, न्यू झीलॅंड नाही. आपला अभिप्राय कळवा. [[सदस्य:Aditya tamhankar|Aditya tamhankar]] ([[सदस्य चर्चा:Aditya tamhankar|चर्चा]]) ७ फेब्रुवारी २०२२, ११:३४ {{साद|Aditya tamhankar}} तुमचा प्रश्न योग्य आहे, परंतु सध्या तरी न्यू झीलॅंड हा शब्द सर्व पानांवर वापरला जात आहे. तसेच प्रचालकांनी देखील कित्येक पानांचे न्यू झीलॅंड पानाकडे स्थलांतरण केले आहे. म्हणून न्यू झीलॅंड हा शब्द योग्य आहे, परंतु न्यूझीलंड हा शब्द अयोग्य नसून तो प्रमाणभाषेत जास्त प्रचलित शब्द आहे. ही शंका वेस्ट इंडिझ बाबात देखील होती. त्यामध्ये सुद्धा वेस्ट इंडीज हा योग्य शब्द आहे. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १४:४७, ७ फेब्रुवारी २०२२ (IST) == संदर्भ == नमस्कार, आपण अनेक पानांवरील मृत दुवे उडवलेत. परंतु हे करताना कृपया विदा (archived) आवृत्ती (http://web.archive.org/ येथे) उपलब्ध आहे का ती शोधावी आणि उपलब्ध असल्यास ती जोडावी. नसेल तर किमान नवीन दुवा तरी जोडावा. आपल्याला माहीत आहे की संदर्भाविना मजकूर उडवला जाऊ शकतो.-[[सदस्य:संतोष गोरे|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे </span>''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०८:१९, १७ फेब्रुवारी २०२२ (IST) {{साद|संतोष गोरे}} ठीक आहे. कृपया नकल डकव शोधण्यासाठी कोणती लिंक उपलब्ध आहे का? [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १७:१५, १६ मार्च २०२२ (IST) नकल डकव शोधण्यासाठीची लिंक तुम्हाला माहित आहे ना...-[[सदस्य:संतोष गोरे|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे </span>''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:०४, १६ मार्च २०२२ (IST) {{साद|संतोष गोरे}} हो माहीत आहे फक्त एकदा खात्री करुन घेतली तीच लिंक आहे ना म्हणून. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:२५, १६ मार्च २०२२ (IST) == मराठी विश्वकोश वरून ची नकल डकव == नमस्कार, कृपया vishwakosh.marathi.gov.in वरून केलेली नकल डकव हटवू नये, असे माहीत झाले आहे. त्या ऐवजी त्या लेखात '''वर्ग:मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट मजकूर''' जोडावा.-[[सदस्य:संतोष गोरे|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे </span>''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:४५, १६ मार्च २०२२ (IST) {{साद|संतोष गोरे}} यामागचे प्रयोजन अथवा हेतू समजू शकेल काय? कारण आतापर्यंत येथील नकल डकव हटवली जात होती म्हणून विचारले. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १७:१४, १६ मार्च २०२२ (IST) [[साचा:कॉपीपेस्टमवि|कॉपीपेस्टमवि]] या दुव्या नुसार ४००० बाईट्स पर्यंतची मराठी विश्वकोषावरील माहिती कॉपी पेस्ट करता येईल. ही परवानगी फक्त [https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/terms.html संस्थळ दुवा] या नियमाखाली marathivishwakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळा करीता आहे. [[सदस्य:संतोष गोरे|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे </span>''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:०९, १६ मार्च २०२२ (IST) == आपली संपादने == नमस्कार, कृपया नोंद घ्यावी की कोणत्याही सदस्याच्या वैयक्तिक सदस्य पानावर शक्यतो संपादने करू नये. तुम्ही बऱ्याच सदस्य पानावर संपादने उलटवली आहेत. तसेच [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२/नोंदणी|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२/नोंदणी]] ही ३१ मार्च च्या रात्री १२ पर्यंत आहे, त्यामुळे कृपया तेथील नवीन नाव नोंदणी देखील उलटवू नये.-[[सदस्य:संतोष गोरे|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे </span>''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १८:३६, ३१ मार्च २०२२ (IST) {{साद|संतोष गोरे}} माफ करा, परंतु जाहिरातसदृश सदस्य पानांवरची संपादने फक्त उलटवलीत आणि नोंदणीबद्दल माझ्या ध्यानात आले नाही. चुका सुधारण्याचा प्रयत्न करीन, धन्यवाद. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १९:०५, ३१ मार्च २०२२ (IST) ==copy-paste विरुद्ध पान स्थानांतरण== नमस्कार. तुम्ही आत्ता ज्याप्रमाणे एका पानावरुन दुसऱ्या पानावर मजकूर copy-paste केला व नंतर पुनर्निर्देशन केले, तर त्या पानाचा संपादन इतिहास जुन्या पानावरच राहतो. अशा वेळेस पानांचे स्थानांतर (page move) करायला पाहिजे :-) बहुतेक सर्वसाधारण खात्यातून ते होणार नाही (केवळ प्रचालक व bot करू शकतात). जर माझ्या खात्यातून झाले नाही, तर bot च्या खात्यातून करतो. :स्थानांतर झाले. तुमच्या खात्याला ई-मेल जोडून घेण्याची विनंती करतो. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] २२:५९, ७ एप्रिल २०२२ (IST) == Translation request == Hello. Thank you very much for creating the articles [[अझरबैजानच्या इतिहासाचे राष्ट्रीय संग्रहालय]] and [[अझरबैजानचे राष्ट्रीय कला संग्रहालय]]! I will notify [[सदस्य चर्चा:अभय नातू]] to whom I sent this request. Yours sincerely, [[सदस्य:Multituberculata|Multituberculata]] ([[सदस्य चर्चा:Multituberculata|चर्चा]]) २३:४६, २९ मे २०२२ (IST) :Thank you very much for the new article and all the best! [[सदस्य:Multituberculata|Multituberculata]] ([[सदस्य चर्चा:Multituberculata|चर्चा]]) १७:५०, ३० मे २०२२ (IST) ==unblocked== Hello. तुमच्यावरील ब्लॉक काढण्यात आला आहे. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] १३:०५, १५ जून २०२२ (IST) धन्यवाद, तुमच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) ११:००, १८ जून २०२२ (IST) == द्रुतमाघारकार == नमस्कार, आपण अनेक ठिकाणी '''द्रुतमाघारकार''' शब्दाला '''द्रूतमाघारकार''' वर हलवत असल्याचे दिसले. परंतु द्रुतमाघारकार हा शुद्ध तर द्रूतमाघारकार हा अशुद्ध शब्द होय. मी या विषयावर पूर्वी काम केलेले आहे, आणि सुरुवातीला मीसुद्धा अशुद्ध शब्द वापरला होता, नंतर खात्री करून घेतल्यानंतर मी तो शब्द अनेक ठिकाणांहून बदललला होता. कृपया, आपणही बदल पूर्ववत करावे. धन्यवाद. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> ००:५२, ६ जुलै २०२२ (IST) धन्यवाद, योग्य माहिती सांगितल्याबद्दल. नावाखाली 'द्रूतमाघारकार' शब्द दिसत असल्यामुळे मी हे बदल केले होते, परंतु ते मी 'द्रुतमाघारकार' असे पूर्ववत करतो. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १०:०२, ६ जुलै २०२२ (IST) == पान वाचवण्यासाठी मदत करावी किंवा मार्गदर्शन करावे ==   आपण दावे काढलेलं पान वाचवण्यासाठी मदत करावी किंवा मार्गदर्शन करावे, वरील पानांवरिल दावे खरे  सत्यप्रत आहेत. त्या ieee पेपर मध्ये सारखे नाव दिसल्या मुले तो दावा लावण्यात आला होता हे पान वाचवण्यासाठी आणि नवीन पाने तयार करण्यास मदत करावी मी इथे महाराष्ट्रातील गावातील मंदिरे बारव आणि नवीन माहिती पाने तयार करण्यासाठी प्रयन्त करत आहे [[सदस्य:SwetaReporter|SwetaReporter]] ([[सदस्य चर्चा:SwetaReporter|चर्चा]]) २०:३७, १६ जुलै २०२२ (IST) == भाषांतर == {{साद |Khirid Harshad}} नमस्कार, मला section translation साठी तुमची मदत हवी आहे. माझ्या मोबाईलवर तसा पर्याय येत नाही. यासाठी मी इंग्रजी विकिपीडियावरचे लेखही वाचले, पण उपयोग नाही झाला. तुम्ही section translation वापरून भाषांतरे करत असता. हे भाषांतर कसे करावे याबाबत कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद. [[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] ([[सदस्य चर्चा:अमर राऊत|चर्चा]]) ०९:३३, २० जुलै २०२२ (IST) {{साद|अमर राऊत}} मलासुद्धा पूर्वी हा पर्याय येत नव्हता नंतर अचानक काही महिन्यांपूर्वी पाहिले तेव्हा तो पर्याय वापरता येऊ लागला. [https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87 विशेष पृष्ठे]मध्ये एकदम खालच्या दिशेला [https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:ContentTranslation#/ भाषांतरासाठीचे पान] म्हणून पर्याय आहे. तिथे क्लिक केल्यावर इंग्लिश विकिपीडियावरील लेखाचे नाव टाकून मराठीमध्ये लेख भाषांतरित होतात. तसेच मराठी लेख इंग्लिश विकिपीडियाच्या लेखाशी विकिडेटाने आपोआप जोडले जातात. समजा तुम्हाला विशेष पृष्ठेमध्ये तो पर्याय सापडला नाही तर मी येथे लिंक दिल्या आहेत त्यावर क्लिक करून बघावे, धन्यवाद. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) ११:४४, २० जुलै २०२२ (IST) :{{साद| Khirid Harshad}} माझ्या प्रोफाइलवरुन लिंकला गेल्यावर "expand with section" असा पर्याय येत नाही. तुम्ही वरती दिलेल्या लिंकवरती हा पर्याय येत आहे. परंतु इथे फक्त सुचवलेल्या पानांचेच भाषांतर करता येतंय. हव्या त्या पानाचे भाषांतर करता येत नाही. [[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] ([[सदस्य चर्चा:अमर राऊत|चर्चा]]) १२:१९, २० जुलै २०२२ (IST) ::@[[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] हव्या त्या पानाचे भाषांतर करता येत नाही -- यासाठी + New Translation वर क्लिक करा. ब्लू कलर चे, पानाचे मधीच एक बटन आहे त्यावर लिक करून हव्या त्या पानाचे भाषांतर करता येते [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १२:३३, २० जुलै २०२२ (IST) :::{{ping|Khirid Harshad}}, {{साद|Tiven2240}} खूप खूप धन्यवाद. "+नवीन भाषांतर"वरती गेलं की "expand with section" चा पर्याय आता दिसू लागला आहे. एवढे दिवस मी प्रयत्न करत होतो, पण येत नव्हता. प्रोफाइलवरुन गेल्यानंतर येत नाही, परंतु "विशेष पृष्ठे" मधून येत आहे. :::तुमच्या दोघांचंही खूप आभार! [[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] ([[सदस्य चर्चा:अमर राऊत|चर्चा]]) १२:४७, २० जुलै २०२२ (IST) == अग्रवाल, अगरवाल == नमस्कार, तुम्ही काही पानांचे अगरवाल पासून अग्रवाल कडे सरसकट स्थानांतरण केल्याचे दिसते आहे. हे करण्याआधी कृपया नावाचा उच्चार काय आहे याची तपासणी करुन घ्यावी. उच्चार किंवा इंग्लिश लेखन Agarwal असल्यास अगरवाल असेच ठेवावे. धन्यवाद. [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ११:०६, १ ऑगस्ट २०२२ (IST) tr5exw9o0vchz8qepyfbmegy73wn9ru 2142156 2142153 2022-08-01T05:40:23Z Khirid Harshad 138639 wikitext text/x-wiki {{स्वागत}} == पानं स्थानांतरित करणे == नमस्कार, आपल्याला Tejas_Parte या खात्यावर पूर्वीच सूचना दिली होती की, कृपया पान स्थानांतरित केल्यावर wikidata वर जाऊन इंग्रजी आणि मराठी पानांचे दुवे परत जोडावेत म्हणून. विनंती आहे की, नवीन स्थानांतर करण्या ऐवजी बिघडलेले आंतरविकिदुवे प्रथम दुरुस्त करावेत. -[[सदस्य:संतोष गोरे|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे </span>''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १४:४२, ८ डिसेंबर २०२१ (IST) :नमस्कार, विनंती आहे की एक पान दुसऱ्या पानात विलीन करताना, त्यातील उपयुक्त मजकूर सुद्धा नवीन पानात स्थानांतरित करावा ही विनंती.-[[सदस्य:संतोष गोरे|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे </span>''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १८:४४, २ जानेवारी २०२२ (IST) ==सदस्यपाने== नमस्कार. [[user:KiranBOT/Task 2]] मधे edits केल्याबद्दल धन्यवाद. मी माझ्या नोंदीसाठी ठेवतो. Userpages शक्यतो त्या user च्या परवानगीशिवाय edit करू नये. कृपया [[user:KiranBOT/Task 2]] नको, पण तुम्ही [[user:usernamekiran/typos]] मोकळ्या मनाने edit करा :-) धन्यावाद. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] १८:१५, ६ जानेवारी २०२२ (IST) == एकठोक बदल == नमस्कार, सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद. अलीकडे तुम्ही अनेक लेखांतून विशिष्ट प्रकारचे बदल करीत असल्याचे दिसले. असे बदल एकठोक करण्यासाठी सांगकाम्याकरवे एडब्ल्यूबी किंवा तत्सम उपकरणे वापरुन करावेत. अशाने तुमचा वेळ इतर, अधिक उपयोगी बदलांत देता येईल. तुम्हाला सांगकामे वापरण्याचा अनुभव नसल्यास मला किंवा {{साद|Usernamekiran}} यांना कळवावे. पु्न्हा एकदा धन्यवाद. [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २३:२१, १६ जानेवारी २०२२ (IST) {{साद|अभय नातू}} धन्यवाद, तुमची प्रतिक्रिया कळवल्याबद्दल. मी {{साद|Usernamekiran}} यांस आधी दोन कामे सांगितली होती. परंतु अजून काही कारणास्तव ते काम करण्यास सध्या तरी अक्षम आहेत. तरी मी इतर बदल करण्यास सुरुवात केली. तसेच तुम्ही सांगितल्याप्रमाणे एका विशिष्ट प्रकारचेच बदल मी करत आहेत यासाठी सांगकामे कसे वापरतात याचा मला अनुभव नाही याबद्दल तुम्ही सहकार्य केल्यास मला मदत होईल. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:२७, १६ जानेवारी २०२२ (IST) :तुम्हाला काय बदल अपेक्षि आहे हे कळविल्यास ते सांगकाम्याकडून करुन घेतो. ::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २३:३९, १६ जानेवारी २०२२ (IST) {{साद|अभय नातू}} # [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू]] यास जोडण्यात आलेली सर्व पाने [[:वर्ग:वेस्ट इंडीजचे क्रिकेट खेळाडू]] या वर्गास जोडणे. # [[खेड]] पानावरील '''खेड तालुक्यातील गावे''' विभागातील सर्व पाने [[:वर्ग:खेड तालुक्यातील गावे]] हा वर्ग काढून [[:वर्ग:खेड (रत्नागिरी) तालुक्यातील गावे]] या नव्या वर्गास जोडणे. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:४६, १६ जानेवारी २०२२ (IST) :ठीक. हे करतो. वेस्ट '''इंडीज''' बरोबर कि वेस्ट '''इंडीझ''' याबद्दल मला शंका आहे परंतु एके ठिकाणी वर्गीकरण केलेले बरे. चूक असल्यास पटकन बदलता येईल. :[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २३:५१, १६ जानेवारी २०२२ (IST) ::{{ping|अभय नातू}}, Khirid Harshad, mi saddhya gaavabaher aslyamule editing shakya nahi. Pan mi udyapasun parat kaam suru karu shakto. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] ००:३३, १७ जानेवारी २०२२ (IST) == आयर्लंड १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचा ध्वज == सर्वप्रथम आपण जे योगदान करत आहात त्याबद्दल आभार. आपणाकडे अशी विनंती आहे ही क्रिकेट मध्ये आयर्लंडचा ध्वज आहे तो १९ वर्षांखालील दुव्याला येत नाही. म्हणजे cr19|IRE असे लिहिले तर पानामध्ये {{cr19|IRE}} असे दिसते. जे योग्य नाही. कारण आयर्लंडचा जो क्रिकेट संघ आहे ते क्रिकेट बोर्डाचा ध्वज वापरतात. ह्याच साच्यात जर ध्वज उजवीकडे घेतला (cr19-rt|IRE केला तर बरोबर {{cr19-rt|IRE}} असे दिसते. फक्त डावीकडे ध्वज वेगळा दिसतोय. ही त्रुटी फक्त १९ वर्षांखालीलच्या दुव्याला येत आहे, आपणास जर जमले तर यात लक्ष्य घालून सुरळीत केले तर बरं होईल. धन्यवाद. [[सदस्य:Aditya tamhankar|Aditya tamhankar]] ([[सदस्य चर्चा:Aditya tamhankar|चर्चा]]), २६ जानेवारी २०२२, भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२ वाजून २६ मिनिटे {{साद|Aditya tamhankar}} धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मी नक्कीच हा बदल करण्याचा प्रयत्न करीन. परंतु त्याकरिता तुम्ही एखादा बदल करुन दाखविल्यास मला नीट समजून घेता येईल आणि त्यानुसार निश्चित असे बदल करता येतील. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:४३, २६ जानेवारी २०२२ (IST) == इंग्लिश शीर्षके == नमस्कार, तुम्ही येथील सगळ्या इंग्लिश शीर्षके असलेल्या लेखांवर पानकाढा साचा लावल्याचा दिसतो. यातील बरीचशी पाने काढण्याजोगी आहेत. पैकी ५०-६० काल मी काढली. हे करताना सरसकट साचा लावू नये. पान कोठे वापरले गेलेले आहे हे पाहून पान काढल्यास इतरत्र उपद्रव होणार नाही ना याची खात्री करुन मगच साचा लावावा. सरसकट पाने काढल्यास अनेक इतर साचे व पाने निरुपयोगी होतील. साचा लावल्यानेही ती झालेली आहेतच. ही शहानिशा करुन मग पानकाढा साचा लावल्यास तुमचा (सरसकट साचे लावण्यात) आणि माझा (प्रत्येक पानाची शहानिशा करुन मग पान काढण्याचा) वेळ वाया जाणार नाही. धन्यवाद. [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २१:१९, १ फेब्रुवारी २०२२ (IST) {{साद|अभय नातू}} ओके, आता ही बाब लक्षात ठेवेन माझा हेतू फक्त मराठी शीर्षके मराठी विकिपीडियावर असावीत हीच अपेक्षा होती. तसेच मी काही चर्चा पाने तसेच तुम्ही आणि किरण यांनी सांगितलेली बाब लक्षात घेतली तेव्हा कळले की काही इंग्रजी शीर्षकांची पाने जरी पुनर्निर्देशित असली तरी गरजेची आहेत कारण इतर भाषिक आणि नवीन सदस्यांना ते शोधण्यास सोपे जावे यासाठी ठेवण्यात आले आहे हे समजले आणि ते मला पटलेही. परंतु एकदा खरेच नको असलेली इंग्लिश शीर्षकांची वगळली जावीत याकरिता मी पान काढा साचा लावला, धन्यवाद. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २१:२३, १ फेब्रुवारी २०२२ (IST) : Irawati_Karve या पानाचे पुनर्निर्देशन इरावती कर्वे या पानाकडे केले होते. ते काढू नये. कारण विकीसोर्सवरील tinyurl.com/irawatikarve या पानावरील नेव्हिगेशन बार वरून मराठी विकीवर येण्यासाठी हे बनविले होते. नेव्हिगेशन बारच्या लिंक्स आपोआप बनतात. त्या मराठीत लिहिता येत नाहीत. [[सदस्य:Shantanuo|Shantanuo]] ([[सदस्य चर्चा:Shantanuo|चर्चा]]) ०९:४४, ७ फेब्रुवारी २०२२ (IST) == स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२ == प्रिय विकिसदस्य, '''[[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२]]''' ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. [[:c:Commons:Wiki Loves Folklore 2022|विकी लव्हस फॉल्कलोर]] ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल. ही स्पर्धा आज २ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२२ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल, पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत कोणत्याही मदतीसाठी, ज्युरी सदस्यांच्या [[सदस्य:Rockpeterson|Rockpeterson]] किंवा [[सदस्य:Sandesh9822|Sandesh9822]] यांच्या चर्चा पानावर संदेश लिहा. कृपया या पृष्ठावरील [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२#नियम|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२]] सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२/नोंदणी|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२/नोंदणी]] या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा [[साचा:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२|साचा]] वापरा. येथून [https://fountain.toolforge.org/editathons/fnf2022 हा दुवा] तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. --[[सदस्य:Rockpeterson|Rockpeterson]] ([[सदस्य चर्चा:Rockpeterson|चर्चा]]) ११:०१, ३ फेब्रुवारी २०२२ (IST) <!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/wlw&oldid=22748073 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> == एक शंका: न्यूझीलंड की न्यू झीलॅंड? == नमस्कार, एक शंका होती, ती तुम्हाला विचारतो आहे. न्यूझीलंड की न्यू झीलॅंड या पैकी कोणता शब्द योग्य आहे? म्हणजे समजा न्यू झीलॅंड असा वापरला तर मग इंग्लंडचे पण इंग्लॅंड व्हायला पाहिजे. आयर्लंडचे आर्यलॅंड असायला पाहिजे. माझ्यामते न्यूझीलंड हा शब्द ठिक वाटतो. उच्चार करताना देखील आपण न्यूझीलंड म्हणतो, न्यू झीलॅंड नाही. आपला अभिप्राय कळवा. [[सदस्य:Aditya tamhankar|Aditya tamhankar]] ([[सदस्य चर्चा:Aditya tamhankar|चर्चा]]) ७ फेब्रुवारी २०२२, ११:३४ {{साद|Aditya tamhankar}} तुमचा प्रश्न योग्य आहे, परंतु सध्या तरी न्यू झीलॅंड हा शब्द सर्व पानांवर वापरला जात आहे. तसेच प्रचालकांनी देखील कित्येक पानांचे न्यू झीलॅंड पानाकडे स्थलांतरण केले आहे. म्हणून न्यू झीलॅंड हा शब्द योग्य आहे, परंतु न्यूझीलंड हा शब्द अयोग्य नसून तो प्रमाणभाषेत जास्त प्रचलित शब्द आहे. ही शंका वेस्ट इंडिझ बाबात देखील होती. त्यामध्ये सुद्धा वेस्ट इंडीज हा योग्य शब्द आहे. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १४:४७, ७ फेब्रुवारी २०२२ (IST) == संदर्भ == नमस्कार, आपण अनेक पानांवरील मृत दुवे उडवलेत. परंतु हे करताना कृपया विदा (archived) आवृत्ती (http://web.archive.org/ येथे) उपलब्ध आहे का ती शोधावी आणि उपलब्ध असल्यास ती जोडावी. नसेल तर किमान नवीन दुवा तरी जोडावा. आपल्याला माहीत आहे की संदर्भाविना मजकूर उडवला जाऊ शकतो.-[[सदस्य:संतोष गोरे|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे </span>''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०८:१९, १७ फेब्रुवारी २०२२ (IST) {{साद|संतोष गोरे}} ठीक आहे. कृपया नकल डकव शोधण्यासाठी कोणती लिंक उपलब्ध आहे का? [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १७:१५, १६ मार्च २०२२ (IST) नकल डकव शोधण्यासाठीची लिंक तुम्हाला माहित आहे ना...-[[सदस्य:संतोष गोरे|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे </span>''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:०४, १६ मार्च २०२२ (IST) {{साद|संतोष गोरे}} हो माहीत आहे फक्त एकदा खात्री करुन घेतली तीच लिंक आहे ना म्हणून. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:२५, १६ मार्च २०२२ (IST) == मराठी विश्वकोश वरून ची नकल डकव == नमस्कार, कृपया vishwakosh.marathi.gov.in वरून केलेली नकल डकव हटवू नये, असे माहीत झाले आहे. त्या ऐवजी त्या लेखात '''वर्ग:मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट मजकूर''' जोडावा.-[[सदस्य:संतोष गोरे|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे </span>''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:४५, १६ मार्च २०२२ (IST) {{साद|संतोष गोरे}} यामागचे प्रयोजन अथवा हेतू समजू शकेल काय? कारण आतापर्यंत येथील नकल डकव हटवली जात होती म्हणून विचारले. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १७:१४, १६ मार्च २०२२ (IST) [[साचा:कॉपीपेस्टमवि|कॉपीपेस्टमवि]] या दुव्या नुसार ४००० बाईट्स पर्यंतची मराठी विश्वकोषावरील माहिती कॉपी पेस्ट करता येईल. ही परवानगी फक्त [https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/terms.html संस्थळ दुवा] या नियमाखाली marathivishwakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळा करीता आहे. [[सदस्य:संतोष गोरे|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे </span>''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:०९, १६ मार्च २०२२ (IST) == आपली संपादने == नमस्कार, कृपया नोंद घ्यावी की कोणत्याही सदस्याच्या वैयक्तिक सदस्य पानावर शक्यतो संपादने करू नये. तुम्ही बऱ्याच सदस्य पानावर संपादने उलटवली आहेत. तसेच [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२/नोंदणी|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२/नोंदणी]] ही ३१ मार्च च्या रात्री १२ पर्यंत आहे, त्यामुळे कृपया तेथील नवीन नाव नोंदणी देखील उलटवू नये.-[[सदस्य:संतोष गोरे|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे </span>''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १८:३६, ३१ मार्च २०२२ (IST) {{साद|संतोष गोरे}} माफ करा, परंतु जाहिरातसदृश सदस्य पानांवरची संपादने फक्त उलटवलीत आणि नोंदणीबद्दल माझ्या ध्यानात आले नाही. चुका सुधारण्याचा प्रयत्न करीन, धन्यवाद. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १९:०५, ३१ मार्च २०२२ (IST) ==copy-paste विरुद्ध पान स्थानांतरण== नमस्कार. तुम्ही आत्ता ज्याप्रमाणे एका पानावरुन दुसऱ्या पानावर मजकूर copy-paste केला व नंतर पुनर्निर्देशन केले, तर त्या पानाचा संपादन इतिहास जुन्या पानावरच राहतो. अशा वेळेस पानांचे स्थानांतर (page move) करायला पाहिजे :-) बहुतेक सर्वसाधारण खात्यातून ते होणार नाही (केवळ प्रचालक व bot करू शकतात). जर माझ्या खात्यातून झाले नाही, तर bot च्या खात्यातून करतो. :स्थानांतर झाले. तुमच्या खात्याला ई-मेल जोडून घेण्याची विनंती करतो. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] २२:५९, ७ एप्रिल २०२२ (IST) == Translation request == Hello. Thank you very much for creating the articles [[अझरबैजानच्या इतिहासाचे राष्ट्रीय संग्रहालय]] and [[अझरबैजानचे राष्ट्रीय कला संग्रहालय]]! I will notify [[सदस्य चर्चा:अभय नातू]] to whom I sent this request. Yours sincerely, [[सदस्य:Multituberculata|Multituberculata]] ([[सदस्य चर्चा:Multituberculata|चर्चा]]) २३:४६, २९ मे २०२२ (IST) :Thank you very much for the new article and all the best! [[सदस्य:Multituberculata|Multituberculata]] ([[सदस्य चर्चा:Multituberculata|चर्चा]]) १७:५०, ३० मे २०२२ (IST) ==unblocked== Hello. तुमच्यावरील ब्लॉक काढण्यात आला आहे. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] १३:०५, १५ जून २०२२ (IST) धन्यवाद, तुमच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) ११:००, १८ जून २०२२ (IST) == द्रुतमाघारकार == नमस्कार, आपण अनेक ठिकाणी '''द्रुतमाघारकार''' शब्दाला '''द्रूतमाघारकार''' वर हलवत असल्याचे दिसले. परंतु द्रुतमाघारकार हा शुद्ध तर द्रूतमाघारकार हा अशुद्ध शब्द होय. मी या विषयावर पूर्वी काम केलेले आहे, आणि सुरुवातीला मीसुद्धा अशुद्ध शब्द वापरला होता, नंतर खात्री करून घेतल्यानंतर मी तो शब्द अनेक ठिकाणांहून बदललला होता. कृपया, आपणही बदल पूर्ववत करावे. धन्यवाद. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> ००:५२, ६ जुलै २०२२ (IST) धन्यवाद, योग्य माहिती सांगितल्याबद्दल. नावाखाली 'द्रूतमाघारकार' शब्द दिसत असल्यामुळे मी हे बदल केले होते, परंतु ते मी 'द्रुतमाघारकार' असे पूर्ववत करतो. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १०:०२, ६ जुलै २०२२ (IST) == पान वाचवण्यासाठी मदत करावी किंवा मार्गदर्शन करावे ==   आपण दावे काढलेलं पान वाचवण्यासाठी मदत करावी किंवा मार्गदर्शन करावे, वरील पानांवरिल दावे खरे  सत्यप्रत आहेत. त्या ieee पेपर मध्ये सारखे नाव दिसल्या मुले तो दावा लावण्यात आला होता हे पान वाचवण्यासाठी आणि नवीन पाने तयार करण्यास मदत करावी मी इथे महाराष्ट्रातील गावातील मंदिरे बारव आणि नवीन माहिती पाने तयार करण्यासाठी प्रयन्त करत आहे [[सदस्य:SwetaReporter|SwetaReporter]] ([[सदस्य चर्चा:SwetaReporter|चर्चा]]) २०:३७, १६ जुलै २०२२ (IST) == भाषांतर == {{साद |Khirid Harshad}} नमस्कार, मला section translation साठी तुमची मदत हवी आहे. माझ्या मोबाईलवर तसा पर्याय येत नाही. यासाठी मी इंग्रजी विकिपीडियावरचे लेखही वाचले, पण उपयोग नाही झाला. तुम्ही section translation वापरून भाषांतरे करत असता. हे भाषांतर कसे करावे याबाबत कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद. [[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] ([[सदस्य चर्चा:अमर राऊत|चर्चा]]) ०९:३३, २० जुलै २०२२ (IST) {{साद|अमर राऊत}} मलासुद्धा पूर्वी हा पर्याय येत नव्हता नंतर अचानक काही महिन्यांपूर्वी पाहिले तेव्हा तो पर्याय वापरता येऊ लागला. [https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87 विशेष पृष्ठे]मध्ये एकदम खालच्या दिशेला [https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:ContentTranslation#/ भाषांतरासाठीचे पान] म्हणून पर्याय आहे. तिथे क्लिक केल्यावर इंग्लिश विकिपीडियावरील लेखाचे नाव टाकून मराठीमध्ये लेख भाषांतरित होतात. तसेच मराठी लेख इंग्लिश विकिपीडियाच्या लेखाशी विकिडेटाने आपोआप जोडले जातात. समजा तुम्हाला विशेष पृष्ठेमध्ये तो पर्याय सापडला नाही तर मी येथे लिंक दिल्या आहेत त्यावर क्लिक करून बघावे, धन्यवाद. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) ११:४४, २० जुलै २०२२ (IST) :{{साद| Khirid Harshad}} माझ्या प्रोफाइलवरुन लिंकला गेल्यावर "expand with section" असा पर्याय येत नाही. तुम्ही वरती दिलेल्या लिंकवरती हा पर्याय येत आहे. परंतु इथे फक्त सुचवलेल्या पानांचेच भाषांतर करता येतंय. हव्या त्या पानाचे भाषांतर करता येत नाही. [[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] ([[सदस्य चर्चा:अमर राऊत|चर्चा]]) १२:१९, २० जुलै २०२२ (IST) ::@[[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] हव्या त्या पानाचे भाषांतर करता येत नाही -- यासाठी + New Translation वर क्लिक करा. ब्लू कलर चे, पानाचे मधीच एक बटन आहे त्यावर लिक करून हव्या त्या पानाचे भाषांतर करता येते [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १२:३३, २० जुलै २०२२ (IST) :::{{ping|Khirid Harshad}}, {{साद|Tiven2240}} खूप खूप धन्यवाद. "+नवीन भाषांतर"वरती गेलं की "expand with section" चा पर्याय आता दिसू लागला आहे. एवढे दिवस मी प्रयत्न करत होतो, पण येत नव्हता. प्रोफाइलवरुन गेल्यानंतर येत नाही, परंतु "विशेष पृष्ठे" मधून येत आहे. :::तुमच्या दोघांचंही खूप आभार! [[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] ([[सदस्य चर्चा:अमर राऊत|चर्चा]]) १२:४७, २० जुलै २०२२ (IST) == अग्रवाल, अगरवाल == नमस्कार, तुम्ही काही पानांचे अगरवाल पासून अग्रवाल कडे सरसकट स्थानांतरण केल्याचे दिसते आहे. हे करण्याआधी कृपया नावाचा उच्चार काय आहे याची तपासणी करुन घ्यावी. उच्चार किंवा इंग्लिश लेखन Agarwal असल्यास अगरवाल असेच ठेवावे. धन्यवाद. [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ११:०६, १ ऑगस्ट २०२२ (IST) {{साद|अभय नातू}} मी चार अगरवाल पानांचे स्थानांतरण अग्रवाल येथे केले. परंतु Agarwal असूनही अनेक लेख मराठीमध्ये अग्रवाल याच नावाने उपलब्ध आहेत म्हणून मी एके ठिकाणी स्थानांतरित केले, तरी कृपया आपण एकदा तपासून घ्यावे. धन्यवाद. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) ११:१०, १ ऑगस्ट २०२२ (IST) aif3px40huq09m6l55yh3jgi2bnc3el 2142187 2142156 2022-08-01T06:06:13Z अभय नातू 206 /* अग्रवाल, अगरवाल */ wikitext text/x-wiki {{स्वागत}} == पानं स्थानांतरित करणे == नमस्कार, आपल्याला Tejas_Parte या खात्यावर पूर्वीच सूचना दिली होती की, कृपया पान स्थानांतरित केल्यावर wikidata वर जाऊन इंग्रजी आणि मराठी पानांचे दुवे परत जोडावेत म्हणून. विनंती आहे की, नवीन स्थानांतर करण्या ऐवजी बिघडलेले आंतरविकिदुवे प्रथम दुरुस्त करावेत. -[[सदस्य:संतोष गोरे|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे </span>''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १४:४२, ८ डिसेंबर २०२१ (IST) :नमस्कार, विनंती आहे की एक पान दुसऱ्या पानात विलीन करताना, त्यातील उपयुक्त मजकूर सुद्धा नवीन पानात स्थानांतरित करावा ही विनंती.-[[सदस्य:संतोष गोरे|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे </span>''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १८:४४, २ जानेवारी २०२२ (IST) ==सदस्यपाने== नमस्कार. [[user:KiranBOT/Task 2]] मधे edits केल्याबद्दल धन्यवाद. मी माझ्या नोंदीसाठी ठेवतो. Userpages शक्यतो त्या user च्या परवानगीशिवाय edit करू नये. कृपया [[user:KiranBOT/Task 2]] नको, पण तुम्ही [[user:usernamekiran/typos]] मोकळ्या मनाने edit करा :-) धन्यावाद. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] १८:१५, ६ जानेवारी २०२२ (IST) == एकठोक बदल == नमस्कार, सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद. अलीकडे तुम्ही अनेक लेखांतून विशिष्ट प्रकारचे बदल करीत असल्याचे दिसले. असे बदल एकठोक करण्यासाठी सांगकाम्याकरवे एडब्ल्यूबी किंवा तत्सम उपकरणे वापरुन करावेत. अशाने तुमचा वेळ इतर, अधिक उपयोगी बदलांत देता येईल. तुम्हाला सांगकामे वापरण्याचा अनुभव नसल्यास मला किंवा {{साद|Usernamekiran}} यांना कळवावे. पु्न्हा एकदा धन्यवाद. [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २३:२१, १६ जानेवारी २०२२ (IST) {{साद|अभय नातू}} धन्यवाद, तुमची प्रतिक्रिया कळवल्याबद्दल. मी {{साद|Usernamekiran}} यांस आधी दोन कामे सांगितली होती. परंतु अजून काही कारणास्तव ते काम करण्यास सध्या तरी अक्षम आहेत. तरी मी इतर बदल करण्यास सुरुवात केली. तसेच तुम्ही सांगितल्याप्रमाणे एका विशिष्ट प्रकारचेच बदल मी करत आहेत यासाठी सांगकामे कसे वापरतात याचा मला अनुभव नाही याबद्दल तुम्ही सहकार्य केल्यास मला मदत होईल. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:२७, १६ जानेवारी २०२२ (IST) :तुम्हाला काय बदल अपेक्षि आहे हे कळविल्यास ते सांगकाम्याकडून करुन घेतो. ::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २३:३९, १६ जानेवारी २०२२ (IST) {{साद|अभय नातू}} # [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू]] यास जोडण्यात आलेली सर्व पाने [[:वर्ग:वेस्ट इंडीजचे क्रिकेट खेळाडू]] या वर्गास जोडणे. # [[खेड]] पानावरील '''खेड तालुक्यातील गावे''' विभागातील सर्व पाने [[:वर्ग:खेड तालुक्यातील गावे]] हा वर्ग काढून [[:वर्ग:खेड (रत्नागिरी) तालुक्यातील गावे]] या नव्या वर्गास जोडणे. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:४६, १६ जानेवारी २०२२ (IST) :ठीक. हे करतो. वेस्ट '''इंडीज''' बरोबर कि वेस्ट '''इंडीझ''' याबद्दल मला शंका आहे परंतु एके ठिकाणी वर्गीकरण केलेले बरे. चूक असल्यास पटकन बदलता येईल. :[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २३:५१, १६ जानेवारी २०२२ (IST) ::{{ping|अभय नातू}}, Khirid Harshad, mi saddhya gaavabaher aslyamule editing shakya nahi. Pan mi udyapasun parat kaam suru karu shakto. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] ००:३३, १७ जानेवारी २०२२ (IST) == आयर्लंड १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचा ध्वज == सर्वप्रथम आपण जे योगदान करत आहात त्याबद्दल आभार. आपणाकडे अशी विनंती आहे ही क्रिकेट मध्ये आयर्लंडचा ध्वज आहे तो १९ वर्षांखालील दुव्याला येत नाही. म्हणजे cr19|IRE असे लिहिले तर पानामध्ये {{cr19|IRE}} असे दिसते. जे योग्य नाही. कारण आयर्लंडचा जो क्रिकेट संघ आहे ते क्रिकेट बोर्डाचा ध्वज वापरतात. ह्याच साच्यात जर ध्वज उजवीकडे घेतला (cr19-rt|IRE केला तर बरोबर {{cr19-rt|IRE}} असे दिसते. फक्त डावीकडे ध्वज वेगळा दिसतोय. ही त्रुटी फक्त १९ वर्षांखालीलच्या दुव्याला येत आहे, आपणास जर जमले तर यात लक्ष्य घालून सुरळीत केले तर बरं होईल. धन्यवाद. [[सदस्य:Aditya tamhankar|Aditya tamhankar]] ([[सदस्य चर्चा:Aditya tamhankar|चर्चा]]), २६ जानेवारी २०२२, भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२ वाजून २६ मिनिटे {{साद|Aditya tamhankar}} धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मी नक्कीच हा बदल करण्याचा प्रयत्न करीन. परंतु त्याकरिता तुम्ही एखादा बदल करुन दाखविल्यास मला नीट समजून घेता येईल आणि त्यानुसार निश्चित असे बदल करता येतील. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १२:४३, २६ जानेवारी २०२२ (IST) == इंग्लिश शीर्षके == नमस्कार, तुम्ही येथील सगळ्या इंग्लिश शीर्षके असलेल्या लेखांवर पानकाढा साचा लावल्याचा दिसतो. यातील बरीचशी पाने काढण्याजोगी आहेत. पैकी ५०-६० काल मी काढली. हे करताना सरसकट साचा लावू नये. पान कोठे वापरले गेलेले आहे हे पाहून पान काढल्यास इतरत्र उपद्रव होणार नाही ना याची खात्री करुन मगच साचा लावावा. सरसकट पाने काढल्यास अनेक इतर साचे व पाने निरुपयोगी होतील. साचा लावल्यानेही ती झालेली आहेतच. ही शहानिशा करुन मग पानकाढा साचा लावल्यास तुमचा (सरसकट साचे लावण्यात) आणि माझा (प्रत्येक पानाची शहानिशा करुन मग पान काढण्याचा) वेळ वाया जाणार नाही. धन्यवाद. [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २१:१९, १ फेब्रुवारी २०२२ (IST) {{साद|अभय नातू}} ओके, आता ही बाब लक्षात ठेवेन माझा हेतू फक्त मराठी शीर्षके मराठी विकिपीडियावर असावीत हीच अपेक्षा होती. तसेच मी काही चर्चा पाने तसेच तुम्ही आणि किरण यांनी सांगितलेली बाब लक्षात घेतली तेव्हा कळले की काही इंग्रजी शीर्षकांची पाने जरी पुनर्निर्देशित असली तरी गरजेची आहेत कारण इतर भाषिक आणि नवीन सदस्यांना ते शोधण्यास सोपे जावे यासाठी ठेवण्यात आले आहे हे समजले आणि ते मला पटलेही. परंतु एकदा खरेच नको असलेली इंग्लिश शीर्षकांची वगळली जावीत याकरिता मी पान काढा साचा लावला, धन्यवाद. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २१:२३, १ फेब्रुवारी २०२२ (IST) : Irawati_Karve या पानाचे पुनर्निर्देशन इरावती कर्वे या पानाकडे केले होते. ते काढू नये. कारण विकीसोर्सवरील tinyurl.com/irawatikarve या पानावरील नेव्हिगेशन बार वरून मराठी विकीवर येण्यासाठी हे बनविले होते. नेव्हिगेशन बारच्या लिंक्स आपोआप बनतात. त्या मराठीत लिहिता येत नाहीत. [[सदस्य:Shantanuo|Shantanuo]] ([[सदस्य चर्चा:Shantanuo|चर्चा]]) ०९:४४, ७ फेब्रुवारी २०२२ (IST) == स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२ == प्रिय विकिसदस्य, '''[[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२]]''' ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. [[:c:Commons:Wiki Loves Folklore 2022|विकी लव्हस फॉल्कलोर]] ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल. ही स्पर्धा आज २ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२२ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल, पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत कोणत्याही मदतीसाठी, ज्युरी सदस्यांच्या [[सदस्य:Rockpeterson|Rockpeterson]] किंवा [[सदस्य:Sandesh9822|Sandesh9822]] यांच्या चर्चा पानावर संदेश लिहा. कृपया या पृष्ठावरील [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२#नियम|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२]] सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२/नोंदणी|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२/नोंदणी]] या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा [[साचा:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२|साचा]] वापरा. येथून [https://fountain.toolforge.org/editathons/fnf2022 हा दुवा] तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. --[[सदस्य:Rockpeterson|Rockpeterson]] ([[सदस्य चर्चा:Rockpeterson|चर्चा]]) ११:०१, ३ फेब्रुवारी २०२२ (IST) <!