विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.8
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
अनुक्रमणिका:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf
106
1874
232715
3609
2026-06-28T11:53:17Z
कल्पनाशक्ती
3813
232715
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड]]
|Language=mr
|Volume=
|Author=
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=न म कुल्कर्णी
|Address=
|Year=१९२२
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=X
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
el6bmwk3y48kcmki3n8z5m4kz74gm6w
पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७६
104
69296
232685
231020
2026-06-28T09:17:47Z
QueerEcofeminist
918
/* Validated */
232685
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="QueerEcofeminist" /></noinclude>
{{xxxx-larger|{{center|२}}
{{center|छत्रपति शिवाजी राजे भोसले}}
{{center|यांचा पवाडा}}
}}<noinclude></noinclude>
esulhkc6vg89hcej40eof1t72yb3rl6
पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७७
104
69297
232686
231021
2026-06-28T09:18:02Z
QueerEcofeminist
918
/* Without text */
232686
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="0" user="QueerEcofeminist" /></noinclude><noinclude></noinclude>
6mlrg7ulygc335wsw2ucniib5cytmfy
पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७८
104
69301
232687
231022
2026-06-28T09:18:43Z
QueerEcofeminist
918
/* Validated */
232687
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="QueerEcofeminist" />{{left|छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा}} {{right|३७}}</noinclude>
{{gap}}नवीन पुस्तके या सदराखाली या पवाड्याबद्दल माहिती देताना सत्यदीपिकाकार बाबा पदमनजी यांनी म्हटले होते, "शिवाजीचा पवाडा" हे पुस्तक रा. जोतिबा गोविंदराव फुले यांनी केले आहे. रा. जोतिबांचे नाव पुण्यात प्रख्यात आहे. काही वर्षांमागे त्यांनी तेथे महार - मांगांच्या शाळांची स्थापना करण्यात पुष्कळ खटपट व श्रम केले. म्हणून सरकारने त्यांस शालजोडी दिली. हे गृहस्थ जातीभेदविवेकसार पुस्तकाचे मालक आहेत. हया त्यांच्या पवाड्याची भाषा साधारण लोकांस समजण्याजोगी सुलभ आहे. ह्याची शब्दरचना सुंदर आहे.<br>
{{right|(पहा: "सत्यदीपिका", वर्ष ९, अंक ८ ऑगस्ट १८६९).}}
{{gap}}हा पवाडा लिहिताना जोतीरावांनी मुख्यतः ग्रॅण्ट डफच्या "हिस्टरी ऑफ द मराठाज्" या इंग्रजी पुस्तकाच्या पहिल्या खंडातील शिवछत्रपतींबद्दलच्या मजकुराचा उपयोग केलेला दिसतो. ग्रॅण्ट डफने कृष्णाजी अनंत सभासदाची बखर, मल्हार रामराव चिटणीसांची बखर, जावळीची बखर, काफीखान या टोपण नावाने लिहिणाऱ्या मोहम्मद हशीमखान याने औरंगजेबाच्या कारकिर्दीसंबंधी लिहिलेला ग्रंथ सय्यद मोईद्दीन पीरजादाने लिहिलेला विजापूरचा इतिहास वगैरे मराठी व फार्सी साधनांचा उपयोग केलेला आहे. त्यामुळेच जोतीरावांनी पवाड्याच्या प्रस्तावनेत "अतिजुनाट यवनी व मेसर्स ग्रांडफ, मरी वगैरे इंग्रज लोकांच्या बहुतेक लेखी आधारावरून हा पवाडा केला आहे" असे म्हटले आहे. चांभारगोंद्याचा सावकार शेष नाईक पुंडे याच्याकडे मालोजी राजे भोसल्यांनी आपल्याला मिळालेले द्रव्य ठेव म्हणून ठेवले होते आणि त्यांनी त्याचा उपयोग तळी खोदण्यात, विहिरी बांधण्यात केला असे ग्रॅण्ट डफने म्हटले आहे. या माहितीचा जोतीरावांनी वापर केला आहे. शिवाजी राजांनी फिरंगोजी नरसाळा या किल्लेदारास वश करून चाकणचा किल्ला घेतला. त्यांनी सुप्यावर रात्री छापा घालून बाजी मोहित्यास त्याच्या तीनशे घोड्यांनिशी ताब्यात घेतले आणि मुसलमान किल्लेदारास लाच देऊन कोंडाणा किल्ला घेतला. कल्याणचा सुभेदार मुलाना अहमद (मुल्ला अहमद) याने विजापुरला पाठवलेला खजिना वाटेत लुटला आणि आबाजी सोनदेवाने कैद केलेल्या कल्याणच्या सुभेदाराची सन्मानाने विजापुरास रवानगी केली असे ग्रॅण्ट डफने लिहिले आहे. पवाड्याचा हा भागही जोतीरावांनी ग्रॅण्ट डफला वाट पुसतच लिहिलेला दिसतो. बाजी घोरपड्याने दगलबाजी करून शहाजी राजांना केलेली अटक, सईबाईंचा सल्ला घेऊन शिवाजी राजांनी शहाजहानशी साधलेला संपर्क, बाजी शामराजाचा शिवाजी राजांनी केलेला पराभव, त्यांनी बाजी घोरपडे व चंद्रराव मोरे यांना कसा धडा शिकवला त्याची हकीगत वगैरेंचा निर्देश करतानाही जोतीरावांनी ग्रॅण्ट डफचाच आधार घेतलेला आहे. अफझलखान वधाचे फुल्यांनी केलेले वर्णनही ग्रॅण्ट डफने दिलेल्या हकिगतीशी तंतोतंत जुळते. पंताजी गोपीनाथ या अफझलखानाच्या ब्राह्मण वकिलाने त्याचा विश्वासघात केला अशी ग्रॅण्ट डफप्रमाणेच जोतीरावांचीही समजूत होती. त्यामुळे पंताजी गोपीनाथासंबंधी त्यांनी "लोभी ब्राह्मण",<br/><noinclude></noinclude>
b9lhvsqkbqtvkk2uw6vvdtcxsik1r05
पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/७९
104
69302
232688
231023
2026-06-28T09:19:25Z
QueerEcofeminist
918
/* Validated */
232688
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="QueerEcofeminist" />{{left|३८}} {{right|महात्मा फुले : समग्र वाङ्मय}}</noinclude>