-- सदस्य:Tiven2240@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:Tiven2240/wlw&oldid=22748073 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> == एक शंका: न्यूझीलंड की न्यू झीलॅंड? == नमस्कार, एक शंका होती, ती तुम्हाला विचारतो आहे. न्यूझीलंड की न्यू झीलॅंड या पैकी कोणता शब्द योग्य आहे? म्हणजे समजा न्यू झीलॅंड असा वापरला तर मग इंग्लंडचे पण इंग्लॅंड व्हायला पाहिजे. आयर्लंडचे आर्यलॅंड असायला पाहिजे. माझ्यामते न्यूझीलंड हा शब्द ठिक वाटतो. उच्चार करताना देखील आपण न्यूझीलंड म्हणतो, न्यू झीलॅंड नाही. आपला अभिप्राय कळवा. [[सदस्य:Aditya tamhankar|Aditya tamhankar]] ([[सदस्य चर्चा:Aditya tamhankar|चर्चा]]) ७ फेब्रुवारी २०२२, ११:३४ {{साद|Aditya tamhankar}} तुमचा प्रश्न योग्य आहे, परंतु सध्या तरी न्यू झीलॅंड हा शब्द सर्व पानांवर वापरला जात आहे. तसेच प्रचालकांनी देखील कित्येक पानांचे न्यू झीलॅंड पानाकडे स्थलांतरण केले आहे. म्हणून न्यू झीलॅंड हा शब्द योग्य आहे, परंतु न्यूझीलंड हा शब्द अयोग्य नसून तो प्रमाणभाषेत जास्त प्रचलित शब्द आहे. ही शंका वेस्ट इंडिझ बाबात देखील होती. त्यामध्ये सुद्धा वेस्ट इंडीज हा योग्य शब्द आहे. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १४:४७, ७ फेब्रुवारी २०२२ (IST) == संदर्भ == नमस्कार, आपण अनेक पानांवरील मृत दुवे उडवलेत. परंतु हे करताना कृपया विदा (archived) आवृत्ती (http://web.archive.org/ येथे) उपलब्ध आहे का ती शोधावी आणि उपलब्ध असल्यास ती जोडावी. नसेल तर किमान नवीन दुवा तरी जोडावा. आपल्याला माहीत आहे की संदर्भाविना मजकूर उडवला जाऊ शकतो.-[[सदस्य:संतोष गोरे|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे </span>''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०८:१९, १७ फेब्रुवारी २०२२ (IST) {{साद|संतोष गोरे}} ठीक आहे. कृपया नकल डकव शोधण्यासाठी कोणती लिंक उपलब्ध आहे का? [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १७:१५, १६ मार्च २०२२ (IST) नकल डकव शोधण्यासाठीची लिंक तुम्हाला माहित आहे ना...-[[सदस्य:संतोष गोरे|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे </span>''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:०४, १६ मार्च २०२२ (IST) {{साद|संतोष गोरे}} हो माहीत आहे फक्त एकदा खात्री करुन घेतली तीच लिंक आहे ना म्हणून. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) २३:२५, १६ मार्च २०२२ (IST) == मराठी विश्वकोश वरून ची नकल डकव == नमस्कार, कृपया vishwakosh.marathi.gov.in वरून केलेली नकल डकव हटवू नये, असे माहीत झाले आहे. त्या ऐवजी त्या लेखात '''वर्ग:मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट मजकूर''' जोडावा.-[[सदस्य:संतोष गोरे|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे </span>''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) ०७:४५, १६ मार्च २०२२ (IST) {{साद|संतोष गोरे}} यामागचे प्रयोजन अथवा हेतू समजू शकेल काय? कारण आतापर्यंत येथील नकल डकव हटवली जात होती म्हणून विचारले. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १७:१४, १६ मार्च २०२२ (IST) [[साचा:कॉपीपेस्टमवि|कॉपीपेस्टमवि]] या दुव्या नुसार ४००० बाईट्स पर्यंतची मराठी विश्वकोषावरील माहिती कॉपी पेस्ट करता येईल. ही परवानगी फक्त [https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/terms.html संस्थळ दुवा] या नियमाखाली marathivishwakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळा करीता आहे. [[सदस्य:संतोष गोरे|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे </span>''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) २१:०९, १६ मार्च २०२२ (IST) == आपली संपादने == नमस्कार, कृपया नोंद घ्यावी की कोणत्याही सदस्याच्या वैयक्तिक सदस्य पानावर शक्यतो संपादने करू नये. तुम्ही बऱ्याच सदस्य पानावर संपादने उलटवली आहेत. तसेच [[विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२/नोंदणी|स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२/नोंदणी]] ही ३१ मार्च च्या रात्री १२ पर्यंत आहे, त्यामुळे कृपया तेथील नवीन नाव नोंदणी देखील उलटवू नये.-[[सदस्य:संतोष गोरे|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे </span>''']] ([[सदस्य चर्चा:संतोष गोरे|<span style="text-shadow:grey 3px 3px 1px;"> 💬</span>]] ) १८:३६, ३१ मार्च २०२२ (IST) {{साद|संतोष गोरे}} माफ करा, परंतु जाहिरातसदृश सदस्य पानांवरची संपादने फक्त उलटवलीत आणि नोंदणीबद्दल माझ्या ध्यानात आले नाही. चुका सुधारण्याचा प्रयत्न करीन, धन्यवाद. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १९:०५, ३१ मार्च २०२२ (IST) ==copy-paste विरुद्ध पान स्थानांतरण== नमस्कार. तुम्ही आत्ता ज्याप्रमाणे एका पानावरुन दुसऱ्या पानावर मजकूर copy-paste केला व नंतर पुनर्निर्देशन केले, तर त्या पानाचा संपादन इतिहास जुन्या पानावरच राहतो. अशा वेळेस पानांचे स्थानांतर (page move) करायला पाहिजे :-) बहुतेक सर्वसाधारण खात्यातून ते होणार नाही (केवळ प्रचालक व bot करू शकतात). जर माझ्या खात्यातून झाले नाही, तर bot च्या खात्यातून करतो. :स्थानांतर झाले. तुमच्या खात्याला ई-मेल जोडून घेण्याची विनंती करतो. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] २२:५९, ७ एप्रिल २०२२ (IST) == Translation request == Hello. Thank you very much for creating the articles [[अझरबैजानच्या इतिहासाचे राष्ट्रीय संग्रहालय]] and [[अझरबैजानचे राष्ट्रीय कला संग्रहालय]]! I will notify [[सदस्य चर्चा:अभय नातू]] to whom I sent this request. Yours sincerely, [[सदस्य:Multituberculata|Multituberculata]] ([[सदस्य चर्चा:Multituberculata|चर्चा]]) २३:४६, २९ मे २०२२ (IST) :Thank you very much for the new article and all the best! [[सदस्य:Multituberculata|Multituberculata]] ([[सदस्य चर्चा:Multituberculata|चर्चा]]) १७:५०, ३० मे २०२२ (IST) ==unblocked== Hello. तुमच्यावरील ब्लॉक काढण्यात आला आहे. —usernamekiran [[User talk:Usernamekiran|(talk)]] १३:०५, १५ जून २०२२ (IST) धन्यवाद, तुमच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) ११:००, १८ जून २०२२ (IST) == द्रुतमाघारकार == नमस्कार, आपण अनेक ठिकाणी '''द्रुतमाघारकार''' शब्दाला '''द्रूतमाघारकार''' वर हलवत असल्याचे दिसले. परंतु द्रुतमाघारकार हा शुद्ध तर द्रूतमाघारकार हा अशुद्ध शब्द होय. मी या विषयावर पूर्वी काम केलेले आहे, आणि सुरुवातीला मीसुद्धा अशुद्ध शब्द वापरला होता, नंतर खात्री करून घेतल्यानंतर मी तो शब्द अनेक ठिकाणांहून बदललला होता. कृपया, आपणही बदल पूर्ववत करावे. धन्यवाद. --[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> ००:५२, ६ जुलै २०२२ (IST) धन्यवाद, योग्य माहिती सांगितल्याबद्दल. नावाखाली 'द्रूतमाघारकार' शब्द दिसत असल्यामुळे मी हे बदल केले होते, परंतु ते मी 'द्रुतमाघारकार' असे पूर्ववत करतो. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) १०:०२, ६ जुलै २०२२ (IST) == पान वाचवण्यासाठी मदत करावी किंवा मार्गदर्शन करावे ==   आपण दावे काढलेलं पान वाचवण्यासाठी मदत करावी किंवा मार्गदर्शन करावे, वरील पानांवरिल दावे खरे  सत्यप्रत आहेत. त्या ieee पेपर मध्ये सारखे नाव दिसल्या मुले तो दावा लावण्यात आला होता हे पान वाचवण्यासाठी आणि नवीन पाने तयार करण्यास मदत करावी मी इथे महाराष्ट्रातील गावातील मंदिरे बारव आणि नवीन माहिती पाने तयार करण्यासाठी प्रयन्त करत आहे [[सदस्य:SwetaReporter|SwetaReporter]] ([[सदस्य चर्चा:SwetaReporter|चर्चा]]) २०:३७, १६ जुलै २०२२ (IST) == भाषांतर == {{साद |Khirid Harshad}} नमस्कार, मला section translation साठी तुमची मदत हवी आहे. माझ्या मोबाईलवर तसा पर्याय येत नाही. यासाठी मी इंग्रजी विकिपीडियावरचे लेखही वाचले, पण उपयोग नाही झाला. तुम्ही section translation वापरून भाषांतरे करत असता. हे भाषांतर कसे करावे याबाबत कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद. [[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] ([[सदस्य चर्चा:अमर राऊत|चर्चा]]) ०९:३३, २० जुलै २०२२ (IST) {{साद|अमर राऊत}} मलासुद्धा पूर्वी हा पर्याय येत नव्हता नंतर अचानक काही महिन्यांपूर्वी पाहिले तेव्हा तो पर्याय वापरता येऊ लागला. [https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87 विशेष पृष्ठे]मध्ये एकदम खालच्या दिशेला [https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:ContentTranslation#/ भाषांतरासाठीचे पान] म्हणून पर्याय आहे. तिथे क्लिक केल्यावर इंग्लिश विकिपीडियावरील लेखाचे नाव टाकून मराठीमध्ये लेख भाषांतरित होतात. तसेच मराठी लेख इंग्लिश विकिपीडियाच्या लेखाशी विकिडेटाने आपोआप जोडले जातात. समजा तुम्हाला विशेष पृष्ठेमध्ये तो पर्याय सापडला नाही तर मी येथे लिंक दिल्या आहेत त्यावर क्लिक करून बघावे, धन्यवाद. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) ११:४४, २० जुलै २०२२ (IST) :{{साद| Khirid Harshad}} माझ्या प्रोफाइलवरुन लिंकला गेल्यावर "expand with section" असा पर्याय येत नाही. तुम्ही वरती दिलेल्या लिंकवरती हा पर्याय येत आहे. परंतु इथे फक्त सुचवलेल्या पानांचेच भाषांतर करता येतंय. हव्या त्या पानाचे भाषांतर करता येत नाही. [[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] ([[सदस्य चर्चा:अमर राऊत|चर्चा]]) १२:१९, २० जुलै २०२२ (IST) ::@[[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] हव्या त्या पानाचे भाषांतर करता येत नाही -- यासाठी + New Translation वर क्लिक करा. ब्लू कलर चे, पानाचे मधीच एक बटन आहे त्यावर लिक करून हव्या त्या पानाचे भाषांतर करता येते [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १२:३३, २० जुलै २०२२ (IST) :::{{ping|Khirid Harshad}}, {{साद|Tiven2240}} खूप खूप धन्यवाद. "+नवीन भाषांतर"वरती गेलं की "expand with section" चा पर्याय आता दिसू लागला आहे. एवढे दिवस मी प्रयत्न करत होतो, पण येत नव्हता. प्रोफाइलवरुन गेल्यानंतर येत नाही, परंतु "विशेष पृष्ठे" मधून येत आहे. :::तुमच्या दोघांचंही खूप आभार! [[सदस्य:अमर राऊत|अमर राऊत]] ([[सदस्य चर्चा:अमर राऊत|चर्चा]]) १२:४७, २० जुलै २०२२ (IST) == अग्रवाल, अगरवाल == नमस्कार, तुम्ही काही पानांचे अगरवाल पासून अग्रवाल कडे सरसकट स्थानांतरण केल्याचे दिसते आहे. हे करण्याआधी कृपया नावाचा उच्चार काय आहे याची तपासणी करुन घ्यावी. उच्चार किंवा इंग्लिश लेखन Agarwal असल्यास अगरवाल असेच ठेवावे. धन्यवाद. [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ११:०६, १ ऑगस्ट २०२२ (IST) {{साद|अभय नातू}} मी चार अगरवाल पानांचे स्थानांतरण अग्रवाल येथे केले. परंतु Agarwal असूनही अनेक लेख मराठीमध्ये अग्रवाल याच नावाने उपलब्ध आहेत म्हणून मी एके ठिकाणी स्थानांतरित केले, तरी कृपया आपण एकदा तपासून घ्यावे. धन्यवाद. [[सदस्य:Khirid Harshad|Khirid Harshad]] ([[सदस्य चर्चा:Khirid Harshad|चर्चा]]) ११:१०, १ ऑगस्ट २०२२ (IST) :''परंतु Agarwal असूनही अनेक लेख मराठीमध्ये अग्रवाल याच नावाने उपलब्ध आहेत'' :असे असल्यास ते चुकीचे आहे. Agarwal चे अगरवाल आणि Aggrawal किंवा Agrawal चे अग्रवाल येथे स्थानांतरण करावे. :धन्यवाद. :[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ११:३६, १ ऑगस्ट २०२२ (IST) 7g7241wxsoc6racdlm9dkbeq08ra828 नमाज वेळा 0 295937 2142198 2085790 2022-08-01T06:20:07Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[नमाझ वेळ]] वरुन [[नमाज वेळा]] ला हलविला wikitext text/x-wiki '''[[नमाज]] वेळा (Namaz Time)''' म्हणजे प्रार्थनेच्या [[वेळा]] जेव्हा [[मुस्लिम]] नमाझ करतात. हा शब्द प्रामुख्याने शुक्रवारच्या प्रार्थनेसह पाच दैनंदिन प्रार्थनांसाठी वापरला जातो, जी सामान्यतः धुहरची नमाझ असते परंतु [[शुक्रवार|शुक्रवारी]] सामूहिक नमाझ करणे बंधनकारक असते. मुस्लिमांचा असा विश्वास आहे की [[मोहम्मद पैगंबर]] यांना अल्लाहने सलाहची वेळ शिकवली होती. जगातील मुस्लिमांसाठी नमाझ वेळा मानक आहेत, विशेषतः फरद नमाझ वेळा. ते [[सूर्य]] आणि भूगोलाच्या स्थितीवर अवलंबून असतात. नेमक्या सालाहच्या वेळांबाबत वेगवेगळी मते आहेत, इस्लामिक विचारांच्या शाळा किरकोळ तपशीलांमध्ये भिन्न आहेत. सर्व विचारसरणी सहमत आहेत की कोणतीही नमाझ निर्धारित वेळेपूर्वी केली जाऊ शकत नाही. [[मुसलमान|मुस्लिम]] दिवसातून पाच वेळा नमाझ करतात, त्यांच्या नमाज फजर (पहाटे), धुहर (दुपारनंतर), अस्र (दुपार), मगरीब (सूर्यास्तानंतर), ईशा (रात्री) म्हणून ओळखल्या जातात, मक्काकडे तोंड करून. प्रार्थनेच्या दिशेला किब्ला म्हणतात; मुहम्मदच्या मदिना येथे स्थलांतरानंतर सुमारे एक वर्षानंतर, 624 सीई मध्ये मक्का बदलण्यापूर्वी सुरुवातीच्या मुस्लिमांनी सुरुवातीला जेरुसलेमच्या दिशेने नमाझ केली. पाच प्रार्थनेची वेळ ही रोजच्या खगोलीय घटनांद्वारे परिभाषित केलेले निश्चित अंतराल आहेत. उदाहरणार्थ, मगरीबची नमाझ सूर्यास्तानंतर आणि पश्चिमेकडून लाल संधिप्रकाश गायब होण्यापूर्वी कधीही करता येते. मशिदीमध्ये, मुएझिन प्रत्येक मध्यांतराच्या सुरुवातीला प्रार्थनेची आह्वान प्रसारित करतो. कारण प्रार्थनेची सुरुवात आणि शेवटची वेळ सौर दैनंदिन गतीशी संबंधित आहे, ती वर्षभर बदलत असतात आणि स्थानिक वेळेनुसार व्यक्त केल्यावर स्थानिक अक्षांश आणि रेखांशावर अवलंबून असतात. '''[टीप 1]''' आधुनिक काळात, विविध धार्मिक किंवा वैज्ञानिक मुस्लिम देशांतील एजन्सी प्रत्येक परिसरासाठी वार्षिक नमाझ वेळापत्रक तयार करतात आणि स्थानिक नमाझ वेळा मोजण्यासाठी सक्षम इलेक्ट्रॉनिक घड्याळे तयार केली गेली आहेत. भूतकाळात, काही मशिदींमध्ये खगोलशास्त्रज्ञांना मुवाक्किट म्हणतात जे गणितीय खगोलशास्त्र वापरून नमाझ वेळेचे नियमन करण्यासाठी जबाबदार होते. इस्लामिक संदेष्ट्याच्या हदीस (कथित म्हणी आणि कृती)च्या आधारे, 632 मध्ये मुहम्मदच्या मृत्यूनंतरच्या दशकांमध्ये मुस्लिम अधिकाऱ्यांनी पाच मध्यांतरांची व्याख्या केली होती. [[अबू बक्र|अबू बकर]] आणि मुहम्मदच्या इतर सुरुवातीच्या अनुयायांना अ‍ॅबिसिनियामधील सीरियन ख्रिश्चनांच्या प्रार्थनेच्या या निश्चित वेळेस सामोरे जावे लागले आणि बहुधा त्यांनी त्यांचे निरीक्षण मुहम्मदला सांगितले, ख्रिश्चन प्रभावाची संभाव्यता थेट पैगंबरांच्या अनुयायी आणि नेत्यांच्या वर्तुळात ठेवली. == दररोज पाच प्रार्थना == रोजच्या पाच नमाज अनिवार्य (फर्द) आहेत आणि त्या आकाशातील सूर्याच्या स्थितीनुसार निश्चित केलेल्या वेळेस केल्या जातात. म्हणून, पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी सलतच्या वेळा बदलतात. सर्व नमाजांसाठी वुडू आवश्यक आहे. === फजर (पहाट) === फजरची सुरुवात सुभ सादिकपासून होते—खरी पहाट किंवा संध्याकाळची सुरुवात, जेव्हा सकाळचा प्रकाश आकाशाच्या संपूर्ण रुंदीवर दिसतो—आणि सूर्योदयाला संपतो. === झुहर (दुपार) === झुहर किंवा धुहरच्या नमाजाची वेळ सूर्यास्तानंतर सुरू होते आणि आसरच्या प्रार्थनेसाठी आह्वान होईपर्यंत टिकते. कामाचा दिवस, आणि लोक सहसा त्यांच्या दुपारच्या जेवणाच्या विश्रांतीमध्ये नमाझ करतात. जुहरच्या समाप्तीबद्दल शिया भिन्न आहेत. सर्व प्रमुख जाफरी विधिज्ञांच्या मते, दुहरच्या वेळेची समाप्ती सूर्यास्ताच्या सुमारे 10 मिनिटे आधी असते, ही वेळ केवळ अस्रच्या प्रार्थनेशी संबंधित असते. धुहराच्या पहिल्या 5 मिनिटांव्यतिरिक्त, धुहर आणि asr वेळ ओव्हरलॅप होते, जे केवळ त्यासाठी नियुक्त केले जाते. जुहरच्या वेळेत जुहरच्या आधी अस्रची नमाज अदा करता येत नाही. === अस्र === जेव्हा एखाद्या वस्तूची सावली त्या वस्तूइतकीच लांबीची असते (किंवा, हनाफी मतानुसार, त्याच्या लांबीच्या दुप्पट) तसेच जुहरच्या वेळी सावलीची लांबी असते आणि सूर्यास्तापर्यंत टिकते तेव्हा अस्रची नमाझ सुरू होते. अस्र दोन विभागांमध्ये विभागले जाऊ शकते; सूर्य केशरी होण्यास प्राधान्य दिलेला वेळ आहे, तर आवश्यक वेळ सूर्य केशरी होण्यापासून सूर्यास्तापर्यंत आहे. शिया (जाफरी मधब) अस्रच्या वेळेबाबत भिन्न आहेत. सर्व प्रमुख जाफरी न्यायवैद्यकांनुसार, अस्रची वेळ सूर्याच्या शिखरावरून जाण्याच्या वेळेनंतर सुमारे 5 मिनिटे आहे, ती वेळ केवळ जूहरच्या प्रार्थनेशी संबंधित आहे. दुहर आणि अस्रच्या प्रार्थनेची वेळ एकमेकांशी जुळते, परंतु सूर्यास्ताच्या 10 मिनिटांपूर्वीची वेळ वगळता झुहरची नमाज अस्र आधी अदा करणे आवश्यक आहे, जे केवळ अस्रला दिले जाते. जर नमूद केलेली वेळ आली असेल तर, अस्रची नमाज आधी अदा करावी (अदा - वेळेवर) आणि दुहर (कडा - मेकअप, उशीरा) नमाझ अस्र नंतर अदा करावी. === मगरिब (सूर्यास्त) === सूर्यास्त झाल्यावर मगरीबची नमाझ सुरू होते आणि पश्चिमेला लाल दिवा निघेपर्यंत ती असते. === ईशा (रात्री) === जेव्हा पश्चिम आकाशातून लाल दिवा निघून जातो तेव्हा ईशा किंवा ईशाची नमाझ सुरू होते आणि पूर्वेला "पांढरा प्रकाश" (फजर सादिक) येईपर्यंत टिकते. ईशासाठी प्राधान्य दिलेली वेळ मध्यरात्रीपूर्वी आहे, म्हणजे सूर्यास्त आणि सूर्योदय दरम्यानचा अर्धा रस्ता. == शुक्रवारची प्रार्थना == शुक्रवारची नमाज आठवड्याच्या इतर सहा दिवसांच्या दुहराच्या प्रार्थनेची जागा घेते. या सामूहिक प्रार्थनेची अचूक वेळ मशिदीनुसार बदलते, परंतु सर्व बाबतीत ती दुहर नंतर आणि अस्रच्या वेळेपूर्वी केली पाहिजे. जर एखादी व्यक्ती मंडळीत सामील होऊ शकत नसेल तर त्यांनी त्याऐवजी दुहरची नमाज केली पाहिजे. ही नमाज पुरूषांसाठी जमातसोबत करणे अनिवार्य आहे. महिलांना मशिदीमध्ये जुम्मा अदा करण्याचा किंवा जुहरची नमाज अदा करण्याचा पर्याय आहे. == इतर सलत == === ईदची नमाज === मुख्य लेख: [[ईदी अमीन|ईदची]] नमाज === तरावीह === मुख्य लेख: [[तरावीह]] सलात क़ियाम अल्लायल या नावानेही ओळखले जाते, ही सलत नफिलाह (अरबी: صلاة نفل म्हणजे 'स्वैच्छिक/वैकल्पिक सलह (औपचारिक पूजा)') मानली जाते आणि रमजान महिन्यात केली जाते. इशाच्या प्रार्थनेनंतर, मंडळीत नमाज केली जाते. 20 रकात सामान्यतः केले जातात; दर चार रकातांनी थोडी विश्रांती घेतली जाते. तरावीह हा शब्द तरविहा या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ एक वेळ राहत (विश्रांती); दोन वेळची राहात (विश्रांती) तरविहतैन म्हणून ओळखली जाते, जी आठ रकात येते; तीन किंवा त्याहून अधिक वेळा राहात 12 किंवा त्याहून अधिक रकात येतात म्हणून त्याला तरावेह म्हणतात. === सलातुल [[जनाना|जनाजा]] === समुदायातील मुस्लिम मृतांसाठी क्षमा करण्यासाठी सामूहिक नमाजकरण्यासाठी एकत्र येतात. या प्रार्थनेला सामान्यतः नमाज जनाजा असे म्हटले जाते. नमाज एका विशिष्ट पद्धतीने अतिरिक्त (चार) तकबीरांसह अदा केली जाते परंतु रुकू आणि सुजुद नाही. कोणत्याही मुस्लिमाच्या मृत्यूनंतर प्रत्येक मुस्लिम प्रौढ पुरुषावर अंत्यसंस्कार करणे बंधनकारक आहे, परंतु जेव्हा ते काही मोजके करतात तेव्हा ते सर्वांसाठी बंधनकारक नसते. महिलाही प्रार्थनेला उपस्थित राहू शकतात. === सलातुल इस्तिष्का === देवाकडून पावसाचे पाणी मागण्यासाठी हा नफील मानला जातो. == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:इस्लाम धर्म]] 2olhvn8ktzswst9if6kpbi7hvownofa माळवी भाषा 0 298185 2142221 2006486 2022-08-01T06:46:23Z Liamgel 136095 wikitext text/x-wiki माळवी ही भारतातील माळवा प्रदेशातील भाषा आहे. माळवा हे भारत भूमीचे हृदय म्हणून प्रसिद्ध आहे. भिली भाषेचा माळवीवर सर्वाधिक प्रभाव आहे. माळवा प्रदेशाचे क्षेत्रफळ खूप विस्तृत आहे. माळव्याच्या पूर्वेला बेतुआ नदी, वायव्येला चंबळ आणि दक्षिणेला नर्मदा नदीच्या दरम्यानचा प्रदेश आहे. माळवा प्रदेश हा मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सुमारे वीस जिल्ह्यांमध्ये विस्तारीत आहे. या भागातील दोन कोटींहून अधिक रहिवासी माळवी आणि तिच्या विविध बोल्या बोलतात. {{माहितीचौकट भाषा |नाव = माळवी |भाषिक_प्रदेश = माळवा ([[मध्य प्रदेश]] व [[राजस्थान]] राज्यांमधील काही भाग) |बोलीभाषा = उज्जैनी<br>सोंधवाडी<br>रजवाडी<br>दशोरी (दशपुरी)<br>उमठवाडी |लिपी = [[देवनागरी लिपी|देवनागरी]] |भाषिक_लोकसंख्या = ५४ लक्ष (२०११) |भाषाकुल_वर्गीकरण = [[इंडो-युरोपीय भाषा|हिंद-युरोपीय]] |वर्ग२ = [[हिंद-इराणी भाषासमूह | हिंद-ईराणी]] |वर्ग३ = [[हिंद-आर्य भाषासमूह | हिंद-आर्य]] |वर्ग४ = हिंद-आर्य पश्चिम विभाग |वर्ग५ = राजस्थानी |भाषासंकेत_ISO_639_3_वर्गवारी = mup }} उज्जैनी (उज्जैन, धार, इंदूर, देवास, शाजापूर, सिहोर जिल्हा), रजवाडी (रतलाम, मंदसौर, नीमच जिल्हा), उमठवाडी (राजगढ जिल्हा) आणि सोंधवाडी (झालावाड जिल्हा) या माळवीच्या बोल्या आहेत. उज्जैनी ही प्रतिष्ठीत बोली आहे, कधी कधी तिला स्वतंत्र भाषा म्हणूनही संबोधले जाते. माळवी-भोयरीची मिश्र बोली बैतूल आणि छिंदवाडा जिल्ह्यात बोलली जाते. सुमारे ७५% पेक्षा अधिक माळवी भाषिक हिंदीमध्ये सहज संभाषण करू शकतात, जी मध्य प्रदेश राज्याची अधिकृत भाषा आहे आणि हिंदीसारख्या भाषेची द्वितीय भाषा म्हणून सुमारे ४०% साक्षरता दर आहे. या भाषेत अनेक अप्रकाशित साहित्य आहेत. [[Category:ISO language articles citing sources other than Ethnologue]] [[वर्ग:भारतामधील भाषा]] 6l35uso6ep2zbwsw3fh6nkmwz3t9tfo डिग्रस (बीड) 0 307517 2142220 2141685 2022-08-01T06:44:56Z V.P.knocker 145906 wikitext text/x-wiki '''डिग्रस''' (English: [https://en.m.wikipedia.org/wiki/Digras_(Beed) Digras]) ही भारताच्या [[महाराष्ट्र]] राज्यातील [[बीड जिल्हा|बीड]] जिल्ह्यातील परळी तहसीलमधील [[ग्रामपंचायत]] आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.swapp.co.in/site/newvillage.php?stateid=8y68qEDJ0ugeDsGafWxiUw==&districtid=vftdeSrFLT2BGHIiybWkgw==&subdistrictid=PVvssWB49MM9wweu7CZ93Q==&areaid=wP45w7WdTM3s7ydMVpGe/A==|title=दिग्रस परळी बीड महाराष्ट्र ( Digras Parli Beed Maharashtra )|last=Limited|first=Nigade Software Technologies (opc) Private|website=www.swapp.co.in|access-date=2022-07-07}}</ref> [[कालिका|कालिंका]] देवीला समर्पित असलेले डिग्रस मराठीत देवीचे डिग्रस म्हणून प्रसिद्ध आहे. कालिंका देवी मंदिर हे गावामध्ये स्थित असल्याने गाव जवळपासच्या भागात खूप प्रसिद्ध आहे. [[कलिंका देवी मंदिर|कालिंका देवी मंदिर]] त्याच्या महान इतिहासासाठी ओळखले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://templesofindia.org/temple-view/kalinka-devi-temple-beed-maharashtra-436sdo|title=Kalinka Devi Temple|website=templesofindia.org|language=en|access-date=2022-07-07}}</ref> कालिंका देवी यात्रेदरम्यान, देवी कालिंका आणि त्यांच्या चार भगिनी देवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी लोक लांबून येतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://prahaar.in/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%af/|title=कालिका माता मी जय..!! {{!}}|last=archana|language=en-US|access-date=2022-07-07}}</ref> तसेच डिग्रसला [[कासार]] समाजाचे माहेरघर म्हणून संबोधले जाते. {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र|इतर_नाव=देवीचे डिग्रस|जवळचे_शहर=माजलगाव|लिंग_गुणोत्तर=२.२|लोकसंख्या_क्रमांक=|लोकसंख्या_वर्ष=२०१८|अधिकृत_भाषा=मराठी|पिन_कोड=४३११२८|एसटीडी_कोड=|स्थानिक_नाव=डिग्रस|प्रकार=गाव|राज्य_नाव={{flagicon image|..Maharashtra Flag(INDIA).png}} [[महाराष्ट्र]]|टोपणनाव=देवीचे डिग्रस|आकाशदेखावा={{multiple image | border = infobox | total_width = 265 | image_style = | perrow = 2/1/2/१ | image1= Kalinka devi temple.jpg | image6 = Godavari river Digras1.jpg | image3 = Godavari river digras.jpg | image4 = Digras road img.jpg | image5 = Digras (Beed) img1.jpg | image2 = Godavari river img2.jpg }}|आकाशदेखावा_शीर्षक=''वरपासून खालपर्यंत'':कालिंका देवी मंदिर, गोदावरी नदीचे दृश्य, डिग्रस खतगव्हाण रस्ता, डिग्रस रस्ता,[[गोदावरी नदी]] कालिंका हॉलवरून|प्रांत={{flag|भारत}}|विभाग=[[औरंगाबाद विभाग]]|जिल्हा=[[बीड जिल्हा|बीड]]|क्षेत्रफळ_एकूण=१.४२|लोकसंख्या_एकूण=१२०३|अंतर_१=४५०कि.मी|स्थान_१=[[मुंबई]]|अंतर_२=३२२कि.मी|स्थान_२=[[पुणे]]|अंतर_३=१७६|स्थान_३=[[औरंगाबाद]]|दिशा_१=([[पूर्व|पूर्वेला]])|दिशा_२=([[पूर्व|पूर्वेला]])|दिशा_३=([[दक्षिण|दक्षिणेला]])|नेता_पद_२=[[सरपंच]]|नेता_नाव_२=सुभाष नाटकर}} == बद्दल == डिग्रस हे गाव कालिंका देवी मंदिरासाठी ओळखले जाते. देवी कालिंका ही भारतातील [[महाराष्ट्र]] राज्यात प्रामुख्याने '[[कासार]]' समाजाची देवता आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://templesofindia.org/temple-view/kalinka-devi-temple-beed-maharashtra-436sdo|title=Kalinka Devi Temple|website=templesofindia.org|language=en|access-date=2022-07-07}}</ref> [[चित्र:Kalinka Devi Digras img1.jpg|इवलेसे|कलिंका देवी ]] डिग्रसमध्ये अनेक कुटुंबे (घरे) आहेत परंतु 'नाटकर' (पूर्वीचे [[मोरे]] ≈ 1980) हे त्यांच्या मोठ्या लोकसंख्येमुळे डिग्रसमधील प्रसिद्ध कुटुंबे आहेत. == स्थान == डिग्रस हे गाव गोदावरी नदीच्या काठी भारताच्या पश्चिम भागात [[बीड जिल्हा|बीड]] जिल्ह्याच्या [[ईशान्य दिशा|ईशान्य]] दिशेला [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्याला]] लागून आहे. डिग्रसमधून [[गोदावरी नदी]] वाहते. == आर्थव्यवस्ता == [[शेती]] हा गावातील प्रमुख व्यवसाय आहे. सुमारे 92% लोकसंख्या थेट शेतीवर अवलंबून आहे, 50% लोकांकडे जमीन आहे, 30% ऊसतोड कामगार आहेत आणि 20% मजूर, कृषी मदत आणि इतर अनेक नोकऱ्यांमध्ये गुंतलेले आहेत. == पर्यटन == डिग्रसमध्ये कालिंका देवी, [[हनुमान]] मंदिर, श्री [[स्वामी समर्थ]] केंद्र, जानकाई माता, [[विठ्ठल]] [[रुक्मिणी]] मंदिर, [[खंडोबा]], काकनाई आणि आणखी बरीच मंदिरे आहेत.<gallery> चित्र:Kalinka devi Mandir img 002.jpg|alt=|[[कलिंका देवी मंदिर]] चित्र:Hanuman mandir Digras img.jpg|alt=|हनुमान मंदिर चित्र:Jankai mandir img1.jpg|alt=|जाणकाई माता मंदिर चित्र:Khandoba mandir img2.jpg|alt=|खंडोबा मंदिर चित्र:Vitthal Rukmini mandir.jpg|alt=|विठ्ठल रुख्मिणी मंदिर चित्र:Swami img.jpg|alt=|श्री क्षेत्र स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास आणि सेवा केंद्र </gallery>[[गोदावरी नदी]] देखील छान दृश्य तयार करण्यात मदत करते. कालिंका देवी ही [[कासार]] समाजाची देवता असल्याने अनेक भाविक दरवर्षी कालिंका देवीच्या मंदिराला भेट देतात, विशेषतः [[कासार]] समुदायातून. == उत्सव == •कालिंका देवी यात्रा •[[विजयादशमी]](दसरा) •[[दिवाळी]] •[[गणेश चतुर्थी]] •[[शिव जयंती|शिवजयंती]] कालिंका देवीची यात्रा हा डिग्रसमधील सर्वात मोठा उत्सव आहे. कालिंका देवी यात्रेदरम्यान, अनेक भाविक [[मुंबई]], [[पुणे]], [[नाशिक]], [[औरंगाबाद]], [[नांदेड]] आणि इतर काही शहरांसह महाराष्ट्राच्या विविध भागातून येतात. == शिक्षण == डिग्रसमध्ये एकच शाळा असून तिचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डिग्रस आहे. [[चित्र:Digras school.jpg|इवलेसे|जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुले [[क्रिकेट]] खेळताना ]] == प्रशासन == आजच्या तारखेला डिग्रस गाव [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]] (NCP) आणि [[भारतीय जनता पक्ष]] (भाजप) या दोन मोठ्या राजकीय पक्षांमध्ये विभागले आहे. सध्याला श्री सुभाष नाटकर (NCP) हे गावाचे सरपंच आहेत. == लोकसंख्याशास्त्र == डिग्रस गाव हे बीड जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने लहान गावांपैकी एक आहे. सध्या गावात १२०३ लोक राहतात. डिग्रसची बहुसंख्य लोकसंख्या [[हिंदू]] धर्माचे पालन करते (७१%) आणि काही इतर [[दलित]] (२८.%) आणि १% इतर आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiagrowing.com/Maharashtra/Beed/Parli|title=Parli Population (2021/2022), Taluka Village List in Beed, Maharashtra|website=www.indiagrowing.com|access-date=2022-07-07}}</ref> {{Pie chart|thumb=right|value1=71|value2=28|value3=1|color1=Orange|color2=Blue|color3=Gray|caption=डिग्रसमधील धर्म|label1=[[हिंदू]]|label2=[[दलित]]|label3=इतर}} '''भाषा''' [[मराठी भाषा|मराठी]] ही डिग्रसची १00% लोकसंख्या बोलणारी अधिकृत भाषा आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiagrowing.com/Maharashtra/Beed/Parli|title=Parli Population (2021/2022), Taluka Village List in Beed, Maharashtra|website=www.indiagrowing.com|access-date=2022-07-07}}</ref> == वाहतूक == जवळचे [[विमानतळ]] - [[लातूर विमानतळ]](१००कि.मी)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/-/articleshow/15524093.cms|title=लातूर विमानतळावर १० तासांत ८० उड्डाणे|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2022-07-07}}</ref> जवळचे [[रेल्वे स्थानक|रेल्वेस्थानक]]- परळ वैजनाथ रेल्वे स्थानक(४५कि.मी)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indiarailinfo.com/station/news/news-parli-vaijnath-prli/2275|title=Parli Vaijnath Railway Station News - Railway Enquiry|website=indiarailinfo.com|access-date=2022-07-07}}</ref> जवळचे [[महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ|राज्य परिवहन]] स्थानक- माजलगाव बस स्थानक(२७कि.मी) [[चित्र:ST-bus.jpg|इवलेसे|गावामध्ये राज्य परिवहन महामंडळाची सेवा उपलब्ध आहे.(३वेळा माजलगाव ते डिग्रस- दररोज)]] == संदर्भ == [[वर्ग:परळी वैजनाथ तालुक्यातील गावे]] <references /> [[वर्ग:बीड जिल्ह्यातील गावे]] gwftakaqxw3t63xjwzg78m0gh6672w7 वॉर्नर ब्रोझ 0 309026 2142219 2141811 2022-08-01T06:42:20Z Khirid Harshad 138639 /* संदर्भ */ wikitext text/x-wiki [[चित्र:Warner_Bros._(2019)_logo.svg|इवलेसे|२०१९ पासून वापरला जाणारा कंपनीचा लोगो]] [[चित्र:Warner_studios_office_building_burbank.jpg|इवलेसे|बर्बंक, कॅलिफोर्निया येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समधील कंपनीचे मुख्यालय]]{{विकिडेटा माहितीचौकट}} '''वॉर्नर ब्रदर्स एंटरटेनमेंट इंक''' ही एक अमेरिकन चित्रपट आणि मनोरंजन कंपनी आहे, जी सामान्यतः '''वॉर्नर ब्रदर्स, वॉर्नर ब्रोझ''' किंवा '''WB''' म्हणून संक्षेपात ओळखली जाते. ही [[वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी]]<nowiki/>ची उपकंपनी असून तिचे मुख्यालय बर्बंक, [[कॅलिफोर्निया]] येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये आहे. हॅरी, अल्बर्ट, सॅम आणि जॅक वॉर्नर या चार भावांनी १९२३ मध्ये स्थापन केलेल्या या कंपनीने अ‍ॅनिमेशन, टेलिव्हिजन आणि व्हिडिओ गेम्समध्ये विविधता आणण्यापूर्वी अमेरिकन चित्रपट उद्योगात एक प्रमुख कंपनी म्हणून स्वतःची स्थापना केली. ही "बिग फाइव्ह" या प्रमुख अमेरिकन कंपन्यांपैकी एक आहे. तसेच ही कंपनी [[मोशन पिक्चर असोसिएशन]] (एमपीए) ची सदस्य देखील आहे. ही कंपनी [[वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप]] या फिल्म स्टुडिओ विभागासाठी ओळखली जाते, ज्यामध्ये [[वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स]], न्यू लाइन सिनेमा, वॉर्नर अ‍ॅनिमेशन ग्रुप, कॅसल रॉक एंटरटेनमेंट आणि डीसी फिल्म्स या उपकंपन्यांचा समावेश आहे. कंपनीच्या इतर मालमत्तेमध्ये वॉर्नर ब्रदर्स टेलिव्हिजन स्टुडिओज ही टेलिव्हिजन निर्मिती कंपनी; व्हिडिओ गेमची शाखा वॉर्नर ब्रदर्स इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट यांचा समावेश आहे; तसेच ब्रॉडकास्ट टेलिव्हिजन नेटवर्क असलेल्या ''द CW'' मध्ये 50% भागीदारी आहे, ज्याची पॅरामाउंट ग्लोबलकडे सह-मालकी आहे. वॉर्नर ब्रदर्स प्रकाशन, व्यापार, संगीत, थिएटर आणि थीम पार्कमध्ये विविध विभाग देखील चालवते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20200226174824/https://www.warnerbros.com/experiences|title=WarnerBros.com {{!}} Experiences|date=2020-02-26|website=web.archive.org|access-date=2022-07-29}}</ref> लूनी ट्यून्स मालिकेचा भाग म्हणून टेक्स एव्हरी, बेन हार्डवे, चक जोन्स, बॉब गिव्हन्स आणि रॉबर्ट मॅककिम्सन यांनी तयार केलेले बग्स बनी हे कार्टून पात्र या कंपनीचे अधिकृत शुभंकर आहे. == संदर्भ == {{संदर्भयादी}} [[वर्ग:वॉर्नर ब्रदर्स]] 8qi64a0r0c85ws64igeyilg46898r5k द कपिल शर्मा शो 0 309064 2142263 2141297 2022-08-01T11:27:27Z अमर राऊत 140696 माहितीचौकट जोडली wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''द कपिल शर्मा शो''', ज्याला '''TKSS''' म्हणूनही ओळखले जाते, हा एक भारतातील [[हिंदी चित्रपट|हिंदी]] [[स्टँड-अप कॉमेडी]] आणि टॉक शो आहे, जो [[सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन]]<nowiki/>द्वारे प्रसारित केला जातो. [[कपिल शर्मा]]<nowiki/>द्वारे होस्ट होणाऱ्या या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनचा प्रीमियर २३ एप्रिल २०१६ रोजी झाला. ही मालिका शांतीवन नॉन-को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमधील कपिल आणि त्याचे शेजारी यांच्याभोवती फिरते. कार्यक्रमाचे चित्रीकरण [[गोरेगाव|गोरेगाव पूर्व]], [[मुंबई]] येथे असलेल्या फिल्मसिटीमध्ये होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.mid-day.com/entertainment/television-news/article/kapil-sharma-hospitalised-returns-to-work-on-the-sets-the-kapil-sharma-show-raabta-mumbai-tv-telly-news-18313177|title=Kapil Sharma 'unwillingly' returns to work after being hospitalised|date=2017-06-06|website=Mid-day|language=en|access-date=2022-07-29}}</ref> शोचा पहिला सीझन कपिलच्या ''K9 प्रॉडक्शन''ने ''फ्रेम्स प्रोडक्शन''च्या सहकार्याने तयार केला होता,<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ndtv.com/entertainment/the-kapil-sharma-show-he-is-back-to-make-everyone-smile-1282941|title=The Kapil Sharma Show: He is Back to 'Make Everyone Smile'|website=NDTV.com|access-date=2022-07-29}}</ref> तर दुसरा आणि तिसरा सीझन ''सलमान खान टेलिव्हिजन'' आणि ''बनजय एशिया''द्वारे K9 प्रॉडक्शन आणि "''टीम''" नावाच्या (''त्रयंभ एंटरटेनमेंट आणि मिडिया'') कंपनीसह संयुक्तपणे तयार केला जात आहे. == स्वरूप == मालिकेचे स्वरूप मुख्यत्वे कपिल शर्माच्या पूर्वीच्या ''[[कॉमेडी नाईट्स विथ कपिल]]'' शो सारखे आहे. हा शो [[कपिल शर्मा]] आणि त्याच्या विनोदी कलाकारांच्या टीमभोवती फिरतो, ज्यात [[सुमोना चक्रवर्ती]], [[किकू शारदा]], चंदन प्रभाकर, [[कृष्णा अभिषेक]], [[भारती सिंग]] आणि रोशेल राव यांचा समावेश आहे, जे शांतीवन नॉन-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या रहिवाशांची भूमिका करतात. साधारणपणे प्रत्येक भाग दोन भागांमध्ये उलगडतो ज्याचा पहिला भाग शोच्या अभिनेत्यांद्वारे तयार केलेला कॉमिक स्किट असतो आणि दुसरा भाग सेलिब्रिटींच्या मुलाखतीचा असतो, जिथे विविध क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्ती कपिल शर्माशी हलक्या-फुलक्या संवादात सहभागी होतात. [[नवज्योतसिंग सिद्धू]] हे शोचे कायमस्वरूपी पाहुणे होते, पण १६ फेब्रुवारी २०१९ नंतर [[अर्चना पूरण सिंग]] यांनी त्यांची जागा घेतली. == संदर्भ == nnexawssk7vfws9heudbuuml8z4ohib श्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१४ 0 309179 2142021 2141713 2022-07-31T17:48:18Z Ganesh591 62733 wikitext text/x-wiki {{Infobox cricket tour | series_name = श्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१४ | team1_image = Flag of Sri Lanka.svg | team1_name = श्रीलंका | team2_image = Flag of England.svg | team2_name = इंग्लंड | from_date = १३ मे | to_date = २४ जून २०१४ | team1_captain = [[लसिथ मलिंगा]] <small>(टी२०आ)</small><br />[[अँजेलो मॅथ्यूज]] <small>(कसोटी आणि वनडे)</small> | team2_captain = इऑन मॉर्गन <small>(टी२०आ)</small><br />अॅलिस्टर कूक <small>(कसोटी आणि वनडे)</small> | no_of_twenty20s = 1 | team1_twenty20s_won = 1 | team2_twenty20s_won = 0 | team1_twenty20s_most_runs = [[थिसारा परेरा]] (४९) | team2_twenty20s_most_runs = [[अॅलेक्स हेल्स]] (६६) | team1_twenty20s_most_wickets = [[लसिथ मलिंगा]] (३) | team2_twenty20s_most_wickets = हॅरी गर्ने (२) | player_of_twenty20_series = [[थिसारा परेरा]] (श्रीलंका) | no_of_ODIs = 5 | team1_ODIs_won = 3 | team2_ODIs_won = 2 | team1_ODIs_most_runs = [[तिलकरत्ने दिलशान]] (२२२) | team2_ODIs_most_runs = [[जोस बटलर]] (१७२) | team1_ODIs_most_wickets = [[सचित्र सेनानायके]] (९) | team2_ODIs_most_wickets = [[ख्रिस जॉर्डन]] (१२) | player_of_ODI_series = [[लसिथ मलिंगा]] (श्रीलंका) | no_of_tests = 2 | team1_tests_won = 1 | team2_tests_won = 0 | team1_tests_most_runs = [[कुमार संगकारा]] (३४२) | team2_tests_most_runs = [[जो रूट]] (२५९) | team1_tests_most_wickets = [[शमिंदा एरंगा]] (११) | team2_tests_most_wickets = [[जेम्स अँडरसन]] (१२) | player_of_test_series = [[जेम्स अँडरसन]] (इंग्लंड)<br />[[अँजेलो मॅथ्यूज]] (श्रीलंका) }} श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघाने १३ मे ते २४ जून २०१४ या कालावधीत ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ), पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध दोन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. त्यांनी इंग्लिश काऊंटी संघांविरुद्ध तीन एकदिवसीय आणि एक चार दिवसीय दौरा सामने खेळले, तसेच संपूर्ण दौऱ्यापूर्वी आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांच्या वनडे मालिकाही खेळल्या. श्रीलंकेने कसोटी मालिका १-० ने जिंकली (पहिल्यांदाच त्यांनी इंग्लंडमध्ये एकापेक्षा जास्त सामन्यांसह कसोटी मालिका जिंकली होती), एकदिवसीय मालिका ३-२ आणि एकमात्र टी२०आ जिंकली. ==टी२०आ मालिका== ===फक्त टी२०आ=== {{Limited overs matches | date = २० मे २०१४ | time = १८:०० | daynight = yes | team1 = {{cr-rt|SRI}} | team2 = {{cr|ENG}} | score1 = १८३/७ (२० षटके) | runs1 = [[थिसारा परेरा]] ४९ (२०) | wickets1 = हॅरी गर्ने २/२६ (४ षटके) | score2 = १७४/७ (२० षटके) | runs2 = [[अॅलेक्स हेल्स]] ६६ (४१) | wickets2 = [[लसिथ मलिंगा]] ३/२८ (४ षटके) | result = श्रीलंकेचा ९ धावांनी विजय झाला | report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/667887.html धावफलक] | venue = [[द ओव्हल]], [[लंडन]] | umpires = [[रॉब बेली]] (इंग्लंड) आणि मायकेल गफ (इंग्लंड) | motm = [[थिसारा परेरा]] (श्रीलंका) | toss = इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. | rain = | notes = मायकेल कार्बेरी, हॅरी गुर्नी (दोन्ही इंग्लंड) आणि किथुरुवान विथानागे (श्रीलंका) यांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले. }} ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:श्रीलंका क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे]] [[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]] l30g0wmz54pk1wsrl3dy8iw886b6uw1 टिम रॉबिंनसन 0 309272 2142068 2141881 2022-08-01T04:11:53Z अभय नातू 206 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[टिम रॉबिन्सन]] sxl7fyyhoujmj0rgstuptunfq5eficc २०२२ राष्ट्रकुल खेळात भारत 0 309281 2142188 2141908 2022-08-01T06:09:47Z Nitin.kunjir 4684 /* सुवर्ण पदक */ wikitext text/x-wiki {{माहितीचौकट राष्ट्रकुल खेळात भारत |games=२०२२ |competitors= २१० |sports= १६ |officials= |flagbearer= सुरुवात:[[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि [[पी.