“अधम”, “फितुर” असे शब्द वापरलेले आहेत, तर अफझलखानास "भोळा यवन" म्हटले आहे आणि त्याच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या सय्यद बंडाच्या स्वामीनिष्ठेची जोतीरावांनी प्रशंसा केली आहे. हिरडस मावळचे बाजी प्रभू देशपांडे, चाकणचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा, दिलेरखानांशी त्वेषाने लढता लढता मृत्यूला मिठी मारणारे मुरारबाजी देशपांडे, कोंढाणा काबीज करताना धारातीर्थी पडलेले तानाजी मालुसरे वगैरेंच्या शौर्याबद्दल व स्वामीनिष्ठेबद्दल ग्रॅण्ट डफप्रमाणे जोतीरावांनीही गौरवाने लिहिले आहे. शाहिस्तेखानाने पुण्यातील आपला वाडा कबजात घेतला असताना त्याच्यावर चढवलेला हल्ला, मिर्झा राजे जयसिंगाबरोबरची भेट, आग्रा येथून स्वतःची केलेली सुटका, कर्नाटक दिग्विजय, व्यंकोजीस केलेला उपदेश वगैरे शिवचरित्रातील अन्य घटनाही जोतीरावांनी ग्रॅण्ट डफच्या इतिहासाच्या आधारेच लिहिल्या आहेत.<br>
{{gap}}मात्र जोतीरावांनी लिहिलेला पवाडा म्हणजे ग्रॅण्ट डफच्या गद्याला त्यांनी दिलेले फक्त पद्यरूप मानणे चुकीचे होईल. त्यांनी पवाड्याच्या आरंभी रेखाटलेले पाळण्यातील शिवाजीचे चित्र, जिजाबाईच्या मुखातून शिवाजी राजांना ऐकवलेला इतिहास, शिवाजी राजांचे त्यांनी पवाड्याच्या अखेरीस केलेले गुणवर्णन हा भाग त्यांच्या स्वतःचा असून त्यासाठी त्यांनी ग्रॅण्ट डफच्या पुस्तकाचा बिलकुल आधार घेतलेला नाही. दादोजी कोंडदेवासंबंधी ग्रॅण्ट डफने विस्ताराने लिहिलेले आहे. या उलट "दुसरा भ्याला मेला बेत नव्हता पूर्वीचा । दादोजी कोंडदेवाचा ।। मासा पाणी खेळे गुरू कोण असे त्याचा ।" असे तीन चरण लिहून जोतीरावांनी दादोजी कोंडदेवांची बोळवण केलेली आहे. हिंदू धर्मविषयक लोकसमजुतीवर असलेल्या विश्वासामुळे तसेच धोरण म्हणूनही कदाचित शिवाजीने प्रतापगडावर भवानी देवीचे मंदिर बांधले असावे आणि रामदास स्वामींचा महापुरुष किंवा आध्यात्मिक गुरू म्हणून स्वीकार केला असावा असे ग्रॅण्ट डफने म्हटले आहे, तर "लोकप्रितीकरिता करी गुरू रामदासास । राजगडी स्थापी देवीस ||" असे जोतीरावांनी या घटनांचे स्पष्टीकरण दिले आहे. शिवछत्रपतींचे कर्तृत्व हे त्यांचे स्वतःचे होते, त्याचे श्रेय रामदास स्वामींना अगर दादोजी कोंडदेवास देण्यास जोतीराव तयार नव्हते.<br>
{{gap}}पवाड्याचे पालुपद "कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा" असे आहे. त्यातील "कुळवाडी भूषण" हे वर्णन शिवाजी राजांचे की जोतीरावांनी “भूषण" या शब्दावर श्लेष साधून ते स्वतःच्या संदर्भात केले आहे ? भूषण या कान्यकुब्ज ब्राह्मण कवीप्रमाणे आपणही शिवाजीचा पवाडा गाऊन कुळवाड्यातील भूषण होत आहोत असे जोतीरावांना म्हणावयाचे आहे असा त्याचा अर्थ लावण्यात एक अडचण आहे. पवाड्याच्या अखेरीस त्यांनी "जोतीराव फुल्याने गाईला पूत क्षुद्राचा । मुख्य धनी पेशव्याचा’” असा स्वतःचा स्पष्ट शब्दात नामनिर्देश केलेला असल्यामुळे 'कुळवाडी भूषण" या शब्दात त्यांनी शिवछत्रपतींचाच गौरव केला आहे असे मानणे अधिक योग्य होईल.<br>
{{right|***}}<noinclude></noinclude>
8h1a08bqb3cy8zb6ye0u6ge7oyoelqq
पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८०
104
69303
232689
231024
2026-06-28T09:20:31Z
QueerEcofeminist
918
/* Validated */
232689
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="QueerEcofeminist" /></noinclude>
{{center|LIFE OF SHIVAJI,}}
{{center|IN POETICAL METEE.}}
{{center|BY}}
{{center|JOTIBA GOVINDRAO PHULE.}}
{{rule|5em}}
{{center|{{x-larger|'''पवाडा'''}}}}
{{center|छत्रपति शिवाजी राजे भोसले}}
{{center|यांचा,}}
{{center|'''जोती गोविंदराव फुले यानी'''}}
{{center|लोकहितार्थ केला;}}
{{center|तो}}
{{center|मुंबईत}}
{{center|" ओरिएन्टल " छापखान्यांत छापिला.}}
{{center|सन १८६९.}}
हें पुस्तक मुंबईत. रा० वासुदेव बाबाजी नवरंगे, नंबर ३९, काळबादेवीचा रस्ता, यांच्या दुकानी, व पुण्यांत वेताळ पेठेत पुस्तककर्त्याच्या दुकानों मिळते. किंमत
साहा. आ
{{center|[ प्रथमावृत्तींतील मुखपृष्ठाची छायाप्रत ]}}
<br/><noinclude></noinclude>
a6jkjasz9vvkwvsgn9iv5i3lx7dk46g
अनुक्रमणिका:काशी-रामेश्वर यात्रा.pdf
106
104084
232707
232679
2026-06-28T10:56:25Z
कल्पनाशक्ती
3813
232707
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=काशी-रामेश्वर यात्रा
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=गोविंद चिमणाजी भाटे
|Address=पुणे
|Year=1936
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 3="फोटो" 5="प्रस्तावना" 8="अनुक्रमणिका" 10="नकाशा" 12="यात्रामार्ग व यात्राकाल" 17="रामेश्वर व सेतुरामेश्वर" 28 ="फोटो" 29="फोटो" 34="मदुरा" 42 ="फोटो" 43="फोटो" 46="फोटो" 51="कोडैकनाल" 55="फोटो" 56="फोटो" 65="फोटो" 66="फोटो" 69="डिंडिंगल आणि पालघाट" 76="पालघाट - कोइमतुर" 84="नीलगिरीवरील विलायत" 87="फोटो" 88="फोटो" 95="फोटो" 96="फोटो" 107="दक्षिण-काशी : श्रवणबेलगोला" 113="फोटो" 114="फोटो" 123="जबलपूर" 125="फोटो" 126="फोटो" 129="फोटो" 130="फोटो" 133="फोटो" 134="फोटो" />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
qapit68m7ozczih0nuhzk9cd8wbzj92
पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८२
104
110596
232690
231899
2026-06-28T09:23:29Z
QueerEcofeminist
918
/* Proofread */
232690
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" /></noinclude>{{center|कैलासवासी रावबहादूर}}
{{center|{{xxxx-larger|रामचंद्र बाळकृष्णजी राणे}}}}
{{center|परमहंस समेचे अध्यक्ष,}}
{{center|कस्टम खात्याचे माजी असिस्टंट कमिशनर,}}
{{center|आणि}}
{{xxxx-larger|{{center|मुंबईचे जस्टिस भाफ दीप}}}}
{{center|ह्याच्या स्मरणार्थ}}
{{center|हा लहानसा पवाडा}}
{{center|त्यांच्या कर्त्याने}}
{{center|परमप्रीतीने व आदराने}}
{{center|अर्पण केला}}
{{center|असे.}}
{{left|मुक्काम पुणे,