व्ही. सिंधू]]<br />सांगता: |gold= 3 |silver= 2 |bronze= 1 |rank= }} २८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ दरम्यान [[इंग्लंड]]च्या [[बर्मिंगहॅम]] शहरात होणाऱ्या [[२०२२ राष्ट्रकुल खेळ]] स्पर्धेत भारत सध्या खेळत आहे. जुलै २०२२ मध्ये राष्ट्रकुल खेळासाठी भारताकडून १०६ पुरुष आणि १०४ महिला अश्या एकूण २१० सदस्य संघाची घोषणा करण्यात आली. भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या महिला क्रिकेट प्रकारासाठी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ पाठवला. हॉकी संघाचा सदस्य [[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि बॅडमिंटनपटू [[पी.व्ही. सिंधू]] हे दोघे उद्घाटन समारंभामध्ये भारताचे ध्वजधारक होते. == पदक विजेते == === सुवर्ण पदक === {| class="wikitable sortable" |- !पदक ! width=350px| नाव !खेळ !स्पर्धा !दिनांक |- | {{Gold medal}} || [[मीराबाई चानू|सैखोम मिराबाई चानू]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - महिला ४९ किलो|महिला ४९ किलो]] || जुलै&nbsp;३० |- |{{Gold medal}} |[[जेरेमी लालरिनुंगा]] |[[भारोत्तोलन]] |[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ६७ किलो|पुरूष ६७ किलो]] |जुलै&nbsp;३१ |- |{{Gold medal}} |[[अचिंता शेउली]] |[[भारोत्तोलन]] |[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ७३ किलो|पुरूष ७३ किलो]] |जुलै&nbsp;३१ |} === रजत पदक === {| class="wikitable sortable" |- !पदक ! width=350px| नाव !खेळ !स्पर्धा !दिनांक |- | {{Silver medal}} || [[संकेत सरगर|संकेत महादेव सरगर]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ५५ किलो|पुरूष ५५ किलो]] || जुलै&nbsp;३० |- | {{Silver medal}} || [[बिंद्याराणी देवी|बिंद्याराणी देवी सोरोखाईबम]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - महिला ५५ किलो|महिला ५५ किलो]] || जुलै&nbsp;३० |} === कांस्य पदक === {| class="wikitable sortable" |- !पदक ! width=350px| नाव !खेळ !स्पर्धा !दिनांक |- | {{Bronze medal}} || [[गुरुराज पूजारी]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ६१ किलो|पुरूष ६१ किलो]] || जुलै&nbsp;३० |} == ॲथलेटिक्स == {{मुख्यलेख|२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स}} ;पुरुष ;मैदान आणि रस्ते स्पर्धा {|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center" |- !rowspan=2|खेळाडू !rowspan=2|स्पर्धा !colspan=2|गट फेरी (हीट) !colspan=2|उपांत्यफेरी !colspan=2|अंतिम फेरी |-style="font-size:100%" !निकाल !स्थान !निकाल !स्थान !निकाल !स्थान |- |align=left rowspan=2|[[अविनाश साबळे]] |align=left rowspan=1|[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स – पुरूष ५००० मीटर|५००० मीटर]] |colspan=4 {{n/a}} |६ ऑग | |- |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स – पुरूष ३००० मीटर स्टीपलचेस|३००० मीटर स्टीपलचेस]] |colspan=4 {{n/a}} |६ ऑग | |- |align=left|[[नोहे निर्मल टॉम]]<br>[[अमोज जेकब]]<br>[[नागनाथन पंडी]]<br>[[मुहम्मद अनस]]<br>[[मुहम्मद वरियाथोडी]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स – पुरूष ४ × ४०० मीटर रिले|४ × ४०० मीटर रिले]] | ५ ऑग | |colspan=2 {{n/a}} | ७ ऑग | |- |align=left|[[नितेंद्रसिंग रावत]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स – पुरूष मॅरेथॉन|मॅरेथॉन]] |colspan=4 {{n/a}} |२:१९:२२ | १२ |- |align=left|[[संदीप कुमार (खेळाडू)|संदीप कुमार]] | rowspan="2" align="left" |[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स – पुरूष १०,००० मीटर चालण्याची शर्यत|१०,००० मीटर चालणे]] |rowspan=2 colspan=4 {{n/a}} |७ ऑग | |- |align=left|[[अमित खत्री]] |७ ऑग | |} [[वर्ग:२०२२ राष्ट्रकुल खेळात सहभागी देश|भारत]] amtfx1fnvei66wd23erfd3rjt7wz8gy 2142223 2142188 2022-08-01T07:07:21Z Nitin.kunjir 4684 /* ॲथलेटिक्स */ wikitext text/x-wiki {{माहितीचौकट राष्ट्रकुल खेळात भारत |games=२०२२ |competitors= २१० |sports= १६ |officials= |flagbearer= सुरुवात:[[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि [[पी.व्ही. सिंधू]]<br />सांगता: |gold= 3 |silver= 2 |bronze= 1 |rank= }} २८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ दरम्यान [[इंग्लंड]]च्या [[बर्मिंगहॅम]] शहरात होणाऱ्या [[२०२२ राष्ट्रकुल खेळ]] स्पर्धेत भारत सध्या खेळत आहे. जुलै २०२२ मध्ये राष्ट्रकुल खेळासाठी भारताकडून १०६ पुरुष आणि १०४ महिला अश्या एकूण २१० सदस्य संघाची घोषणा करण्यात आली. भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या महिला क्रिकेट प्रकारासाठी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ पाठवला. हॉकी संघाचा सदस्य [[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि बॅडमिंटनपटू [[पी.व्ही. सिंधू]] हे दोघे उद्घाटन समारंभामध्ये भारताचे ध्वजधारक होते. == पदक विजेते == === सुवर्ण पदक === {| class="wikitable sortable" |- !पदक ! width=350px| नाव !खेळ !स्पर्धा !दिनांक |- | {{Gold medal}} || [[मीराबाई चानू|सैखोम मिराबाई चानू]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - महिला ४९ किलो|महिला ४९ किलो]] || जुलै&nbsp;३० |- |{{Gold medal}} |[[जेरेमी लालरिनुंगा]] |[[भारोत्तोलन]] |[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ६७ किलो|पुरूष ६७ किलो]] |जुलै&nbsp;३१ |- |{{Gold medal}} |[[अचिंता शेउली]] |[[भारोत्तोलन]] |[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ७३ किलो|पुरूष ७३ किलो]] |जुलै&nbsp;३१ |} === रजत पदक === {| class="wikitable sortable" |- !पदक ! width=350px| नाव !खेळ !स्पर्धा !दिनांक |- | {{Silver medal}} || [[संकेत सरगर|संकेत महादेव सरगर]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ५५ किलो|पुरूष ५५ किलो]] || जुलै&nbsp;३० |- | {{Silver medal}} || [[बिंद्याराणी देवी|बिंद्याराणी देवी सोरोखाईबम]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - महिला ५५ किलो|महिला ५५ किलो]] || जुलै&nbsp;३० |} === कांस्य पदक === {| class="wikitable sortable" |- !पदक ! width=350px| नाव !खेळ !स्पर्धा !दिनांक |- | {{Bronze medal}} || [[गुरुराज पूजारी]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ६१ किलो|पुरूष ६१ किलो]] || जुलै&nbsp;३० |} == ॲथलेटिक्स == {{मुख्यलेख|२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स}} चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय आंतर-राज्य ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपनंतर, १६ जून २०२२ रोजी ३७ ऍथलीट्सच्या संघाची निवड करण्यात आली.<ref>{{cite web|title= राष्ट्रकुल खेळांसाठी निवडलेल्या ३७ सदस्यीय भारतीय संघात नीरज चोप्रा प्रमुख |url=https://indianathletics.in/neeraj-chopra-headlines-37-member-indian-team-selected-for-commonwealth-games/|publisher=[[ ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया|]]|access-date= १ ऑगस्ट २०२२ |archive-url=https://web.archive.org/web/20220616155422/https://indianathletics.in/neeraj-chopra-headlines-37-member-indian-team-selected-for-commonwealth-games/|archive-date=१६ जून २०२२ |date=१६ जून २०२२ |url-status=live}}</ref> ;पुरुष ; ट्रॅक आणि रोड क्रीडाप्रकार {|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center" |- !rowspan=2|ॲथलिट !rowspan=2|क्रीडाप्रकार !colspan=2|हिट !colspan=2|उपांत्य फेरी !colspan=2|अंतिम |-style="font-size:100%" !निकाल !क्रमांक !निकाल !क्रमांक !निकाल !क्रमांक |- |align=left rowspan=2|[[अविनाश साबळे]] |align=left rowspan=1|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष ५००० मीटर |५०००मी]] |colspan=4 {{n/a}} |६ ऑगस्ट | |- |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष ३००० मीटर स्टीपलचेस |३००० मी स्टीपलचेस]] |colspan=4 {{n/a}} |६ ऑगस्ट | |- |align=left|[[ नोहे निर्मल तोम]]<br>[[अमोज जेकब]]<br>[[ नागनाथन पांडी]]<br>[[ मोहम्मद अनस]]<br>[[ मोहम्मद वरितोडी]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष ४ × ४०० मीटर रिले |४ × ४०० मी रिले]] | ५ ऑगस्ट | |colspan=2 {{n/a}} | ७ ऑगस्ट | |- |align=left|[[नितेंद्रसिंग रावत]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष मॅरेथॉन|मॅरेथॉन]] |colspan=4 {{n/a}} |२:१९:२२ | १२ |- |align=left|[[संदीप कुमार]] | rowspan="2" align="left" |[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष १०,००० मीटर चालण्याची शर्यत |१०,००० मीटर चाल]] |rowspan=2 colspan=4 {{n/a}} |७ ऑगस्ट | |- |align=left|[[अमित खत्री]] |७ ऑगस्ट | |} ;मैदानी क्रीडाप्रकार {|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center" |- !rowspan=2|ॲथलिट !rowspan=2|क्रीडाप्रकार !colspan=2| पात्रता !colspan=2|अंतिम |-style="font-size:95%" ! अंतर !क्रमांक ! अंतर !क्रमांक |- |align=left|[[तेजस्वीन शंकर]] |align=left |[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष उंच उडी|उंच उडी]] |२ ऑगस्ट | |३ ऑगस्ट | |- |align=left|[[मोहम्मद अनस]] |align=left rowspan=2|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष लांब उडी|लांब उडी]] |२ ऑगस्ट | |४ ऑगस्ट | |- |align=left|[[मुरली श्रीशंकर]] |२ ऑगस्ट | |४ ऑगस्ट | |- |align=left|[[अब्दुल्ला अबूबकर]] |align=left rowspan=3|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष तिहेरी उडी|तिहेरी उडी]] |५ ऑगस्ट | |७ ऑगस्ट | |- |align=left|[[एल्डहोस पॉल]] |५ ऑगस्ट | |७ ऑगस्ट | |- |align=left|[[प्रवीण चित्रवेल]] |५ ऑगस्ट | |७ ऑगस्ट | |- |align=left|[[देवेंद्र गहलोत]] |align=left rowspan=3|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष थाळीफेक F44/64|थाळीफेक F44/64]] |rowspan=3 colspan=2 {{n/a}} |३ ऑगस्ट | |- |align=left|[[ देवेंद्र कुमार]] |३ ऑगस्ट | |- |align=left|[[अनिश सुरेंद्रन पिल्लई]] |३ ऑगस्ट | |- | align="left" |[[ डीपी मनू]] | align=left rowspan="2" |[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष भालाफेक|भालाफेक]] | | | | |- |align=left|[[रोहित यादव]] | | | | |} ;महिला ; ट्रॅक आणि रोड क्रीडाप्रकार {|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center" |- !rowspan=2|ॲथलिट !rowspan=2|क्रीडाप्रकार !colspan=2|हिट !colspan=2|उपांत्य फेरी !colspan=2|अंतिम |-style="font-size:95%" !निकाल !क्रमांक !निकाल !क्रमांक !निकाल !क्रमांक |- |align=left|[[दुती चंद]] |align=left rowspan=1|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला १०० मीटर|१०० मी]] |४ ऑगस्ट | |५ ऑगस्ट | |६ ऑगस्ट | |- |align=left|[[हिमा दास]] |align=left rowspan=1|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला २०० मीटर|२०० मी]] |४ ऑगस्ट | |५ ऑगस्ट | |६ ऑगस्ट | |- |align=left|[[ज्योती येराजी]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला महिला १०० मीटर अडथळाशर्यत |१०० मी अडथळाशर्यत]] |५ ऑगस्ट | |colspan=2 {{n/a}} |७ ऑगस्ट | |- |align=left|[[दुती चंद]]<br>[[हिमा दास]]<br>[[श्राबनी नंदा]]<br>[[ सिमल नूरम्बलाकल समुवेल]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला ४ × १०० मीटर रिले |४ × १०० मी रिले]] |colspan=4 {{n/a}} |७ ऑगस्ट | |- |align=left|[[भावना जाट]] | rowspan="2" align="left" |[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला १०,००० मीटर चालण्याची शर्यत |१०,००० मीटर चाल]] |rowspan=2 colspan=4 {{n/a}} |६ ऑगस्ट | |- |align=left|[[प्रियांका गोस्वामी]] |६ ऑगस्ट | |} ;मैदानी क्रीडाप्रकार {|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center" |- !rowspan=2|ॲथलिट !rowspan=2|क्रीडाप्रकार !colspan=2| पात्रता !colspan=2|अंतिम |-style="font-size:95%" !अंतर !क्रमांक !अंतर !क्रमांक |- |align=left|[[अन्सी सोजन]] |align=left rowspan=1|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला लांब उडी|लांब उडी]] |५ ऑगस्ट | |७ ऑगस्ट | |- |align=left|[[मनप्रीत कौर]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला गोळाफेक|गोळाफेक]] |colspan=2 {{n/a}} |३ ऑगस्ट | |- |align=left|[[पूनम शर्मा]] |align=left rowspan=3|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला गोळाफेक (F57)|गोळाफेक (F57)]] |rowspan=3 colspan=2 {{n/a}} |६ ऑगस्ट | |- |align=left|[[Santosh Santosh]] |६ ऑगस्ट | |- |align=left|[[शर्मिला (ॲथलिट)| शर्मिला]] |६ ऑगस्ट | |- |align=left|[[नवजीत धिल्लन]] |align=left rowspan=2|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला थाळीफेक|थाळीफेक]] |rowspan=2 colspan=2 {{n/a}} |२ ऑगस्ट | |- |align=left|[[सीमा पुनिया]] |२ ऑगस्ट | |- |align=left|[[मंजू बाला]] |align=left rowspan=2|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला हातोडा फेक|हातोडा फेक]] |rowspan=2 colspan=2 {{n/a}} |६ ऑगस्ट | |- |align=left|[[सरिता सिंग (ॲथलिट)|सरिता सिंग]] |६ ऑगस्ट | |- |align=left|[[अन्नू राणी]] |align=left rowspan=2|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला भालाफेक|भालाफेक]] |rowspan=2 colspan=2 {{n/a}} |७ ऑगस्ट | |- |align=left|[[शिल्पा राणी]] |७ ऑगस्ट | |} [[वर्ग:२०२२ राष्ट्रकुल खेळात सहभागी देश|भारत]] 3rkd8b7kg1vklyrcgi0rj2qxsz8l7gx 2142226 2142223 2022-08-01T08:02:08Z Nitin.kunjir 4684 /* ॲथलेटिक्स */ wikitext text/x-wiki {{माहितीचौकट राष्ट्रकुल खेळात भारत |games=२०२२ |competitors= २१० |sports= १६ |officials= |flagbearer= सुरुवात:[[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि [[पी.व्ही. सिंधू]]<br />सांगता: |gold= 3 |silver= 2 |bronze= 1 |rank= }} २८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ दरम्यान [[इंग्लंड]]च्या [[बर्मिंगहॅम]] शहरात होणाऱ्या [[२०२२ राष्ट्रकुल खेळ]] स्पर्धेत भारत सध्या खेळत आहे. जुलै २०२२ मध्ये राष्ट्रकुल खेळासाठी भारताकडून १०६ पुरुष आणि १०४ महिला अश्या एकूण २१० सदस्य संघाची घोषणा करण्यात आली. भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या महिला क्रिकेट प्रकारासाठी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ पाठवला. हॉकी संघाचा सदस्य [[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि बॅडमिंटनपटू [[पी.व्ही. सिंधू]] हे दोघे उद्घाटन समारंभामध्ये भारताचे ध्वजधारक होते. == पदक विजेते == === सुवर्ण पदक === {| class="wikitable sortable" |- !पदक ! width=350px| नाव !खेळ !स्पर्धा !दिनांक |- | {{Gold medal}} || [[मीराबाई चानू|सैखोम मिराबाई चानू]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - महिला ४९ किलो|महिला ४९ किलो]] || जुलै&nbsp;३० |- |{{Gold medal}} |[[जेरेमी लालरिनुंगा]] |[[भारोत्तोलन]] |[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ६७ किलो|पुरूष ६७ किलो]] |जुलै&nbsp;३१ |- |{{Gold medal}} |[[अचिंता शेउली]] |[[भारोत्तोलन]] |[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ७३ किलो|पुरूष ७३ किलो]] |जुलै&nbsp;३१ |} === रजत पदक === {| class="wikitable sortable" |- !पदक ! width=350px| नाव !खेळ !स्पर्धा !दिनांक |- | {{Silver medal}} || [[संकेत सरगर|संकेत महादेव सरगर]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ५५ किलो|पुरूष ५५ किलो]] || जुलै&nbsp;३० |- | {{Silver medal}} || [[बिंद्याराणी देवी|बिंद्याराणी देवी सोरोखाईबम]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - महिला ५५ किलो|महिला ५५ किलो]] || जुलै&nbsp;३० |} === कांस्य पदक === {| class="wikitable sortable" |- !पदक ! width=350px| नाव !खेळ !स्पर्धा !दिनांक |- | {{Bronze medal}} || [[गुरुराज पूजारी]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ६१ किलो|पुरूष ६१ किलो]] || जुलै&nbsp;३० |} == ॲथलेटिक्स == {{मुख्यलेख|२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स}} चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय आंतर-राज्य ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपनंतर, १६ जून २०२२ रोजी ३७ ऍथलीट्सच्या संघाची निवड करण्यात आली.<ref>{{cite web|title= राष्ट्रकुल खेळांसाठी निवडलेल्या ३७ सदस्यीय भारतीय संघात नीरज चोप्रा प्रमुख |url=https://indianathletics.in/neeraj-chopra-headlines-37-member-indian-team-selected-for-commonwealth-games/|publisher=[[ ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया|]]|access-date= १ ऑगस्ट २०२२ |archive-url=https://web.archive.org/web/20220616155422/https://indianathletics.in/neeraj-chopra-headlines-37-member-indian-team-selected-for-commonwealth-games/|archive-date=१६ जून २०२२ |date=१६ जून २०२२ |url-status=live}}</ref> ;पुरुष ; ट्रॅक आणि रोड क्रीडाप्रकार {|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center" |- !rowspan=2|ॲथलिट !rowspan=2|क्रीडाप्रकार !colspan=2|हिट !colspan=2|उपांत्य फेरी !colspan=2|अंतिम |-style="font-size:100%" !निकाल !क्रमांक !निकाल !क्रमांक !निकाल !क्रमांक |- |align=left rowspan=2|[[अविनाश साबळे]] |align=left rowspan=1|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष ५००० मीटर |५०००मी]] |colspan=4 {{n/a}} |६ ऑगस्ट | |- |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष ३००० मीटर स्टीपलचेस |३००० मी स्टीपलचेस]] |colspan=4 {{n/a}} |६ ऑगस्ट | |- |align=left|[[ नोहे निर्मल तोम]]<br>[[अमोज जेकब]]<br>[[ नागनाथन पांडी]]<br>[[ मोहम्मद अनस]]<br>[[ मोहम्मद वरितोडी]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष ४ × ४०० मीटर रिले |४ × ४०० मी रिले]] | ५ ऑगस्ट | |colspan=2 {{n/a}} | ७ ऑगस्ट | |- |align=left|[[नितेंद्रसिंग रावत]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष मॅरेथॉन|मॅरेथॉन]] |colspan=4 {{n/a}} |२:१९:२२ | १२ |- |align=left|[[संदीप कुमार]] | rowspan="2" align="left" |[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष १०,००० मीटर चालण्याची शर्यत |१०,००० मीटर चाल]] |rowspan=2 colspan=4 {{n/a}} |७ ऑगस्ट | |- |align=left|[[अमित खत्री]] |७ ऑगस्ट | |} ;मैदानी क्रीडाप्रकार {|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center" |- !rowspan=2|ॲथलिट !rowspan=2|क्रीडाप्रकार !colspan=2| पात्रता !colspan=2|अंतिम |-style="font-size:95%" ! अंतर !क्रमांक ! अंतर !क्रमांक |- |align=left|[[तेजस्वीन शंकर]] |align=left |[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष उंच उडी|उंच उडी]] |२ ऑगस्ट | |३ ऑगस्ट | |- |align=left|[[मोहम्मद अनस]] |align=left rowspan=2|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष लांब उडी|लांब उडी]] |२ ऑगस्ट | |४ ऑगस्ट | |- |align=left|[[मुरली श्रीशंकर]] |२ ऑगस्ट | |४ ऑगस्ट | |- |align=left|[[अब्दुल्ला अबूबकर]] |align=left rowspan=3|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष तिहेरी उडी|तिहेरी उडी]] |५ ऑगस्ट | |७ ऑगस्ट | |- |align=left|[[एल्डहोस पॉल]] |५ ऑगस्ट | |७ ऑगस्ट | |- |align=left|[[प्रवीण चित्रवेल]] |५ ऑगस्ट | |७ ऑगस्ट | |- |align=left|[[देवेंद्र गहलोत]] |align=left rowspan=3|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष थाळीफेक F44/64|थाळीफेक F44/64]] |rowspan=3 colspan=2 {{n/a}} |३ ऑगस्ट | |- |align=left|[[ देवेंद्र कुमार]] |३ ऑगस्ट | |- |align=left|[[अनिश सुरेंद्रन पिल्लई]] |३ ऑगस्ट | |- | align="left" |[[ डीपी मनू]] | align=left rowspan="2" |[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष भालाफेक|भालाफेक]] | | | | |- |align=left|[[रोहित यादव]] | | | | |} ;महिला ; ट्रॅक आणि रोड क्रीडाप्रकार {|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center" |- !rowspan=2|ॲथलिट !rowspan=2|क्रीडाप्रकार !colspan=2|हिट !colspan=2|उपांत्य फेरी !colspan=2|अंतिम |-style="font-size:95%" !निकाल !क्रमांक !निकाल !क्रमांक !निकाल !क्रमांक |- |align=left|[[दुती चंद]] |align=left rowspan=1|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला १०० मीटर|१०० मी]] |४ ऑगस्ट | |५ ऑगस्ट | |६ ऑगस्ट | |- |align=left|[[हिमा दास]] |align=left rowspan=1|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला २०० मीटर|२०० मी]] |४ ऑगस्ट | |५ ऑगस्ट | |६ ऑगस्ट | |- |align=left|[[ज्योती येराजी]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला महिला १०० मीटर अडथळाशर्यत |१०० मी अडथळाशर्यत]] |५ ऑगस्ट | |colspan=2 {{n/a}} |७ ऑगस्ट | |- |align=left|[[दुती चंद]]<br>[[हिमा दास]]<br>[[श्राबनी नंदा]]<br>[[ सिमल नूरम्बलाकल समुवेल]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला ४ × १०० मीटर रिले |४ × १०० मी रिले]] |colspan=4 {{n/a}} |७ ऑगस्ट | |- |align=left|[[भावना जाट]] | rowspan="2" align="left" |[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला १०,००० मीटर चालण्याची शर्यत |१०,००० मीटर चाल]] |rowspan=2 colspan=4 {{n/a}} |६ ऑगस्ट | |- |align=left|[[प्रियांका गोस्वामी]] |६ ऑगस्ट | |} ;मैदानी क्रीडाप्रकार {|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center" |- !rowspan=2|ॲथलिट !rowspan=2|क्रीडाप्रकार !colspan=2| पात्रता !colspan=2|अंतिम |-style="font-size:95%" !अंतर !क्रमांक !अंतर !क्रमांक |- |align=left|[[अन्सी सोजन]] |align=left rowspan=1|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला लांब उडी|लांब उडी]] |५ ऑगस्ट | |७ ऑगस्ट | |- |align=left|[[मनप्रीत कौर]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला गोळाफेक|गोळाफेक]] |colspan=2 {{n/a}} |३ ऑगस्ट | |- |align=left|[[पूनम शर्मा]] |align=left rowspan=3|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला गोळाफेक (F57)|गोळाफेक (F57)]] |rowspan=3 colspan=2 {{n/a}} |६ ऑगस्ट | |- |align=left|[[Santosh Santosh]] |६ ऑगस्ट | |- |align=left|[[शर्मिला (ॲथलिट)| शर्मिला]] |६ ऑगस्ट | |- |align=left|[[नवजीत धिल्लन]] |align=left rowspan=2|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला थाळीफेक|थाळीफेक]] |rowspan=2 colspan=2 {{n/a}} |२ ऑगस्ट | |- |align=left|[[सीमा पुनिया]] |२ ऑगस्ट | |- |align=left|[[मंजू बाला]] |align=left rowspan=2|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला हातोडा फेक|हातोडा फेक]] |rowspan=2 colspan=2 {{n/a}} |६ ऑगस्ट | |- |align=left|[[सरिता सिंग (ॲथलिट)|सरिता सिंग]] |६ ऑगस्ट | |- |align=left|[[अन्नू राणी]] |align=left rowspan=2|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला भालाफेक|भालाफेक]] |rowspan=2 colspan=2 {{n/a}} |७ ऑगस्ट | |- |align=left|[[शिल्पा राणी]] |७ ऑगस्ट | |} == कुस्ती == {{main|२०२२ राष्ट्रकुल खेळामधील कुस्ती}} १६ मे २०२२ रोजी महिलांच्या निवड चाचणीनंतर, स्पर्धेसाठी सहा कुस्तीपटू निवडले गेले. <ref>{{Cite news|title= कुस्ती: विनेश फोगट, साक्षी मलिक यांची बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड |url=https://scroll.in/field/1024042/wrestling-vinesh-phogat-sakshi-malik-named-in-indias-squad-for-commonwealth-games-in-birmingham|access-date=१ ऑगस्ट २०२२|date=१६ मे २०२२|work=[[Scroll.in]]|publisher= स्क्रोल मीडिया इनकॉर्पोरेशन |language=en-US|archive-url=https://web.archive.org/web/20220517090219/https://scroll.in/field/1024042/wrestling-vinesh-phogat-sakshi-malik-named-in-indias-squad-for-commonwealth-games-in-birmingham|archive-date=१७ मे २०२२|url-status=live}}</ref> १७ मे २०२२ रोजी पुरुषांच्या चाचण्या घेण्यात आल्या आणि आणखी सहा कुस्तीपटूंची निवड झाली.<ref>{{cite news|title= राष्ट्रकुल २०२२ मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडलेल्या सहा कुस्तीपटूंमध्ये रवी दहिया, बजरंग पुनिया|url=https://economictimes.indiatimes.com/news/sports/ravi-dahiya-bajrang-punia-among-six-wrestlers-selected-to-represent-country-in-cwg-2022/articleshow/91624141.cms|access-date=१ ऑगस्ट २०२२|work=[[द इकॉनॉमिक टाइम्स]]|agency=[[Asian News International|ANI]]|date=१७ मे २०२२|archive-url=https://web.archive.org/web/20220517172703/https://economictimes.indiatimes.com/news/sports/ravi-dahiya-bajrang-punia-among-six-wrestlers-selected-to-represent-country-in-cwg-2022/articleshow/91624141.cms|archive-date=१७ मे २०२२|url-status=live}}</ref> ;पुरुष {|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center" |- !rowspan=2|ॲथलिट !rowspan=2|क्रीडाप्रकार ! फेरी/गट !उपांत्य फेरी !colspan=2|{{abbr|अंतिम| सुवर्णपदक सामना }}/{{abbr|कांस्य | कांस्य पदक }} |- style="font-size: 95%" !विरुद्ध<br/>निकाल !विरुद्ध<br/>निकाल !विरुद्ध<br/>निकाल !क्रमांक |- |align=left|[[रविकुमार दहिया]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - पुरुष फ्रीस्टाइल ५७ किलो | ५७ किलो]] |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट | |- |align=left|[[बजरंग पुनिया]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - पुरुष फ्रीस्टाइल ६५ किलो | ६५ किलो]] |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट | |- |align=left|Naveen |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - पुरुष फ्रीस्टाइल ७४ किलो | ७४ किलो]] |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट | |- |align=left|[[दीपक पुनिया]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - पुरुष फ्रीस्टाइल ८६ किलो | ८६ किलो]] |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट | |- |align=left| दीपक दीपक |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - पुरुष फ्रीस्टाइल ९७ किलो | ९७ किलो]] |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट | |- |align=left|[[मोहित दहिया]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - पुरुष फ्रीस्टाइल १२५ किलो | १२५ किलो]] |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट | |} ;महिला {|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center" |- !rowspan=2|ॲथलिट !rowspan=2|क्रीडाप्रकार !फेरी/गट !उपांत्य फेरी !colspan=2|{{abbr|अंतिम|सुवर्णपदक सामना}}/{{abbr|कांस्य|कांस्य पदक}} |- style="font-size: 95%" !विरुद्ध<br/>निकाल !विरुद्ध<br/>निकाल !विरुद्ध<br/>निकाल !क्रमांक |- |align=left|[[पूजा गेहलोत]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - महिला फ्रीस्टाइल ५० किलो | ५० किलो]] |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट | |- |align=left|[[विनेश फोगट]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - महिला फ्रीस्टाइल ५३ किलो | ५३ किलो]] |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट | |- |align=left|[[अंशु मलिक]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - महिला फ्रीस्टाइल ५७ किलो | ५७ किलो]] |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट | |- |align=left|[[साक्षी मलिक]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - महिला फ्रीस्टाइल ६२ किलो | ६२ किलो]] |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट | |- |align=left|[[दिव्या काकरन]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - महिला फ्रीस्टाइल ६८ किलो | ६८ किलो]] |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट | |- |align=left|[[पूजा सिहाग]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - महिला फ्रीस्टाइल ७६ किलो | ७६ किलो]] |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट | |} ==संदर्भ== {{reflist|30em}} ==बाह्यदुवे== *[https://olympic.ind.in/ भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन अधिकृत साइट] [[वर्ग:२०२२ राष्ट्रकुल खेळात सहभागी देश|भारत]] 5zjyfvz38l2q0ccu1900bvphk9lnhc4 2142227 2142226 2022-08-01T08:02:48Z Nitin.kunjir 4684 /* कुस्ती */ wikitext text/x-wiki {{माहितीचौकट राष्ट्रकुल खेळात भारत |games=२०२२ |competitors= २१० |sports= १६ |officials= |flagbearer= सुरुवात:[[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि [[पी.व्ही. सिंधू]]<br />सांगता: |gold= 3 |silver= 2 |bronze= 1 |rank= }} २८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ दरम्यान [[इंग्लंड]]च्या [[बर्मिंगहॅम]] शहरात होणाऱ्या [[२०२२ राष्ट्रकुल खेळ]] स्पर्धेत भारत सध्या खेळत आहे. जुलै २०२२ मध्ये राष्ट्रकुल खेळासाठी भारताकडून १०६ पुरुष आणि १०४ महिला अश्या एकूण २१० सदस्य संघाची घोषणा करण्यात आली. भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या महिला क्रिकेट प्रकारासाठी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ पाठवला. हॉकी संघाचा सदस्य [[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि बॅडमिंटनपटू [[पी.व्ही. सिंधू]] हे दोघे उद्घाटन समारंभामध्ये भारताचे ध्वजधारक होते. == पदक विजेते == === सुवर्ण पदक === {| class="wikitable sortable" |- !पदक ! width=350px| नाव !खेळ !स्पर्धा !दिनांक |- | {{Gold medal}} || [[मीराबाई चानू|सैखोम मिराबाई चानू]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - महिला ४९ किलो|महिला ४९ किलो]] || जुलै&nbsp;३० |- |{{Gold medal}} |[[जेरेमी लालरिनुंगा]] |[[भारोत्तोलन]] |[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ६७ किलो|पुरूष ६७ किलो]] |जुलै&nbsp;३१ |- |{{Gold medal}} |[[अचिंता शेउली]] |[[भारोत्तोलन]] |[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ७३ किलो|पुरूष ७३ किलो]] |जुलै&nbsp;३१ |} === रजत पदक === {| class="wikitable sortable" |- !पदक ! width=350px| नाव !खेळ !स्पर्धा !दिनांक |- | {{Silver medal}} || [[संकेत सरगर|संकेत महादेव सरगर]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ५५ किलो|पुरूष ५५ किलो]] || जुलै&nbsp;३० |- | {{Silver medal}} || [[बिंद्याराणी देवी|बिंद्याराणी देवी सोरोखाईबम]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - महिला ५५ किलो|महिला ५५ किलो]] || जुलै&nbsp;३० |} === कांस्य पदक === {| class="wikitable sortable" |- !पदक ! width=350px| नाव !खेळ !स्पर्धा !दिनांक |- | {{Bronze medal}} || [[गुरुराज पूजारी]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ६१ किलो|पुरूष ६१ किलो]] || जुलै&nbsp;३० |} == ॲथलेटिक्स == {{मुख्यलेख|२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स}} चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय आंतर-राज्य ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपनंतर, १६ जून २०२२ रोजी ३७ ऍथलीट्सच्या संघाची निवड करण्यात आली.<ref>{{cite web|title= राष्ट्रकुल खेळांसाठी निवडलेल्या ३७ सदस्यीय भारतीय संघात नीरज चोप्रा प्रमुख |url=https://indianathletics.in/neeraj-chopra-headlines-37-member-indian-team-selected-for-commonwealth-games/|publisher=[[ ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया|]]|access-date= १ ऑगस्ट २०२२ |archive-url=https://web.archive.org/web/20220616155422/https://indianathletics.in/neeraj-chopra-headlines-37-member-indian-team-selected-for-commonwealth-games/|archive-date=१६ जून २०२२ |date=१६ जून २०२२ |url-status=live}}</ref> ;पुरुष ; ट्रॅक आणि रोड क्रीडाप्रकार {|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center" |- !rowspan=2|ॲथलिट !rowspan=2|क्रीडाप्रकार !colspan=2|हिट !colspan=2|उपांत्य फेरी !colspan=2|अंतिम |-style="font-size:100%" !निकाल !क्रमांक !निकाल !क्रमांक !निकाल !क्रमांक |- |align=left rowspan=2|[[अविनाश साबळे]] |align=left rowspan=1|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष ५००० मीटर |५०००मी]] |colspan=4 {{n/a}} |६ ऑगस्ट | |- |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष ३००० मीटर स्टीपलचेस |३००० मी स्टीपलचेस]] |colspan=4 {{n/a}} |६ ऑगस्ट | |- |align=left|[[ नोहे निर्मल तोम]]<br>[[अमोज जेकब]]<br>[[ नागनाथन पांडी]]<br>[[ मोहम्मद अनस]]<br>[[ मोहम्मद वरितोडी]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष ४ × ४०० मीटर रिले |४ × ४०० मी रिले]] | ५ ऑगस्ट | |colspan=2 {{n/a}} | ७ ऑगस्ट | |- |align=left|[[नितेंद्रसिंग रावत]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष मॅरेथॉन|मॅरेथॉन]] |colspan=4 {{n/a}} |२:१९:२२ | १२ |- |align=left|[[संदीप कुमार]] | rowspan="2" align="left" |[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष १०,००० मीटर चालण्याची शर्यत |१०,००० मीटर चाल]] |rowspan=2 colspan=4 {{n/a}} |७ ऑगस्ट | |- |align=left|[[अमित खत्री]] |७ ऑगस्ट | |} ;मैदानी क्रीडाप्रकार {|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center" |- !rowspan=2|ॲथलिट !rowspan=2|क्रीडाप्रकार !colspan=2| पात्रता !colspan=2|अंतिम |-style="font-size:95%" ! अंतर !क्रमांक ! अंतर !क्रमांक |- |align=left|[[तेजस्वीन शंकर]] |align=left |[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष उंच उडी|उंच उडी]] |२ ऑगस्ट | |३ ऑगस्ट | |- |align=left|[[मोहम्मद अनस]] |align=left rowspan=2|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष लांब उडी|लांब उडी]] |२ ऑगस्ट | |४ ऑगस्ट | |- |align=left|[[मुरली श्रीशंकर]] |२ ऑगस्ट | |४ ऑगस्ट | |- |align=left|[[अब्दुल्ला अबूबकर]] |align=left rowspan=3|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष तिहेरी उडी|तिहेरी उडी]] |५ ऑगस्ट | |७ ऑगस्ट | |- |align=left|[[एल्डहोस पॉल]] |५ ऑगस्ट | |७ ऑगस्ट | |- |align=left|[[प्रवीण चित्रवेल]] |५ ऑगस्ट | |७ ऑगस्ट | |- |align=left|[[देवेंद्र गहलोत]] |align=left rowspan=3|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष थाळीफेक F44/64|थाळीफेक F44/64]] |rowspan=3 colspan=2 {{n/a}} |३ ऑगस्ट | |- |align=left|[[ देवेंद्र कुमार]] |३ ऑगस्ट | |- |align=left|[[अनिश सुरेंद्रन पिल्लई]] |३ ऑगस्ट | |- | align="left" |[[ डीपी मनू]] | align=left rowspan="2" |[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष भालाफेक|भालाफेक]] | | | | |- |align=left|[[रोहित यादव]] | | | | |} ;महिला ; ट्रॅक आणि रोड क्रीडाप्रकार {|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center" |- !rowspan=2|ॲथलिट !rowspan=2|क्रीडाप्रकार !colspan=2|हिट !colspan=2|उपांत्य फेरी !colspan=2|अंतिम |-style="font-size:95%" !