ज्यून सन १८६९}}
{{center|[पहिल्या आवृत्तीच्या अर्पणपत्रिकेची छायाप्रत ]}}<noinclude></noinclude>
a6qzi9tq77kcemrsxh4ywa583cx4afd
232691
232690
2026-06-28T09:24:08Z
QueerEcofeminist
918
/* Proofread */
232691
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" /></noinclude>{{center|कैलासवासी रावबहादूर}}
{{center|{{xxxx-larger|रामचंद्र बाळकृष्णजी राणे}}}}
{{center|परमहंस समेचे अध्यक्ष,}}
{{center|कस्टम खात्याचे माजी असिस्टंट कमिशनर,}}
{{center|आणि}}
{{xxxx-larger|{{center|मुंबईचे जस्टिस भाफ दीप}}}}
{{center|ह्याच्या स्मरणार्थ}}
{{center|हा लहानसा पवाडा}}
{{center|त्यांच्या कर्त्याने}}
{{center|परमप्रीतीने व आदराने}}
{{center|अर्पण केला}}
{{center|असे.}}
{{left|मुक्काम पुणे,
ज्यून सन १८६९}}<br/>
{{center|[पहिल्या आवृत्तीच्या अर्पणपत्रिकेची छायाप्रत ]}}<noinclude></noinclude>
mean9kd9lpgufx90u93snkfg72j12x3
पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८३
104
110597
232692
231900
2026-06-28T09:26:09Z
QueerEcofeminist
918
/* Proofread */
232692
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" /></noinclude>
{{center|अभंग}}
{{Block center|<poem>अति महारथी क्षत्रियाचा बाळ ।। यवनाचा काळ त्रेतायुगीं ॥१॥
भूर रणीं भीडणार | लढे अनिवार देशासाठीं ||२||
परशरामासीं झोंवें महाबळी || एकवीस वेळीं लागोपाठ || ३ ||
अशा महावीरा ह्मणे महाअरी || धार्के बरथरी द्विजसूत ॥४॥
बोधी शिऊं नका मोड झाल्यावर ॥ म्हणा महाअरी मांग त्यास ॥५॥
सूड पेई जिंकिल्या शत्रूचा ॥ पूत कृतप्नाचा सर्प जैसा ||६||
चिरंजीव आहे आणा पाचारुनी । पाहा तपासूनी जोतीपुढे ॥७॥
</poem>}}<noinclude></noinclude>
4akhoxnkxbekiq6ylnefzu9hu7p1g1j
पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८४
104
110598
232693
231901
2026-06-28T09:28:17Z
QueerEcofeminist
918
/* Proofread */
232693
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" /></noinclude>{{center|'''प्रस्तावना'''}}
{{gap}}शिवाजी राजाच्या हथा पवाड्याचे आठ भाग केले आहेत. दरएक भागांत विषयांतर
होऊं नये हवा भयास्तव सर्व भाग एकसारखे केले नाहीत. अति जुनाट यवनी व मेसर्स
ग्रॉडफ, मरी वगैरे इंग्रज लोकांच्या बहुतेक लेखी आधारावरून हा पवाडा केला आहे.
कुणबी, माळी, माहार, मांग वगैरे पाताळी घातलेल्या क्षेव्यांच्या उपयोगी हा पवाडा पडावा
असा माझा हेतु आहे. लांबच लांब मोठाले संस्कृत शब्द मुळीच घातले नाहीत व जेथें
माझा उपाय चालेना तेथें मात्र लहानसहान शब्द निर्वाहापुरते घेतले आहेत. माळी कुणब्यांस
समजण्याजोगी सोपी भाषा होण्याविषयीं फार श्रम करून त्यांस आवडण्याजोग्या चालीनें
रचना केली आहे. जगत्कर्ता भगवान सर्व जगाचा चाळक आणि तोच सर्वांचा बुद्धिदाता
आहे. त्यालाच आम्हा शूद्रांची दया आल्यावरून त्यानें आपल्या परमप्रिय इंग्रज लेकरास
राजा करून आम्हां क्षत्रियांस ब्रह्मराक्षसाच्या दाढेतून ओढून काढण्याकरिता हिंदुस्थानांत
पाठविलें आहे व हे दयाळु इंग्रज लोक आम्हा गांजलेल्या अज्ञानी लोकांस खरें ज्ञान शिकयूं
लागल्यामुळे ब्राह्मणांनी बनविलेल्या मतलबी कूटापासून स्वतंत्र होण्याचे नेहमी आमच्या
मनात डोहळे होऊ लागले आहेत. ब्राह्मणाच्या कूटाविषयी थोडासा येथे मासला लिहितों:
तो येणेंप्रमाणे<br/>
{{gap}}या जगांतील सर्व देशांचे इतिहास एकमेकांसीं ताडून पाहातां या हिंदुस्थानांत मात्र
ब्राह्मणांनी आपल्यास मोठ्या दिमाखाने उंच मानून परभू, कुणबी, माळी, मांग आणि महार
इत्यादि, जातीचे हाडवैरी असल्याप्रमाणे त्यांचा मनापासून द्वेष करून त्यांस इतकें नीच
मानण्यांचें कारण काय असावें असें माझ्या मनांत नेहमी घोळत होते. याविषयी इतर
भाषेतील ग्रंथांवरून व ब्राह्मणाच्या एकंदर शूद्रांसी आचरणावरून असे सिद्ध होते की,
ब्राह्मण लोकांचा या देशासी काहीच संबंध नसतां ब्राह्मणांनी केवळ लोभानें या देशांत
एकाएकी लागोपाठ हल्ले करून ज्या ज्या वेळी जे जे लोक या क्षेत्री हल्ल्यामध्ये सांपडले
त्यांस कैद करून ब्रह्मराजानें त्या सर्वांचे दास केले व त्यांनी तसेच चिरकाळ ब्राह्मणांच्या
दास्यत्वांत रहावें म्हणून पुन्हा त्याच ब्रह्मयानें सत्तेच्या मदानें कायदे करून त्यांची अनेक
पुस्तकें करून त्यांत अनेक तऱ्हेचे भेद करून ठेवले. नंतर काही दिवसांनी वेळ पाहून त्यांस
भेद म्हणण्याचे सोडून वेद म्हणण्याचा प्रचार घातला असावा. ब्रह्मराजा मरताच बाकीच्या
उरल्या क्षत्रियांनी ब्राह्मणांच्या हाती सांपडलेल्या बांधवांस ब्राह्मणांच्या दास्यत्वापासून
सोडविण्याविषयीं परशरामाशी एकवीस वेळा इतके निकराने लढले की त्यांचे अखेर
महाअरी असें नांव पडलें व त्या शब्दाचा पुढे महार असा अपभ्रंश झाला व त्या महाअरी
क्षत्रियांसीं लढता लढतां परशरामाचे इतके लोक मारले गेले की, ब्राह्मणांपेक्षा ब्राह्मण
विधवा यांचा इतका भरणा वाढला की त्यांची नीट रीतीनें व्यवस्था कसी ठेवावी याची
मोठी पंचाईत येऊन पडली. शेवटी खेरीस ब्राह्मण स्त्रियांचा पुनर्विवाह अगदीच बंद केला<noinclude></noinclude>
mt9qtrd6d7ljk3eni6i8np1wqi448ts
232694
232693
2026-06-28T09:28:39Z
QueerEcofeminist
918
/* Proofread */
232694
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" /></noinclude>{{center|'''प्रस्तावना'''}}
{{gap}}शिवाजी राजाच्या हथा पवाड्याचे आठ भाग केले आहेत. दरएक भागांत विषयांतर
होऊं नये हवा भयास्तव सर्व भाग एकसारखे केले नाहीत. अति जुनाट यवनी व मेसर्स
ग्रॉडफ, मरी वगैरे इंग्रज लोकांच्या बहुतेक लेखी आधारावरून हा पवाडा केला आहे.
कुणबी, माळी, माहार, मांग वगैरे पाताळी घातलेल्या क्षेव्यांच्या उपयोगी हा पवाडा पडावा
असा माझा हेतु आहे. लांबच लांब मोठाले संस्कृत शब्द मुळीच घातले नाहीत व जेथें
माझा उपाय चालेना तेथें मात्र लहानसहान शब्द निर्वाहापुरते घेतले आहेत. माळी कुणब्यांस
समजण्याजोगी सोपी भाषा होण्याविषयीं फार श्रम करून त्यांस आवडण्याजोग्या चालीनें
रचना केली आहे. जगत्कर्ता भगवान सर्व जगाचा चाळक आणि तोच सर्वांचा बुद्धिदाता
आहे. त्यालाच आम्हा शूद्रांची दया आल्यावरून त्यानें आपल्या परमप्रिय इंग्रज लेकरास
राजा करून आम्हां क्षत्रियांस ब्रह्मराक्षसाच्या दाढेतून ओढून काढण्याकरिता हिंदुस्थानांत
पाठविलें आहे व हे दयाळु इंग्रज लोक आम्हा गांजलेल्या अज्ञानी लोकांस खरें ज्ञान शिकयूं
लागल्यामुळे ब्राह्मणांनी बनविलेल्या मतलबी कूटापासून स्वतंत्र होण्याचे नेहमी आमच्या
मनात डोहळे होऊ लागले आहेत. ब्राह्मणाच्या कूटाविषयी थोडासा येथे मासला लिहितों:
तो येणेंप्रमाणे<br/>
{{gap}}या जगांतील सर्व देशांचे इतिहास एकमेकांसीं ताडून पाहातां या हिंदुस्थानांत मात्र
ब्राह्मणांनी आपल्यास मोठ्या दिमाखाने उंच मानून परभू, कुणबी, माळी, मांग आणि महार
इत्यादि, जातीचे हाडवैरी असल्याप्रमाणे त्यांचा मनापासून द्वेष करून त्यांस इतकें नीच
मानण्यांचें कारण काय असावें असें माझ्या मनांत नेहमी घोळत होते. याविषयी इतर
भाषेतील ग्रंथांवरून व ब्राह्मणाच्या एकंदर शूद्रांसी आचरणावरून असे सिद्ध होते की,
ब्राह्मण लोकांचा या देशासी काहीच संबंध नसतां ब्राह्मणांनी केवळ लोभानें या देशांत
एकाएकी लागोपाठ हल्ले करून ज्या ज्या वेळी जे जे लोक या क्षेत्री हल्ल्यामध्ये सांपडले
त्यांस कैद करून ब्रह्मराजानें त्या सर्वांचे दास केले व त्यांनी तसेच चिरकाळ ब्राह्मणांच्या
दास्यत्वांत रहावें म्हणून पुन्हा त्याच ब्रह्मयानें सत्तेच्या मदानें कायदे करून त्यांची अनेक
पुस्तकें करून त्यांत अनेक तऱ्हेचे भेद करून ठेवले. नंतर काही दिवसांनी वेळ पाहून त्यांस
भेद म्हणण्याचे सोडून वेद म्हणण्याचा प्रचार घातला असावा. ब्रह्मराजा मरताच बाकीच्या
उरल्या क्षत्रियांनी ब्राह्मणांच्या हाती सांपडलेल्या बांधवांस ब्राह्मणांच्या दास्यत्वापासून
सोडविण्याविषयीं परशरामाशी एकवीस वेळा इतके निकराने लढले की त्यांचे अखेर
महाअरी असें नांव पडलें व त्या शब्दाचा पुढे महार असा अपभ्रंश झाला व त्या महाअरी
क्षत्रियांसीं लढता लढतां परशरामाचे इतके लोक मारले गेले की, ब्राह्मणांपेक्षा ब्राह्मण
विधवा यांचा इतका भरणा वाढला की त्यांची नीट रीतीनें व्यवस्था कसी ठेवावी याची
मोठी पंचाईत येऊन पडली. शेवटी खेरीस ब्राह्मण स्त्रियांचा पुनर्विवाह अगदीच बंद केला<br/><noinclude></noinclude>
pjug82acdhsdtv64ikvn6nim166icme
पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८५
104
110599
232695
231902
2026-06-28T09:30:01Z
QueerEcofeminist
918
/* Proofread */
232695
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" />{{left|४४}} {{right|महात्मा फुले समग्र वाङ्मय}}</noinclude>
तेव्हां थोडेसे लागी लागल्यासारखें झाले. नंतर दास केलेल्या व महाअरी क्षत्रियांचा अमर्याद
द्वेष करून पहिल्यास भेद वाचून पाहाण्याची मनाई व दुसऱ्याचा स्पर्श होऊ न देण्याची
वहिवाट चालू करून मनूसारख्या इतर क्रूर राजानी मनास मानेल तसी सूड घेण्याजोगी
ज्यात ब्राह्मणांचे फक्त हित असीं नवी नवी कलमे घरांतल्या घरांत बनवून ग्रंथांचे पोटांत
कोंबून काही कालानंतर दास केलेल्या सर्व क्षत्रियांस लटकेच उठविले की, हे ग्रंथ स्वतां
देवाने लिहून ठेविले असे दाखवून मोटा धार्मिकपणाचा डील घालून त्या दासांच्या मनांतच
उत्तरोत्तर बिंबविण्याची सुरुवात केली. एवढेच करून स्वस्थ राहिले असें नाही, पण त्यांनी
अखेरीस राहिलेल्या शेषद्वेषाचा सर्प कल्पून त्याचा बिछाना करून त्यावर सच्चिदानंद
नारायणाच्या मूर्तीस उताणें पाडून त्याचे बेंबीचा देठ बाहेर ओढून काढून त्यांचे शेवटी
कमळ करून त्यावर चार तोंडाचा ब्रम्हा बसवून हा देवाचा लेक त्याने हे सर्व भेद केले.
देवाच्या लेकापुढे कोणाचे काय चालणार अशा नाना प्रकारच्या थोतांडी खोट्या गोष्टी
बनवून दास केलेल्या क्षत्रियांस हळुहळु हे ईश्वरदत्त आहेत म्हणून, भासवून शिकवून त्या
सर्व क्षत्रियांची धर्माच्या थापीनें असी मानसाची कणसें करून टाकली आहेत हैं सर्वास
माहीतच आहे. यापुढे जनाची तर नाहीच, परंतु मनाचीसुद्धां काडीमात्र लाज न धरितां
शुद्र ब्रह्मयांच्या पायापासून जन्म पावले असें कोठें कोठें ग्रंथांत कोंबून लिहिले आहे. काय
पायापासून शुद्र पुत्र प्रसविणें ही गोष्ट लहान अचंब्याची आहे असे माझ्यानें म्हणवत नाही!
परंतु जन्म देणें हा स्त्रियांचा धर्म असून शुद्ध ब्रह्मपुरुषाच्या पायापासून मूल जन्मविण्यानें
या जगात सर्वत्र जो सुष्टिक्रम चालत आला आहे त्याला बाध येतो. तसेंच चालण्याचे
काम पायांचे असून त्या पायापासून शुद्र पुत्र जन्मविला व त्याचप्रमाणे ब्रयाच्या मुखापासून
ब्राह्मण जन्मविला असे जर खरं आहे तर ब्रह्मयाचे मुख इतर दुसरे ततसंबंधी व्यापार करीत
होते असे त्याच्या शिष्यमंडळीस कबूल करायें लागेल. यावरून असें साफ सिद्ध होतें की
चार घरच्या चार पोरी मिळून घरांतल्या घरकुंडांत बराच लटक्यामुटक्यांचा खेळ खेळल्या.