निकाल !क्रमांक !निकाल !क्रमांक !निकाल !क्रमांक |- |align=left|[[दुती चंद]] |align=left rowspan=1|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला १०० मीटर|१०० मी]] |४ ऑगस्ट | |५ ऑगस्ट | |६ ऑगस्ट | |- |align=left|[[हिमा दास]] |align=left rowspan=1|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला २०० मीटर|२०० मी]] |४ ऑगस्ट | |५ ऑगस्ट | |६ ऑगस्ट | |- |align=left|[[ज्योती येराजी]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला महिला १०० मीटर अडथळाशर्यत |१०० मी अडथळाशर्यत]] |५ ऑगस्ट | |colspan=2 {{n/a}} |७ ऑगस्ट | |- |align=left|[[दुती चंद]]<br>[[हिमा दास]]<br>[[श्राबनी नंदा]]<br>[[ सिमल नूरम्बलाकल समुवेल]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला ४ × १०० मीटर रिले |४ × १०० मी रिले]] |colspan=4 {{n/a}} |७ ऑगस्ट | |- |align=left|[[भावना जाट]] | rowspan="2" align="left" |[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला १०,००० मीटर चालण्याची शर्यत |१०,००० मीटर चाल]] |rowspan=2 colspan=4 {{n/a}} |६ ऑगस्ट | |- |align=left|[[प्रियांका गोस्वामी]] |६ ऑगस्ट | |} ;मैदानी क्रीडाप्रकार {|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center" |- !rowspan=2|ॲथलिट !rowspan=2|क्रीडाप्रकार !colspan=2| पात्रता !colspan=2|अंतिम |-style="font-size:95%" !अंतर !क्रमांक !अंतर !क्रमांक |- |align=left|[[अन्सी सोजन]] |align=left rowspan=1|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला लांब उडी|लांब उडी]] |५ ऑगस्ट | |७ ऑगस्ट | |- |align=left|[[मनप्रीत कौर]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला गोळाफेक|गोळाफेक]] |colspan=2 {{n/a}} |३ ऑगस्ट | |- |align=left|[[पूनम शर्मा]] |align=left rowspan=3|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला गोळाफेक (F57)|गोळाफेक (F57)]] |rowspan=3 colspan=2 {{n/a}} |६ ऑगस्ट | |- |align=left|[[Santosh Santosh]] |६ ऑगस्ट | |- |align=left|[[शर्मिला (ॲथलिट)| शर्मिला]] |६ ऑगस्ट | |- |align=left|[[नवजीत धिल्लन]] |align=left rowspan=2|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला थाळीफेक|थाळीफेक]] |rowspan=2 colspan=2 {{n/a}} |२ ऑगस्ट | |- |align=left|[[सीमा पुनिया]] |२ ऑगस्ट | |- |align=left|[[मंजू बाला]] |align=left rowspan=2|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला हातोडा फेक|हातोडा फेक]] |rowspan=2 colspan=2 {{n/a}} |६ ऑगस्ट | |- |align=left|[[सरिता सिंग (ॲथलिट)|सरिता सिंग]] |६ ऑगस्ट | |- |align=left|[[अन्नू राणी]] |align=left rowspan=2|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला भालाफेक|भालाफेक]] |rowspan=2 colspan=2 {{n/a}} |७ ऑगस्ट | |- |align=left|[[शिल्पा राणी]] |७ ऑगस्ट | |} == कुस्ती == {{main|२०२२ राष्ट्रकुल खेळामधील कुस्ती}} १६ मे २०२२ रोजी महिलांच्या निवड चाचणीनंतर, स्पर्धेसाठी सहा कुस्तीपटू निवडले गेले. <ref>{{Cite news|title= कुस्ती: विनेश फोगट, साक्षी मलिक यांची बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड |url=https://scroll.in/field/1024042/wrestling-vinesh-phogat-sakshi-malik-named-in-indias-squad-for-commonwealth-games-in-birmingham|access-date=१ ऑगस्ट २०२२|date=१६ मे २०२२|work=[[Scroll.in]]|publisher= स्क्रोल मीडिया इनकॉर्पोरेशन |language=en-US|archive-url=https://web.archive.org/web/20220517090219/https://scroll.in/field/1024042/wrestling-vinesh-phogat-sakshi-malik-named-in-indias-squad-for-commonwealth-games-in-birmingham|archive-date=१७ मे २०२२|url-status=live}}</ref> १७ मे २०२२ रोजी पुरुषांच्या चाचण्या घेण्यात आल्या आणि आणखी सहा कुस्तीपटूंची निवड झाली.<ref>{{cite news|title= राष्ट्रकुल २०२२ मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडलेल्या सहा कुस्तीपटूंमध्ये रवी दहिया, बजरंग पुनिया|url=https://economictimes.indiatimes.com/news/sports/ravi-dahiya-bajrang-punia-among-six-wrestlers-selected-to-represent-country-in-cwg-2022/articleshow/91624141.cms|access-date=१ ऑगस्ट २०२२|work=[[द इकॉनॉमिक टाइम्स]]|agency=[[Asian News International|ANI]]|date=१७ मे २०२२|archive-url=https://web.archive.org/web/20220517172703/https://economictimes.indiatimes.com/news/sports/ravi-dahiya-bajrang-punia-among-six-wrestlers-selected-to-represent-country-in-cwg-2022/articleshow/91624141.cms|archive-date=१७ मे २०२२|url-status=live}}</ref> ;पुरुष {|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center" |- !rowspan=2|ॲथलिट !rowspan=2|क्रीडाप्रकार ! फेरी/गट !उपांत्य फेरी !colspan=2|{{abbr|अंतिम| सुवर्णपदक सामना }}/{{abbr|कांस्य | कांस्य पदक }} |- style="font-size: 95%" !विरुद्ध<br/>निकाल !विरुद्ध<br/>निकाल !विरुद्ध<br/>निकाल !क्रमांक |- |align=left|[[रविकुमार दहिया]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - पुरुष फ्रीस्टाइल ५७ किलो | ५७ किलो]] |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट | |- |align=left|[[बजरंग पुनिया]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - पुरुष फ्रीस्टाइल ६५ किलो | ६५ किलो]] |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट | |- |align=left|नवीन |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - पुरुष फ्रीस्टाइल ७४ किलो | ७४ किलो]] |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट | |- |align=left|[[दीपक पुनिया]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - पुरुष फ्रीस्टाइल ८६ किलो | ८६ किलो]] |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट | |- |align=left| दीपक दीपक |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - पुरुष फ्रीस्टाइल ९७ किलो | ९७ किलो]] |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट | |- |align=left|[[मोहित दहिया]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - पुरुष फ्रीस्टाइल १२५ किलो | १२५ किलो]] |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट | |} ;महिला {|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center" |- !rowspan=2|ॲथलिट !rowspan=2|क्रीडाप्रकार !फेरी/गट !उपांत्य फेरी !colspan=2|{{abbr|अंतिम|सुवर्णपदक सामना}}/{{abbr|कांस्य|कांस्य पदक}} |- style="font-size: 95%" !विरुद्ध<br/>निकाल !विरुद्ध<br/>निकाल !विरुद्ध<br/>निकाल !क्रमांक |- |align=left|[[पूजा गेहलोत]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - महिला फ्रीस्टाइल ५० किलो | ५० किलो]] |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट | |- |align=left|[[विनेश फोगट]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - महिला फ्रीस्टाइल ५३ किलो | ५३ किलो]] |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट | |- |align=left|[[अंशु मलिक]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - महिला फ्रीस्टाइल ५७ किलो | ५७ किलो]] |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट | |- |align=left|[[साक्षी मलिक]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - महिला फ्रीस्टाइल ६२ किलो | ६२ किलो]] |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट | |- |align=left|[[दिव्या काकरन]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - महिला फ्रीस्टाइल ६८ किलो | ६८ किलो]] |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट | |- |align=left|[[पूजा सिहाग]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - महिला फ्रीस्टाइल ७६ किलो | ७६ किलो]] |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट | |} ==संदर्भ== {{reflist|30em}} ==बाह्यदुवे== *[https://olympic.ind.in/ भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन अधिकृत साइट] [[वर्ग:२०२२ राष्ट्रकुल खेळात सहभागी देश|भारत]] j81mymw9lhh6uqmooxiqiiz0xqoj7oq 2142229 2142227 2022-08-01T08:05:28Z Nitin.kunjir 4684 /* कुस्ती */ wikitext text/x-wiki {{माहितीचौकट राष्ट्रकुल खेळात भारत |games=२०२२ |competitors= २१० |sports= १६ |officials= |flagbearer= सुरुवात:[[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि [[पी.व्ही. सिंधू]]<br />सांगता: |gold= 3 |silver= 2 |bronze= 1 |rank= }} २८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ दरम्यान [[इंग्लंड]]च्या [[बर्मिंगहॅम]] शहरात होणाऱ्या [[२०२२ राष्ट्रकुल खेळ]] स्पर्धेत भारत सध्या खेळत आहे. जुलै २०२२ मध्ये राष्ट्रकुल खेळासाठी भारताकडून १०६ पुरुष आणि १०४ महिला अश्या एकूण २१० सदस्य संघाची घोषणा करण्यात आली. भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या महिला क्रिकेट प्रकारासाठी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ पाठवला. हॉकी संघाचा सदस्य [[मनप्रीत सिंग (हॉकी खेळाडू)|मनप्रीत सिंग]] आणि बॅडमिंटनपटू [[पी.व्ही. सिंधू]] हे दोघे उद्घाटन समारंभामध्ये भारताचे ध्वजधारक होते. == पदक विजेते == === सुवर्ण पदक === {| class="wikitable sortable" |- !पदक ! width=350px| नाव !खेळ !स्पर्धा !दिनांक |- | {{Gold medal}} || [[मीराबाई चानू|सैखोम मिराबाई चानू]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - महिला ४९ किलो|महिला ४९ किलो]] || जुलै&nbsp;३० |- |{{Gold medal}} |[[जेरेमी लालरिनुंगा]] |[[भारोत्तोलन]] |[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ६७ किलो|पुरूष ६७ किलो]] |जुलै&nbsp;३१ |- |{{Gold medal}} |[[अचिंता शेउली]] |[[भारोत्तोलन]] |[[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ७३ किलो|पुरूष ७३ किलो]] |जुलै&nbsp;३१ |} === रजत पदक === {| class="wikitable sortable" |- !पदक ! width=350px| नाव !खेळ !स्पर्धा !दिनांक |- | {{Silver medal}} || [[संकेत सरगर|संकेत महादेव सरगर]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ५५ किलो|पुरूष ५५ किलो]] || जुलै&nbsp;३० |- | {{Silver medal}} || [[बिंद्याराणी देवी|बिंद्याराणी देवी सोरोखाईबम]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - महिला ५५ किलो|महिला ५५ किलो]] || जुलै&nbsp;३० |} === कांस्य पदक === {| class="wikitable sortable" |- !पदक ! width=350px| नाव !खेळ !स्पर्धा !दिनांक |- | {{Bronze medal}} || [[गुरुराज पूजारी]] || [[भारोत्तोलन]] || [[२०२२ राष्ट्रकुल खेळामधील भारोत्तोलन - पुरूष ६१ किलो|पुरूष ६१ किलो]] || जुलै&nbsp;३० |} == ॲथलेटिक्स == {{मुख्यलेख|२०२२ राष्ट्रकुल खेळामधील ॲथलेटिक्स}} चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय आंतर-राज्य ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपनंतर, १६ जून २०२२ रोजी ३७ ऍथलीट्सच्या संघाची निवड करण्यात आली.<ref>{{cite web|title= राष्ट्रकुल खेळांसाठी निवडलेल्या ३७ सदस्यीय भारतीय संघात नीरज चोप्रा प्रमुख |url=https://indianathletics.in/neeraj-chopra-headlines-37-member-indian-team-selected-for-commonwealth-games/|publisher=[[ ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया|]]|access-date= १ ऑगस्ट २०२२ |archive-url=https://web.archive.org/web/20220616155422/https://indianathletics.in/neeraj-chopra-headlines-37-member-indian-team-selected-for-commonwealth-games/|archive-date=१६ जून २०२२ |date=१६ जून २०२२ |url-status=live}}</ref> ;पुरुष ; ट्रॅक आणि रोड क्रीडाप्रकार {|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center" |- !rowspan=2|ॲथलिट !rowspan=2|क्रीडाप्रकार !colspan=2|हिट !colspan=2|उपांत्य फेरी !colspan=2|अंतिम |-style="font-size:100%" !निकाल !क्रमांक !निकाल !क्रमांक !निकाल !क्रमांक |- |align=left rowspan=2|[[अविनाश साबळे]] |align=left rowspan=1|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष ५००० मीटर |५०००मी]] |colspan=4 {{n/a}} |६ ऑगस्ट | |- |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष ३००० मीटर स्टीपलचेस |३००० मी स्टीपलचेस]] |colspan=4 {{n/a}} |६ ऑगस्ट | |- |align=left|[[ नोहे निर्मल तोम]]<br>[[अमोज जेकब]]<br>[[ नागनाथन पांडी]]<br>[[ मोहम्मद अनस]]<br>[[ मोहम्मद वरितोडी]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष ४ × ४०० मीटर रिले |४ × ४०० मी रिले]] | ५ ऑगस्ट | |colspan=2 {{n/a}} | ७ ऑगस्ट | |- |align=left|[[नितेंद्रसिंग रावत]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष मॅरेथॉन|मॅरेथॉन]] |colspan=4 {{n/a}} |२:१९:२२ | १२ |- |align=left|[[संदीप कुमार]] | rowspan="2" align="left" |[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष १०,००० मीटर चालण्याची शर्यत |१०,००० मीटर चाल]] |rowspan=2 colspan=4 {{n/a}} |७ ऑगस्ट | |- |align=left|[[अमित खत्री]] |७ ऑगस्ट | |} ;मैदानी क्रीडाप्रकार {|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center" |- !rowspan=2|ॲथलिट !rowspan=2|क्रीडाप्रकार !colspan=2| पात्रता !colspan=2|अंतिम |-style="font-size:95%" ! अंतर !क्रमांक ! अंतर !क्रमांक |- |align=left|[[तेजस्वीन शंकर]] |align=left |[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष उंच उडी|उंच उडी]] |२ ऑगस्ट | |३ ऑगस्ट | |- |align=left|[[मोहम्मद अनस]] |align=left rowspan=2|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष लांब उडी|लांब उडी]] |२ ऑगस्ट | |४ ऑगस्ट | |- |align=left|[[मुरली श्रीशंकर]] |२ ऑगस्ट | |४ ऑगस्ट | |- |align=left|[[अब्दुल्ला अबूबकर]] |align=left rowspan=3|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष तिहेरी उडी|तिहेरी उडी]] |५ ऑगस्ट | |७ ऑगस्ट | |- |align=left|[[एल्डहोस पॉल]] |५ ऑगस्ट | |७ ऑगस्ट | |- |align=left|[[प्रवीण चित्रवेल]] |५ ऑगस्ट | |७ ऑगस्ट | |- |align=left|[[देवेंद्र गहलोत]] |align=left rowspan=3|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष थाळीफेक F44/64|थाळीफेक F44/64]] |rowspan=3 colspan=2 {{n/a}} |३ ऑगस्ट | |- |align=left|[[ देवेंद्र कुमार]] |३ ऑगस्ट | |- |align=left|[[अनिश सुरेंद्रन पिल्लई]] |३ ऑगस्ट | |- | align="left" |[[ डीपी मनू]] | align=left rowspan="2" |[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – पुरुष भालाफेक|भालाफेक]] | | | | |- |align=left|[[रोहित यादव]] | | | | |} ;महिला ; ट्रॅक आणि रोड क्रीडाप्रकार {|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center" |- !rowspan=2|ॲथलिट !rowspan=2|क्रीडाप्रकार !colspan=2|हिट !colspan=2|उपांत्य फेरी !colspan=2|अंतिम |-style="font-size:95%" !निकाल !क्रमांक !निकाल !क्रमांक !निकाल !क्रमांक |- |align=left|[[दुती चंद]] |align=left rowspan=1|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला १०० मीटर|१०० मी]] |४ ऑगस्ट | |५ ऑगस्ट | |६ ऑगस्ट | |- |align=left|[[हिमा दास]] |align=left rowspan=1|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला २०० मीटर|२०० मी]] |४ ऑगस्ट | |५ ऑगस्ट | |६ ऑगस्ट | |- |align=left|[[ज्योती येराजी]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला महिला १०० मीटर अडथळाशर्यत |१०० मी अडथळाशर्यत]] |५ ऑगस्ट | |colspan=2 {{n/a}} |७ ऑगस्ट | |- |align=left|[[दुती चंद]]<br>[[हिमा दास]]<br>[[श्राबनी नंदा]]<br>[[ सिमल नूरम्बलाकल समुवेल]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला ४ × १०० मीटर रिले |४ × १०० मी रिले]] |colspan=4 {{n/a}} |७ ऑगस्ट | |- |align=left|[[भावना जाट]] | rowspan="2" align="left" |[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला १०,००० मीटर चालण्याची शर्यत |१०,००० मीटर चाल]] |rowspan=2 colspan=4 {{n/a}} |६ ऑगस्ट | |- |align=left|[[प्रियांका गोस्वामी]] |६ ऑगस्ट | |} ;मैदानी क्रीडाप्रकार {|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center" |- !rowspan=2|ॲथलिट !rowspan=2|क्रीडाप्रकार !colspan=2| पात्रता !colspan=2|अंतिम |-style="font-size:95%" !अंतर !क्रमांक !अंतर !क्रमांक |- |align=left|[[अन्सी सोजन]] |align=left rowspan=1|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला लांब उडी|लांब उडी]] |५ ऑगस्ट | |७ ऑगस्ट | |- |align=left|[[मनप्रीत कौर]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला गोळाफेक|गोळाफेक]] |colspan=2 {{n/a}} |३ ऑगस्ट | |- |align=left|[[पूनम शर्मा]] |align=left rowspan=3|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला गोळाफेक (F57)|गोळाफेक (F57)]] |rowspan=3 colspan=2 {{n/a}} |६ ऑगस्ट | |- |align=left|[[Santosh Santosh]] |६ ऑगस्ट | |- |align=left|[[शर्मिला (ॲथलिट)| शर्मिला]] |६ ऑगस्ट | |- |align=left|[[नवजीत धिल्लन]] |align=left rowspan=2|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला थाळीफेक|थाळीफेक]] |rowspan=2 colspan=2 {{n/a}} |२ ऑगस्ट | |- |align=left|[[सीमा पुनिया]] |२ ऑगस्ट | |- |align=left|[[मंजू बाला]] |align=left rowspan=2|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला हातोडा फेक|हातोडा फेक]] |rowspan=2 colspan=2 {{n/a}} |६ ऑगस्ट | |- |align=left|[[सरिता सिंग (ॲथलिट)|सरिता सिंग]] |६ ऑगस्ट | |- |align=left|[[अन्नू राणी]] |align=left rowspan=2|[[२०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये ॲथलेटिक्स – महिला भालाफेक|भालाफेक]] |rowspan=2 colspan=2 {{n/a}} |७ ऑगस्ट | |- |align=left|[[शिल्पा राणी]] |७ ऑगस्ट | |} == कुस्ती == {{main|२०२२ राष्ट्रकुल खेळामधील कुस्ती}} १६ मे २०२२ रोजी महिलांच्या निवड चाचणीनंतर, स्पर्धेसाठी सहा कुस्तीपटू निवडले गेले. <ref>{{Cite news|title= कुस्ती: विनेश फोगट, साक्षी मलिक यांची बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड |url=https://scroll.in/field/1024042/wrestling-vinesh-phogat-sakshi-malik-named-in-indias-squad-for-commonwealth-games-in-birmingham|access-date=१ ऑगस्ट २०२२|date=१६ मे २०२२|work=[[Scroll.in]]|publisher= स्क्रोल मीडिया इनकॉर्पोरेशन |language=en-US|archive-url=https://web.archive.org/web/20220517090219/https://scroll.in/field/1024042/wrestling-vinesh-phogat-sakshi-malik-named-in-indias-squad-for-commonwealth-games-in-birmingham|archive-date=१७ मे २०२२|url-status=live}}</ref> १७ मे २०२२ रोजी पुरुषांच्या चाचण्या घेण्यात आल्या आणि आणखी सहा कुस्तीपटूंची निवड झाली.<ref>{{cite news|title= राष्ट्रकुल २०२२ मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडलेल्या सहा कुस्तीपटूंमध्ये रवी दहिया, बजरंग पुनिया|url=https://economictimes.indiatimes.com/news/sports/ravi-dahiya-bajrang-punia-among-six-wrestlers-selected-to-represent-country-in-cwg-2022/articleshow/91624141.cms|access-date=१ ऑगस्ट २०२२|work=[[द इकॉनॉमिक टाइम्स]]|agency=[[Asian News International|ANI]]|date=१७ मे २०२२|archive-url=https://web.archive.org/web/20220517172703/https://economictimes.indiatimes.com/news/sports/ravi-dahiya-bajrang-punia-among-six-wrestlers-selected-to-represent-country-in-cwg-2022/articleshow/91624141.cms|archive-date=१७ मे २०२२|url-status=live}}</ref> ;पुरुष {|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center" |- !rowspan=2|ॲथलिट !rowspan=2|क्रीडाप्रकार ! फेरी/गट !उपांत्य फेरी !colspan=2|{{abbr|अंतिम| सुवर्णपदक सामना }}/{{abbr|कांस्य | कांस्य पदक }} |- style="font-size: 95%" !विरुद्ध<br/>निकाल !विरुद्ध<br/>निकाल !विरुद्ध<br/>निकाल !क्रमांक |- |align=left|[[रविकुमार दहिया]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - पुरुष फ्रीस्टाइल ५७ किलो | ५७ किलो]] |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट | |- |align=left|[[बजरंग पुनिया]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - पुरुष फ्रीस्टाइल ६५ किलो | ६५ किलो]] |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट | |- |align=left|नवीन |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - पुरुष फ्रीस्टाइल ७४ किलो | ७४ किलो]] |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट | |- |align=left|[[दीपक पुनिया]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - पुरुष फ्रीस्टाइल ८६ किलो | ८६ किलो]] |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट | |- |align=left| दीपक दीपक |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - पुरुष फ्रीस्टाइल ९७ किलो | ९७ किलो]] |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट | |- |align=left|[[मोहित दहिया]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - पुरुष फ्रीस्टाइल १२५ किलो | १२५ किलो]] |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट | |} ;महिला {|class="wikitable" style="font-size:90%; text-align:center" |- !rowspan=2|ॲथलिट !rowspan=2|क्रीडाप्रकार !फेरी/गट !उपांत्य फेरी !colspan=2|{{abbr|अंतिम|सुवर्णपदक सामना}}/{{abbr|कांस्य|कांस्य पदक}} |- style="font-size: 95%" !विरुद्ध<br/>निकाल !विरुद्ध<br/>निकाल !विरुद्ध<br/>निकाल !क्रमांक |- |align=left|[[पूजा गेहलोत]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - महिला फ्रीस्टाइल ५० किलो | ५० किलो]] |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट | |- |align=left|[[विनेश फोगट]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - महिला फ्रीस्टाइल ५३ किलो | ५३ किलो]] |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट | |- |align=left|[[अंशु मलिक]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - महिला फ्रीस्टाइल ५७ किलो | ५७ किलो]] |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट | |- |align=left|[[साक्षी मलिक]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - महिला फ्रीस्टाइल ६२ किलो | ६२ किलो]] |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट | |- |align=left|[[दिव्या काकरन]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - महिला फ्रीस्टाइल ६८ किलो | ६८ किलो]] |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट |५ ऑगस्ट | |- |align=left|[[पूजा सिहाग]] |align=left|[[२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्ती - महिला फ्रीस्टाइल ७६ किलो | ७६ किलो]] |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट |६ ऑगस्ट | |} ==क्रिकेट== ==जलतरण== ==जिम्नॅस्टिक्स== ==जुडो== ==टेबल टेनिस== ==ट्रायथलॉन== ==पॅरा पॉवरलिफ्टिंग== ==बॅडमिंटन== ==भारोत्तोलन== ==मुष्टियुद्ध== ==लॉन बोल्स== ==सायकलिंग== ==स्क्वॅश== ==हॉकी== ==संदर्भ== {{reflist|30em}} ==बाह्यदुवे== *[https://olympic.ind.in/ भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन अधिकृत साइट] [[वर्ग:२०२२ राष्ट्रकुल खेळात सहभागी देश|भारत]] n77km0ez7lhhwk6t5lu0gpfwonackyb वॉर्नर ब्रोझ डिस्कव्हरी 0 309286 2141992 2141935 2022-07-31T15:56:47Z अभय नातू 206 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले wikitext text/x-wiki [[चित्र:Warner_Bros._Discovery.svg|इवलेसे|लोगो]] [[चित्र:230_South_Park_Ave_Building.png|इवलेसे|[[न्यू यॉर्क]] येथील कंपनीचे मुख्यालय]] '''वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी इंक''' (WBD) हा एक अमेरिकन बहुराष्ट्रीय मास मीडिया आणि मनोरंजन समूह आहे, ज्याचे मुख्यालय [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिके]]<nowiki/>तील [[न्यू यॉर्क]] येथे आहे. [[एटी&टी]] (AT&T) द्वारे वॉर्नर मिडियाच्या स्पिनऑफ नंतर ८ एप्रिल २०२२ रोजी डिस्कव्हरी इंकमध्ये विलीन होऊन त्याची स्थापना झाली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bloomberg.com/news/articles/2021-05-16/at-t-is-said-in-talks-to-combine-content-assets-with-discovery-kor6r2uj|title=AT&T Is Preparing to Merge Media Assets With Discovery|date=2021-05-16|language=en}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bloomberg.com/news/articles/2021-05-17/at-t-to-merge-media-assets-with-discovery-in-43-billion-deal|title=AT&T’s WarnerMedia, Discovery to Merge in Blockbuster Deal|date=2021-05-17|language=en}}</ref> कंपनीचे गुणधर्म नऊ व्यावसायिक युनिट्समध्ये विभागले गेले आहेत, ज्यात फ्लॅगशिप वॉर्नर ब्रदर्स फिल्म आणि टेलिव्हिजन स्टुडिओ, होम बॉक्स ऑफिस, इंक. (ज्यामध्ये एचबीओ, सिनेमॅक्स आणि मॅग्नोलिया नेटवर्क समाविष्ट आहे), [[सीएनएन]], यू.एस. नेटवर्क्स (ज्यामध्ये रेखीय टेलिव्हिजन गुणधर्मांचा समावेश आहे. अॅनिमल प्लॅनेट, TLC, कार्टून नेटवर्क, अॅडल्ट स्विम, डिस्कव्हरी चॅनल, केबल टेलिव्हिजन चॅनेल डिस्कव्हरी फॅमिली (हॅस्ब्रो उपकंपनी हॅस्ब्रो एंटरटेनमेंट सह-मालकीचे), टर्नर क्लासिक मूव्हीज, फूड नेटवर्क, HGTV, OWN, TBS, TNT, प्रवास चॅनल, इन्व्हेस्टिगेशन डिस्कव्हरी आणि ट्रूटीव्ही), आणि ब्रॉडकास्ट नेटवर्क द सीडब्ल्यू (पॅरामाउंट डिव्हिजन सीबीएस एंटरटेनमेंट ग्रुपच्या सह-मालकीचे), स्पोर्ट्स (ज्यात टर्नर स्पोर्ट्स, टीएनटी स्पोर्ट्स आणि मोटर ट्रेंडचा समावेश आहे), ग्लोबल स्ट्रीमिंग आणि इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट (जे डिस्कव्हरी+ आणि एचबीओ मॅक्स स्ट्रीमिंग सेवा आणि व्हिडिओ गेम प्रकाशक वॉर्नर ब्रदर्स इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट) आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्क यांचा समावेश आहे. डीसी एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ते कॉमिक बुक प्रकाशक डीसी कॉमिक्सचे मालक देखील आहेत. == संदर्भ == [[वर्ग:वॉर्नर ब्रदर्स|डिस्कव्हरी]] 9xhcvqkooizdch1odtdfmgpi88rw219 2142040 2141992 2022-08-01T01:18:07Z अमर राऊत 140696 माहितीचौकट जोडली wikitext text/x-wiki [[चित्र:Warner_Bros._Discovery.svg|इवलेसे|लोगो]] [[चित्र:230_South_Park_Ave_Building.png|इवलेसे|[[न्यू यॉर्क]] येथील कंपनीचे मुख्यालय]]{{विकिडेटा माहितीचौकट}} '''वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी इंक''' (WBD) हा एक अमेरिकन बहुराष्ट्रीय मास मीडिया आणि मनोरंजन समूह आहे, ज्याचे मुख्यालय [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिके]]<nowiki/>तील [[न्यू यॉर्क]] येथे आहे. [[एटी&टी]] (AT&T) द्वारे वॉर्नर मिडियाच्या स्पिनऑफ नंतर ८ एप्रिल २०२२ रोजी डिस्कव्हरी इंकमध्ये विलीन होऊन त्याची स्थापना झाली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bloomberg.com/news/articles/2021-05-16/at-t-is-said-in-talks-to-combine-content-assets-with-discovery-kor6r2uj|title=AT&T Is Preparing to Merge Media Assets With Discovery|date=2021-05-16|language=en}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bloomberg.com/news/articles/2021-05-17/at-t-to-merge-media-assets-with-discovery-in-43-billion-deal|title=AT&T’s WarnerMedia, Discovery to Merge in Blockbuster Deal|date=2021-05-17|language=en}}</ref> कंपनीचे गुणधर्म नऊ व्यावसायिक युनिट्समध्ये विभागले गेले आहेत, ज्यात फ्लॅगशिप वॉर्नर ब्रदर्स फिल्म आणि टेलिव्हिजन स्टुडिओ, होम बॉक्स ऑफिस, इंक. (ज्यामध्ये एचबीओ, सिनेमॅक्स आणि मॅग्नोलिया नेटवर्क समाविष्ट आहे), [[सीएनएन]], यू.एस. नेटवर्क्स (ज्यामध्ये रेखीय टेलिव्हिजन गुणधर्मांचा समावेश आहे. अॅनिमल प्लॅनेट, TLC, कार्टून नेटवर्क, अॅडल्ट स्विम, डिस्कव्हरी चॅनल, केबल टेलिव्हिजन चॅनेल डिस्कव्हरी फॅमिली (हॅस्ब्रो उपकंपनी हॅस्ब्रो एंटरटेनमेंट सह-मालकीचे), टर्नर क्लासिक मूव्हीज, फूड नेटवर्क, HGTV, OWN, TBS, TNT, प्रवास चॅनल, इन्व्हेस्टिगेशन डिस्कव्हरी आणि ट्रूटीव्ही), आणि ब्रॉडकास्ट नेटवर्क द सीडब्ल्यू (पॅरामाउंट डिव्हिजन सीबीएस एंटरटेनमेंट ग्रुपच्या सह-मालकीचे), स्पोर्ट्स (ज्यात टर्नर स्पोर्ट्स, टीएनटी स्पोर्ट्स आणि मोटर ट्रेंडचा समावेश आहे), ग्लोबल स्ट्रीमिंग आणि इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट (जे डिस्कव्हरी+ आणि एचबीओ मॅक्स स्ट्रीमिंग सेवा आणि व्हिडिओ गेम प्रकाशक वॉर्नर ब्रदर्स इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट) आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्क यांचा समावेश आहे. डीसी एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ते कॉमिक बुक प्रकाशक डीसी कॉमिक्सचे मालक देखील आहेत. == संदर्भ == [[वर्ग:वॉर्नर ब्रदर्स|डिस्कव्हरी]] p4wqf8jnlph9pgu4qno70k53ziwcpis 2142041 2142040 2022-08-01T01:22:40Z अमर राऊत 140696 दुरुस्ती wikitext text/x-wiki [[चित्र:Warner_Bros._Discovery.svg|इवलेसे|लोगो]] [[चित्र:230_South_Park_Ave_Building.png|इवलेसे|[[न्यू यॉर्क]] येथील कंपनीचे मुख्यालय]]{{विकिडेटा माहितीचौकट}} '''वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी इंक''' (WBD) हा एक अमेरिकन बहुराष्ट्रीय मास मीडिया आणि मनोरंजन समूह आहे, ज्याचे मुख्यालय [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिके]]<nowiki/>तील [[न्यू यॉर्क]] येथे आहे. [[एटी&टी]] (AT&T) द्वारे वॉर्नर मिडियाच्या स्पिनऑफ नंतर ८ एप्रिल २०२२ रोजी डिस्कव्हरी इंकमध्ये विलीन होऊन त्याची स्थापना झाली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bloomberg.com/news/articles/2021-05-16/at-t-is-said-in-talks-to-combine-content-assets-with-discovery-kor6r2uj|title=AT&T Is Preparing to Merge Media Assets With Discovery|date=2021-05-16|language=en}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bloomberg.com/news/articles/2021-05-17/at-t-to-merge-media-assets-with-discovery-in-43-billion-deal|title=AT&T’s WarnerMedia, Discovery to Merge in Blockbuster Deal|date=2021-05-17|language=en}}</ref> कंपनी ही नऊ व्यावसायिक युनिट्समध्ये विभागली आहे, ज्यात पुढील उपकंपन्यांचा समावेश आहे: कंपनीची ओळख असलेला वॉर्नर ब्रदर्स फिल्म आणि टेलिव्हिजन स्टुडिओ, होम बॉक्स ऑफिस, इंक. (ज्यामध्ये एचबीओ, सिनेमॅक्स आणि मॅग्नोलिया नेटवर्क समाविष्ट आहे), [[सीएनएन]], यू.एस. नेटवर्क्स (ज्यामध्ये अॅनिमल प्लॅनेट, TLC, कार्टून नेटवर्क, अॅडल्ट स्विम, डिस्कव्हरी चॅनल, केबल टेलिव्हिजन चॅनेल डिस्कव्हरी फॅमिली यांचा समावेश आहे), टर्नर क्लासिक मूव्हीज, फूड नेटवर्क, HGTV, OWN, TBS, TNT, प्रवास चॅनल, इन्व्हेस्टिगेशन डिस्कव्हरी आणि ट्रूटीव्ही), आणि ब्रॉडकास्ट नेटवर्क द सीडब्ल्यू (पॅरामाउंट डिव्हिजन सीबीएस एंटरटेनमेंट ग्रुपच्या सह-मालकीचे), स्पोर्ट्स (ज्यात टर्नर स्पोर्ट्स, टीएनटी स्पोर्ट्स आणि मोटर ट्रेंडचा समावेश आहे), ग्लोबल स्ट्रीमिंग आणि इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट (जे डिस्कव्हरी+ आणि एचबीओ मॅक्स स्ट्रीमिंग सेवा आणि व्हिडिओ गेम प्रकाशक वॉर्नर ब्रदर्स इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट) आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्क. डीसी एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ते कॉमिक बुक प्रकाशक असलेल्या डीसी कॉमिक्सचे मालक देखील आहेत. == संदर्भ == [[वर्ग:वॉर्नर ब्रदर्स|डिस्कव्हरी]] 2zeqa4lppqyzb2dab4vnoe3ho3j4yyf चर्चा:पुरवठा साखळी 1 309287 2141944 2022-07-31T12:13:20Z 2409:4042:4B19:4A25:0:0:6488:820C /* पुरवठा साखळी */ नवीन विभाग wikitext text/x-wiki == पुरवठा साखळी == उत्पादन वस्तू किंवा सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे व्यवस्थापन म्हणजे पुरवठा साखळी होय [[विशेष:योगदान/2409:4042:4B19:4A25:0:0:6488:820C|2409:4042:4B19:4A25:0:0:6488:820C]] १७:४३, ३१ जुलै २०२२ (IST) nbl0g0o4te5qvx0cpmijfp0dhb5ggso वर्ग:प्रतिष्ठाने 14 309288 2141973 2022-07-31T14:37:13Z संतोष गोरे 135680 नवीन पान: [[वर्ग:भारतीय संस्था]] wikitext text/x-wiki [[वर्ग:भारतीय संस्था]] mb913i2jmh14breoclmyiur2x2xy50j देशपांडे प्रतिष्ठान 0 309289 2141985 2022-07-31T15:07:38Z संतोष गोरे 135680 संतोष गोरे ने लेख [[देशपांडे प्रतिष्ठान]] वरुन [[देशपांडे फाऊंडेशन]] ला हलविला: योग्य शीर्षक wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[देशपांडे फाऊंडेशन]] i47zsfenx345ab0iuznydrf2bfhpxec दुरदर्शन 0 309290 2141994 2022-07-31T15:59:53Z अभय नातू 206 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[दूरदर्शन]] 32pqj2kdu6zygka1q43bry83dcp7d0u माईक हसी 0 309291 2141995 2022-07-31T16:02:14Z अभय नातू 206 नामभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मायकेल हसी]] 9n72q4iwq4dexhcowvh4ntuzzjuw9i0 ख्रिस ट्रेमलेट 0 309292 2141996 2022-07-31T16:04:16Z अभय नातू 206 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[क्रिस ट्रेम्लेट]] if613n96njk0glzw35bsu7s0r6dvem6 इयान ओ'ब्रायन 0 309293 2141997 2022-07-31T16:07:15Z अभय नातू 206 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[इयेन ओ'ब्रायन]] dufzfej2bhji6a37hu72qkolpthrivl उमरी बुद्रुक 0 309294 2142001 2022-07-31T16:13:45Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[उमरी बुद्रुक]] वरुन [[उमरी बुद्रुक (मंगरुळपीर)]] ला हलविला: निःसंदिग्ध शीर्षक wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[उमरी बुद्रुक (मंगरुळपीर)]] jecjkke8k1n6kq5pdlwqsk5rdzg3phz उमरीबुद्रुक 0 309295 2142003 2022-07-31T16:14:00Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[उमरीबुद्रुक]] वरुन [[उमरीबुद्रुक (मानोरा)]] ला हलविला: निःसंदिग्ध शीर्षक wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[उमरीबुद्रुक (मानोरा)]] 0clpo9ylb77eh6how438em33nttfsz3 उमरीबुद्रुक (मानोरा) 0 309296 2142005 2022-07-31T16:14:14Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[उमरीबुद्रुक (मानोरा)]] वरुन [[उमरी बुद्रुक (मानोरा)]] ला हलविला: शुद्धलेखन wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[उमरी बुद्रुक (मानोरा)]] h41ojq5ph4rd4eckwdcbpejo2458fxp वी. के. गोकाक 0 309297 2142016 2022-07-31T16:29:49Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[वी. के. गोकाक]] वरुन [[व्ही.के. गोकाक]] ला हलविला: शीर्षकलेखन संकेत wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[व्ही.के. गोकाक]] h1obcreykn04svyi39aqf2nimdm9akv सदस्य चर्चा:VijayldPawar 3 309298 2142017 2022-07-31T17:09:00Z साहाय्य चमू 25365 नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=VijayldPawar}} -- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) २२:३९, ३१ जुलै २०२२ (IST) dw70jht7qret9d8obz7akvpgchewb5g विनायक कृष्ण गोकाक 0 309299 2142019 2022-07-31T17:44:51Z अभय नातू 206 पूर्ण नाव wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[व्ही.के. गोकाक]] h1obcreykn04svyi39aqf2nimdm9akv वि.कृ. गोकाक 0 309300 2142020 2022-07-31T17:45:09Z अभय नातू 206 नामभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[व्ही.के. गोकाक]] h1obcreykn04svyi39aqf2nimdm9akv न्यू झीलंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१४ 0 309301 2142022 2022-07-31T18:11:45Z Ganesh591 62733 नवीन पान: न्यूझीलंड क्रिकेट संघाने 8 जून ते 6 जुलै 2014 या कालावधीत वेस्ट इंडिजचा दौरा केला आणि वेस्ट इंडिज संघाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी क्रिकेट मालिका आणि दोन T20I सामने खेळले. ==संदर्भ== {{संद... wikitext text/x-wiki न्यूझीलंड क्रिकेट संघाने 8 जून ते 6 जुलै 2014 या कालावधीत वेस्ट इंडिजचा दौरा केला आणि वेस्ट इंडिज संघाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी क्रिकेट मालिका आणि दोन T20I सामने खेळले. ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:न्यूझीलंड क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे]] [[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]] gqc1aen2i10q9t8bg0x7sdbnd16t65l 2142024 2142022 2022-07-31T18:26:45Z Ganesh591 62733 wikitext text/x-wiki {{Infobox cricket tour | series_name = न्यूझीलंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१४ | team1_image = WestIndiesCricketFlagPre1999.svg | team1_name = वेस्ट इंडिज | team2_image = Flag of New Zealand.svg | team2_name = न्यूझीलंड | from_date = ८ जून २०१४ | to_date = ६ जुलै २०१४ | team1_captain = [[दिनेश रामदिन]] (कसोटी) <br /> [[डॅरेन सॅमी]](टी२०आ) | team2_captain = ब्रेंडन मॅक्युलम (कसोटी)<br /> (टी२०आ) | no_of_tests = 3 | team1_tests_won = 1 | team2_tests_won = 2 | team1_tests_most_runs = [[क्रेग ब्रॅथवेट]] (२१७) | team2_tests_most_runs = [[केन विल्यमसन]] (४१३) | team1_tests_most_wickets = [[केमार रोच]] (१५) | team2_tests_most_wickets = [[मार्क क्रेग]] (१२) | player_of_test_series = [[केन विल्यमसन]] (न्यूझीलंड) | no_of_twenty20s = 2 | team1_twenty20s_won = 1 | team2_twenty20s_won = 1 | team1_twenty20s_most_runs = [[आंद्रे फ्लेचर]] (११४) | team2_twenty20s_most_runs = ब्रेंडन मॅक्युलम (६१) | team1_twenty20s_most_wickets = [[शेल्डन कॉट्रेल]] (३)<br />[[डॅरेन सॅमी]] (३) | team2_twenty20s_most_wickets = [[ट्रेंट बोल्ट]] (४) | player_of_twenty20_series = [[आंद्रे फ्लेचर]] (वेस्ट इंडिज) }} न्यूझीलंड क्रिकेट संघाने ८ जून ते ६ जुलै २०१४ या कालावधीत वेस्ट इंडिजचा दौरा केला आणि वेस्ट इंडिज संघाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी क्रिकेट मालिका आणि दोन टी२०आ सामने खेळले.<ref>{{cite web |url=http://www.espncricinfo.com/ci/engine/series/730259.html |title=New Zealand in West Indies Test Series, 2014 |publisher=ESPNcricinfo |date=10 May 2014 |access-date=10 May 2014 }}</ref><ref>{{cite web |url=http://www.espncricinfo.com/ci/engine/series/730261.html |title=New Zealand in West Indies T20I Series, 2014 |publisher=ESPNcricinfo |date=10 May 2014 |access-date=10 May 2014 }}</ref> वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने १ल्या कसोटीत आपला १०० वा कसोटी सामना खेळला.<ref>{{cite web |url=http://www.espncricinfo.com/west-indies-v-new-zealand-2014/content/story/750911.html |title=Gayle eyes 'huge performance' in landmark Test |publisher=ESPNcricinfo |date=8 June 2014 |access-date=8 June 2014 }}</ref> त्या सामन्यात गेल कसोटी क्रिकेटमध्ये ७,००० धावा करणारा सातवा वेस्ट इंडीज क्रिकेटपटू ठरला.<ref>{{cite web |url=https://www.bbc.co.uk/sport/0/cricket/27808073 |title=New Zealand defeat West Indies in Chris Gayle's 100th Test match |publisher=BBC Sport |date=12 June 2014 |access-date=12 June 2014 }}</ref> न्यूझीलंडचा १२ वर्षांतील पहिल्या आठ देशांविरुद्ध घराबाहेरील मालिका विजय होता.<ref> [http://www.espncricinfo.com/west-indies-v-new-zealand-2014/content/story/756591.html Third Test]</ref> ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:न्यूझीलंड क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे]] [[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]] hhduntvk9ckw8gs5bhb5bzmwlk8010m 2142026 2142024 2022-07-31T18:43:05Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[न्यूझीलंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१४]] वरुन [[न्यू झीलंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१४]] ला हलविला wikitext text/x-wiki {{Infobox cricket tour | series_name = न्यूझीलंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१४ | team1_image = WestIndiesCricketFlagPre1999.svg | team1_name = वेस्ट इंडिज | team2_image = Flag of New Zealand.svg | team2_name = न्यूझीलंड | from_date = ८ जून २०१४ | to_date = ६ जुलै २०१४ | team1_captain = [[दिनेश रामदिन]] (कसोटी) <br /> [[डॅरेन सॅमी]](टी२०आ) | team2_captain = ब्रेंडन मॅक्युलम (कसोटी)<br /> (टी२०आ) | no_of_tests = 3 | team1_tests_won = 1 | team2_tests_won = 2 | team1_tests_most_runs = [[क्रेग ब्रॅथवेट]] (२१७) | team2_tests_most_runs = [[केन विल्यमसन]] (४१३) | team1_tests_most_wickets = [[केमार रोच]] (१५) | team2_tests_most_wickets = [[मार्क क्रेग]] (१२) | player_of_test_series = [[केन विल्यमसन]] (न्यूझीलंड) | no_of_twenty20s = 2 | team1_twenty20s_won = 1 | team2_twenty20s_won = 1 | team1_twenty20s_most_runs = [[आंद्रे फ्लेचर]] (११४) | team2_twenty20s_most_runs = ब्रेंडन मॅक्युलम (६१) | team1_twenty20s_most_wickets = [[शेल्डन कॉट्रेल]] (३)<br />[[डॅरेन सॅमी]] (३) | team2_twenty20s_most_wickets = [[ट्रेंट बोल्ट]] (४) | player_of_twenty20_series = [[आंद्रे फ्लेचर]] (वेस्ट इंडिज) }} न्यूझीलंड क्रिकेट संघाने ८ जून ते ६ जुलै २०१४ या कालावधीत वेस्ट इंडिजचा दौरा केला आणि वेस्ट इंडिज संघाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी क्रिकेट मालिका आणि दोन टी२०आ सामने खेळले.<ref>{{cite web |url=http://www.espncricinfo.com/ci/engine/series/730259.html |title=New Zealand in West Indies Test Series, 2014 |publisher=ESPNcricinfo |date=10 May 2014 |access-date=10 May 2014 }}</ref><ref>{{cite web |url=http://www.espncricinfo.com/ci/engine/series/730261.html |title=New Zealand in West Indies T20I Series, 2014 |publisher=ESPNcricinfo |date=10 May 2014 |access-date=10 May 2014 }}</ref> वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने १ल्या कसोटीत आपला १०० वा कसोटी सामना खेळला.<ref>{{cite web |url=http://www.espncricinfo.com/west-indies-v-new-zealand-2014/content/story/750911.html |title=Gayle eyes 'huge performance' in landmark Test |publisher=ESPNcricinfo |date=8 June 2014 |access-date=8 June 2014 }}</ref> त्या सामन्यात गेल कसोटी क्रिकेटमध्ये ७,००० धावा करणारा सातवा वेस्ट इंडीज क्रिकेटपटू ठरला.<ref>{{cite web |url=https://www.bbc.co.uk/sport/0/cricket/27808073 |title=New Zealand defeat West Indies in Chris Gayle's 100th Test match |publisher=BBC Sport |date=12 June 2014 |access-date=12 June 2014 }}</ref> न्यूझीलंडचा १२ वर्षांतील पहिल्या आठ देशांविरुद्ध घराबाहेरील मालिका विजय होता.<ref> [http://www.espncricinfo.com/west-indies-v-new-zealand-2014/content/story/756591.html Third Test]</ref> ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:न्यूझीलंड क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे]] [[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]] hhduntvk9ckw8gs5bhb5bzmwlk8010m 2142028 2142026 2022-07-31T18:45:00Z Ganesh591 62733 wikitext text/x-wiki {{Infobox cricket tour | series_name = न्यूझीलंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१४ | team1_image = WestIndiesCricketFlagPre1999.svg | team1_name = वेस्ट इंडिज | team2_image = Flag of New Zealand.svg | team2_name = न्यूझीलंड | from_date = ८ जून २०१४ | to_date = ६ जुलै २०१४ | team1_captain = [[दिनेश रामदिन]] (कसोटी) <br /> [[डॅरेन सॅमी]](टी२०आ) | team2_captain = ब्रेंडन मॅक्युलम (कसोटी)<br /> (टी२०आ) | no_of_tests = 3 | team1_tests_won = 1 | team2_tests_won = 2 | team1_tests_most_runs = [[क्रेग ब्रॅथवेट]] (२१७) | team2_tests_most_runs = [[केन विल्यमसन]] (४१३) | team1_tests_most_wickets = [[केमार रोच]] (१५) | team2_tests_most_wickets = [[मार्क क्रेग]] (१२) | player_of_test_series = [[केन विल्यमसन]] (न्यूझीलंड) | no_of_twenty20s = 2 | team1_twenty20s_won = 1 | team2_twenty20s_won = 1 | team1_twenty20s_most_runs = [[आंद्रे फ्लेचर]] (११४) | team2_twenty20s_most_runs = ब्रेंडन मॅक्युलम (६१) | team1_twenty20s_most_wickets = [[शेल्डन कॉट्रेल]] (३)<br />[[डॅरेन सॅमी]] (३) | team2_twenty20s_most_wickets = [[ट्रेंट बोल्ट]] (४) | player_of_twenty20_series = [[आंद्रे फ्लेचर]] (वेस्ट इंडिज) }} न्यूझीलंड क्रिकेट संघाने ८ जून ते ६ जुलै २०१४ या कालावधीत वेस्ट इंडिजचा दौरा केला आणि वेस्ट इंडिज संघाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी क्रिकेट मालिका आणि दोन टी२०आ सामने खेळले.<ref>{{cite web |url=http://www.espncricinfo.com/ci/engine/series/730259.html |title=New Zealand in West Indies Test Series, 2014 |publisher=ESPNcricinfo |date=10 May 2014 |access-date=10 May 2014 }}</ref><ref>{{cite web |url=http://www.espncricinfo.com/ci/engine/series/730261.html |title=New Zealand in West Indies T20I Series, 2014 |publisher=ESPNcricinfo |date=10 May 2014 |access-date=10 May 2014 }}</ref> वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने १ल्या कसोटीत आपला १०० वा कसोटी सामना खेळला.<ref>{{cite web |url=http://www.espncricinfo.com/west-indies-v-new-zealand-2014/content/story/750911.html |title=Gayle eyes 'huge performance' in landmark Test |publisher=ESPNcricinfo |date=8 June 2014 |access-date=8 June 2014 }}</ref> त्या सामन्यात गेल कसोटी क्रिकेटमध्ये ७,००० धावा करणारा सातवा वेस्ट इंडीज क्रिकेटपटू ठरला.<ref>{{cite web |url=https://www.bbc.co.uk/sport/0/cricket/27808073 |title=New Zealand defeat West Indies in Chris Gayle's 100th Test match |publisher=BBC Sport |date=12 June 2014 |access-date=12 June 2014 }}</ref> न्यूझीलंडचा १२ वर्षांतील पहिल्या आठ देशांविरुद्ध घराबाहेरील मालिका विजय होता.<ref> [http://www.espncricinfo.com/west-indies-v-new-zealand-2014/content/story/756591.html Third Test]</ref> ==टी२०आ मालिका== ===पहिला टी२०आ=== {{Limited overs matches | date = ५ जुलै २०१४ | time = १४:०० स्थानिक | team1 = {{cr-rt|WIN}} | team2 = {{cr|NZL}} | score1 = १३२ (२० षटके) | runs1 = [[आंद्रे फ्लेचर]] ५२ (३९) | wickets1 = [[टिम साउथी]] २/२० (४ षटके) | score2 = ११७/४ (१५ षटके) | runs2 = ब्रेंडन मॅक्युलम ४० (३५) | wickets2 = [[डॅरेन सॅमी]] ३/२२ (३ षटके) | result = न्यूझीलंड १२ धावांनी विजयी (ड/ल पद्धत) | report = [http://www.espncricinfo.com/west-indies-v-new-zealand-2014/engine/match/730283.html धावफलक] | venue = [[विंडसर पार्क|विंडसर पार्क, रोसो, डोमिनिका]] | umpires = पीटर नीरो (वेस्ट इंडिज) आणि [[जोएल विल्सन]] (वेस्ट इंडिज) | motm = [[आंद्रे फ्लेचर]] (वेस्ट इंडीज) | toss = न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला | rain = | notes = ईश सोधी (न्यूझीलंड) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले }} ===दुसरा टी२०आ=== {{Limited overs matches | date = ६ जुलै २०१४ | time = १४:०० स्थानिक | team1 = {{cr-rt|WIN}} | team2 = {{cr|NZL}} | score1 = १६५/५ (२० षटके) | runs1 = [[आंद्रे फ्लेचर]] ६२ (४९) | wickets1 = [[ट्रेंट बोल्ट]] २/२२ (४ षटके) | score2 = १२६ (१९.१ षटके) | runs2 = [[केन विल्यमसन]] ३७ (२८) | wickets2 = [[शेल्डन कॉट्रेल]] ३/२८ (३.१ षटके) | result = वेस्ट इंडिज ३९ धावांनी विजयी | report = [http://www.espncricinfo.com/west-indies-v-new-zealand-2014/engine/current/match/730285.html धावफलक] | venue = [[विंडसर पार्क|विंडसर पार्क, रोसो, डोमिनिका]] | umpires = ग्रेगरी ब्रॅथवेट (वेस्ट इंडिज) आणि [[जोएल विल्सन]] (वेस्ट इंडिज) | motm = [[आंद्रे फ्लेचर]] (वेस्ट इंडीज) | toss = न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला | rain = | notes = }} ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:न्यूझीलंड क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे]] [[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]] jqk1kcdbwzlozbw03s87xapdti4prw3 2142054 2142028 2022-08-01T02:23:09Z अभय नातू 206 /* टी२०आ मालिका */ wikitext text/x-wiki {{Infobox cricket tour | series_name = न्यूझीलंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१४ | team1_image = WestIndiesCricketFlagPre1999.svg | team1_name = वेस्ट इंडिज | team2_image = Flag of New Zealand.svg | team2_name = न्यूझीलंड | from_date = ८ जून २०१४ | to_date = ६ जुलै २०१४ | team1_captain = [[दिनेश रामदिन]] (कसोटी) <br /> [[डॅरेन सॅमी]](टी२०आ) | team2_captain = ब्रेंडन मॅक्युलम (कसोटी)<br /> (टी२०आ) | no_of_tests = 3 | team1_tests_won = 1 | team2_tests_won = 2 | team1_tests_most_runs = [[क्रेग ब्रॅथवेट]] (२१७) | team2_tests_most_runs = [[केन विल्यमसन]] (४१३) | team1_tests_most_wickets = [[केमार रोच]] (१५) | team2_tests_most_wickets = [[मार्क क्रेग]] (१२) | player_of_test_series = [[केन विल्यमसन]] (न्यूझीलंड) | no_of_twenty20s = 2 | team1_twenty20s_won = 1 | team2_twenty20s_won = 1 | team1_twenty20s_most_runs = [[आंद्रे फ्लेचर]] (११४) | team2_twenty20s_most_runs = ब्रेंडन मॅक्युलम (६१) | team1_twenty20s_most_wickets = [[शेल्डन कॉट्रेल]] (३)<br />[[डॅरेन सॅमी]] (३) | team2_twenty20s_most_wickets = [[ट्रेंट बोल्ट]] (४) | player_of_twenty20_series = [[आंद्रे फ्लेचर]] (वेस्ट इंडिज) }} न्यूझीलंड क्रिकेट संघाने ८ जून ते ६ जुलै २०१४ या कालावधीत वेस्ट इंडिजचा दौरा केला आणि वेस्ट इंडिज संघाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी क्रिकेट मालिका आणि दोन टी२०आ सामने खेळले.<ref>{{cite web |url=http://www.espncricinfo.com/ci/engine/series/730259.html |title=New Zealand in West Indies Test Series, 2014 |publisher=ESPNcricinfo |date=10 May 2014 |access-date=10 May 2014 }}</ref><ref>{{cite web |url=http://www.espncricinfo.com/ci/engine/series/730261.html |title=New Zealand in West Indies T20I Series, 2014 |publisher=ESPNcricinfo |date=10 May 2014 |access-date=10 May 2014 }}</ref> वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने १ल्या कसोटीत आपला १०० वा कसोटी सामना खेळला.<ref>{{cite web |url=http://www.espncricinfo.com/west-indies-v-new-zealand-2014/content/story/750911.html |title=Gayle eyes 'huge performance' in landmark Test |publisher=ESPNcricinfo |date=8 June 2014 |access-date=8 June 2014 }}</ref> त्या सामन्यात गेल कसोटी क्रिकेटमध्ये ७,००० धावा करणारा सातवा वेस्ट इंडीज क्रिकेटपटू ठरला.<ref>{{cite web |url=https://www.bbc.co.uk/sport/0/cricket/27808073 |title=New Zealand defeat West Indies in Chris Gayle's 100th Test match |publisher=BBC Sport |date=12 June 2014 |access-date=12 June 2014 }}</ref> न्यूझीलंडचा १२ वर्षांतील पहिल्या आठ देशांविरुद्ध घराबाहेरील मालिका विजय होता.<ref> [http://www.espncricinfo.com/west-indies-v-new-zealand-2014/content/story/756591.html Third Test]</ref> ==टी२०आ मालिका== ===पहिला टी२०आ=== {{Limited overs matches | date = ५ जुलै २०१४ | time = १४:०० स्थानिक | team1 = {{cr-rt|WIN}} | team2 = {{cr|NZL}} | score1 = १३२ (२० षटके) | runs1 = [[आंद्रे फ्लेचर]] ५२ (३९) | wickets1 = [[टिम साउथी]] २/२० (४ षटके) | score2 = ११७/४ (१५ षटके) | runs2 = [[ब्रॅन्डन मॅककुलम]] ४० (३५) | wickets2 = [[डॅरेन सॅमी]] ३/२२ (३ षटके) | result = न्यूझीलंड १२ धावांनी विजयी (ड/ल पद्धत) | report = [http://www.espncricinfo.com/west-indies-v-new-zealand-2014/engine/match/730283.html धावफलक] | venue = [[विंडसर पार्क|विंडसर पार्क, रोसो, डोमिनिका]] | umpires = पीटर नीरो (वेस्ट इंडिज) आणि [[जोएल विल्सन]] (वेस्ट इंडिज) | motm = [[आंद्रे फ्लेचर]] (वेस्ट इंडीज) | toss = न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला | rain = | notes = [[ईश सोधी]]चे (न्यू यूझीलंड) टी२०आ पदार्पण }} ===दुसरा टी२०आ=== {{Limited overs matches | date = ६ जुलै २०१४ | time = १४:०० स्थानिक | team1 = {{cr-rt|WIN}} | team2 = {{cr|NZL}} | score1 = १६५/५ (२० षटके) | runs1 = [[आंद्रे फ्लेचर]] ६२ (४९) | wickets1 = [[ट्रेंट बोल्ट]] २/२२ (४ षटके) | score2 = १२६ (१९.१ षटके) | runs2 = [[केन विल्यमसन]] ३७ (२८) | wickets2 = [[शेल्डन कॉट्रेल]] ३/२८ (३.१ षटके) | result = वेस्ट इंडीज ३९ धावांनी विजयी | report = [http://www.espncricinfo.com/west-indies-v-new-zealand-2014/engine/current/match/730285.html धावफलक] | venue = [[विंडसर पार्क|विंडसर पार्क, रोसो, डोमिनिका]] | umpires = [[ग्रेगरी ब्रॅथवेट]] (वेस्ट इंडिज) आणि [[जोएल विल्सन]] (वेस्ट इंडिज) | motm = [[आंद्रे फ्लेचर]] (वेस्ट इंडीज) | toss = न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला | rain = | notes = }} ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:न्यूझीलंड क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे]] [[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]] 7ogxvjq3i1rjpu0agah3jaz86qkagfj 2142238 2142054 2022-08-01T09:09:15Z KiranBOT II 140753 शुद्धलेखन — शहराचे अचूक नाव ([[सदस्य:KiranBOT II/typos#शहराचे अचूक नाव|अधिक माहिती]]) wikitext text/x-wiki {{Infobox cricket tour | series_name = न्यूझीलंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१४ | team1_image = WestIndiesCricketFlagPre1999.svg | team1_name = वेस्ट इंडिज | team2_image = Flag of New Zealand.svg | team2_name = न्यूझीलंड | from_date = ८ जून २०१४ | to_date = ६ जुलै २०१४ | team1_captain = [[दिनेश रामदिन]] (कसोटी) <br /> [[डॅरेन सॅमी]](टी२०आ) | team2_captain = ब्रेंडन मॅक्युलम (कसोटी)<br /> (टी२०आ) | no_of_tests = 3 | team1_tests_won = 1 | team2_tests_won = 2 | team1_tests_most_runs = [[क्रेग ब्रॅथवेट]] (२१७) | team2_tests_most_runs = [[केन विल्यमसन]] (४१३) | team1_tests_most_wickets = [[केमार रोच]] (१५) | team2_tests_most_wickets = [[मार्क क्रेग]] (१२) | player_of_test_series = [[केन विल्यमसन]] (न्यूझीलंड) | no_of_twenty20s = 2 | team1_twenty20s_won = 1 | team2_twenty20s_won = 1 | team1_twenty20s_most_runs = [[आंद्रे फ्लेचर]] (११४) | team2_twenty20s_most_runs = ब्रेंडन मॅक्युलम (६१) | team1_twenty20s_most_wickets = [[शेल्डन कॉट्रेल]] (३)<br />[[डॅरेन सॅमी]] (३) | team2_twenty20s_most_wickets = [[ट्रेंट बोल्ट]] (४) | player_of_twenty20_series = [[आंद्रे फ्लेचर]] (वेस्ट इंडिज) }} न्यू झीलंड क्रिकेट संघाने ८ जून ते ६ जुलै २०१४ या कालावधीत वेस्ट इंडीजचा दौरा केला आणि वेस्ट इंडीज संघाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी क्रिकेट मालिका आणि दोन टी२०आ सामने खेळले.<ref>{{cite web |url=http://www.espncricinfo.com/ci/engine/series/730259.html |title=New Zealand in West Indies Test Series, 2014 |publisher=ESPNcricinfo |date=10 May 2014 |access-date=10 May 2014 }}</ref><ref>{{cite web |url=http://www.espncricinfo.com/ci/engine/series/730261.html |title=New Zealand in West Indies T20I Series, 2014 |publisher=ESPNcricinfo |date=10 May 2014 |access-date=10 May 2014 }}</ref> वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने १ल्या कसोटीत आपला १०० वा कसोटी सामना खेळला.<ref>{{cite web |url=http://www.espncricinfo.com/west-indies-v-new-zealand-2014/content/story/750911.html |title=Gayle eyes 'huge performance' in landmark Test |publisher=ESPNcricinfo |date=8 June 2014 |access-date=8 June 2014 }}</ref> त्या सामन्यात गेल कसोटी क्रिकेटमध्ये ७,००० धावा करणारा सातवा वेस्ट इंडीज क्रिकेटपटू ठरला.<ref>{{cite web |url=https://www.bbc.co.uk/sport/0/cricket/27808073 |title=New Zealand defeat West Indies in Chris Gayle's 100th Test match |publisher=BBC Sport |date=12 June 2014 |access-date=12 June 2014 }}</ref> न्यू झीलंडचा १२ वर्षांतील पहिल्या आठ देशांविरुद्ध घराबाहेरील मालिका विजय होता.<ref> [http://www.espncricinfo.com/west-indies-v-new-zealand-2014/content/story/756591.html Third Test]</ref> ==टी२०आ मालिका== ===पहिला टी२०आ=== {{Limited overs matches | date = ५ जुलै २०१४ | time = १४:०० स्थानिक | team1 = {{cr-rt|WIN}} | team2 = {{cr|NZL}} | score1 = १३२ (२० षटके) | runs1 = [[आंद्रे फ्लेचर]] ५२ (३९) | wickets1 = [[टिम साउथी]] २/२० (४ षटके) | score2 = ११७/४ (१५ षटके) | runs2 = [[ब्रॅन्डन मॅककुलम]] ४० (३५) | wickets2 = [[डॅरेन सॅमी]] ३/२२ (३ षटके) | result = न्यूझीलंड १२ धावांनी विजयी (ड/ल पद्धत) | report = [http://www.espncricinfo.com/west-indies-v-new-zealand-2014/engine/match/730283.html धावफलक] | venue = [[विंडसर पार्क|विंडसर पार्क, रोसो, डोमिनिका]] | umpires = पीटर नीरो (वेस्ट इंडिज) आणि [[जोएल विल्सन]] (वेस्ट इंडिज) | motm = [[आंद्रे फ्लेचर]] (वेस्ट इंडीज) | toss = न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला | rain = | notes = [[ईश सोधी]]चे (न्यू यूझीलंड) टी२०आ पदार्पण }} ===दुसरा टी२०आ=== {{Limited overs matches | date = ६ जुलै २०१४ | time = १४:०० स्थानिक | team1 = {{cr-rt|WIN}} | team2 = {{cr|NZL}} | score1 = १६५/५ (२० षटके) | runs1 = [[आंद्रे फ्लेचर]] ६२ (४९) | wickets1 = [[ट्रेंट बोल्ट]] २/२२ (४ षटके) | score2 = १२६ (१९.१ षटके) | runs2 = [[केन विल्यमसन]] ३७ (२८) | wickets2 = [[शेल्डन कॉट्रेल]] ३/२८ (३.१ षटके) | result = वेस्ट इंडीज ३९ धावांनी विजयी | report = [http://www.espncricinfo.com/west-indies-v-new-zealand-2014/engine/current/match/730285.html धावफलक] | venue = [[विंडसर पार्क|विंडसर पार्क, रोसो, डोमिनिका]] | umpires = [[ग्रेगरी ब्रॅथवेट]] (वेस्ट इंडिज) आणि [[जोएल विल्सन]] (वेस्ट इंडिज) | motm = [[आंद्रे फ्लेचर]] (वेस्ट इंडीज) | toss = न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला | rain = | notes = }} ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:न्यू झीलंड क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे]] [[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]] fg134fp8y7km1aggdcwvtzalbucudkl न्यूझीलंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१४ 0 309302 2142027 2022-07-31T18:43:06Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[न्यूझीलंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१४]] वरुन [[न्यू झीलंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१४]] ला हलविला wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[न्यू झीलंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१४]] qeafmec2upa5y3ch1cmc8zf04on3y7y बांगलादेश क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१४ 0 309303 2142029 2022-07-31T18:50:42Z Ganesh591 62733 नवीन पान: बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट ते सप्टेंबर 2014 या कालावधीत दोन कसोटी सामने, तीन मर्यादित षटकांचे आंतरराष्ट्रीय (LOI) सामने आणि एक ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समाव... wikitext text/x-wiki बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट ते सप्टेंबर 2014 या कालावधीत दोन कसोटी सामने, तीन मर्यादित षटकांचे आंतरराष्ट्रीय (LOI) सामने आणि एक ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश असलेल्या दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजचा दौरा केला. ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:बांगलादेश क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे]] [[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]] sqi9z560z5610t2fa0dcdwxjc7lh6el 2142030 2142029 2022-07-31T19:04:38Z Ganesh591 62733 wikitext text/x-wiki {{Infobox cricket tour | series_name = बांगलादेश क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१४ | team1_image = Flag of Bangladesh.svg | team1_name = बांगलादेश | team2_image = WestIndiesCricketFlagPre1999.svg | team2_name = वेस्ट इंडीज | from_date = २० ऑगस्ट २०१४ | to_date = १७ सप्टेंबर २०१४ | team1_captain = [[मुशफिकर रहीम]] | team2_captain = [[ड्वेन ब्राव्हो]]<small> (वनडे)</small><br />[[डॅरेन सॅमी]]<small> (टी२०आ)</small><br />[[दिनेश रामदिन]]<small> (कसोटी)</small> | no_of_tests = 2 | team1_tests_won = 0 | team2_tests_won = 2 | team1_tests_most_runs = [[मुशफिकर रहीम]] (१७९) | team2_tests_most_runs = [[क्रेग ब्रॅथवेट]] (३२४) | team1_tests_most_wickets = [[तैजुल इस्लाम]] (८) | team2_tests_most_wickets = [[सुलेमान बेन]] (१४) | player_of_test_series = [[क्रेग ब्रॅथवेट]] (वेस्ट इंडीज) | no_of_ODIs = 3 | team1_ODIs_won = 0 | team2_ODIs_won = 3 | team1_ODIs_most_runs = [[तमीम इक्बाल]] (११८) | team2_ODIs_most_runs = [[दिनेश रामदिन]] (२७७) | team1_ODIs_most_wickets = [[अल-अमीन हुसेन]] (१०) | team2_ODIs_most_wickets = [[रवी रामपॉल]] (७) | player_of_ODI_series = [[दिनेश रामदिन]] (वेस्ट इंडीज) | no_of_twenty20s = 1 | team1_twenty20s_won = 0 | team2_twenty20s_won = 0 | team1_twenty20s_most_runs = | team2_twenty20s_most_runs = | team1_twenty20s_most_wickets = | team2_twenty20s_most_wickets = | player_of_twenty20_series = }} बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट ते सप्टेंबर २०१४ या कालावधीत दोन कसोटी सामने, तीन मर्यादित षटकांचे आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने आणि एक ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश असलेल्या दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजचा दौरा केला. २००९ मध्ये बांगलादेशच्या वेस्ट इंडिजच्या मागील दौऱ्यात, बांगलादेशने कसोटी आणि वनडे या दोन्ही मालिकांमध्ये कमकुवत झालेल्या वेस्ट इंडिज क्रिकेट संघाची "व्हाइटवॉश" केला.<ref>[http://www.espncricinfo.com/west-indies-v-bangladesh-2014/content/series/730263.html?template=fixtures West Indies vs Bangladesh]</ref> ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:बांगलादेश क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे]] [[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]] a7q08u9b9gpnnkomcyw70lyy0o2o5zf 2142031 2142030 2022-07-31T19:12:46Z Ganesh591 62733 wikitext text/x-wiki {{Infobox cricket tour | series_name = बांगलादेश क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१४ | team1_image = Flag of Bangladesh.svg | team1_name = बांगलादेश | team2_image = WestIndiesCricketFlagPre1999.svg | team2_name = वेस्ट इंडीज | from_date = २० ऑगस्ट २०१४ | to_date = १७ सप्टेंबर २०१४ | team1_captain = [[मुशफिकर रहीम]] | team2_captain = [[ड्वेन ब्राव्हो]]<small> (वनडे)</small><br />[[डॅरेन सॅमी]]<small> (टी२०आ)</small><br />[[दिनेश रामदिन]]<small> (कसोटी)</small> | no_of_tests = 2 | team1_tests_won = 0 | team2_tests_won = 2 | team1_tests_most_runs = [[मुशफिकर रहीम]] (१७९) | team2_tests_most_runs = [[क्रेग ब्रॅथवेट]] (३२४) | team1_tests_most_wickets = [[तैजुल इस्लाम]] (८) | team2_tests_most_wickets = [[सुलेमान बेन]] (१४) | player_of_test_series = [[क्रेग ब्रॅथवेट]] (वेस्ट इंडीज) | no_of_ODIs = 3 | team1_ODIs_won = 0 | team2_ODIs_won = 3 | team1_ODIs_most_runs = [[तमीम इक्बाल]] (११८) | team2_ODIs_most_runs = [[दिनेश रामदिन]] (२७७) | team1_ODIs_most_wickets = [[अल-अमीन हुसेन]] (१०) | team2_ODIs_most_wickets = [[रवी रामपॉल]] (७) | player_of_ODI_series = [[दिनेश रामदिन]] (वेस्ट इंडीज) | no_of_twenty20s = 1 | team1_twenty20s_won = 0 | team2_twenty20s_won = 0 | team1_twenty20s_most_runs = | team2_twenty20s_most_runs = | team1_twenty20s_most_wickets = | team2_twenty20s_most_wickets = | player_of_twenty20_series = }} बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट ते सप्टेंबर २०१४ या कालावधीत दोन कसोटी सामने, तीन मर्यादित षटकांचे आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने आणि एक ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश असलेल्या दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजचा दौरा केला. २००९ मध्ये बांगलादेशच्या वेस्ट इंडिजच्या मागील दौऱ्यात, बांगलादेशने कसोटी आणि वनडे या दोन्ही मालिकांमध्ये कमकुवत झालेल्या वेस्ट इंडिज क्रिकेट संघाची "व्हाइटवॉश" केला.<ref>[http://www.espncricinfo.com/west-indies-v-bangladesh-2014/content/series/730263.html?template=fixtures West Indies vs Bangladesh]</ref> ==टी२०आ मालिका== ===फक्त टी२०आ=== {{Limited overs matches | date = २७ ऑगस्ट २०१४ | time = | team1 = {{cr-rt|BAN}} | score1 = ३१/० (४.४ षटके) | score2 = | team2 = {{cr|WIN}} | runs1 = अनामूल हक १९[[नाबाद|*]] | wickets1 = | runs2 = | wickets2 = | result = परिणाम नाही | report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/730293.html धावफलक] | venue = [[वॉर्नर पार्क]], बसेटेरे, [[सेंट किट्स]] | umpires = पीटर नीरो (वेस्ट इंडिज) आणि [[जोएल विल्सन]] (वेस्ट इंडिज) | toss = बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. | motm = | rain = बांगलादेशच्या डावात मुसळधार पावसामुळे खेळाचा निकाल लागला नाही. }} ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:बांगलादेश क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे]] [[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]] b6tswj8ar1sz8okz1ysjfxcv9utgp3d 2142239 2142031 2022-08-01T09:10:51Z KiranBOT II 140753 शुद्धलेखन — शहराचे अचूक नाव ([[सदस्य:KiranBOT II/typos#शहराचे अचूक नाव|अधिक माहिती]]) wikitext text/x-wiki {{Infobox cricket tour | series_name = बांगलादेश क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१४ | team1_image = Flag of Bangladesh.svg | team1_name = बांगलादेश | team2_image = WestIndiesCricketFlagPre1999.svg | team2_name = वेस्ट इंडीज | from_date = २० ऑगस्ट २०१४ | to_date = १७ सप्टेंबर २०१४ | team1_captain = [[मुशफिकर रहीम]] | team2_captain = [[ड्वेन ब्राव्हो]]<small> (वनडे)</small><br />[[डॅरेन सॅमी]]<small> (टी२०आ)</small><br />[[दिनेश रामदिन]]<small> (कसोटी)</small> | no_of_tests = 2 | team1_tests_won = 0 | team2_tests_won = 2 | team1_tests_most_runs = [[मुशफिकर रहीम]] (१७९) | team2_tests_most_runs = [[क्रेग ब्रॅथवेट]] (३२४) | team1_tests_most_wickets = [[तैजुल इस्लाम]] (८) | team2_tests_most_wickets = [[सुलेमान बेन]] (१४) | player_of_test_series = [[क्रेग ब्रॅथवेट]] (वेस्ट इंडीज) | no_of_ODIs = 3 | team1_ODIs_won = 0 | team2_ODIs_won = 3 | team1_ODIs_most_runs = [[तमीम इक्बाल]] (११८) | team2_ODIs_most_runs = [[दिनेश रामदिन]] (२७७) | team1_ODIs_most_wickets = [[अल-अमीन हुसेन]] (१०) | team2_ODIs_most_wickets = [[रवी रामपॉल]] (७) | player_of_ODI_series = [[दिनेश रामदिन]] (वेस्ट इंडीज) | no_of_twenty20s = 1 | team1_twenty20s_won = 0 | team2_twenty20s_won = 0 | team1_twenty20s_most_runs = | team2_twenty20s_most_runs = | team1_twenty20s_most_wickets = | team2_twenty20s_most_wickets = | player_of_twenty20_series = }} बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट ते सप्टेंबर २०१४ या कालावधीत दोन कसोटी सामने, तीन मर्यादित षटकांचे आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने आणि एक ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश असलेल्या दौऱ्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. २००९ मध्ये बांगलादेशच्या वेस्ट इंडीजच्या मागील दौऱ्यात, बांगलादेशने कसोटी आणि वनडे या दोन्ही मालिकांमध्ये कमकुवत झालेल्या वेस्ट इंडीज क्रिकेट संघाची "व्हाइटवॉश" केला.<ref>[http://www.espncricinfo.com/west-indies-v-bangladesh-2014/content/series/730263.html?template=fixtures West Indies vs Bangladesh]</ref> ==टी२०आ मालिका== ===फक्त टी२०आ=== {{Limited overs matches | date = २७ ऑगस्ट २०१४ | time = | team1 = {{cr-rt|BAN}} | score1 = ३१/० (४.४ षटके) | score2 = | team2 = {{cr|WIN}} | runs1 = अनामूल हक १९[[नाबाद|*]] | wickets1 = | runs2 = | wickets2 = | result = परिणाम नाही | report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/730293.html धावफलक] | venue = [[वॉर्नर पार्क]], बसेटेरे, [[सेंट किट्स]] | umpires = पीटर नीरो (वेस्ट इंडिज) आणि [[जोएल विल्सन]] (वेस्ट इंडिज) | toss = बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. | motm = | rain = बांगलादेशच्या डावात मुसळधार पावसामुळे खेळाचा निकाल लागला नाही. }} ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:बांगलादेश क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे]] [[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]] 4ij5en41dv3ut0gcdjl2mcrjfxodhu9 सदस्य चर्चा:Swapnilshinde8222 3 309304 2142032 2022-07-31T21:03:02Z साहाय्य चमू 25365 नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Swapnilshinde8222}} -- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) ०२:३३, १ ऑगस्ट २०२२ (IST) 02y01cdacm74cusp1tvyooj8ev5qb5r मोशन पिक्चर असोसिएशन 0 309305 2142042 2022-08-01T01:34:51Z अमर राऊत 140696 नवीन पान: '''मोशन पिक्चर असोसिएशन (MPA)''' हा एक अमेरिकन [[व्यापार गट|व्यापारगट]] आहे जो अमेरिकेतील पाच प्रमुख फिल्म स्टुडिओ तसेच [[व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा]] [[नेटफ्लिक्स]]<nowiki/>चे प्रतिनिधित्व करतो. १९... wikitext text/x-wiki '''मोशन पिक्चर असोसिएशन (MPA)''' हा एक अमेरिकन [[व्यापार गट|व्यापारगट]] आहे जो अमेरिकेतील पाच प्रमुख फिल्म स्टुडिओ तसेच [[व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा]] [[नेटफ्लिक्स]]<nowiki/>चे प्रतिनिधित्व करतो. १९२२ मध्ये मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स अँड डिस्ट्रिब्युटर्स ऑफ अमेरिका (MPPDA) म्हणून स्थापित झालेला हा गट १९४५ ते सप्टेंबर २०१९ पर्यंत मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिका (MPAA) म्हणून ओळखले जातो,<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nexttv.com/news/mpaa-rebrands-to-reflect-international-monicker|title=MPAA Rebrands to Reflect International Monicker|last=published|first=John Eggerton|date=2019-09-18|website=Broadcasting Cable|language=en|access-date=2022-08-01}}</ref> आणि त्याचे मूळ लक्ष्य अमेरिकन चित्रपट उद्योगाची व्यवहार्यता सुनिश्चित करणे हे होते. याव्यतिरिक्त, एमपीएने चित्रपट सामग्रीसाठी मार्गदर्शक तत्त्वे स्थापित केली ज्यामुळे 1930 मध्ये मोशन पिक्चर प्रोडक्शन कोड तयार झाला. हा कोड, हेस कोड म्हणूनही ओळखला जातो, 1968 मध्ये स्वैच्छिक चित्रपट रेटिंग प्रणालीने बदलला, ज्याचे व्यवस्थापन वर्गीकरण आणि रेटिंग प्रशासन (CARA).<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://deadline.com/2019/09/motion-picture-association-logo-1202737759/|title=Motion Picture Association Rebrands With Unified Name And Updated Logo|last=Johnson|first=Ted|last2=Johnson|first2=Ted|date=2019-09-18|website=Deadline|language=en-US|access-date=2022-08-01}}</ref> MPA ने मोशन पिक्चर आणि टेलिव्हिजन उद्योगाची वकिली केली आहे, ज्यात प्रभावी कॉपीराइट संरक्षणाचा प्रचार करणे, पायरसी कमी करणे आणि बाजारपेठेतील प्रवेशाचा विस्तार करणे हे उद्दिष्ट आहे. पीअर-टू-पीअर फाइल शेअरिंग नेटवर्कद्वारे आणि पायरेट साइट्सवरून प्रवाहित करून कॉपीराइट केलेल्या कामांचे शेअरिंग मर्यादित करण्याच्या प्रयत्नांसह, कॉपीराइट उल्लंघनाला आळा घालण्यासाठी हे काम केले आहे. फ्रान्समधील युनायटेड स्टेट्सचे माजी राजदूत चार्ल्स रिव्हकिन हे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. == संदर्भ == 5ejpgidvwh6ezbo34llfb1gcy1aky2f 2142043 2142042 2022-08-01T01:36:28Z अमर राऊत 140696 चित्र जोडले wikitext text/x-wiki [[चित्र:Motion_Picture_Association_logo_2019.png|इवलेसे|२०१९पासूनचा लोगो]] '''मोशन पिक्चर असोसिएशन (MPA)''' हा एक अमेरिकन [[व्यापार गट|व्यापारगट]] आहे जो अमेरिकेतील पाच प्रमुख फिल्म स्टुडिओ तसेच [[व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा]] [[नेटफ्लिक्स]]<nowiki/>चे प्रतिनिधित्व करतो. १९२२ मध्ये मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स अँड डिस्ट्रिब्युटर्स ऑफ अमेरिका (MPPDA) म्हणून स्थापित झालेला हा गट १९४५ ते सप्टेंबर २०१९ पर्यंत मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिका (MPAA) म्हणून ओळखले जातो,<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nexttv.com/news/mpaa-rebrands-to-reflect-international-monicker|title=MPAA Rebrands to Reflect International Monicker|last=published|first=John Eggerton|date=2019-09-18|website=Broadcasting Cable|language=en|access-date=2022-08-01}}</ref> आणि त्याचे मूळ लक्ष्य अमेरिकन चित्रपट उद्योगाची व्यवहार्यता सुनिश्चित करणे हे होते. याव्यतिरिक्त, एमपीएने चित्रपट सामग्रीसाठी मार्गदर्शक तत्त्वे स्थापित केली ज्यामुळे 1930 मध्ये मोशन पिक्चर प्रोडक्शन कोड तयार झाला. हा कोड, हेस कोड म्हणूनही ओळखला जातो, 1968 मध्ये स्वैच्छिक चित्रपट रेटिंग प्रणालीने बदलला, ज्याचे व्यवस्थापन वर्गीकरण आणि रेटिंग प्रशासन (CARA).<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://deadline.com/2019/09/motion-picture-association-logo-1202737759/|title=Motion Picture Association Rebrands With Unified Name And Updated Logo|last=Johnson|first=Ted|last2=Johnson|first2=Ted|date=2019-09-18|website=Deadline|language=en-US|access-date=2022-08-01}}</ref> MPA ने मोशन पिक्चर आणि टेलिव्हिजन उद्योगाची वकिली केली आहे, ज्यात प्रभावी कॉपीराइट संरक्षणाचा प्रचार करणे, पायरसी कमी करणे आणि बाजारपेठेतील प्रवेशाचा विस्तार करणे हे उद्दिष्ट आहे. पीअर-टू-पीअर फाइल शेअरिंग नेटवर्कद्वारे आणि पायरेट साइट्सवरून प्रवाहित करून कॉपीराइट केलेल्या कामांचे शेअरिंग मर्यादित करण्याच्या प्रयत्नांसह, कॉपीराइट उल्लंघनाला आळा घालण्यासाठी हे काम केले आहे. फ्रान्समधील युनायटेड स्टेट्सचे माजी राजदूत चार्ल्स रिव्हकिन हे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. == संदर्भ == hroen7e6uzutzqn09mhukjw1yxrcp3p 2142044 2142043 2022-08-01T01:37:29Z अमर राऊत 140696 wikitext text/x-wiki [[चित्र:Motion_Picture_Association_logo_2019.png|इवलेसे|२०१९ पासूनचा लोगो]] '''मोशन पिक्चर असोसिएशन (MPA)''' हा एक अमेरिकन [[व्यापार गट|व्यापारगट]] आहे जो अमेरिकेतील पाच प्रमुख फिल्म स्टुडिओ तसेच [[व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा]] [[नेटफ्लिक्स]]<nowiki/>चे प्रतिनिधित्व करतो. १९२२ मध्ये मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स अँड डिस्ट्रिब्युटर्स ऑफ अमेरिका (MPPDA) म्हणून स्थापित झालेला हा गट १९४५ ते सप्टेंबर २०१९ पर्यंत मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिका (MPAA) म्हणून ओळखले जातो,<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nexttv.com/news/mpaa-rebrands-to-reflect-international-monicker|title=MPAA Rebrands to Reflect International Monicker|last=published|first=John Eggerton|date=2019-09-18|website=Broadcasting Cable|language=en|access-date=2022-08-01}}</ref> आणि त्याचे मूळ लक्ष्य अमेरिकन चित्रपट उद्योगाची व्यवहार्यता सुनिश्चित करणे हे होते. याव्यतिरिक्त, एमपीएने चित्रपट सामग्रीसाठी मार्गदर्शक तत्त्वे स्थापित केली ज्यामुळे १९३० मध्ये मोशन पिक्चर प्रोडक्शन कोड तयार झाला. हा कोड, हेस कोड म्हणूनही ओळखला जातो, १९६८ मध्ये स्वैच्छिक चित्रपट रेटिंग प्रणालीने बदलला, ज्याचे व्यवस्थापन वर्गीकरण आणि रेटिंग प्रशासन (CARA).<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://deadline.com/2019/09/motion-picture-association-logo-1202737759/|title=Motion Picture Association Rebrands With Unified Name And Updated Logo|last=Johnson|first=Ted|last2=Johnson|first2=Ted|date=2019-09-18|website=Deadline|language=en-US|access-date=2022-08-01}}</ref> MPA ने मोशन पिक्चर आणि टेलिव्हिजन उद्योगाची वकिली केली आहे, ज्यात प्रभावी कॉपीराइट संरक्षणाचा प्रचार करणे, पायरसी कमी करणे आणि बाजारपेठेतील प्रवेशाचा विस्तार करणे हे उद्दिष्ट आहे. पीअर-टू-पीअर फाइल शेअरिंग नेटवर्कद्वारे आणि पायरेट साइट्सवरून प्रवाहित करून कॉपीराइट केलेल्या कामांचे शेअरिंग मर्यादित करण्याच्या प्रयत्नांसह, कॉपीराइट उल्लंघनाला आळा घालण्यासाठी हे काम केले आहे. फ्रान्समधील युनायटेड स्टेट्सचे माजी राजदूत चार्ल्स रिव्हकिन हे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. == संदर्भ == elwnnhgssm4vaafl4r9gy9vk516qm3d 2142059 2142044 2022-08-01T02:28:52Z अभय नातू 206 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले wikitext text/x-wiki [[चित्र:Motion_Picture_Association_logo_2019.png|इवलेसे|२०१९ पासूनचा लोगो]] '''मोशन पिक्चर असोसिएशन (MPA)''' हा एक अमेरिकन [[व्यापार गट|व्यापारगट]] आहे जो अमेरिकेतील पाच प्रमुख फिल्म स्टुडिओ तसेच [[व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा]] [[नेटफ्लिक्स]]<nowiki/>चे प्रतिनिधित्व करतो. १९२२ मध्ये मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स अँड डिस्ट्रिब्युटर्स ऑफ अमेरिका (MPPDA) म्हणून स्थापित झालेला हा गट १९४५ ते सप्टेंबर २०१९ पर्यंत मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिका (MPAA) म्हणून ओळखले जातो,<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nexttv.com/news/mpaa-rebrands-to-reflect-international-monicker|title=MPAA Rebrands to Reflect International Monicker|last=published|first=John Eggerton|date=2019-09-18|website=Broadcasting Cable|language=en|access-date=2022-08-01}}</ref> आणि त्याचे मूळ लक्ष्य अमेरिकन चित्रपट उद्योगाची व्यवहार्यता सुनिश्चित करणे हे होते. याव्यतिरिक्त, एमपीएने चित्रपट सामग्रीसाठी मार्गदर्शक तत्त्वे स्थापित केली ज्यामुळे १९३० मध्ये मोशन पिक्चर प्रोडक्शन कोड तयार झाला. हा कोड, हेस कोड म्हणूनही ओळखला जातो, १९६८ मध्ये स्वैच्छिक चित्रपट रेटिंग प्रणालीने बदलला, ज्याचे व्यवस्थापन वर्गीकरण आणि रेटिंग प्रशासन (CARA).<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://deadline.com/2019/09/motion-picture-association-logo-1202737759/|title=Motion Picture Association Rebrands With Unified Name And Updated Logo|last=Johnson|first=Ted|last2=Johnson|first2=Ted|date=2019-09-18|website=Deadline|language=en-US|access-date=2022-08-01}}</ref> MPA ने मोशन पिक्चर आणि टेलिव्हिजन उद्योगाची वकिली केली आहे, ज्यात प्रभावी कॉपीराइट संरक्षणाचा प्रचार करणे, पायरसी कमी करणे आणि बाजारपेठेतील प्रवेशाचा विस्तार करणे हे उद्दिष्ट आहे. पीअर-टू-पीअर फाइल शेअरिंग नेटवर्कद्वारे आणि पायरेट साइट्सवरून प्रवाहित करून कॉपीराइट केलेल्या कामांचे शेअरिंग मर्यादित करण्याच्या प्रयत्नांसह, कॉपीराइट उल्लंघनाला आळा घालण्यासाठी हे काम केले आहे. फ्रान्समधील युनायटेड स्टेट्सचे माजी राजदूत चार्ल्स रिव्हकिन हे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. == संदर्भ == [[वर्ग:हॉलिवूड]] topg1cgz3g93od3ck0yjzku8fo8wtf4 वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप 0 309306 2142045 2022-08-01T01:39:14Z अमर राऊत 140696 [[वॉर्नर ब्रोझ पिक्चर्स ग्रुप]] कडे पुनर्निर्देशित wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[वॉर्नर ब्रोझ पिक्चर्स ग्रुप]] __अनुक्रमणिकाहवीच__ irofcxr92sjpuwiumky2r728gl2dtfx वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स 0 309307 2142046 2022-08-01T01:40:27Z अमर राऊत 140696 [[वॉर्नर ब्रोझ पिक्चर्स]] कडे पुनर्निर्देशित wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[वॉर्नर ब्रोझ पिक्चर्स ]] __अनुक्रमणिकाहवीच__ aa6jfv7f0thn6ltzjd1a1vph1sdm6kx वॉर्नर ब्रोझ पिक्चर्स ग्रुप 0 309308 2142047 2022-08-01T01:43:29Z अमर राऊत 140696 [[वॉर्नर ब्रोझ पिक्चर्स]] कडे पुनर्निर्देशित wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[वॉर्नर ब्रोझ पिक्चर्स]] __अनुक्रमणिकाहवीच__ o0n27ahmxtzqg96ogud356k2v99umwd वॉर्नर ब्रोझ पिक्चर्स 0 309309 2142048 2022-08-01T01:45:51Z अमर राऊत 140696 नवीन पान: '''वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स''' ही एक अमेरिकन चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी आहे, वॉर्नर ब्रदर्सच्या वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप डिव्हिजनची (दोन्ही वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्... wikitext text/x-wiki '''वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स''' ही एक अमेरिकन चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी आहे, वॉर्नर ब्रदर्सच्या वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप डिव्हिजनची (दोन्ही वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्या मालकीचे आहेत). स्टुडिओ हा वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप युनिटमधील लाइव्ह-ऍक्शन फीचर फिल्म्सचा प्रमुख निर्माता आहे आणि कॅलिफोर्नियाच्या बर्बँक येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये आधारित आहे. वॉर्नर अॅनिमेशन ग्रुपने तयार केलेले अॅनिमेटेड चित्रपटही स्टुडिओ बॅनरखाली प्रदर्शित केले जातात. वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स सध्या वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुपमधील पाच थेट-अ‍ॅक्शन फिल्म स्टुडिओपैकी एक आहे, इतर न्यू लाइन सिनेमा, डीसी फिल्म्स, कॅसल रॉक एंटरटेनमेंट आणि स्पायग्लास मीडिया ग्रुप आहेत. हॅरी पॉटर चित्रपट मालिकेचा अंतिम हप्ता स्टुडिओचा $१.३ अब्जसह जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.[3] हॅरी वॉर्नर, अल्बर्ट वॉर्नर, सॅम वॉर्नर आणि जॅक एल. वॉर्नर या बंधूंनी 1923 मध्ये स्थापना केली, स्वतःच्या चित्रपटांची निर्मिती करण्याव्यतिरिक्त, ते इतर वॉर्नर ब्रदर्स लेबल्सद्वारे निर्मित आणि प्रदर्शित केलेल्या चित्रपटांसाठी चित्रपट निर्मिती ऑपरेशन्स, थिएटरिकल वितरण, विपणन आणि जाहिरात हाताळते. , वॉर्नर अॅनिमेशन ग्रुप, न्यू लाइन सिनेमा, डीसी फिल्म्स आणि कॅसल रॉक एंटरटेनमेंट, तसेच विविध तृतीय-पक्ष निर्मात्यांसह. == संदर्भ == apr4n0pe3oz65mz6329ngvd7fjlesy0 2142056 2142048 2022-08-01T02:25:58Z अभय नातू 206 नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले wikitext text/x-wiki '''वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स''' ही एक अमेरिकन चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी आहे, वॉर्नर ब्रदर्सच्या वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप डिव्हिजनची (दोन्ही वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्या मालकीचे आहेत). स्टुडिओ हा वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप युनिटमधील लाइव्ह-ऍक्शन फीचर फिल्म्सचा प्रमुख निर्माता आहे आणि कॅलिफोर्नियाच्या बर्बँक येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये आधारित आहे. वॉर्नर अॅनिमेशन ग्रुपने तयार केलेले अॅनिमेटेड चित्रपटही स्टुडिओ बॅनरखाली प्रदर्शित केले जातात. वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स सध्या वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुपमधील पाच थेट-अ‍ॅक्शन फिल्म स्टुडिओपैकी एक आहे, इतर न्यू लाइन सिनेमा, डीसी फिल्म्स, कॅसल रॉक एंटरटेनमेंट आणि स्पायग्लास मीडिया ग्रुप आहेत. हॅरी पॉटर चित्रपट मालिकेचा अंतिम हप्ता स्टुडिओचा $१.३ अब्जसह जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.[3] हॅरी वॉर्नर, अल्बर्ट वॉर्नर, सॅम वॉर्नर आणि जॅक एल. वॉर्नर या बंधूंनी 1923 मध्ये स्थापना केली, स्वतःच्या चित्रपटांची निर्मिती करण्याव्यतिरिक्त, ते इतर वॉर्नर ब्रदर्स लेबल्सद्वारे निर्मित आणि प्रदर्शित केलेल्या चित्रपटांसाठी चित्रपट निर्मिती ऑपरेशन्स, थिएटरिकल वितरण, विपणन आणि जाहिरात हाताळते. , वॉर्नर अॅनिमेशन ग्रुप, न्यू लाइन सिनेमा, डीसी फिल्म्स आणि कॅसल रॉक एंटरटेनमेंट, तसेच विविध तृतीय-पक्ष निर्मात्यांसह. == संदर्भ == [[वर्ग:वॉर्नर ब्रदर्स]] in4ylw54k6itu4w6grkybimw6xzvova 2142057 2142056 2022-08-01T02:27:25Z अभय नातू 206 दुवा wikitext text/x-wiki '''वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स''' ही एक [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी आहे. [[वॉर्नर ब्रदर्स]]च्या वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप डिव्हिजनचा (दोन्ही वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्या मालकीचे आहेत) स्टुडिओ हा वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप युनिटमधील लाइव्ह-ऍक्शन फीचर फिल्म्सचा प्रमुख निर्माता आहे आणि [[कॅलिफोर्निया]]च्या [[बरबँक]] येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये आधारित आहे. वॉर्नर अॅनिमेशन ग्रुपने तयार केलेले अॅनिमेटेड चित्रपटही स्टुडिओ बॅनरखाली प्रदर्शित केले जातात. वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स सध्या वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुपमधील पाच थेट-अ‍ॅक्शन फिल्म स्टुडिओपैकी एक आहे, इतर न्यू लाइन सिनेमा, डीसी फिल्म्स, कॅसल रॉक एंटरटेनमेंट आणि स्पायग्लास मीडिया ग्रुप आहेत. हॅरी पॉटर चित्रपट मालिकेचा अंतिम हप्ता स्टुडिओचा $१.३ अब्जसह जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.[3] हॅरी वॉर्नर, अल्बर्ट वॉर्नर, सॅम वॉर्नर आणि जॅक एल. वॉर्नर या बंधूंनी 1923 मध्ये स्थापना केली, स्वतःच्या चित्रपटांची निर्मिती करण्याव्यतिरिक्त, ते इतर वॉर्नर ब्रदर्स लेबल्सद्वारे निर्मित आणि प्रदर्शित केलेल्या चित्रपटांसाठी चित्रपट निर्मिती ऑपरेशन्स, थिएटरिकल वितरण, विपणन आणि जाहिरात हाताळते. , वॉर्नर अॅनिमेशन ग्रुप, न्यू लाइन सिनेमा, डीसी फिल्म्स आणि कॅसल रॉक एंटरटेनमेंट, तसेच विविध तृतीय-पक्ष निर्मात्यांसह. == संदर्भ == {{संदर्भ आणि नोंदी}} [[वर्ग:वॉर्नर ब्रदर्स]] 8yluca31xhee4tx2dpf9vciuuhde20v 2142058 2142057 2022-08-01T02:27:38Z अभय नातू 206 /* संदर्भ */ wikitext text/x-wiki '''वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स''' ही एक [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी आहे. [[वॉर्नर ब्रदर्स]]च्या वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप डिव्हिजनचा (दोन्ही वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्या मालकीचे आहेत) स्टुडिओ हा वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप युनिटमधील लाइव्ह-ऍक्शन फीचर फिल्म्सचा प्रमुख निर्माता आहे आणि [[कॅलिफोर्निया]]च्या [[बरबँक]] येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये आधारित आहे. वॉर्नर अॅनिमेशन ग्रुपने तयार केलेले अॅनिमेटेड चित्रपटही स्टुडिओ बॅनरखाली प्रदर्शित केले जातात. वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स सध्या वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुपमधील पाच थेट-अ‍ॅक्शन फिल्म स्टुडिओपैकी एक आहे, इतर न्यू लाइन सिनेमा, डीसी फिल्म्स, कॅसल रॉक एंटरटेनमेंट आणि स्पायग्लास मीडिया ग्रुप आहेत. हॅरी पॉटर चित्रपट मालिकेचा अंतिम हप्ता स्टुडिओचा $१.३ अब्जसह जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.[3] हॅरी वॉर्नर, अल्बर्ट वॉर्नर, सॅम वॉर्नर आणि जॅक एल. वॉर्नर या बंधूंनी 1923 मध्ये स्थापना केली, स्वतःच्या चित्रपटांची निर्मिती करण्याव्यतिरिक्त, ते इतर वॉर्नर ब्रदर्स लेबल्सद्वारे निर्मित आणि प्रदर्शित केलेल्या चित्रपटांसाठी चित्रपट निर्मिती ऑपरेशन्स, थिएटरिकल वितरण, विपणन आणि जाहिरात हाताळते. , वॉर्नर अॅनिमेशन ग्रुप, न्यू लाइन सिनेमा, डीसी फिल्म्स आणि कॅसल रॉक एंटरटेनमेंट, तसेच विविध तृतीय-पक्ष निर्मात्यांसह. == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} [[वर्ग:वॉर्नर ब्रदर्स]] 68betvaj97j5j4rc4dkt6uuevp83aiw 2142240 2142058 2022-08-01T09:15:55Z KiranBOT II 140753 शुद्धलेखन ([[सदस्य:KiranBOT II/typos#गट १|अधिक माहिती]]) wikitext text/x-wiki '''वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स''' ही एक [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी आहे. [[वॉर्नर ब्रदर्स]]च्या वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप डिव्हिजनचा (दोन्ही वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्या मालकीचे आहेत) स्टुडिओ हा वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप युनिटमधील लाइव्ह-ऍक्शन फीचर फिल्म्सचा प्रमुख निर्माता आहे आणि [[कॅलिफोर्निया]]च्या [[बरबँक]] येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये आधारित आहे. वॉर्नर अ‍ॅनिमेशन ग्रुपने तयार केलेले अ‍ॅनिमेटेड चित्रपटही स्टुडिओ बॅनरखाली प्रदर्शित केले जातात. वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स सध्या वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुपमधील पाच थेट-अ‍ॅक्शन फिल्म स्टुडिओपैकी एक आहे, इतर न्यू लाइन सिनेमा, डीसी फिल्म्स, कॅसल रॉक एंटरटेनमेंट आणि स्पायग्लास मीडिया ग्रुप आहेत. हॅरी पॉटर चित्रपट मालिकेचा अंतिम हप्ता स्टुडिओचा $१.३ अब्जसह जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.[3] हॅरी वॉर्नर, अल्बर्ट वॉर्नर, सॅम वॉर्नर आणि जॅक एल. वॉर्नर या बंधूंनी 1923 मध्ये स्थापना केली, स्वतःच्या चित्रपटांची निर्मिती करण्याव्यतिरिक्त, ते इतर वॉर्नर ब्रदर्स लेबल्सद्वारे निर्मित आणि प्रदर्शित केलेल्या चित्रपटांसाठी चित्रपट निर्मिती ऑपरेशन्स, थिएटरिकल वितरण, विपणन आणि जाहिरात हाताळते. , वॉर्नर अ‍ॅनिमेशन ग्रुप, न्यू लाइन सिनेमा, डीसी फिल्म्स आणि कॅसल रॉक एंटरटेनमेंट, तसेच विविध तृतीय-पक्ष निर्मात्यांसह. == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} [[वर्ग:वॉर्नर ब्रदर्स]] jagzff86uq0u9bvg42owpopr8z9nvqy 2142257 2142240 2022-08-01T11:09:58Z अमर राऊत 140696 माहितीचौकट जोडली wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स''' ही एक [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी आहे. [[वॉर्नर ब्रदर्स]]च्या वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप डिव्हिजनचा (दोन्ही वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्या मालकीचे आहेत) स्टुडिओ हा वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप युनिटमधील लाइव्ह-ऍक्शन फीचर फिल्म्सचा प्रमुख निर्माता आहे आणि [[कॅलिफोर्निया]]च्या [[बरबँक]] येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये आधारित आहे. वॉर्नर अ‍ॅनिमेशन ग्रुपने तयार केलेले अ‍ॅनिमेटेड चित्रपटही स्टुडिओ बॅनरखाली प्रदर्शित केले जातात. वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स सध्या वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुपमधील पाच थेट-अ‍ॅक्शन फिल्म स्टुडिओपैकी एक आहे, इतर न्यू लाइन सिनेमा, डीसी फिल्म्स, कॅसल रॉक एंटरटेनमेंट आणि स्पायग्लास मीडिया ग्रुप आहेत. हॅरी पॉटर चित्रपट मालिकेचा अंतिम हप्ता स्टुडिओचा $१.३ अब्जसह जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.[3] हॅरी वॉर्नर, अल्बर्ट वॉर्नर, सॅम वॉर्नर आणि जॅक एल. वॉर्नर या बंधूंनी 1923 मध्ये स्थापना केली, स्वतःच्या चित्रपटांची निर्मिती करण्याव्यतिरिक्त, ते इतर वॉर्नर ब्रदर्स लेबल्सद्वारे निर्मित आणि प्रदर्शित केलेल्या चित्रपटांसाठी चित्रपट निर्मिती ऑपरेशन्स, थिएटरिकल वितरण, विपणन आणि जाहिरात हाताळते. , वॉर्नर अ‍ॅनिमेशन ग्रुप, न्यू लाइन सिनेमा, डीसी फिल्म्स आणि कॅसल रॉक एंटरटेनमेंट, तसेच विविध तृतीय-पक्ष निर्मात्यांसह. == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} [[वर्ग:वॉर्नर ब्रदर्स]] 2457lk99lyvjiqzcailmh7q2axhnilc 2142258 2142257 2022-08-01T11:15:05Z अमर राऊत 140696 दुरुस्ती wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स''' ही एक [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी आहे. [[वॉर्नर ब्रदर्स]]च्या ''वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप डिव्हिजनची'' ही कंपनी आहे. (हे दोन्ही वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्या मालकीचे आहेत.) स्टुडिओ हा वॉर्नर ब्रदर्सच्या लाइव्ह-ऍक्शन फीचर फिल्म्सचा प्रमुख निर्माता आहे आणि [[कॅलिफोर्निया]]च्या [[बरबँक]] येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये स्थित आहे. वॉर्नर अ‍ॅनिमेशन ग्रुपने तयार केलेले [[अ‍ॅनिमेटेड चित्रपट]]<nowiki/>ही स्टुडिओ बॅनरखाली प्रदर्शित केले जातात. वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स सध्या वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुपमधील पाच थेट-अ‍ॅक्शन फिल्म स्टुडिओपैकी एक आहे, इतर न्यू लाइन सिनेमा, डीसी फिल्म्स, कॅसल रॉक एंटरटेनमेंट आणि स्पायग्लास मीडिया ग्रुप आहेत. हॅरी पॉटर चित्रपट मालिकेचा अंतिम हप्ता स्टुडिओचा $१.३ अब्जसह जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.[3] हॅरी वॉर्नर, अल्बर्ट वॉर्नर, सॅम वॉर्नर आणि जॅक एल. वॉर्नर या बंधूंनी 1923 मध्ये स्थापना केली, स्वतःच्या चित्रपटांची निर्मिती करण्याव्यतिरिक्त, ते इतर वॉर्नर ब्रदर्स लेबल्सद्वारे निर्मित आणि प्रदर्शित केलेल्या चित्रपटांसाठी चित्रपट निर्मिती ऑपरेशन्स, थिएटरिकल वितरण, विपणन आणि जाहिरात हाताळते. , वॉर्नर अ‍ॅनिमेशन ग्रुप, न्यू लाइन सिनेमा, डीसी फिल्म्स आणि कॅसल रॉक एंटरटेनमेंट, तसेच विविध तृतीय-पक्ष निर्मात्यांसह. == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} [[वर्ग:वॉर्नर ब्रदर्स]] rzhhmh67ew319ww4hyajuw39b1jblhm 2142260 2142258 2022-08-01T11:21:10Z अमर राऊत 140696 दुरुस्ती wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स''' ही एक [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी आहे. [[वॉर्नर ब्रदर्स]]च्या ''वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप डिव्हिजनची'' ही कंपनी आहे. (हे दोन्ही वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्या मालकीचे आहेत.) स्टुडिओ हा वॉर्नर ब्रदर्सच्या लाइव्ह-ऍक्शन फीचर फिल्म्सचा प्रमुख निर्माता आहे आणि [[कॅलिफोर्निया]]च्या [[बरबँक]] येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये स्थित आहे. वॉर्नर अ‍ॅनिमेशन ग्रुपने तयार केलेले [[अ‍ॅनिमेटेड चित्रपट]]<nowiki/>ही स्टुडिओ बॅनरखाली प्रदर्शित केले जातात. ही कंपनी सध्या वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुपमधील पाच लाइव्ह-अ‍ॅक्शन फिल्म स्टुडिओपैकी एक आहे, ज्यामध्ये इतर न्यू लाइन सिनेमा, डीसी फिल्म्स, कॅसल रॉक एंटरटेनमेंट आणि स्पायग्लास मीडिया ग्रुप यांचा समावेश आहे. हॅरी पॉटर चित्रपट मालिकेचा अंतिम चित्रपट हा या स्टुडिओचा $१.३ अब्जसह जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. हॅरी वॉर्नर, अल्बर्ट वॉर्नर, सॅम वॉर्नर आणि जॅक एल. वॉर्नर या बंधूंनी १९२३ मध्ये याची स्थापना केली होती. स्वतःच्या चित्रपटांची निर्मिती करण्याव्यतिरिक्त ही कंपनी इतर वॉर्नर ब्रदर्स लेबल्सच्या कंपन्या असलेल्या वॉर्नर अ‍ॅनिमेशन ग्रुप, न्यू लाइन सिनेमा, डीसी फिल्म्स आणि कॅसल रॉक एंटरटेनमेंट यांचे चित्रपट, तसेच विविध तृतीय-पक्ष निर्मात्यांद्वारे निर्मित आणि प्रदर्शित केलेल्या चित्रपटांची निर्मिती, वितरण, विपणन आणि जाहिरात इत्यादी बाबी हाताळते. == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} [[वर्ग:वॉर्नर ब्रदर्स]] gxlmh2b91w4k5xkzrfq4lalo72i3tjc 2142261 2142260 2022-08-01T11:23:30Z अमर राऊत 140696 दुवे जोडले wikitext text/x-wiki {{विकिडेटा माहितीचौकट}} '''वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स''' ही एक [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी आहे. [[वॉर्नर ब्रदर्स]]च्या ''वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप डिव्हिजनची'' ही कंपनी आहे. (हे दोन्ही [[वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी]]<nowiki/>च्या मालकीचे आहेत.) स्टुडिओ हा [[वॉर्नर ब्रदर्स]]<nowiki/>च्या लाइव्ह-ऍक्शन फीचर फिल्म्सचा प्रमुख निर्माता आहे आणि [[कॅलिफोर्निया]]च्या [[बरबँक]] येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये स्थित आहे. वॉर्नर अ‍ॅनिमेशन ग्रुपने तयार केलेले [[अ‍ॅनिमेटेड चित्रपट]]<nowiki/>ही स्टुडिओ बॅनरखाली प्रदर्शित केले जातात. ही कंपनी सध्या वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुपमधील पाच लाइव्ह-अ‍ॅक्शन फिल्म स्टुडिओपैकी एक आहे, ज्यामध्ये इतर न्यू लाइन सिनेमा, डीसी फिल्म्स, कॅसल रॉक एंटरटेनमेंट आणि स्पायग्लास मीडिया ग्रुप यांचा समावेश आहे. [[हॅरी पॉटर (चित्रपट मालिका)|हॅरी पॉटर चित्रपट मालिके]]<nowiki/>चा अंतिम चित्रपट हा या स्टुडिओचा $१.३ अब्जसह जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. हॅरी वॉर्नर, अल्बर्ट वॉर्नर, सॅम वॉर्नर आणि जॅक एल. वॉर्नर या बंधूंनी १९२३ मध्ये याची स्थापना केली होती. स्वतःच्या चित्रपटांची निर्मिती करण्याव्यतिरिक्त ही कंपनी इतर [[वॉर्नर ब्रदर्स]] लेबल्सच्या कंपन्या असलेल्या वॉर्नर अ‍ॅनिमेशन ग्रुप, न्यू लाइन सिनेमा, डीसी फिल्म्स आणि कॅसल रॉक एंटरटेनमेंट यांचे चित्रपट, तसेच विविध तृतीय-पक्ष निर्मात्यांद्वारे निर्मित आणि प्रदर्शित केलेल्या चित्रपटांची निर्मिती, वितरण, विपणन आणि जाहिरात इत्यादी बाबी हाताळते. == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} [[वर्ग:वॉर्नर ब्रदर्स]] 2p2cfxzmlxy6zafghfnnl6bbr2c1gma 2142262 2142261 2022-08-01T11:24:45Z अमर राऊत 140696 चित्र जोडले wikitext text/x-wiki [[चित्र:Warner_Bros._Pictures_2019.svg|इवलेसे|२०१९ पासूनचा लोगो]] {{विकिडेटा माहितीचौकट}} '''वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स''' ही एक [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी आहे. [[वॉर्नर ब्रदर्स]]च्या ''वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप डिव्हिजनची'' ही कंपनी आहे. (हे दोन्ही [[वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी]]<nowiki/>च्या मालकीचे आहेत.) स्टुडिओ हा [[वॉर्नर ब्रदर्स]]<nowiki/>च्या लाइव्ह-ऍक्शन फीचर फिल्म्सचा प्रमुख निर्माता आहे आणि [[कॅलिफोर्निया]]च्या [[बरबँक]] येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये स्थित आहे. वॉर्नर अ‍ॅनिमेशन ग्रुपने तयार केलेले [[अ‍ॅनिमेटेड चित्रपट]]<nowiki/>ही स्टुडिओ बॅनरखाली प्रदर्शित केले जातात. ही कंपनी सध्या वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुपमधील पाच लाइव्ह-अ‍ॅक्शन फिल्म स्टुडिओपैकी एक आहे, ज्यामध्ये इतर न्यू लाइन सिनेमा, डीसी फिल्म्स, कॅसल रॉक एंटरटेनमेंट आणि स्पायग्लास मीडिया ग्रुप यांचा समावेश आहे. [[हॅरी पॉटर (चित्रपट मालिका)|हॅरी पॉटर चित्रपट मालिके]]<nowiki/>चा अंतिम चित्रपट हा या स्टुडिओचा $१.३ अब्जसह जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. हॅरी वॉर्नर, अल्बर्ट वॉर्नर, सॅम वॉर्नर आणि जॅक एल. वॉर्नर या बंधूंनी १९२३ मध्ये याची स्थापना केली होती. स्वतःच्या चित्रपटांची निर्मिती करण्याव्यतिरिक्त ही कंपनी इतर [[वॉर्नर ब्रदर्स]] लेबल्सच्या कंपन्या असलेल्या वॉर्नर अ‍ॅनिमेशन ग्रुप, न्यू लाइन सिनेमा, डीसी फिल्म्स आणि कॅसल रॉक एंटरटेनमेंट यांचे चित्रपट, तसेच विविध तृतीय-पक्ष निर्मात्यांद्वारे निर्मित आणि प्रदर्शित केलेल्या चित्रपटांची निर्मिती, वितरण, विपणन आणि जाहिरात इत्यादी बाबी हाताळते. == संदर्भ आणि नोंदी == {{संदर्भयादी}} [[वर्ग:वॉर्नर ब्रदर्स]] o3kp4fkb3dzt2rzx9ja83ktaw3ds6g9 न्यू झीलँड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१४ 0 309310 2142051 2022-08-01T02:21:06Z अभय नातू 206 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[न्यू झीलंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१४]] qeafmec2upa5y3ch1cmc8zf04on3y7y न्यू झीलंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीझ दौरा, २०१४ 0 309311 2142052 2022-08-01T02:21:21Z अभय नातू 206 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[न्यू झीलंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१४]] qeafmec2upa5y3ch1cmc8zf04on3y7y न्यू झीलँड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीझ दौरा, २०१४ 0 309312 2142053 2022-08-01T02:21:40Z अभय नातू 206 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[न्यू झीलंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१४]] qeafmec2upa5y3ch1cmc8zf04on3y7y ग्रेगरी ब्रॅथवेट 0 309313 2142055 2022-08-01T02:23:27Z अभय नातू 206 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[ग्रेगरी ब्रेथवेट]] dfo8yv3juz47nfv2vlmmpkbt24a9n10 मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिका 0 309314 2142060 2022-08-01T02:29:37Z अभय नातू 206 नामभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मोशन पिक्चर असोसिएशन]] 0cex00xyx65kn74dzk7t386fumshehw अन्ना भाऊ साठे 0 309315 2142061 2022-08-01T03:02:43Z संतोष गोरे 135680 नामभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[अण्णा भाऊ साठे]] tk1y7yzecrxdl8c2bzoauwlynk9oequ मार्टिन हेन्ली 0 309316 2142067 2022-08-01T04:07:36Z अभय नातू 206 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मार्टिन हेनली]] 39qpxh2wplg77rl54uinay8g9afgnso वर्ग:द ग्रेटेस्ट इंडियन 14 309317 2142091 2022-08-01T04:55:00Z Sandesh9822 66586 नवीन पान: [[वर्ग:भारत]] [[वर्ग:भारतातील सर्वेक्षणे]] [[वर्ग:भारतीय व्यक्ती]] wikitext text/x-wiki [[वर्ग:भारत]] [[वर्ग:भारतातील सर्वेक्षणे]] [[वर्ग:भारतीय व्यक्ती]] r5eqyap48atf2vb3jj6tv5n1g54miue तिरुप्पाणाळ्वार् 0 309318 2142093 2022-08-01T04:55:16Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[तिरुप्पाणाळ्वार्]] वरुन [[तिरुप्पाणाळ्वार]] ला हलविला: हलंत शब्द wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[तिरुप्पाणाळ्वार]] qbc4e2zy3cfvekqfmnun1mf7ef6kgb2 चर्चा:तिरुप्पाणाळ्वार् 1 309319 2142095 2022-08-01T04:55:16Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[चर्चा:तिरुप्पाणाळ्वार्]] वरुन [[चर्चा:तिरुप्पाणाळ्वार]] ला हलविला: हलंत शब्द wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[चर्चा:तिरुप्पाणाळ्वार]] bmzafao4dsh5i5mugmnrfdghkr5bucb तिरुप्पण आळ्वार 0 309320 2142100 2022-08-01T04:57:29Z अभय नातू 206 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[तिरुप्पाणाळ्वार]] qbc4e2zy3cfvekqfmnun1mf7ef6kgb2 तोंडरडिप्पोडियाळ्वार् 0 309321 2142103 2022-08-01T04:58:55Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[तोंडरडिप्पोडियाळ्वार्]] वरुन [[तोंडरडिप्पोडियाळ्वार]] ला हलविला: हलंत शब्द wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[तोंडरडिप्पोडियाळ्वार]] prwpxb8lhw7v80ih72mrjmzgeksjtxa चर्चा:तोंडरडिप्पोडियाळ्वार् 1 309322 2142105 2022-08-01T04:58:56Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[चर्चा:तोंडरडिप्पोडियाळ्वार्]] वरुन [[चर्चा:तोंडरडिप्पोडियाळ्वार]] ला हलविला: हलंत शब्द wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[चर्चा:तोंडरडिप्पोडियाळ्वार]] o2qfbwjaqepuaz6dzcp06s269welzt2 नम्माळ्वार् 0 309323 2142107 2022-08-01T04:59:08Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[नम्माळ्वार्]] वरुन [[नम्माळ्वार]] ला हलविला: हलंत शब्द wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[नम्माळ्वार]] 65r86zslh8rfrzrknpd00aykjdc8uf2 चर्चा:नम्माळ्वार् 1 309324 2142109 2022-08-01T04:59:08Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[चर्चा:नम्माळ्वार्]] वरुन [[चर्चा:नम्माळ्वार]] ला हलविला: हलंत शब्द wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[चर्चा:नम्माळ्वार]] axspf3f422pkcb7k3tyqt9kddbyh067 तिरुमंगैयाळ्वार् 0 309325 2142111 2022-08-01T04:59:23Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[तिरुमंगैयाळ्वार्]] वरुन [[तिरुमंगैयाळ्वार]] ला हलविला: हलंत शब्द wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[तिरुमंगैयाळ्वार]] 1lzvqrjybekzhw32o485u0xybhp4pl0 चर्चा:तिरुमंगैयाळ्वार् 1 309326 2142113 2022-08-01T04:59:23Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[चर्चा:तिरुमंगैयाळ्वार्]] वरुन [[चर्चा:तिरुमंगैयाळ्वार]] ला हलविला: हलंत शब्द wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[चर्चा:तिरुमंगैयाळ्वार]] 4c74gpugfadzd6neijw2b94qdfexhu0 तिरुमळिसैयाळ्वार् 0 309327 2142115 2022-08-01T04:59:38Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[तिरुमळिसैयाळ्वार्]] वरुन [[तिरुमळिसैयाळ्वार]] ला हलविला: हलंत शब्द wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[तिरुमळिसैयाळ्वार]] 4ionpzzvxg7aejanhtxxd6lfn9bnbmv चर्चा:तिरुमळिसैयाळ्वार् 1 309328 2142117 2022-08-01T04:59:39Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[चर्चा:तिरुमळिसैयाळ्वार्]] वरुन [[चर्चा:तिरुमळिसैयाळ्वार]] ला हलविला: हलंत शब्द wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[चर्चा:तिरुमळिसैयाळ्वार]] o0tujo0mb8j87w0mwm3zs8iy8kg673s आळ्वार (चित्रपट) 0 309329 2142125 2022-08-01T05:02:22Z अभय नातू 206 नवीन wikitext text/x-wiki {{माहितीचौकट चित्रपट | नाव = आळ्वार | छायाचित्र = | चित्र रुंदी = | चित्र शीर्षक = आळ्वार (तमिळ) | निर्मिती वर्ष = २००७ | भाषा = [[तमिळ]] | इतर भाषा = '''देवडू''' [[तेलुगू]] डबिंग. | देश = [[भारत]] | निर्मिती = [[मोहन नटराजन|मोगन नडराजन]] | दिग्दर्शन = [[चेल्ला (दिग्दर्शक)]] | कथा = [[चेल्ला (दिग्दर्शक)]] | पटकथा = | संवाद = | संकलन = | छाया = | कला = | गीते = | संगीत = [[श्रीकांत देवा]] | ध्वनी = [[]] | पार्श्वगायन = | नृत्यदिग्दर्शन = | वेशभूषा = | रंगभूषा = | साहस दृष्ये = | ऍनिमेशन = | विशेष दृक्परिणाम = | प्रमुख कलाकार = [[असिन तोट्टुंकल|असिन]], [[अजितकुमार (अभिनेता)]],[[विवेक (अभिनेता)]],[[विन्सेंट असोकन]],[[मनोरमा]],[[लाल]],[[कीर्ती चावला]] | प्रदर्शन_तारिख = [[जानेवारी १२]], [[इ.स. २००७|२००७]] | वितरक= श्रीराजकाळीअम्मन प्रॉडक्शन्स. | अवधी = १५२मी. | पुरस्कार = | निर्मिती_खर्च = ५० कोटी. | उत्पन्न = | संकेतस्थळ दुवा = | तळटिपा = | imdb_id = | amg_id = }} == हे सुद्धा पहा == * [[आळ्वार]] [[वर्ग:तमिळ चित्रपट]] 0yra13lecwbfaahmilec6pmrl50nap8 2142127 2142125 2022-08-01T05:02:32Z अभय नातू 206 removed [[Category:तमिळ चित्रपट]]; नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले wikitext text/x-wiki {{माहितीचौकट चित्रपट | नाव = आळ्वार | छायाचित्र = | चित्र रुंदी = | चित्र शीर्षक = आळ्वार (तमिळ) | निर्मिती वर्ष = २००७ | भाषा = [[तमिळ]] | इतर भाषा = '''देवडू''' [[तेलुगू]] डबिंग. | देश = [[भारत]] | निर्मिती = [[मोहन नटराजन|मोगन नडराजन]] | दिग्दर्शन = [[चेल्ला (दिग्दर्शक)]] | कथा = [[चेल्ला (दिग्दर्शक)]] | पटकथा = | संवाद = | संकलन = | छाया = | कला = | गीते = | संगीत = [[श्रीकांत देवा]] | ध्वनी = [[]] | पार्श्वगायन = | नृत्यदिग्दर्शन = | वेशभूषा = | रंगभूषा = | साहस दृष्ये = | ऍनिमेशन = | विशेष दृक्परिणाम = | प्रमुख कलाकार = [[असिन तोट्टुंकल|असिन]], [[अजितकुमार (अभिनेता)]],[[विवेक (अभिनेता)]],[[विन्सेंट असोकन]],[[मनोरमा]],[[लाल]],[[कीर्ती चावला]] | प्रदर्शन_तारिख = [[जानेवारी १२]], [[इ.स. २००७|२००७]] | वितरक= श्रीराजकाळीअम्मन प्रॉडक्शन्स. | अवधी = १५२मी. | पुरस्कार = | निर्मिती_खर्च = ५० कोटी. | उत्पन्न = | संकेतस्थळ दुवा = | तळटिपा = | imdb_id = | amg_id = }} == हे सुद्धा पहा == * [[आळ्वार]] [[वर्ग:तमिळ भाषेमधील चित्रपट]] kni89qhgx955uizskrcynp7v1xsi1gn डॅरियेल मिचेल 0 309330 2142131 2022-08-01T05:03:54Z अभय नातू 206 अभय नातू ने लेख [[डॅरियेल मिचेल]] वरुन [[डॅरिल मिचेल]] ला हलविला: शुद्धलेखन wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[डॅरिल मिचेल]] mjmhdqwlnc85px9edqpmaxj8rdpc466 रीना अग्रवाल 0 309331 2142133 2022-08-01T05:18:07Z Khirid Harshad 138639 Created by translating the opening section from the page "[[:en:Special:Redirect/revision/1099034572|Reena Aggarwal]]" wikitext text/x-wiki '''रीना अग्रवाल ही एक अभिनेत्री असून सध्या ती [[मन उडू उडू झालं]] या मालिकेत काम करत आहे.'''