असो, याविषयी जास्ती चिकित्सा करून फटफजीती करीत बसणें त्यापेक्षा त्यांची क्षमा
करून बाकीचें सर्व सुज्ञ वाचकांकडे सोपितों. हा लहानसा प्रयत्न सुझ जनांस आवडल्यास
आणखी याच मासल्याचे, पातळी घातल्यापूर्वी क्षत्रियांमध्ये महासुभ्या
(म्हसोबा सारखे महावीर होऊन गेले यांचे पवाडे मोठ्या उल्हासानें सादर केले जातील.<br/>
{{gap}}हा पवाडा एकंदर तयार करते वेळी माझे लहानपणाचे मित्र भंडारकर यांनी इतर दुसऱ्याया
लोकांसारखा पायांत पाय न घालता मला या कामांत नेहमी हिंमत देऊन वारंवार माझ्या
कल्पना नीट जुळाव्यात म्हणून बरीच मदत दिली. यास्तव मी त्यांचा ऋणी आहे. व रे.
बाबा पदमनजी व गंगाधरशास्त्री या उभयतानी शुद्ध करण्याविषयी मदत केली सबब त्यांचा
आभारी आहे.<br/>
{{left|***}}<noinclude></noinclude>
40fq63a7zf7llofcy7p0kblae21nipr
232696
232695
2026-06-28T09:33:17Z
QueerEcofeminist
918
/* Proofread */
232696
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" />{{left|४४}} {{right|महात्मा फुले समग्र वाङ्मय}}</noinclude>
तेव्हां थोडेसे लागी लागल्यासारखें झाले. नंतर दास केलेल्या व महाअरी क्षत्रियांचा अमर्याद
द्वेष करून पहिल्यास भेद वाचून पाहाण्याची मनाई व दुसऱ्याचा स्पर्श होऊ न देण्याची
वहिवाट चालू करून मनूसारख्या इतर क्रूर राजानी मनास मानेल तसी सूड घेण्याजोगी
ज्यात ब्राह्मणांचे फक्त हित असीं नवी नवी कलमे घरांतल्या घरांत बनवून ग्रंथांचे पोटांत
कोंबून काही कालानंतर दास केलेल्या सर्व क्षत्रियांस लटकेच उठविले की, हे ग्रंथ स्वतां
देवाने लिहून ठेविले असे दाखवून मोटा धार्मिकपणाचा डील घालून त्या दासांच्या मनांतच
उत्तरोत्तर बिंबविण्याची सुरुवात केली. एवढेच करून स्वस्थ राहिले असें नाही, पण त्यांनी
अखेरीस राहिलेल्या शेषद्वेषाचा सर्प कल्पून त्याचा बिछाना करून त्यावर सच्चिदानंद
नारायणाच्या मूर्तीस उताणें पाडून त्याचे बेंबीचा देठ बाहेर ओढून काढून त्यांचे शेवटी
कमळ करून त्यावर चार तोंडाचा ब्रम्हा बसवून हा देवाचा लेक त्याने हे सर्व भेद केले.
देवाच्या लेकापुढे कोणाचे काय चालणार अशा नाना प्रकारच्या थोतांडी खोट्या गोष्टी
बनवून दास केलेल्या क्षत्रियांस हळुहळु हे ईश्वरदत्त आहेत म्हणून, भासवून शिकवून त्या
सर्व क्षत्रियांची धर्माच्या थापीनें असी मानसाची कणसें करून टाकली आहेत हैं सर्वास
माहीतच आहे. यापुढे जनाची तर नाहीच, परंतु मनाचीसुद्धां काडीमात्र लाज न धरितां
शुद्र ब्रह्मयांच्या पायापासून जन्म पावले असें कोठें कोठें ग्रंथांत कोंबून लिहिले आहे. काय
पायापासून शुद्र पुत्र प्रसविणें ही गोष्ट लहान अचंब्याची आहे असे माझ्यानें म्हणवत नाही!
परंतु जन्म देणें हा स्त्रियांचा धर्म असून शुद्ध ब्रह्मपुरुषाच्या पायापासून मूल जन्मविण्यानें
या जगात सर्वत्र जो सुष्टिक्रम चालत आला आहे त्याला बाध येतो. तसेंच चालण्याचे
काम पायांचे असून त्या पायापासून शुद्र पुत्र जन्मविला व त्याचप्रमाणे ब्रयाच्या मुखापासून
ब्राह्मण जन्मविला असे जर खरं आहे तर ब्रह्मयाचे मुख इतर दुसरे ततसंबंधी व्यापार करीत
होते असे त्याच्या शिष्यमंडळीस कबूल करायें लागेल. यावरून असें साफ सिद्ध होतें की
चार घरच्या चार पोरी मिळून घरांतल्या घरकुंडांत बराच लटक्यामुटक्यांचा खेळ खेळल्या.
असो, याविषयी जास्ती चिकित्सा करून फटफजीती करीत बसणें त्यापेक्षा त्यांची क्षमा
करून बाकीचें सर्व सुज्ञ वाचकांकडे सोपितों. हा लहानसा प्रयत्न सुझ जनांस आवडल्यास
आणखी याच मासल्याचे, पातळी घातल्यापूर्वी क्षत्रियांमध्ये महासुभ्या
(म्हसोबा सारखे महावीर होऊन गेले यांचे पवाडे मोठ्या उल्हासानें सादर केले जातील.<br/>
{{gap}}हा पवाडा एकंदर तयार करते वेळी माझे लहानपणाचे मित्र भंडारकर यांनी इतर दुसऱ्याया
लोकांसारखा पायांत पाय न घालता मला या कामांत नेहमी हिंमत देऊन वारंवार माझ्या
कल्पना नीट जुळाव्यात म्हणून बरीच मदत दिली. यास्तव मी त्यांचा ऋणी आहे. व रे.