[[:वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी अभिनेत्री]][[:वर्ग:स्त्री चरित्रलेख]]{{विस्तार}} idae2m3drhra0apkkkowa7rwnabqqsm 2142134 2142133 2022-08-01T05:21:54Z Khirid Harshad 138639 wikitext text/x-wiki {{माहितीचौकट व्यक्ती|चित्र=Reena Aggarwal at the special screening of the film Behen Hogi Teri (15) (cropped).jpg|चित्र_रुंदी=250px|नाव=रीना अग्रवाल|राष्ट्रीयत्व=[[भारत|भारतीय]]|पेशा=अभिनेत्री, मॉडेल|धर्म=[[हिंदू]]}} '''रीना अग्रवाल''' ही एक अभिनेत्री असून सध्या ती [[मन उडू उडू झालं]] या मालिकेत काम करत आहे. {{विस्तार}} [[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी अभिनेत्री]] [[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] rwhv9ni20pl2qyiagwuzg98944dhj5t बीना अगरवाल 0 309332 2142136 2022-08-01T05:23:38Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[बीना अगरवाल]] वरुन [[बीना अग्रवाल]] ला हलविला wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[बीना अग्रवाल]] cey7fcla5unsnx0g1cmojiq8ofbiufk मयंक अगरवाल 0 309333 2142138 2022-08-01T05:24:02Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने पुनर्निर्देशन ठेउन लेख [[मयंक अगरवाल]] वरुन [[मयंक अग्रवाल]] ला हलविला wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मयंक अग्रवाल]] p057b7lwx81k9bya2khl2mci61ozriy काजल अगरवाल 0 309334 2142140 2022-08-01T05:24:20Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने पुनर्निर्देशन ठेउन लेख [[काजल अगरवाल]] वरुन [[काजल अग्रवाल]] ला हलविला wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[काजल अग्रवाल]] lhwd3a25nelz60j34lgffqkgwwbi959 संध्या अगरवाल 0 309335 2142142 2022-08-01T05:25:03Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने पुनर्निर्देशन ठेउन लेख [[संध्या अगरवाल]] वरुन [[संध्या अग्रवाल]] ला हलविला wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[संध्या अग्रवाल]] e3dwqcq426kxonqhlr6wkverqmkzmu2 रिना अगरवाल 0 309336 2142143 2022-08-01T05:26:34Z Khirid Harshad 138639 [[रीना अग्रवाल]] कडे पुनर्निर्देशित wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[रीना अग्रवाल]] er6978yojc6h4nkwsiycn2oomn3squu आलोक अगरवाल 0 309337 2142145 2022-08-01T05:30:10Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[अलोक अग्रवाल]] n2uat3ggmcjh1fgz2ateob3mjov982c मधुलिका अगरवाल 0 309338 2142147 2022-08-01T05:32:50Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मधुलिका अग्रवाल]] 7p6570zb9ir9tym29ph5zbkye1u6fti सतीशचंद्र अगरवाल 0 309339 2142148 2022-08-01T05:33:19Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[सतीशचंद्र अग्रवाल]] 975ks4gj6nznvnpvdr0f0mosurx1wfy धिरेंद्र अगरवाल 0 309340 2142149 2022-08-01T05:33:50Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[धीरेंद्र अग्रवाल]] 6ffw55dlypsg95bt1wl2hvl9p6oym6z गुरूदास अगरवाल 0 309341 2142150 2022-08-01T05:34:34Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[गुरुदास अग्रवाल]] pbn8e85l53wklgeyj0rgimfcgsea410 सुदर्शन अगरवाल 0 309342 2142151 2022-08-01T05:35:13Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[सुदर्शन अग्रवाल]] 7oqhcguxktgnh625nj256newj02xdso मणिंद्र अगरवाल 0 309343 2142152 2022-08-01T05:35:56Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मणीन्द्र अग्रवाल]] to1bk19p5396e1ez82vbulvnt5v7ehq रीना मधुकर 0 309344 2142154 2022-08-01T05:37:09Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[रीना अग्रवाल]] er6978yojc6h4nkwsiycn2oomn3squu अनिल अगरवाल 0 309345 2142155 2022-08-01T05:37:38Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[अनिल अग्रवाल]] 66vgnzub81h4lclvrnhsxttkse1s4z9 माणक अगरवाल 0 309346 2142157 2022-08-01T05:41:30Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[माणकभाई अग्रवाल]] kqm35aau8wt5lipxng4jhavh8c5kp5v स्मिता अगरवाल 0 309347 2142158 2022-08-01T05:41:57Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[स्मिता अग्रवाल]] f3bqshys1xwwqgvokcswyrede9xk4vq रितेश अगरवाल 0 309348 2142160 2022-08-01T05:43:55Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[रितेश अग्रवाल]] 59uzes3il95ggbv1elqvdv42j79iccn चारूवी अगरवाल 0 309349 2142162 2022-08-01T05:46:30Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[चारुवी अग्रवाल]] jre8geem5awkw68twocpnjngfs4421b मुकुंदलाल अगरवाल 0 309350 2142163 2022-08-01T05:47:02Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[मुकुंदलाल अग्रवाल]] kmhetv6zghcud5dm1o2nnj5zan93701 जयप्रकाश अगरवाल 0 309351 2142164 2022-08-01T05:47:35Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[जयप्रकाश अग्रवाल]] gmb36u46rq2tn46sxqpuv1e4oq9ikok होतीलाल अगरवाल 0 309352 2142165 2022-08-01T05:48:07Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[होतीलाल अग्रवाल]] 4xhbb9utozw0nmi5znx8n3hkj3darsp कमलाप्रसाद अगरवाल 0 309353 2142166 2022-08-01T05:48:46Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[कमलाप्रसाद अग्रवाल]] bef6x0kcbgdh7ckhnw4zzq6wkjgis36 अभिषेक अगरवाल 0 309354 2142167 2022-08-01T05:49:29Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[अभिषेक अग्रवाल]] 8s8pnewneiak2kjcvhvp1k5spg2czxf विरेन्द्र अगरवाल 0 309355 2142169 2022-08-01T05:50:18Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[वीरेंद्र अग्रवाल]] tuzw3zm1j5vzl4q5hsrslb0nnsuh4qd श्रीकृष्ण अगरवाल 0 309356 2142170 2022-08-01T05:50:52Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[श्रीकृष्ण अग्रवाल]] 08wglyzrpgx1by45s00zs7h7efymrkh लक्ष्मी अगरवाल 0 309357 2142171 2022-08-01T05:51:17Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[लक्ष्मी अग्रवाल]] p7o7nwtembrc5lsli8p0z09wqlzhwso श्रीमाननारायण अगरवाल 0 309358 2142173 2022-08-01T05:53:22Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[श्रीमाननारायण धर्मनारायण अग्रवाल]] jur86lbbk2tnll6belwid0p3wd5i0fo इशा अगरवाल 0 309359 2142175 2022-08-01T05:54:19Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[ईशा अग्रवाल]] b6aa0f1b06fvjbyy45zk0x7t3dpdr0y बिना अगरवाल 0 309360 2142177 2022-08-01T05:54:42Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[बीना अग्रवाल]] cey7fcla5unsnx0g1cmojiq8ofbiufk सुनैना अग्रवाल 0 309361 2142179 2022-08-01T05:59:14Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[सुनयना हझारीलाल]] omu0oqyl17mlodcg4dczq6lmpr4la36 अलोक अग्रवाल 0 309362 2142183 2022-08-01T06:03:13Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने पुनर्निर्देशन ठेउन लेख [[अलोक अग्रवाल]] वरुन [[आलोक अग्रवाल]] ला हलविला wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[आलोक अग्रवाल]] e2ywr11gsivih5ztte5wr4a974sbbgq इशा ओझा 0 309363 2142191 2022-08-01T06:16:51Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[ईशा ओझा]] 6ocytd5ycspufbidjgrsvinh3wusmhf इशा करावडे 0 309364 2142192 2022-08-01T06:17:22Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[ईशा करवडे]] na3lqgv3aan6mw5jze09xqqo1jp0s6k इशा केसकर 0 309365 2142194 2022-08-01T06:17:48Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[ईशा केसकर]] 3gkw09z8x2p3038rpwl8pen43e9363d इशा खरे 0 309366 2142195 2022-08-01T06:18:22Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[ईशा खरे]] qlqbo1k9v3924xam41dpx0ylsbirklq नमाझ वेळ 0 309367 2142199 2022-08-01T06:20:07Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[नमाझ वेळ]] वरुन [[नमाज वेळा]] ला हलविला wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[नमाज वेळा]] h58x44vm9oqajrz3pc9hqt2jd1m30lo अलोक राजवाडे 0 309368 2142200 2022-08-01T06:21:30Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[आलोक राजवाडे]] e5g2xpska1a0k2qqr0nlmd4iffg6jag अलोक संजर 0 309369 2142201 2022-08-01T06:22:05Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[आलोक संजर]] ftfmtw1omld30qakiskggej6nkls3r2 अलोककुमार सुमन 0 309370 2142202 2022-08-01T06:22:37Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[आलोक कुमार सुमन]] 5xi9ncjxkiix7n4h9e13keiin2zfuac टाईम अँड अगेन (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका) 0 309371 2142207 2022-08-01T06:27:26Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[टाईम अँड अगेन (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)]] वरुन [[टाइम अँड अगेन (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)]] ला हलविला wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[टाइम अँड अगेन (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)]] lfnz2f2bcptfwtu5omirtmgils6e8ey टाईम्ड आउट 0 309372 2142209 2022-08-01T06:27:50Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[टाईम्ड आउट]] वरुन [[टाइम्ड आऊट]] ला हलविला wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[टाइम्ड आऊट]] 5xvmswz78cmx9naynxsg7br8v41boy5 लष्करी, पालघर जिल्हा 0 309373 2142211 2022-08-01T06:28:44Z Khirid Harshad 138639 Khirid Harshad ने लेख [[लष्करी, पालघर जिल्हा]] वरुन [[लष्करी (डहाणू)]] ला हलविला wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[लष्करी (डहाणू)]] qrrbn2s08uu8dwuc0u3obj4oroc76j8 स्मृती ईराणी 0 309374 2142212 2022-08-01T06:30:27Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[स्मृती इराणी]] j3hgx8gr0ds3f6msr7l8ahzwtcg4390 अरूणा ईराणी 0 309375 2142213 2022-08-01T06:30:59Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[अरुणा इराणी]] 76nb6slk0dkbhug5n2ka5pi81obkrcb हनी ईराणी 0 309376 2142214 2022-08-01T06:31:30Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[हनी इराणी]] sszs9kg5oc3fvacl0jyle28hpkhmh37 वर्ग:वॉर्नर ब्रदर्स 14 309377 2142218 2022-08-01T06:41:47Z Khirid Harshad 138639 रिकामे पान बनविले wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 बीग गंगा 0 309378 2142222 2022-08-01T07:04:09Z Khirid Harshad 138639 लेखनभेद wikitext text/x-wiki #पुनर्निर्देशन [[झी गंगा]] 8w6uenddhk93703bxgl4iagg2ykk7xl ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१४-१५ 0 309379 2142230 2022-08-01T08:06:33Z Ganesh591 62733 नवीन पान: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने 5 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2014 या कालावधीत संयुक्त अरब अमिराती (UAE) चा दौरा केला आणि पाकिस्तानविरुद्ध एक ट्वेंटी20 आंतरराष्ट्रीय (T20I), तीन एकदिवसीय सामने (ODI) आणि... wikitext text/x-wiki ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने 5 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2014 या कालावधीत संयुक्त अरब अमिराती (UAE) चा दौरा केला आणि पाकिस्तानविरुद्ध एक ट्वेंटी20 आंतरराष्ट्रीय (T20I), तीन एकदिवसीय सामने (ODI) आणि दोन कसोटी सामने खेळले. ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे पाकिस्तान दौरे]] [[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]] 4lqgm2dfwl6jkzanbgl3ecltzcn7chd 2142231 2142230 2022-08-01T08:16:51Z Ganesh591 62733 wikitext text/x-wiki {{Infobox cricket tour | series_name = पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१४-१५ | team1_image = Flag of Pakistan.svg | team1_name = पाकिस्तान | team2_image = Flag of Australia.svg | team2_name = ऑस्ट्रेलिया | from_date = ५ ऑक्टोबर | to_date = ३ नोव्हेंबर २०१४ | team1_captain = [[शाहिद आफ्रिदी]] <small>(टी२०आ)</small><br />[[मिसबाह-उल-हक]] <small>(कसोटी आणि वनडे)</small> | team2_captain = [[आरोन फिंच]] <small>(टी२०आ)</small><br />[[जॉर्ज बेली]] <small>(वनडे)</small><br/>[[मायकेल क्लार्क]] <small>(कसोटी)</small> | no_of_twenty20s = 1 | team1_twenty20s_won = 0 | team2_twenty20s_won = 1 | team1_twenty20s_most_runs = साद नसीम (२५) | team2_twenty20s_most_runs = [[डेव्हिड वॉर्नर]] (५४) | team1_twenty20s_most_wickets = रझा हसन (२) | team2_twenty20s_most_wickets = [[ग्लेन मॅक्सवेल]] (३) | player_of_twenty20_series = [[ग्लेन मॅक्सवेल]] (ऑस्ट्रेलिया) | no_of_ODIs = 3 | team1_ODIs_won = 0 | team2_ODIs_won = 3 | team1_ODIs_most_runs = [[सर्फराज अहमद]] (१३१) | team2_ODIs_most_runs = [[स्टीव्ह स्मिथ]] (१९०) | team1_ODIs_most_wickets = [[शाहिद आफ्रिदी]] (५) | team2_ODIs_most_wickets = [[मिचेल जॉन्सन]] (६) | player_of_ODI_series = [[स्टीव्ह स्मिथ]] (ऑस्ट्रेलिया) | no_of_tests = 2 | team1_tests_won = 2 | team2_tests_won = 0 | team1_tests_most_runs = युनूस खान (४६८) | team2_tests_most_runs = [[डेव्हिड वॉर्नर]] (२३९) | team1_tests_most_wickets = झुल्फिकार बाबर (१४) | team2_tests_most_wickets = [[मिचेल जॉन्सन]] (६) | player_of_test_series = युनूस खान (पाकिस्तान) }} ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०१४ या कालावधीत संयुक्त अरब अमिराती (यूएई) चा दौरा केला आणि पाकिस्तानविरुद्ध एक ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ), तीन एकदिवसीय सामने (वनडे) आणि दोन कसोटी सामने खेळले. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या सुरक्षेच्या कारणास्तव ही मालिका यूएईमध्ये खेळली गेली. मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व होते तर पाकिस्तानने कसोटी मालिकेत व्हाईटवॉश केला.<ref>{{cite web|title=Australia tour of United Arab Emirates, 2014/15 / Fixtures|url=http://www.espncricinfo.com/pakistan-v-australia-2014/content/series/727905.html?template=fixtures|website=ESPNcricinfo (ESPN Sports Media)|access-date=25 October 2014}}</ref> ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे पाकिस्तान दौरे]] [[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]] n76ob7l58agvuoshilc9nxo50dy5jqa 2142232 2142231 2022-08-01T08:23:25Z Ganesh591 62733 wikitext text/x-wiki {{Infobox cricket tour | series_name = पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१४-१५ | team1_image = Flag of Pakistan.svg | team1_name = पाकिस्तान | team2_image = Flag of Australia.svg | team2_name = ऑस्ट्रेलिया | from_date = ५ ऑक्टोबर | to_date = ३ नोव्हेंबर २०१४ | team1_captain = [[शाहिद आफ्रिदी]] <small>(टी२०आ)</small><br />[[मिसबाह-उल-हक]] <small>(कसोटी आणि वनडे)</small> | team2_captain = [[आरोन फिंच]] <small>(टी२०आ)</small><br />[[जॉर्ज बेली]] <small>(वनडे)</small><br/>[[मायकेल क्लार्क]] <small>(कसोटी)</small> | no_of_twenty20s = 1 | team1_twenty20s_won = 0 | team2_twenty20s_won = 1 | team1_twenty20s_most_runs = साद नसीम (२५) | team2_twenty20s_most_runs = [[डेव्हिड वॉर्नर]] (५४) | team1_twenty20s_most_wickets = रझा हसन (२) | team2_twenty20s_most_wickets = [[ग्लेन मॅक्सवेल]] (३) | player_of_twenty20_series = [[ग्लेन मॅक्सवेल]] (ऑस्ट्रेलिया) | no_of_ODIs = 3 | team1_ODIs_won = 0 | team2_ODIs_won = 3 | team1_ODIs_most_runs = [[सर्फराज अहमद]] (१३१) | team2_ODIs_most_runs = [[स्टीव्ह स्मिथ]] (१९०) | team1_ODIs_most_wickets = [[शाहिद आफ्रिदी]] (५) | team2_ODIs_most_wickets = [[मिचेल जॉन्सन]] (६) | player_of_ODI_series = [[स्टीव्ह स्मिथ]] (ऑस्ट्रेलिया) | no_of_tests = 2 | team1_tests_won = 2 | team2_tests_won = 0 | team1_tests_most_runs = युनूस खान (४६८) | team2_tests_most_runs = [[डेव्हिड वॉर्नर]] (२३९) | team1_tests_most_wickets = झुल्फिकार बाबर (१४) | team2_tests_most_wickets = [[मिचेल जॉन्सन]] (६) | player_of_test_series = युनूस खान (पाकिस्तान) }} ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०१४ या कालावधीत संयुक्त अरब अमिराती (यूएई) चा दौरा केला आणि पाकिस्तानविरुद्ध एक ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ), तीन एकदिवसीय सामने (वनडे) आणि दोन कसोटी सामने खेळले. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या सुरक्षेच्या कारणास्तव ही मालिका यूएईमध्ये खेळली गेली. मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व होते तर पाकिस्तानने कसोटी मालिकेत व्हाईटवॉश केला.<ref>{{cite web|title=Australia tour of United Arab Emirates, 2014/15 / Fixtures|url=http://www.espncricinfo.com/pakistan-v-australia-2014/content/series/727905.html?template=fixtures|website=ESPNcricinfo (ESPN Sports Media)|access-date=25 October 2014}}</ref> ==टी२०आ मालिका== ===फक्त टी२०आ=== {{Limited overs matches | date = ५ ऑक्टोबर २०१४ | time = २०:०० | daynight = yes | team1 = {{cr-rt|PAK}} | team2 = {{cr|AUS}} | score1 = ९६/९ (२० षटके) | runs1 = साद नसीम २५ (३२) | wickets1 = [[ग्लेन मॅक्सवेल]] ३/१३ (३ षटके) | score2 = ९८/४ (१४ षटके) | runs2 = [[डेव्हिड वॉर्नर]] ५४[[नाबाद|*]] (३९) | wickets2 = रझा हसन २/१७ (४ षटके) | result = ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजय मिळवला (३६ चेंडू बाकी असताना) | report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/727917.html धावफलक] | venue = [[दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]] | umpires = [[अहसान रझा]] (पाकिस्तान) आणि शोजाब रझा (पाकिस्तान) | motm = [[ग्लेन मॅक्सवेल]] (ऑस्ट्रेलिया) | toss = पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला | rain = | notes = शॉन अॅबॉट, कॅमेरून बॉयस, फिलिप ह्यूजेस आणि केन रिचर्डसन (ऑस्ट्रेलिया) आणि साद नसिम (पाकिस्तान) यांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले. }} ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे पाकिस्तान दौरे]] [[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]] p1p3eogqt2lfp101hptjdimtgzcu10x दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१४-१५ 0 309380 2142234 2022-08-01T09:02:20Z Ganesh591 62733 नवीन पान: दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने 2 ते 23 नोव्हेंबर 2014 या कालावधीत ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात तीन ट्वेंटी20 आंतरराष्ट्रीय सामने (T20I) आणि पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) सामने होते... wikitext text/x-wiki दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने 2 ते 23 नोव्हेंबर 2014 या कालावधीत ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात तीन ट्वेंटी20 आंतरराष्ट्रीय सामने (T20I) आणि पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) सामने होते. ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे]] [[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]] fr7n5ax2wdhet6oda3w71h47f9dh74s 2142236 2142234 2022-08-01T09:08:10Z Ganesh591 62733 wikitext text/x-wiki {{Infobox cricket tour | series_name = South African cricket team in Australia in 2014–15 | team1_image = Flag of Australia.svg | team1_name = Australia | team2_image = Flag of South Africa.svg | team2_name = South Africa | from_date = 2 November | to_date = 23 November 2014 | team1_captain = [[Aaron Finch]] <small>(T20)</small> <br />[[Michael Clarke (cricketer)|Michael Clarke]] & [[George Bailey (cricketer, born 1982)|George Bailey]] <small>(ODI)</small> | team2_captain = [[JP Duminy]] <small>(T20)</small> <br />[[AB de Villiers]] <small>(ODI)</small> | no_of_tests = | team1_tests_won = | team2_tests_won = | team1_tests_most_runs = | team2_tests_most_runs = | team1_tests_most_wickets = | team2_tests_most_wickets = | player_of_test_series = | no_of_ODIs = 5 | team1_ODIs_won = 4 | team2_ODIs_won = 1 | team1_ODIs_most_runs = [[Steve Smith (cricketer)|Steve Smith]] (254) | team2_ODIs_most_runs = [[AB de Villiers]] (271) | team1_ODIs_most_wickets = [[Josh Hazlewood]] (9) | team2_ODIs_most_wickets = [[Morne Morkel]] (10) | player_of_ODI_series = [[Steve Smith (cricketer)|Steve Smith]] (Aus) | no_of_twenty20s = 3 | team1_twenty20s_won = 2 | team2_twenty20s_won = 1 | team1_twenty20s_most_runs = [[Aaron Finch]] (91) | team2_twenty20s_most_runs = [[Quinton de Kock]] (94) | team1_twenty20s_most_wickets = [[James Faulkner (cricketer)|James Faulkner]] (6) | team2_twenty20s_most_wickets = [[Kyle Abbott (cricketer)|Kyle Abbott]] (4) | player_of_twenty20_series = [[James Faulkner (cricketer)|James Faulkner]] (Aus) }} दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने २ ते २३ नोव्हेंबर २०१४ या कालावधीत ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात तीन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) आणि पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामन्यांचा समावेश होता.<ref name="T20I">{{cite web |url=http://www.espncricinfo.com/ci/content/series/754593.html?template=fixtures |title=South Africa in Australia T20I Series, 2014/15 |access-date=3 September 2014 |work=ESPNCricinfo}}</ref><ref name="ODI">{{cite web |url=http://www.espncricinfo.com/ci/content/series/754595.html?template=fixtures |title=South Africa in Australia ODI Series, 2014/15 |access-date=3 September 2014 |work=ESPNCricinfo}}</ref> एकदिवसीय मालिकेदरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मैदानावरील आणि दूरदर्शन पंच यांच्यातील चर्चा प्रसारित करण्यासाठी चाचणी घेतली.<ref name="Discussions">{{cite web |url=https://www.bbc.co.uk/sport/0/cricket/30016733 |title=Australia v South Africa: ICC plans umpire broadcast trial |access-date=12 November 2014 |work=BBC Sport}}</ref> ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्क पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान त्याच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली आणि उर्वरित मालिकेसाठी तो बाहेर पडला.<ref name="Clarke">{{cite web |url=https://www.bbc.co.uk/sport/0/cricket/30067588 |title=Australia captain Michael Clarke sidelined for SA series |access-date=15 November 2014 |work=BBC Sport}}</ref> जॉर्ज बेलीने उर्वरित सामन्यांसाठी संघाचे नेतृत्व केले. ऑस्ट्रेलियाने टी२०आ मालिका २-१ आणि एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकली. अंतिम एकदिवसीय सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलिया वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर गेला आहे.<ref name="Ranking">{{cite web |url=http://www.espncricinfo.com/ci/content/story/802411.html |title=Australia survive late scare, go No.1 in ODIs |access-date=23 November 2014 |work=ESPN Cricinfo}}</ref> ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे]] [[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]] d1jw8xjx3mpjwj6bcnfwwmabcfgg3u6 2142241 2142236 2022-08-01T09:48:29Z Ganesh591 62733 wikitext text/x-wiki {{Infobox cricket tour | series_name = दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१४-१५ | team1_image = Flag of Australia.svg | team1_name = ऑस्ट्रेलिया | team2_image = Flag of South Africa.svg | team2_name = दक्षिण आफ्रिका | from_date = २ नोव्हेंबर | to_date = २३ नोव्हेंबर २०१४ | team1_captain = [[आरोन फिंच]] <small>(टी२०आ)</small> <br />[[मायकेल क्लार्क]] आणि [[जॉर्ज बेली]] <small>(वनडे)</small> | team2_captain = [[जेपी ड्युमिनी]] <small>(टी२०आ)</small> <br />[[एबी डिव्हिलियर्स]] <small>(वनडे)</small> | no_of_tests = | team1_tests_won = | team2_tests_won = | team1_tests_most_runs = | team2_tests_most_runs = | team1_tests_most_wickets = | team2_tests_most_wickets = | player_of_test_series = | no_of_ODIs = 5 | team1_ODIs_won = 4 | team2_ODIs_won = 1 | team1_ODIs_most_runs = [[स्टीव्ह स्मिथ]] (२५४) | team2_ODIs_most_runs = [[एबी डिव्हिलियर्स]] (२७१) | team1_ODIs_most_wickets = जोश हेझलवुड (९) | team2_ODIs_most_wickets = [[मोर्ने मॉर्केल]] (१०) | player_of_ODI_series = [[स्टीव्ह स्मिथ]] (ऑस्ट्रेलिया) | no_of_twenty20s = 3 | team1_twenty20s_won = 2 | team2_twenty20s_won = 1 | team1_twenty20s_most_runs = [[आरोन फिंच]] (९१) | team2_twenty20s_most_runs = [[क्विंटन डी कॉक]] (९४) | team1_twenty20s_most_wickets = [[जेम्स फॉकनर]] (६) | team2_twenty20s_most_wickets = काइल ऍबॉट (४) | player_of_twenty20_series = [[जेम्स फॉकनर]] (ऑस्ट्रेलिया) }} दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने २ ते २३ नोव्हेंबर २०१४ या कालावधीत ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात तीन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) आणि पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामन्यांचा समावेश होता.<ref name="T20I">{{cite web |url=http://www.espncricinfo.com/ci/content/series/754593.html?template=fixtures |title=South Africa in Australia T20I Series, 2014/15 |access-date=3 September 2014 |work=ESPNCricinfo}}</ref><ref name="ODI">{{cite web |url=http://www.espncricinfo.com/ci/content/series/754595.html?template=fixtures |title=South Africa in Australia ODI Series, 2014/15 |access-date=3 September 2014 |work=ESPNCricinfo}}</ref> एकदिवसीय मालिकेदरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मैदानावरील आणि दूरदर्शन पंच यांच्यातील चर्चा प्रसारित करण्यासाठी चाचणी घेतली.<ref name="Discussions">{{cite web |url=https://www.bbc.co.uk/sport/0/cricket/30016733 |title=Australia v South Africa: ICC plans umpire broadcast trial |access-date=12 November 2014 |work=BBC Sport}}</ref> ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्क पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान त्याच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली आणि उर्वरित मालिकेसाठी तो बाहेर पडला.<ref name="Clarke">{{cite web |url=https://www.bbc.co.uk/sport/0/cricket/30067588 |title=Australia captain Michael Clarke sidelined for SA series |access-date=15 November 2014 |work=BBC Sport}}</ref> जॉर्ज बेलीने उर्वरित सामन्यांसाठी संघाचे नेतृत्व केले. ऑस्ट्रेलियाने टी२०आ मालिका २-१ आणि एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकली. अंतिम एकदिवसीय सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलिया वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर गेला आहे.<ref name="Ranking">{{cite web |url=http://www.espncricinfo.com/ci/content/story/802411.html |title=Australia survive late scare, go No.1 in ODIs |access-date=23 November 2014 |work=ESPN Cricinfo}}</ref> ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे]] [[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]] m94nbwx10ew7kzb8uxzb1vffylht90y 2142242 2142241 2022-08-01T09:52:11Z Ganesh591 62733 wikitext text/x-wiki {{Infobox cricket tour | series_name = दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१४-१५ | team1_image = Flag of Australia.svg | team1_name = ऑस्ट्रेलिया | team2_image = Flag of South Africa.svg | team2_name = दक्षिण आफ्रिका | from_date = २ नोव्हेंबर | to_date = २३ नोव्हेंबर २०१४ | team1_captain = [[आरोन फिंच]] <small>(टी२०आ)</small> <br />[[मायकेल क्लार्क]] आणि [[जॉर्ज बेली]] <small>(वनडे)</small> | team2_captain = [[जेपी ड्युमिनी]] <small>(टी२०आ)</small> <br />[[एबी डिव्हिलियर्स]] <small>(वनडे)</small> | no_of_tests = | team1_tests_won = | team2_tests_won = | team1_tests_most_runs = | team2_tests_most_runs = | team1_tests_most_wickets = | team2_tests_most_wickets = | player_of_test_series = | no_of_ODIs = 5 | team1_ODIs_won = 4 | team2_ODIs_won = 1 | team1_ODIs_most_runs = [[स्टीव्ह स्मिथ]] (२५४) | team2_ODIs_most_runs = [[एबी डिव्हिलियर्स]] (२७१) | team1_ODIs_most_wickets = जोश हेझलवुड (९) | team2_ODIs_most_wickets = [[मोर्ने मॉर्केल]] (१०) | player_of_ODI_series = [[स्टीव्ह स्मिथ]] (ऑस्ट्रेलिया) | no_of_twenty20s = 3 | team1_twenty20s_won = 2 | team2_twenty20s_won = 1 | team1_twenty20s_most_runs = [[आरोन फिंच]] (९१) | team2_twenty20s_most_runs = [[क्विंटन डी कॉक]] (९४) | team1_twenty20s_most_wickets = [[जेम्स फॉकनर]] (६) | team2_twenty20s_most_wickets = काइल ऍबॉट (४) | player_of_twenty20_series = [[जेम्स फॉकनर]] (ऑस्ट्रेलिया) }} दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने २ ते २३ नोव्हेंबर २०१४ या कालावधीत ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात तीन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) आणि पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामन्यांचा समावेश होता.<ref name="T20I">{{cite web |url=http://www.espncricinfo.com/ci/content/series/754593.html?template=fixtures |title=South Africa in Australia T20I Series, 2014/15 |access-date=3 September 2014 |work=ESPNCricinfo}}</ref><ref name="ODI">{{cite web |url=http://www.espncricinfo.com/ci/content/series/754595.html?template=fixtures |title=South Africa in Australia ODI Series, 2014/15 |access-date=3 September 2014 |work=ESPNCricinfo}}</ref> एकदिवसीय मालिकेदरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मैदानावरील आणि दूरदर्शन पंच यांच्यातील चर्चा प्रसारित करण्यासाठी चाचणी घेतली.<ref name="Discussions">{{cite web |url=https://www.bbc.co.uk/sport/0/cricket/30016733 |title=Australia v South Africa: ICC plans umpire broadcast trial |access-date=12 November 2014 |work=BBC Sport}}</ref> ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्क पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान त्याच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली आणि उर्वरित मालिकेसाठी तो बाहेर पडला.<ref name="Clarke">{{cite web |url=https://www.bbc.co.uk/sport/0/cricket/30067588 |title=Australia captain Michael Clarke sidelined for SA series |access-date=15 November 2014 |work=BBC Sport}}</ref> जॉर्ज बेलीने उर्वरित सामन्यांसाठी संघाचे नेतृत्व केले. ऑस्ट्रेलियाने टी२०आ मालिका २-१ आणि एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकली. अंतिम एकदिवसीय सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलिया वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर गेला आहे.<ref name="Ranking">{{cite web |url=http://www.espncricinfo.com/ci/content/story/802411.html |title=Australia survive late scare, go No.1 in ODIs |access-date=23 November 2014 |work=ESPN Cricinfo}}</ref> ==T20I series== ===1st T20I=== {{Limited overs matches | date = 5 November 2014 | time = 7:05 PM | daynight = | team1 = {{cr-rt|AUS}} | team2 = {{cr|SA}} | score1 = 6/144 (20 overs) | runs1 = [[Shane Watson]] 47 (36) | wickets1 = [[Kyle Abbott (cricketer)|Kyle Abbott]] 3/21 (4 overs) | score2 = 3/145 (19 overs) | runs2 = [[Rilee Rossouw]] 78 (50) | wickets2 = [[Pat Cummins|Patrick Cummins]] 1/21 (4 overs) | result = South Africa won by 7 wickets | report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/754717.html Scorecard] | venue = [[Adelaide Oval]], [[Adelaide]] | umpires = [[Simon Fry]] (Aus) and [[John Ward (umpire)|John Ward]] (Aus) | motm = [[Rilee Rossouw]] (SA) | toss = Australia won the toss and elected to bat. | rain = This was South Africa's first victory in Australia in T20Is. | notes = [[Ben Dunk]], [[Nathan Reardon]] (both Aus) and [[Rilee Rossouw]], [[Kagiso Rabada]] and [[Reeza Hendricks]] (all SA) made their T20I debuts. }} ===2nd T20I=== {{Limited overs matches | date = 7 November 2014 | time = 7:35 PM | daynight = | team1 = {{cr-rt|SA}} | team2 = {{cr|AUS}} | score1 = 7/101 (20 overs) | runs1 = [[JP Duminy]] 49 (51) | wickets1 = [[James Faulkner (cricketer)|James Faulkner]] 3/25 (4 overs) | score2 = 3/102 (12.4 overs) | runs2 = [[Aaron Finch]] 44[[Not out|*]] (30) | wickets2 = [[Wayne Parnell]] 2/17 (3.4 overs) | result = Australia won by 7 wickets | report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/754719.html Scorecard] | venue = [[Melbourne Cricket Ground]], [[Melbourne]] | umpires = [[Simon Fry]] (Aus) and [[Mick Martell]] (Aus) | motm = [[Cameron Boyce (cricketer)|Cameron Boyce]] (Aus) | toss = South Africa won the toss and elected to bat. | rain = | notes = }} ===3rd T20I=== {{Limited overs matches | date = 9 November 2014 | time = 7:35 PM | daynight = | team1 = {{cr-rt|SA}} | team2 = {{cr|AUS}} | score1 = 6/145 (20 overs) | runs1 = [[Reeza Hendricks]] 49 (48) | wickets1 = [[James Faulkner (cricketer)|James Faulkner]] 3/28 (4 overs) | score2 = 8/146 (19.5 overs) | runs2 = [[Cameron White]] 41[[Not out|*]] (31) | wickets2 = [[David Wiese]] 3/21 (4 overs) | result = Australia won by 2 wickets | report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/754721.html धावफलक] | venue = [[स्टेडियम ऑस्ट्रेलिया|सिडनी ऑलिम्पिक स्टेडियम]], [[सिडनी]] | umpires = [[मिक मार्टेल]] (ऑस्ट्रेलिया) आणि [[जॉन वॉर्ड]] (ऑस्ट्रेलिया) | motm = [[कॅमेरॉन व्हाइट]] (ऑस्ट्रेलिया) | toss = ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. | rain = | notes = }} ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे]] [[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]] 5sm5nbm5b4yt9mues9345tnh42k26vr 2142247 2142242 2022-08-01T10:39:33Z Ganesh591 62733 /* T20I series */ wikitext text/x-wiki {{Infobox cricket tour | series_name = दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१४-१५ | team1_image = Flag of Australia.svg | team1_name = ऑस्ट्रेलिया | team2_image = Flag of South Africa.svg | team2_name = दक्षिण आफ्रिका | from_date = २ नोव्हेंबर | to_date = २३ नोव्हेंबर २०१४ | team1_captain = [[आरोन फिंच]] <small>(टी२०आ)</small> <br />[[मायकेल क्लार्क]] आणि [[जॉर्ज बेली]] <small>(वनडे)</small> | team2_captain = [[जेपी ड्युमिनी]] <small>(टी२०आ)</small> <br />[[एबी डिव्हिलियर्स]] <small>(वनडे)</small> | no_of_tests = | team1_tests_won = | team2_tests_won = | team1_tests_most_runs = | team2_tests_most_runs = | team1_tests_most_wickets = | team2_tests_most_wickets = | player_of_test_series = | no_of_ODIs = 5 | team1_ODIs_won = 4 | team2_ODIs_won = 1 | team1_ODIs_most_runs = [[स्टीव्ह स्मिथ]] (२५४) | team2_ODIs_most_runs = [[एबी डिव्हिलियर्स]] (२७१) | team1_ODIs_most_wickets = जोश हेझलवुड (९) | team2_ODIs_most_wickets = [[मोर्ने मॉर्केल]] (१०) | player_of_ODI_series = [[स्टीव्ह स्मिथ]] (ऑस्ट्रेलिया) | no_of_twenty20s = 3 | team1_twenty20s_won = 2 | team2_twenty20s_won = 1 | team1_twenty20s_most_runs = [[आरोन फिंच]] (९१) | team2_twenty20s_most_runs = [[क्विंटन डी कॉक]] (९४) | team1_twenty20s_most_wickets = [[जेम्स फॉकनर]] (६) | team2_twenty20s_most_wickets = काइल ऍबॉट (४) | player_of_twenty20_series = [[जेम्स फॉकनर]] (ऑस्ट्रेलिया) }} दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने २ ते २३ नोव्हेंबर २०१४ या कालावधीत ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात तीन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) आणि पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामन्यांचा समावेश होता.<ref name="T20I">{{cite web |url=http://www.espncricinfo.com/ci/content/series/754593.html?template=fixtures |title=South Africa in Australia T20I Series, 2014/15 |access-date=3 September 2014 |work=ESPNCricinfo}}</ref><ref name="ODI">{{cite web |url=http://www.espncricinfo.com/ci/content/series/754595.html?template=fixtures |title=South Africa in Australia ODI Series, 2014/15 |access-date=3 September 2014 |work=ESPNCricinfo}}</ref> एकदिवसीय मालिकेदरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मैदानावरील आणि दूरदर्शन पंच यांच्यातील चर्चा प्रसारित करण्यासाठी चाचणी घेतली.