बाबा पदमनजी व गंगाधरशास्त्री या उभयतानी शुद्ध करण्याविषयी मदत केली सबब त्यांचा
आभारी आहे.<br/>
{{right|✽✽✽}}<noinclude></noinclude>
qep0tm9blylroktn0oz0vglx6xk521y
पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/८६
104
110600
232697
231903
2026-06-28T09:35:19Z
QueerEcofeminist
918
/* Proofread */
232697
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" />{{right|४५}}</noinclude>{{center|'''शिवाजीचा पवाडा'''}}
{{left|कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।
छत्रपती शिवाजीचा |}}
{{center|लंगोट्यांस देई जानवीं पोषींदा कूणब्यांचा ।
काळ तो असे यवनांचा ॥
शिवाजीचा पिता शाहाजी पुत्र मालोजीचा ।
असे तो डौल जाहगिरीचा ||
पंधराशे एकूणपन्नास साल फळलें ।
जुन्नर ते उदयांशी आलें ।
शिवनेरी किल्ल्यामध्यें बाळ शिवाजी जन्मलें ।
जिजीबाइस रत्न सांपडलें ॥
हातापायांचीं नख बोट शुभ्र प्याजी रंगीलें ।
ज्यानीं कमळा लाविलें ॥
वर खालीं टिया पोटऱ्या गांठी गोळे बांधले ।
स्फटिकापरि भासले |
सान कटी सिंहापरी छाती मांस दुनावलें ।
नांव शिवाजी शोभलें ॥
राजहौंसी उंच मान माघे मांदे दोंदीलें।
जसा का फणीवर डोले ॥
एकसारखे शुभ्र दंत चमकूं लागले ।
मोतीं लड़ीं गुतिवलें ॥
रक्तवर्ण नाजूक होटीं हासूं छपिवलें ।
म्हणोन बोबडे बोले |
सरळ नीट नाक विशाळ डोळ्यां शोभले ।
विषावें मृग बनीं गेले ॥}}<noinclude></noinclude>
s0cvjszvaeyy2w9kan16zzdmp79ilsn
232698
232697
2026-06-28T09:36:32Z
QueerEcofeminist
918
/* Proofread */
232698
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" />{{right|४५}}</noinclude>{{center|'''शिवाजीचा पवाडा'''}}
{{left|कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।
छत्रपती शिवाजीचा |}}<br/>
{{Block center|<poem>लंगोट्यांस देई जानवीं पोषींदा कूणब्यांचा ।
काळ तो असे यवनांचा ॥
शिवाजीचा पिता शाहाजी पुत्र मालोजीचा ।
असे तो डौल जाहगिरीचा ||
पंधराशे एकूणपन्नास साल फळलें ।
जुन्नर ते उदयांशी आलें ।
शिवनेरी किल्ल्यामध्यें बाळ शिवाजी जन्मलें ।
जिजीबाइस रत्न सांपडलें ॥
हातापायांचीं नख बोट शुभ्र प्याजी रंगीलें ।
ज्यानीं कमळा लाविलें ॥
वर खालीं टिया पोटऱ्या गांठी गोळे बांधले ।
स्फटिकापरि भासले |
सान कटी सिंहापरी छाती मांस दुनावलें ।
नांव शिवाजी शोभलें ॥
राजहौंसी उंच मान माघे मांदे दोंदीलें।
जसा का फणीवर डोले ॥
एकसारखे शुभ्र दंत चमकूं लागले ।
मोतीं लड़ीं गुतिवलें ॥
रक्तवर्ण नाजूक होटीं हासूं छपिवलें ।
म्हणोन बोबडे बोले |
सरळ नीट नाक विशाळ डोळ्यां शोभले ।
विषावें मृग बनीं गेले ॥</poem>}}<noinclude></noinclude>
r33qoxzgnnxwv4d5kj6ivtaq7rexuce
232699
232698
2026-06-28T09:37:12Z
QueerEcofeminist
918
/* Proofread */
232699
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" />{{right|४५}}</noinclude>{{center|'''शिवाजीचा पवाडा'''}}
{{left|कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।<br/>
छत्रपती शिवाजीचा |}}<br/>
{{Block center|<poem>लंगोट्यांस देई जानवीं पोषींदा कूणब्यांचा ।
काळ तो असे यवनांचा ॥
शिवाजीचा पिता शाहाजी पुत्र मालोजीचा ।
असे तो डौल जाहगिरीचा ||
पंधराशे एकूणपन्नास साल फळलें ।
जुन्नर ते उदयांशी आलें ।
शिवनेरी किल्ल्यामध्यें बाळ शिवाजी जन्मलें ।
जिजीबाइस रत्न सांपडलें ॥
हातापायांचीं नख बोट शुभ्र प्याजी रंगीलें ।
ज्यानीं कमळा लाविलें ॥
वर खालीं टिया पोटऱ्या गांठी गोळे बांधले ।
स्फटिकापरि भासले |
सान कटी सिंहापरी छाती मांस दुनावलें ।
नांव शिवाजी शोभलें ॥
राजहौंसी उंच मान माघे मांदे दोंदीलें।
जसा का फणीवर डोले ॥
एकसारखे शुभ्र दंत चमकूं लागले ।
मोतीं लड़ीं गुतिवलें ॥
रक्तवर्ण नाजूक होटीं हासूं छपिवलें ।
म्हणोन बोबडे बोले |
सरळ नीट नाक विशाळ डोळ्यां शोभले ।
विषावें मृग बनीं गेले ॥</poem>}}<noinclude></noinclude>
i6z7w3ns34zk5ciry4v65ozo9qgpiup
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/७७
104
110844
232700
232681
2026-06-28T10:13:20Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232700
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||पालघाट - कोइमतुर|५७ }}</noinclude>{{gap}}तेव्हां आतां अधिक प्रस्ताव न करतां आमच्या मार्च सन १९३६ मधील एका दशवड्याच्या प्रवासाच्या वर्णनास लागणें बरें. अर्थात् आम्ही दहा दिवसांत सांगलीहून निघून पालघाटपर्यंत जाऊन परत आलों. पण पुनरुक्ति टाळण्याकरितां जातांची हकीकत न देतां मी पालघाटच्या पुनर्दर्शनापासून हकीकतीस सुरवात करतों.<Br>{{gap}}ता. ३ व ४ मार्च सन १९३६ हे दोन दिवस आम्हीं '''कोइमतूर''' व '''पालघाट''' हीं दोन प्रेक्षणीय स्थळे पाहण्यांत घालविले. आम्हीं ता. ४ मार्च रोजी सकाळी ७ वाजतां कोईमतूरहून निघालों ते पालघाटला ८॥ वाजतां आलों. मी प्रथमतः पालघाटला सन १९३४ जानेवारी तीन चार तारखेला पोहोंचलों होतों. बरोबर दोन वर्षे दोन महिन्यांनीं मी '''पालघाटचें''' पुनर्दर्शन घेत होतों. वर्षानुवर्ष प्रेक्षणीय स्थळांत फारसा फरक होत नसला तरी पण ऋतुमानाप्रमाणें पुष्कळच फरक होतो यांत शंका नाहीं.<Br>{{gap}}मी पालघाट प्रथम पाहिलें तेव्हां जिकडे तिकडे अझून शेतांत पिके उभी होती; कांहीं पिकलेलीं पिवळीं दिसत होतीं तर कांहीं अझून हिरवीगार होती. त्यावेळी पालघाटची वनश्री नानारंगी वस्त्राभरणांनी मंडित अशा नवपरिणीता वधूप्रमाणे नयनमनोहर दिसत होती, तर या दुसऱ्या खेपेला ती एकरंगी धूसर वस्त्रानें आच्छादलेल्या पिकांचे अलंकार काढून ठेवलेल्या साध्या स्वरूपांत दृष्टीस पडली. तरी पण पालघाटची वनश्री पूर्वपरिचयाने मला चित्ताकर्षक वाटली. शिवाय जरी धान्यपिकांनीं ती सध्यां अनलंकृत होती तरी समुद्रालगतच्या केरलप्रांताची सततची संपत्ति नारळी पोफळी आंबे फणस यांची विपुलता ही कांहीं कमी झाली नव्हती.<Br>{{gap}}आम्ही स्टेशनच्या आवाराबाहेर आलों व शहर पायीं पायीं पहाण्यास निघालों. व अर्ध्या पाऊण तासानें टिपूनें बांधलेल्या भुईकोट किल्ल्याशीं आलों. पण किल्ल्याचा दरवाजा जरा दूर राहिल्यामुळे खंदकाच्या<noinclude></noinclude>
q7oidy7nubkbqd287gu70z8y45n9kd7
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/७८
104
110845
232701
232682
2026-06-28T10:17:08Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232701
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|५८ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>पुढच्या मातीच्या बांधावरून खंदकावरील पुलापर्यंत आम्हांला परतावें लागले. पण त्यामुळे आम्हांला किल्ल्याच्या तटाची व कमलदलासारख्या बुरुजांची बाह्य शोभा पहातां आली. नंतर खंदकावरील पुलावरून व किल्ल्याच्या दिल्ली दरवाज्यामधून आम्ही किल्ल्यांत आलों व मागच्या खेपेला पाहिला त्याप्रमाणे किल्ल्याच्या तटावरून आम्ही हिंडलों. या तटावरून सर्व शहराचा व सभोवारचा मोठा मनोहर देखावा दिसत होता. हा भाग विलक्षण सपाट आहे. पूर्व पश्चिम दिशा क्षितिजापर्यंत अगदी खुल्या पण वृक्षरायांनी आच्छादिलेल्या होत्या, तर दक्षिण उत्तर या दोन दिशांना मात्र मोठमोठ्या प्रचंड पर्वतराजी इग्गोचर होत होत्या. यावरून पालघाट ही सह्याद्रि (नाशीकपासून नीलगिरीपर्यंतची दक्षिणोत्तर पर्वतराजी) व मलय (पालनीपासून कन्याकुमारीपर्यंतची पर्वतराजी) यांमधील सपाट व सखल खिंड आहे हे या किल्ल्याच्या तटावरून स्पष्टपणे निदर्शनास येऊन आम्हांला या भूमिभागाच्या विलक्षण घटनेचें आश्चर्य वाटलें.<Br>{{gap}}किल्ला पाहून झाल्यावर आम्हीं शहराकडे दुसऱ्या एका रस्त्यानें वळलों व पालघाटचें कॉलेज पाहण्याच्या इराद्यानें चवकशी करीत चाललों. या कॉलेजचें नांव व्हिक्टोरिया कॉलेज असून तें शहराच्या थेट उत्तरेस आहे, पण आम्ही ज्या रस्त्यानें चाललों होतों तो रस्ता थेट कॉलेजपर्यंत जातो असे चवकशीमध्यें कळलें. तेव्हां आम्ही निर्धास्तपणें शहर पहात चाललों. आतां आम्हाला शहराची बाजारपेठ लागली. रस्ता चांगला प्रशस्त असून त्याच्या दोन्ही बाजूंस भेंडीची झाडे लावलेलीं होतीं. या झाडांना पुष्कळ पाने असून यांची पिवळी तांबडी फुलें फार सुंदर दिसली. भेंडीचें झाड आपण अगदी हलक्या दर्जाचं समजतों. पण रस्त्याच्या बाजूला लावण्याला तें फार चांगले आहे असे मला वाटलें. लंकेमध्ये मीं भेंडीच्या सुंदर राई रस्त्याच्या दोन्ही बाजूंस लावलेल्या पाहिल्या होत्या त्याची मला आठवण झाली. इंग्रजीमध्ये या झाडांना '''ट्युलिप''' झाडें म्हणतात.<noinclude></noinclude>
m5sa2t2g7m7gzdvqeupf8ind3x3uf3y
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/७९
104
110846
232702
232683
2026-06-28T10:19:13Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232702
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||पालघाट - कोइमतुर|५९ }}</noinclude>यांचीं फुलें नयनमनोहर असतात खरी. आम्ही सर्व बाजार वलांडला तरी कॉलेजचा पत्ता लागेना. पुढे जातां जातां हिरव्यागार वृक्ष-रायीनें व सुंदर आवारभिंतीनें (Compound wall) शोभायमान झालेली एक तांबड्या विटांची सुंदर इमारत लागली. तेंच कॉलेज असावें असें आम्हांला वाटलें. पण तेथे मुलींचें हायस्कूल व वसतीगृह आहे असें फाटकावरील पाटीवरून कळले. पालघाटसारख्या तालुक्याच्या ठिकाणी येवढे मोठे मुलीचें हायस्कूल पाहून मद्रास इलाख्यांत स्त्रीशिक्षणाचा मुंबई इलाख्यापेक्षां जास्त फैलाव झालला असावा असें आम्हांला वाटलें. या शाळेचें प्रशस्त आवार टाकून आम्हीं आणखी पुढे गेलों तो डाव्या हातास स्टेशनच्या रस्त्याची पाटी लागली. तेव्हां परत जातांना याच रस्त्याने जाण्याचा मनाशीं बेत करून आम्ही जरा पुढे गेलों तोंच मोठी थोरली भव्य कमान रस्त्याच्या समोरच दृष्टीस पडली व हेंच कॉलेजचें आवार असें कमानी वरील नांवावरून कळलें.<Br>{{gap}}कमानीमधून आत शिरल्याबरोबर उजव्या हातास इमारती लागल्या... त्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या असाव्या असें वाटलें. म्हणून आम्ही पुढे गेलों तो डाव्या उजव्या हातास दोन मोठ्या इमारती दिसल्या. त्याच कॉलेजच्या इमारती होत्या. कॉलेजच्या कचेरीत चवकशी करितां कॉलेजचे प्रिन्सिपाल आले नव्हते, असें कळलें. पण आमच्या नांवाच्या व हुद्याच्या चिठ्या पाहून कचेरीतील कारकुनानें आम्हांला कॉलेजांतील इतिहासाच्या प्रोफेसराकडे नेलें. ते गृहस्थ तासावर जाणार होते. पण थांबून त्यांनी आमचें स्वागत केले व आपल्या विद्यार्थ्यांना थोडा वेळ थांबण्यास सांगून ते आमच्याबरोबर आले व त्यांनी आम्हांला कॉलेजचे वर्ग, प्रयोगशाळा व पुस्तकसंग्रहालय इत्यादि प्रेक्षणीय गोष्टी दाखविल्या. प्रोफेसरसाहेबांना मुंबई विश्वविद्यालयाची व तेथल्या कॉलेजांची पुष्कळ माहिती आहे असे दिसलें. हे कॉलेज प्रथम म्युनिसिपालिटीचें असून तें दुय्यम प्रतीचें होतें; पण पुढें तें सरकारने<noinclude></noinclude>
rdjg4wcgqraeysuqzhzh75q8ulmoc9m
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/८०
104
110848
232703
2026-06-28T10:41:50Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232703