<ref name="Discussions">{{cite web |url=https://www.bbc.co.uk/sport/0/cricket/30016733 |title=Australia v South Africa: ICC plans umpire broadcast trial |access-date=12 November 2014 |work=BBC Sport}}</ref> ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्क पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान त्याच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली आणि उर्वरित मालिकेसाठी तो बाहेर पडला.<ref name="Clarke">{{cite web |url=https://www.bbc.co.uk/sport/0/cricket/30067588 |title=Australia captain Michael Clarke sidelined for SA series |access-date=15 November 2014 |work=BBC Sport}}</ref> जॉर्ज बेलीने उर्वरित सामन्यांसाठी संघाचे नेतृत्व केले. ऑस्ट्रेलियाने टी२०आ मालिका २-१ आणि एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकली. अंतिम एकदिवसीय सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलिया वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर गेला आहे.<ref name="Ranking">{{cite web |url=http://www.espncricinfo.com/ci/content/story/802411.html |title=Australia survive late scare, go No.1 in ODIs |access-date=23 November 2014 |work=ESPN Cricinfo}}</ref> ==टी२०आ मालिका== ===पहिला टी२०आ=== {{Limited overs matches | date = ५ नोव्हेंबर २०१४ | time = ७:०५ पीएम | daynight = | team1 = {{cr-rt|AUS}} | team2 = {{cr|SA}} | score1 = ६/१४४ (२० षटके) | runs1 = [[शेन वॉटसन]] ४७ (३६) | wickets1 = काइल ऍबॉट ३/२१ (४ षटके) | score2 = ३/१४५ (१९ षटके) | runs2 = रिले रोसौव ७८ (५०) | wickets2 = [[पॅट कमिन्स]] १/२१ (४ षटके) | result = दक्षिण आफ्रिकेने ७ गडी राखून विजय मिळवला | report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/754717.html धावफलक] | venue = अ‍ॅडलेड ओव्हल, अ‍ॅडलेड | umpires = [[सायमन फ्राय]] (ऑस्ट्रेलिया) आणि [[जॉन वॉर्ड]] (ऑस्ट्रेलिया) | motm = रिले रोसौव (दक्षिण आफ्रिका) | toss = ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. | rain = दक्षिण आफ्रिकेचा टी२०आ मध्ये ऑस्ट्रेलियातील पहिला विजय ठरला. | notes = बेन डंक, नॅथन रीअर्डन (दोन्ही ऑस्ट्रेलिया) आणि रिली रोसो, कागिसो रबाडा आणि रीझा हेंड्रिक्स (सर्व दक्षिण आफ्रिका) यांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले. }} ===दुसरा टी२०आ=== {{Limited overs matches | date = ७ नोव्हेंबर २०१४ | time = ७:३५ पीएम | daynight = | team1 = {{cr-rt|SA}} | team2 = {{cr|AUS}} | score1 = ७/१०१ (२० षटके) | runs1 = [[जेपी ड्युमिनी]] ४९ (५१) | wickets1 = [[जेम्स फॉकनर]] ३/२५ (४ षटके) | score2 = ३/१०२ (१२.४ षटके) | runs2 = [[आरोन फिंच]] ४४[[नाबाद|*]] (३०) | wickets2 = वेन पारनेल २/१७ (३.४ षटके) | result = ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजय मिळवला | report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/754719.html धावफलक] | venue = [[मेलबर्न क्रिकेट ग्राउंड]], [[मेलबर्न]] | umpires = [[सायमन फ्राय]] (ऑस्ट्रेलिया) आणि मिक मार्टेल (ऑस्ट्रेलिया) | motm = कॅमेरून बॉयस (ऑस्ट्रेलिया) | toss = दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. | rain = | notes = }} ===तिसरा टी२०आ=== {{Limited overs matches | date = ९ नोव्हेंबर २०१४ | time = ७:३५ पीएम | daynight = | team1 = {{cr-rt|SA}} | team2 = {{cr|AUS}} | score1 = ६/१४५ (२० षटके) | runs1 = [[रीझा हेंड्रिक्स]] ४९ (४८) | wickets1 = [[जेम्स फॉकनर]] ३/२८ (४ षटके) | score2 = ८/१४६ (१९.५ षटके) | runs2 = [[कॅमेरॉन व्हाइट]] ४१[[नाबाद|*]] (३१) | wickets2 = डेव्हिड विसे ३/२१ (४ षटके) | result = ऑस्ट्रेलियाने २ गडी राखून विजय मिळवला | report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/754721.html धावफलक] | venue = [[स्टेडियम ऑस्ट्रेलिया|सिडनी ऑलिम्पिक स्टेडियम]], [[सिडनी]] | umpires = मिक मार्टेल (ऑस्ट्रेलिया) आणि [[जॉन वॉर्ड]] (ऑस्ट्रेलिया) | motm = [[कॅमेरॉन व्हाइट]] (ऑस्ट्रेलिया) | toss = ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. | rain = | notes = }} ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे]] [[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]] reang1xo19ciq6ju4na0zz0tdtej9au सदस्य चर्चा:हर्षलकुमार खवसे 3 309381 2142245 2022-08-01T10:28:44Z 61.0.154.41 नवीन पान: {{Welcome|realName=|name=हर्षलकुमार खवसे}} wikitext text/x-wiki {{Welcome|realName=|name=हर्षलकुमार खवसे}} ap17ed3o2rxku9aww55ovfb64lfk3fr वालुकागिरी 0 309382 2142248 2022-08-01T10:46:07Z 117.233.72.57 वालुकागिरी ही संकल्पना स्पष्ट केली आहे. wikitext text/x-wiki वाऱ्याच्या संचयनकार्यामुळे वालुकागिरीची निर्मिती होते. वाळवंटी प्रदेशात खनन झालेले पदार्थ वारा आपल्याबरोबर वाहून नेतो व वाऱ्याचा वेग जेथे कमी होतो तेथे या सर्व पदार्थाचे संचयन होते. वाऱ्याच्या अशा संचयनामुळे वाळूच्या टेकडय़ांची निर्मिती होते. अशा टेकडय़ांना 'वालुकागिरी' असे म्हणतात. अशा टेकडय़ांची वाऱ्याकडील बाजू मंद उताराची असते तर विरूद्ध बाजू तीव्र उताराची असते. वालुकागिरीची वाऱ्याकडील बाजू मंद उताराची असते तर विरूद्ध बाजू तीव्र उताराची असते. वालुकागिरी वाऱ्याबरोबर पुढे पुढे सरकत असतात. म्हणजेच वालुकागिरींचे स्थलांतर होत असते. वालुकागिरीची उंची जास्तीत जास्त २० ते ३० मी. किंवा काही वेळा त्यापेक्षा जास्त असू शकते. rgyytldwaszcq8trhjlzufq62w7ec1c हाँग काँग क्रिकेट संघाचा नेपाळ दौरा (श्रीलंकामध्ये), २०१४-१५ 0 309383 2142256 2022-08-01T11:07:14Z Ganesh591 62733 नवीन पान: हाँगकाँग आणि नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघांनी 9 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2014 या कालावधीत श्रीलंकेचा दौरा केला. ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:हाँगकाँग क्रिकेट संघाचे नेपाळ दौरे]] वर्ग:इ.... wikitext text/x-wiki हाँगकाँग आणि नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघांनी 9 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2014 या कालावधीत श्रीलंकेचा दौरा केला. ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:हाँगकाँग क्रिकेट संघाचे नेपाळ दौरे]] [[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]] dwly6e83ahn4wofrhdoijztikticjlj 2142259 2142256 2022-08-01T11:19:40Z Ganesh591 62733 wikitext text/x-wiki {{Infobox cricket tour | series_name = नेपाळविरुद्ध हाँगकाँग क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१४-१५ | team1_image = Flag of Hong Kong.svg | team1_name = [[हाँग काँग क्रिकेट संघ | हाँगकाँग]] | team2_image = Flag of Nepal.svg | team2_name = [[नेपाळ क्रिकेट संघ|नेपाळ]] | from_date = ९ नोव्हेंबर | to_date = ३ डिसेंबर २०१४ | team1_captain = जेमी ऍटकिन्सन | team2_captain = [[पारस खडका]] | no_of_tests = | team1_tests_won = | team2_tests_won = | team1_tests_most_runs = | team2_tests_most_runs = | team1_tests_most_wickets = | team2_tests_most_wickets = | player_of_test_series = | no_of_ODIs = | team1_ODIs_won = | team2_ODIs_won = | team1_ODIs_most_runs = | team2_ODIs_most_runs = | team1_ODIs_most_wickets = | team2_ODIs_most_wickets = | player_of_ODI_series = | no_of_twenty20s = 4 | team1_twenty20s_won = 1 | team2_twenty20s_won = 0 | team1_twenty20s_most_runs = २१ ([[एजाज खान]], अनस खान) | team2_twenty20s_most_runs = ४० ([[सोमपाल कामी]]) | team1_twenty20s_most_wickets = २ ([[एजाज खान]], [[इरफान अहमद]], [[नदीम अहमद]], [[तन्वीर अफजल]]) | team2_twenty20s_most_wickets = २ ([[शक्ती गौचन]], [[सागर पुन]]) | player_of_twenty20_series = }} हाँगकाँग आणि नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघांनी ९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०१४ या कालावधीत श्रीलंकेचा दौरा केला.<ref>{{cite web|url=http://www.asiancricket.org/index.php/news/october-2014/3000|title=ACC SCHOLARSHIPS CONTINUE FOR UMPIRES AND ANALYSTS|publisher=Asian Cricket Council|accessdate=1 November 2014}}</ref><ref name="CricInfo">{{cite web |url=http://www.espncricinfo.com/other/content/story/794657.html |title=Nepal, Hong Kong to tour Sri Lanka in November |accessdate=1 November 2014 |work=ESPNcricinfo}}</ref> श्रीलंका क्रिकेटने आयोजित केलेली ही मालिका, टेस्ट न खेळणाऱ्या एसीसी सदस्यांना लाभ देण्यासाठी आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा भाग होती. या मालिकेत सुरुवातीला तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने आणि दोन संघांमधला एक लिस्ट ए सामना, तसेच श्रीलंका क्रिकेट इलेव्हन विरुद्धचे दोन तीन दिवसीय सामने,<ref>{{cite news|url=http://www.cricketlok.com/nepals-three-day-match-with-kurunegala-to-have-first-class-status/|title=Nepal’s three-day match with Kurunegala to have first class status|publisher=CricketLok|access-date=9 November 2014|archive-url=https://web.archive.org/web/20141109104203/http://www.cricketlok.com/nepals-three-day-match-with-kurunegala-to-have-first-class-status/|archive-date=9 November 2014|url-status=dead}}</ref> दांबुला आणि कुरुणेगाला येथे खेळले जाणारे सामने खेळवण्याची योजना आखण्यात आली होती,<ref>{{cite web|url=http://asiancricket.org/index.php/news/october-2014/2992|title=Hong Kong and Nepal tour to Sri Lanka|publisher=Asian Cricket Council}}</ref> तथापि, दांबुला येथे नियमित पावसामुळे, टी२०आ मालिका लहान करण्यात आली आणि एका सामन्यासाठी पुन्हा शेड्यूल करण्यात आली आणि लिस्ट ए मॅच एक दिवस आधी हलवली गेली, दोन्ही सामने कोलंबोमध्ये होणार आहेत. टी२०आ सामना हाँगकाँगने जिंकला. ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:हाँगकाँग क्रिकेट संघाचे नेपाळ दौरे]] [[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]] otu2cth6r8c4fvef4h85p881lvauprr 2142264 2142259 2022-08-01T11:28:19Z Ganesh591 62733 wikitext text/x-wiki {{Infobox cricket tour | series_name = नेपाळविरुद्ध हाँगकाँग क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१४-१५ | team1_image = Flag of Hong Kong.svg | team1_name = [[हाँग काँग क्रिकेट संघ | हाँगकाँग]] | team2_image = Flag of Nepal.svg | team2_name = [[नेपाळ क्रिकेट संघ|नेपाळ]] | from_date = ९ नोव्हेंबर | to_date = ३ डिसेंबर २०१४ | team1_captain = जेमी ऍटकिन्सन | team2_captain = [[पारस खडका]] | no_of_tests = | team1_tests_won = | team2_tests_won = | team1_tests_most_runs = | team2_tests_most_runs = | team1_tests_most_wickets = | team2_tests_most_wickets = | player_of_test_series = | no_of_ODIs = | team1_ODIs_won = | team2_ODIs_won = | team1_ODIs_most_runs = | team2_ODIs_most_runs = | team1_ODIs_most_wickets = | team2_ODIs_most_wickets = | player_of_ODI_series = | no_of_twenty20s = 4 | team1_twenty20s_won = 1 | team2_twenty20s_won = 0 | team1_twenty20s_most_runs = २१ ([[एजाज खान]], अनस खान) | team2_twenty20s_most_runs = ४० ([[सोमपाल कामी]]) | team1_twenty20s_most_wickets = २ ([[एजाज खान]], [[इरफान अहमद]], [[नदीम अहमद]], [[तन्वीर अफजल]]) | team2_twenty20s_most_wickets = २ ([[शक्ती गौचन]], [[सागर पुन]]) | player_of_twenty20_series = }} हाँगकाँग आणि नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघांनी ९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०१४ या कालावधीत श्रीलंकेचा दौरा केला.<ref>{{cite web|url=http://www.asiancricket.org/index.php/news/october-2014/3000|title=ACC SCHOLARSHIPS CONTINUE FOR UMPIRES AND ANALYSTS|publisher=Asian Cricket Council|accessdate=1 November 2014}}</ref><ref name="CricInfo">{{cite web |url=http://www.espncricinfo.com/other/content/story/794657.html |title=Nepal, Hong Kong to tour Sri Lanka in November |accessdate=1 November 2014 |work=ESPNcricinfo}}</ref> श्रीलंका क्रिकेटने आयोजित केलेली ही मालिका, टेस्ट न खेळणाऱ्या एसीसी सदस्यांना लाभ देण्यासाठी आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा भाग होती. या मालिकेत सुरुवातीला तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने आणि दोन संघांमधला एक लिस्ट ए सामना, तसेच श्रीलंका क्रिकेट इलेव्हन विरुद्धचे दोन तीन दिवसीय सामने,<ref>{{cite news|url=http://www.cricketlok.com/nepals-three-day-match-with-kurunegala-to-have-first-class-status/|title=Nepal’s three-day match with Kurunegala to have first class status|publisher=CricketLok|access-date=9 November 2014|archive-url=https://web.archive.org/web/20141109104203/http://www.cricketlok.com/nepals-three-day-match-with-kurunegala-to-have-first-class-status/|archive-date=9 November 2014|url-status=dead}}</ref> दांबुला आणि कुरुणेगाला येथे खेळले जाणारे सामने खेळवण्याची योजना आखण्यात आली होती,<ref>{{cite web|url=http://asiancricket.org/index.php/news/october-2014/2992|title=Hong Kong and Nepal tour to Sri Lanka|publisher=Asian Cricket Council}}</ref> तथापि, दांबुला येथे नियमित पावसामुळे, टी२०आ मालिका लहान करण्यात आली आणि एका सामन्यासाठी पुन्हा शेड्यूल करण्यात आली आणि लिस्ट ए मॅच एक दिवस आधी हलवली गेली, दोन्ही सामने कोलंबोमध्ये होणार आहेत. टी२०आ सामना हाँगकाँगने जिंकला. ==टी२०आ मालिका== ===पहिला टी२०आ=== {{Limited overs matches | date = १९ नोव्हेंबर २०१४ | time = ११:०० सकाळ | daynight = | team1 = {{cr-rt|HK}} | team2 = {{cr|NEP}} | score1 = | runs1 = | wickets1 = | score2 = | runs2 = | wickets2 = | result = परिणाम नाही | report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/800059.html धावफलक] | venue = रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, [[दांबुला]] | umpires = | motm = | toss = एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला. | rain = ओल्या आउटफिल्डमुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला, त्याआधी पंचांनी तो रद्द केला.<ref name="1stODI">{{cite web |url=http://www.cricketcountry.com/news/hong-kong-vs-nepal-1st-t20i-abandoned-213114 |title=Hong Kong vs Nepal 1st T20I abandoned |accessdate=19 November 2014 |work=Cricket Country}}</ref> The match has been rescheduled for 21 November.<ref name="Rain">{{cite web |url=http://www.myrepublica.com/portal/index.php?action=news_details&news_id=87010 |title=Nepal's first T20I series uncertain |accessdate=20 November 2014 |work=My Republica |archive-url=https://web.archive.org/web/20141129034049/http://www.myrepublica.com/portal/index.php?action=news_details&news_id=87010 |archive-date=29 November 2014 |url-status=dead }}</ref> | notes = }} ===दुसरा टी२०आ=== {{Limited overs matches | date = २० नोव्हेंबर २०१४ | time = ११:०० सकाळ | daynight = | team1 = {{cr-rt|HK}} | team2 = {{cr|NEP}} | score1 = | runs1 = | wickets1 = | score2 = | runs2 = | wickets2 = | result = परिणाम नाही | report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/800061.html धावफलक] | venue = रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, [[दांबुला]] | umpires = | motm = | toss = एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला. | rain = | notes = }} ===दुसरा टी२०आ (पुन्हा शेड्युल केलेला)=== {{Limited overs matches | date = २१ नोव्हेंबर २०१४ | time = ११:०० सकाळ | daynight = | team1 = {{cr-rt|HK}} | team2 = {{cr|NEP}} | score1 = | runs1 = | wickets1 = | score2 = | runs2 = | wickets2 = | result = परिणाम नाही | report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/801739.html धावफलक] | venue = रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, [[दांबुला]] | umpires = | motm = | toss = एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला. | rain = | notes = पुन्हा शेड्यूल केले }} ===तिसरा टी२०आ=== {{Limited overs matches | date = २२ नोव्हेंबर २०१४ | time = ०२:०० दुपारी | daynight = yes | team1 = {{cr-rt|HK}} | team2 = {{cr|NEP}} | score1 = | runs1 = | wickets1 = | score2 = | runs2 = | wickets2 = | result = रद्द केला<ref name="Cancelled">{{cite web |url=http://www.myrepublica.com/portal/index.php?action=news_details&news_id=87106 |title=Nepal, HK likely to play T20I in Colombo |accessdate=21 November 2014 |work=My Republica |archive-url=https://web.archive.org/web/20150131013602/http://www.myrepublica.com/portal/index.php?action=news_details&news_id=87106 |archive-date=31 January 2015 |url-status=dead }}</ref> | report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/800063.html धावफलक] | venue = रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, [[दांबुला]] | umpires = | motm = | toss = | rain = | notes = }} ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:हाँगकाँग क्रिकेट संघाचे नेपाळ दौरे]] [[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]] ndvc1fscw3wvd86fvl818tar0al3vih 2142265 2142264 2022-08-01T11:31:13Z Ganesh591 62733 /* टी२०आ मालिका */ wikitext text/x-wiki {{Infobox cricket tour | series_name = नेपाळविरुद्ध हाँगकाँग क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१४-१५ | team1_image = Flag of Hong Kong.svg | team1_name = [[हाँग काँग क्रिकेट संघ | हाँगकाँग]] | team2_image = Flag of Nepal.svg | team2_name = [[नेपाळ क्रिकेट संघ|नेपाळ]] | from_date = ९ नोव्हेंबर | to_date = ३ डिसेंबर २०१४ | team1_captain = जेमी ऍटकिन्सन | team2_captain = [[पारस खडका]] | no_of_tests = | team1_tests_won = | team2_tests_won = | team1_tests_most_runs = | team2_tests_most_runs = | team1_tests_most_wickets = | team2_tests_most_wickets = | player_of_test_series = | no_of_ODIs = | team1_ODIs_won = | team2_ODIs_won = | team1_ODIs_most_runs = | team2_ODIs_most_runs = | team1_ODIs_most_wickets = | team2_ODIs_most_wickets = | player_of_ODI_series = | no_of_twenty20s = 4 | team1_twenty20s_won = 1 | team2_twenty20s_won = 0 | team1_twenty20s_most_runs = २१ ([[एजाज खान]], अनस खान) | team2_twenty20s_most_runs = ४० ([[सोमपाल कामी]]) | team1_twenty20s_most_wickets = २ ([[एजाज खान]], [[इरफान अहमद]], [[नदीम अहमद]], [[तन्वीर अफजल]]) | team2_twenty20s_most_wickets = २ ([[शक्ती गौचन]], [[सागर पुन]]) | player_of_twenty20_series = }} हाँगकाँग आणि नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघांनी ९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०१४ या कालावधीत श्रीलंकेचा दौरा केला.<ref>{{cite web|url=http://www.asiancricket.org/index.php/news/october-2014/3000|title=ACC SCHOLARSHIPS CONTINUE FOR UMPIRES AND ANALYSTS|publisher=Asian Cricket Council|accessdate=1 November 2014}}</ref><ref name="CricInfo">{{cite web |url=http://www.espncricinfo.com/other/content/story/794657.html |title=Nepal, Hong Kong to tour Sri Lanka in November |accessdate=1 November 2014 |work=ESPNcricinfo}}</ref> श्रीलंका क्रिकेटने आयोजित केलेली ही मालिका, टेस्ट न खेळणाऱ्या एसीसी सदस्यांना लाभ देण्यासाठी आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा भाग होती. या मालिकेत सुरुवातीला तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने आणि दोन संघांमधला एक लिस्ट ए सामना, तसेच श्रीलंका क्रिकेट इलेव्हन विरुद्धचे दोन तीन दिवसीय सामने,<ref>{{cite news|url=http://www.cricketlok.com/nepals-three-day-match-with-kurunegala-to-have-first-class-status/|title=Nepal’s three-day match with Kurunegala to have first class status|publisher=CricketLok|access-date=9 November 2014|archive-url=https://web.archive.org/web/20141109104203/http://www.cricketlok.com/nepals-three-day-match-with-kurunegala-to-have-first-class-status/|archive-date=9 November 2014|url-status=dead}}</ref> दांबुला आणि कुरुणेगाला येथे खेळले जाणारे सामने खेळवण्याची योजना आखण्यात आली होती,<ref>{{cite web|url=http://asiancricket.org/index.php/news/october-2014/2992|title=Hong Kong and Nepal tour to Sri Lanka|publisher=Asian Cricket Council}}</ref> तथापि, दांबुला येथे नियमित पावसामुळे, टी२०आ मालिका लहान करण्यात आली आणि एका सामन्यासाठी पुन्हा शेड्यूल करण्यात आली आणि लिस्ट ए मॅच एक दिवस आधी हलवली गेली, दोन्ही सामने कोलंबोमध्ये होणार आहेत. टी२०आ सामना हाँगकाँगने जिंकला. ==टी२०आ मालिका== ===पहिला टी२०आ=== {{Limited overs matches | date = १९ नोव्हेंबर २०१४ | time = ११:०० सकाळ | daynight = | team1 = {{cr-rt|HK}} | team2 = {{cr|NEP}} | score1 = | runs1 = | wickets1 = | score2 = | runs2 = | wickets2 = | result = परिणाम नाही | report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/800059.html धावफलक] | venue = रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, [[दांबुला]] | umpires = | motm = | toss = एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला. | rain = ओल्या आउटफिल्डमुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला, त्याआधी पंचांनी तो रद्द केला.<ref name="1stODI">{{cite web |url=http://www.cricketcountry.com/news/hong-kong-vs-nepal-1st-t20i-abandoned-213114 |title=Hong Kong vs Nepal 1st T20I abandoned |accessdate=19 November 2014 |work=Cricket Country}}</ref> The match has been rescheduled for 21 November.<ref name="Rain">{{cite web |url=http://www.myrepublica.com/portal/index.php?action=news_details&news_id=87010 |title=Nepal's first T20I series uncertain |accessdate=20 November 2014 |work=My Republica |archive-url=https://web.archive.org/web/20141129034049/http://www.myrepublica.com/portal/index.php?action=news_details&news_id=87010 |archive-date=29 November 2014 |url-status=dead }}</ref> | notes = }} ===दुसरा टी२०आ=== {{Limited overs matches | date = २० नोव्हेंबर २०१४ | time = ११:०० सकाळ | daynight = | team1 = {{cr-rt|HK}} | team2 = {{cr|NEP}} | score1 = | runs1 = | wickets1 = | score2 = | runs2 = | wickets2 = | result = परिणाम नाही | report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/800061.html धावफलक] | venue = रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, [[दांबुला]] | umpires = | motm = | toss = एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला. | rain = | notes = }} ===दुसरा टी२०आ (पुन्हा शेड्युल केलेला)=== {{Limited overs matches | date = २१ नोव्हेंबर २०१४ | time = ११:०० सकाळ | daynight = | team1 = {{cr-rt|HK}} | team2 = {{cr|NEP}} | score1 = | runs1 = | wickets1 = | score2 = | runs2 = | wickets2 = | result = परिणाम नाही | report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/801739.html धावफलक] | venue = रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, [[दांबुला]] | umpires = | motm = | toss = एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला. | rain = | notes = पुन्हा शेड्यूल केले }} ===तिसरा टी२०आ=== {{Limited overs matches | date = २२ नोव्हेंबर २०१४ | time = ०२:०० दुपारी | daynight = yes | team1 = {{cr-rt|HK}} | team2 = {{cr|NEP}} | score1 = | runs1 = | wickets1 = | score2 = | runs2 = | wickets2 = | result = रद्द केला<ref name="Cancelled">{{cite web |url=http://www.myrepublica.com/portal/index.php?action=news_details&news_id=87106 |title=Nepal, HK likely to play T20I in Colombo |accessdate=21 November 2014 |work=My Republica |archive-url=https://web.archive.org/web/20150131013602/http://www.myrepublica.com/portal/index.php?action=news_details&news_id=87106 |archive-date=31 January 2015 |url-status=dead }}</ref> | report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/800063.html धावफलक] | venue = रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, [[दांबुला]] | umpires = | motm = | toss = | rain = | notes = }} == लिस्ट अ मालिका == ===फक्त लिस्ट अ=== {{Limited overs matches | date = २३ नोव्हेंबर २०१४ | time = | daynight = | team1 = {{cr-rt|HK}} | team2 = {{cr|NEP}} | score1 = | runs1 = | wickets1 = | score2 = | runs2 = | wickets2 = | result = परिणाम नाही | report = | venue = [[कोलंबो]] | umpires = | motm = | toss = एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला. | rain = | notes = सर्वप्रथम, २४ नोव्हेंबर रोजी वेलगेदरा स्टेडियम, कुरुणेगाला येथे नियोजित. }} ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:हाँगकाँग क्रिकेट संघाचे नेपाळ दौरे]] [[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]] tjv8yantzrsjlqkzcgw5k6f7buyj1dw 2142273 2142265 2022-08-01T11:36:57Z Ganesh591 62733 /* लिस्ट अ मालिका */ wikitext text/x-wiki {{Infobox cricket tour | series_name = नेपाळविरुद्ध हाँगकाँग क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१४-१५ | team1_image = Flag of Hong Kong.svg | team1_name = [[हाँग काँग क्रिकेट संघ | हाँगकाँग]] | team2_image = Flag of Nepal.svg | team2_name = [[नेपाळ क्रिकेट संघ|नेपाळ]] | from_date = ९ नोव्हेंबर | to_date = ३ डिसेंबर २०१४ | team1_captain = जेमी ऍटकिन्सन | team2_captain = [[पारस खडका]] | no_of_tests = | team1_tests_won = | team2_tests_won = | team1_tests_most_runs = | team2_tests_most_runs = | team1_tests_most_wickets = | team2_tests_most_wickets = | player_of_test_series = | no_of_ODIs = | team1_ODIs_won = | team2_ODIs_won = | team1_ODIs_most_runs = | team2_ODIs_most_runs = | team1_ODIs_most_wickets = | team2_ODIs_most_wickets = | player_of_ODI_series = | no_of_twenty20s = 4 | team1_twenty20s_won = 1 | team2_twenty20s_won = 0 | team1_twenty20s_most_runs = २१ ([[एजाज खान]], अनस खान) | team2_twenty20s_most_runs = ४० ([[सोमपाल कामी]]) | team1_twenty20s_most_wickets = २ ([[एजाज खान]], [[इरफान अहमद]], [[नदीम अहमद]], [[तन्वीर अफजल]]) | team2_twenty20s_most_wickets = २ ([[शक्ती गौचन]], [[सागर पुन]]) | player_of_twenty20_series = }} हाँगकाँग आणि नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघांनी ९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०१४ या कालावधीत श्रीलंकेचा दौरा केला.<ref>{{cite web|url=http://www.asiancricket.org/index.php/news/october-2014/3000|title=ACC SCHOLARSHIPS CONTINUE FOR UMPIRES AND ANALYSTS|publisher=Asian Cricket Council|accessdate=1 November 2014}}</ref><ref name="CricInfo">{{cite web |url=http://www.espncricinfo.com/other/content/story/794657.html |title=Nepal, Hong Kong to tour Sri Lanka in November |accessdate=1 November 2014 |work=ESPNcricinfo}}</ref> श्रीलंका क्रिकेटने आयोजित केलेली ही मालिका, टेस्ट न खेळणाऱ्या एसीसी सदस्यांना लाभ देण्यासाठी आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा भाग होती. या मालिकेत सुरुवातीला तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने आणि दोन संघांमधला एक लिस्ट ए सामना, तसेच श्रीलंका क्रिकेट इलेव्हन विरुद्धचे दोन तीन दिवसीय सामने,<ref>{{cite news|url=http://www.cricketlok.com/nepals-three-day-match-with-kurunegala-to-have-first-class-status/|title=Nepal’s three-day match with Kurunegala to have first class status|publisher=CricketLok|access-date=9 November 2014|archive-url=https://web.archive.org/web/20141109104203/http://www.cricketlok.com/nepals-three-day-match-with-kurunegala-to-have-first-class-status/|archive-date=9 November 2014|url-status=dead}}</ref> दांबुला आणि कुरुणेगाला येथे खेळले जाणारे सामने खेळवण्याची योजना आखण्यात आली होती,<ref>{{cite web|url=http://asiancricket.org/index.php/news/october-2014/2992|title=Hong Kong and Nepal tour to Sri Lanka|publisher=Asian Cricket Council}}</ref> तथापि, दांबुला येथे नियमित पावसामुळे, टी२०आ मालिका लहान करण्यात आली आणि एका सामन्यासाठी पुन्हा शेड्यूल करण्यात आली आणि लिस्ट ए मॅच एक दिवस आधी हलवली गेली, दोन्ही सामने कोलंबोमध्ये होणार आहेत. टी२०आ सामना हाँगकाँगने जिंकला. ==टी२०आ मालिका== ===पहिला टी२०आ=== {{Limited overs matches | date = १९ नोव्हेंबर २०१४ | time = ११:०० सकाळ | daynight = | team1 = {{cr-rt|HK}} | team2 = {{cr|NEP}} | score1 = | runs1 = | wickets1 = | score2 = | runs2 = | wickets2 = | result = परिणाम नाही | report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/800059.html धावफलक] | venue = रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, [[दांबुला]] | umpires = | motm = | toss = एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला. | rain = ओल्या आउटफिल्डमुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला, त्याआधी पंचांनी तो रद्द केला.<ref name="1stODI">{{cite web |url=http://www.cricketcountry.com/news/hong-kong-vs-nepal-1st-t20i-abandoned-213114 |title=Hong Kong vs Nepal 1st T20I abandoned |accessdate=19 November 2014 |work=Cricket Country}}</ref> The match has been rescheduled for 21 November.<ref name="Rain">{{cite web |url=http://www.myrepublica.com/portal/index.php?action=news_details&news_id=87010 |title=Nepal's first T20I series uncertain |accessdate=20 November 2014 |work=My Republica |archive-url=https://web.archive.org/web/20141129034049/http://www.myrepublica.com/portal/index.php?action=news_details&news_id=87010 |archive-date=29 November 2014 |url-status=dead }}</ref> | notes = }} ===दुसरा टी२०आ=== {{Limited overs matches | date = २० नोव्हेंबर २०१४ | time = ११:०० सकाळ | daynight = | team1 = {{cr-rt|HK}} | team2 = {{cr|NEP}} | score1 = | runs1 = | wickets1 = | score2 = | runs2 = | wickets2 = | result = परिणाम नाही | report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/800061.html धावफलक] | venue = रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, [[दांबुला]] | umpires = | motm = | toss = एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला. | rain = | notes = }} ===दुसरा टी२०आ (पुन्हा शेड्युल केलेला)=== {{Limited overs matches | date = २१ नोव्हेंबर २०१४ | time = ११:०० सकाळ | daynight = | team1 = {{cr-rt|HK}} | team2 = {{cr|NEP}} | score1 = | runs1 = | wickets1 = | score2 = | runs2 = | wickets2 = | result = परिणाम नाही | report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/801739.html धावफलक] | venue = रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, [[दांबुला]] | umpires = | motm = | toss = एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला. | rain = | notes = पुन्हा शेड्यूल केले }} ===तिसरा टी२०आ=== {{Limited overs matches | date = २२ नोव्हेंबर २०१४ | time = ०२:०० दुपारी | daynight = yes | team1 = {{cr-rt|HK}} | team2 = {{cr|NEP}} | score1 = | runs1 = | wickets1 = | score2 = | runs2 = | wickets2 = | result = रद्द केला<ref name="Cancelled">{{cite web |url=http://www.myrepublica.com/portal/index.php?action=news_details&news_id=87106 |title=Nepal, HK likely to play T20I in Colombo |accessdate=21 November 2014 |work=My Republica |archive-url=https://web.archive.org/web/20150131013602/http://www.myrepublica.com/portal/index.php?action=news_details&news_id=87106 |archive-date=31 January 2015 |url-status=dead }}</ref> | report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/800063.html धावफलक] | venue = रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, [[दांबुला]] | umpires = | motm = | toss = | rain = | notes = }} == लिस्ट अ मालिका == ===फक्त लिस्ट अ=== {{Limited overs matches | date = २३ नोव्हेंबर २०१४ | time = | daynight = | team1 = {{cr-rt|HK}} | team2 = {{cr|NEP}} | score1 = | runs1 = | wickets1 = | score2 = | runs2 = | wickets2 = | result = परिणाम नाही | report = | venue = [[कोलंबो]] | umpires = | motm = | toss = एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला. | rain = | notes = सर्वप्रथम, २४ नोव्हेंबर रोजी वेलगेदरा स्टेडियम, कुरुणेगाला येथे नियोजित. }} ==टी२०आ मालिका (पुन्हा शेड्यूल)== ===फक्त टी२०आ=== {{Limited overs matches | date = २४ नोव्हेंबर २०१४ | time = १०:०० | daynight = | team1 = {{cr-rt|NEP}} | team2 = {{cr|HK}} | score1 = ७२ (२० षटके) | runs1 = [[सोमपाल कामी]] ४० (३१) | wickets1 = [[एजाज खान]] २/४ (४.० षटके) | score2 = ७३/८ (१९.५ षटके) | runs2 = अनस खान २१[[नाबाद|*]] (२८) | wickets2 = [[शक्ती गौचन]] २/१० (४ षटके) | result = हाँगकाँग २ गडी राखून विजय मिळवला | report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/802327.html धावफलक] | venue = पैकियासोथी सरवणमुट्टू स्टेडियम, [[कोलंबो]] | umpires = रुचिरा पल्लियागुरु (श्रीलंका) आणि रवींद्र विमलासिरी (श्रीलंका) | motm = [[एजाज खान]] (हाँगकाँग) | toss = हाँगकाँगने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. | rain = अनस खान, किंचित शाह आणि वकास खान (हाँगकाँग) आणि अमृत भट्टराई आणि राजेश पुलामी (नेपाळ) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले. | notes = सोमपाल कामीने ३१ चेंडूत ४० धावा केल्या, जो टी२०आ सामन्यात १० व्या फलंदाजांनी केलेल्या सर्वोच्च धावांचा विक्रम आहे. }} ==संदर्भ== {{संदर्भयादी}} [[वर्ग:हाँगकाँग क्रिकेट संघाचे नेपाळ दौरे]] [[वर्ग:इ.स. २०१४ मधील क्रिकेट]] 5ziyi38zc3s9eni3yu8wda94uhiy18g सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन 0 309384 2142267 2022-08-01T11:32:56Z अमर राऊत 140696 नवीन पान: '''सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन''' (SET) हे एक भारतीय हिंदी-भाषेतील मनोरंजन पे टेलिव्हिजन चॅनल आहे, जे 30 सप्टेंबर 1995 रोजी लाँच केले गेले होते आणि जपानी सोनीची उपकंपनी Culver Max Entertainment च्या मालकी... wikitext text/x-wiki '''सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन''' (SET) हे एक भारतीय हिंदी-भाषेतील मनोरंजन पे टेलिव्हिजन चॅनल आहे, जे 30 सप्टेंबर 1995 रोजी लाँच केले गेले होते आणि जपानी सोनीची उपकंपनी Culver Max Entertainment च्या मालकीचे आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.sony.co.in/presscentre|website=www.sony.co.in|access-date=2022-08-01}}</ref> SET India च्या YouTube चॅनेलला एकूण 124 अब्ज पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, ज्यामुळे ते तिसरे सर्वाधिक पाहिले गेलेले YouTube चॅनल बनले आहे; आणि 138 दशलक्षाहून अधिक सदस्य, जुलै 2022 पर्यंत ते तिसरे सर्वाधिक-सदस्यता घेतलेले YouTube चॅनेल बनले आहे. इतिहास सुधारणे हे चॅनल सप्टेंबर 1995 मध्ये सुरू करण्यात आले ज्याने अनेक नाट्यमय आणि रिअॅलिटी शो प्रसारित करण्यास सुरुवात केली.[4] त्याने 2003 पर्यंत सर्व डिस्ने चॅनल शो आणि डिस्ने चित्रपट प्रसारित करण्यास सुरुवात केली आणि सीआयडी आणि क्राईम पेट्रोल देखील प्रसारित केले.[5][6][7] 2006 मध्ये, सोनीने प्रसिद्ध शो बिग ब्रदर, बिग बॉसचे रूपांतर केले.[8] याने अमेरिकन शो Fear Factor, Fear Factor India चे रूपांतर देखील केले परंतु हे सर्व शो कलर्स टीव्हीवर हलविण्यात आले. 2001 मध्ये, त्याचा लोगो हिरव्या रंगात बदलला. 2016 मध्ये, त्याचा लोगो जांभळ्या रंगात बदलला.[9] == संदर्भ == oyfhle545m7hul2mvtwvpinxhb739tn