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|६० |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>ताब्यांत घेऊन पहिल्या प्रतीचें कॉलेज केलें असें प्रोफेसरसाहेबांनी सांगितलें. ज्याप्रमाणें मुलींचें मोठें हायस्कूल पाहून आम्हाला सानंद आश्चर्य वाटलें, त्याप्रमाणें '''पालघाट'''सारख्या तालुक्याचे ठिकाणीं मोठें व पहिल्या प्रतीचें कॉलेज पाहून आम्हांला मद्रास सरकारच्या शिक्षणावरील उदार धोरणाचें कौतुक वाटलें. व्हिटोरिया कॉलेज हे शहराच्या दक्षिण टोकास असून त्याचे पाठीमागें शेत जमिनीचें मैदानचे मैदान आहे.<Br>{{gap}}कॉलेजचे सर्व आवार दाखवून झाल्यावर प्रोफेसरसाहेब क्लासावर जाण्यास निघाले. आम्हींही त्यांचे अभार मानून परत फिरलों व मग स्टेशनला जाणाऱ्या वाटेनें स्टेशनला आलों, तों बाराचा सुमार झाला. स्टेशन नजीकच्या उपाहारगृहामध्यें काफी फराळ करून आम्हीं स्टेशनच्या वाटपाही खोलीमध्यें आलों व कोइमतुरला जाणाऱ्या लोकलगाडींत बसलो. पालघाटपासून कोईमतूर सारें ३८ मैल आहे. पण आगगाडीचा रस्ता अर्ध स्वतिकासारखा वांकडा तिकडा आहे. कोइमतुरच्या लोकल गाडीनें गेल्यास दोनदां गाडी बदलावी लागते. पण पालघाट ते कोईमतूर अशा थेट जाणाऱ्या येणाऱ्या तीन लोकल गाड्या आहेत. म्हणून जाणाऱ्या-येणाऱ्यांची सोय झाली आहे. '''पालघाट'''पासून '''ओलव्हकोट''' हे जंक्शन स्टेशन केवळ तीन मैल आहे व तें पालघाटच्या उत्तरेस आहे. व '''ओलव्हकोट'''पासून '''पोडानोर''' हे जंक्शन स्टेशन ३१ मैल आहे व तें '''ओलव्हकोट'''च्या पूर्वेस आहे. '''पोडानोरपासून कोईमतूर''' केवळ ४ मैल आहे. पण तें '''पोडानोर'''च्या उत्तरेस आहे. याप्रमाणें हा ३८ मैलांचा रेल्वे मार्ग मोठ्या मौजेचा आहे. आमची लोकल गाडी बरोबर दीड वाजता निघाली व आम्हीं कोईमतुरला दीड तासानें येऊन पोहोंचलों. सर्व भूमिभाग अगदीं सपाट आहे. मात्र बरोबर मध्यावर असलेल्या '''वलयार''' स्टेशनच्या मागें पुढे कित्येक मैलपर्यंत मोठें राखलेलें जंगल आहे. जंगलामध्ये सदापानी झाडें फारशी दिसलीं नाहींत. जंगलांतील झाडांची पानें झडून गेली होती. यामुळे यावेळीं जंगल फारसें चित्ताकर्षक वाटलें नाहीं व साधारणतः सर्वच रुक्षपणा वाटला. माझें पालघाट<noinclude></noinclude>
grhcybpbyvlzwogzppb2oldb3wejjks
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/८१
104
110849
232704
2026-06-28T10:49:27Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232704
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||पालघाट - कोइमतुर|६१}}</noinclude>पुनर्दर्शनाचें आख्यान येथे संपलें. आतां पहिल्यांदाच पाहिलेल्या कोईमतूरच्या आख्यानाकडे वळावें हें बरें.<Br>{{gap}}कोईमतूर हे शहर मद्रास इलाख्यांतील पश्चिमेकडच्या मलबार किनाऱ्यालगतच्या कोईमतूर जिल्ह्याचें मुख्य ठिकाण आहे. त्या इलाख्यामध्यें जीं एक लाख वस्तीच्या वरचीं तीन चार शहरें आहेत त्यांपैकीं कोईमतूर हे एक प्रमुख व प्रख्यात शहर आहे. नीलगिरी पर्वत व अनामलाई पर्वत यांच्यामध्यें जी एक प्रचंड राक्षसी खिंडवजा सखल जमीन आहे त्यामध्यें कोईमतूर जिल्हा आहे. यामुळे हा सर्व भूमिभाग अगदीं सपाट, सखल व म्हणूनच सुजल व सुपीक आहे. अशा या भूमिभागाचे मधोमध कोईमतूर शहर बसलेलें आहे.<Br>{{gap}}यामुळें जिकडे पहावें तिकडे सपाट व अफाट जमीन व शेतीच शेती दृष्टोत्पत्तीस येते. आम्हीं कोईमतुरला गेलों ते दिवस उभ्या पिकाचे नव्हते. यामुळे बहुतेक शेत जमीन मोकळी- कांहीं नांगरलेली व कांहीं बिन नांगरलेली दिसत होती. जेथें कालव्यानें किंवा विहिरीनें पाणी देण्याची सोय होती, अशी थोडी शेतजमीन मात्र हिरव्यागार पिकांनी व्यापलेली दिसली. शहराच्या आसपास झाडीही पुष्कळ आहे. कोईमतुरच्या तिन्ही दिशांना साधारणतः सारखाच देखावा दिसतो. मात्र या भूमिभागाच्या उत्तरेस दूर अंतरावर नीलगिरी पर्वताची रांगच रांग दिसते. त्या रांगेतील अति दूरचीं व अति उंच शिखरें नीळसर रंगाची दिसतात. या दुरून दिसणाऱ्या देखाव्यावरून तर त्या पर्वतराजीला '''नीलगिरी''' (नीळा पर्वत) अशी संज्ञा मिळाली नाहींना अशी मला शंका आली.<Br>{{gap}}कोईमतुर येथे आम्ही दीड दिवस होतों. तेव्हां या अल्प अवकाशांत केलेल्या दृश्यदर्शनाच्या वर्णनाकडे वळणें बरें. आम्हीं शेतकी संशोधन प्रयोगालयाच्या एका शाखेच्या मुख्याकडे उतरलो असल्यामुळें कोईमतूरमधील शिक्षणसंस्था पाहण्यास फार सोयीचे झालें.<Br>{{gap}}प्रथमतः आम्ही कोईमतूर येथील शेतकीसंशोधन संस्था व प्रयोगालय पाहिलें. मद्रास इलाख्यांतील (नव्हे सर्व हिंदुस्थानांतील म्हटलें तरी<noinclude></noinclude>
g9nxiqcbu8rpufcsgfrivmm7jejr92w
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/८२
104
110850
232705
2026-06-28T10:52:19Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232705
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|६२ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>चालेल) ही सरकारी संस्था फार महत्त्वाची संशोधनसंस्था आहे हें ती संस्था प्रत्यक्ष पाहिल्यावांचून कळणे शक्य नाहीं. येथे शेतीच्या पिकांच्या सुधारणेसंबंधीं व गुरांच्या जोपासनेसंबंधीं विशेष प्रकारचे शोध चालू आहेत असें दिसलें. अन्नाच्या बाबतीत '''व्हिटॅमिन्स''' या नव्या तत्त्वांना फार महत्त्व आलेले आहे. या नव्या तत्त्वाबद्दल शोध करण्याची एक स्वतंत्र शाखा येथें आहे हें पाहून तर मला फार आश्चर्य वाटलें. कारण माझ्या सर्व प्रवासामध्ये मी असले संशोधनकार्य दुसऱ्या कोठेही पाहिले नव्हते. हें प्रयोगक्षेत्र पाहिल्यावर मला सिंधमधील '''सकंद''' येथील प्रयोगक्षेत्राची आठवण झाली. कोईमतूर येथील शेतकी प्रयोगक्षेत्राचा हा एक अधिक विशेष आहे कीं, हे प्रयोगक्षेत्र कोईमतूर येथील शेतकी कॉलेज शेजारीच आहे. यामुळे केलेल्या शोधांचा कॉलेजच्या मार्फत जास्त लवकर फैलाव होण्यास मदत होत असली पाहिजे असे मला वाटलें.<Br>{{gap}}प्रयोगक्षेत्र पाहून झाल्यावर मग आम्ही शेतकी कॉलेजामध्यें आलों व तेथले निरनिराळे वर्ग व निरनिराळी प्रयोगालयें (Laboratories) पाहिल्या. कोईमतुरचें शेतकी कॉलेज पुण्याच्या शेतकी कॉलेजपेक्षां काकणभर वरचढच आहे असा आमचा ग्रह झाला.<Br>{{gap}}जरी आमच्या दिमतीस मोटरकार होती तरी कॉलेज संशोधनसंस्था व प्रयोगक्षेत्र झपाझप ओझरतें पाहण्यास आम्हांला दोन तीन तास लागले व येथेच आमचे सकाळचें दृश्यदर्शन संपले. दोन तीन तास विश्रांति घेतल्यावर आम्हीं मोटरकारमधून कोईमतूर शहर- जुनें व नवें- पहाण्यास निघालों. चलच्चित्राप्रमाणे शहराचे नवे जुन भाग आम्ही नजरेखालीं घालीत होतों. शहरांतील नव्या जुन्या बाजारपेठांतून आम्ही गेलों; तेथल्या सार्वजानिक इमारती पाहिल्या; तेथल्या कापडांच्या गिरण्यांचें दुरूनच दर्शन घेतलें. कोईमतूर हें जरतारी मालाकरितां फार प्रख्यात आहे म्हणून आम्ही तेथल्या कापडबाजारांत गेलों व कांहीं जरीकाठी<noinclude></noinclude>
ano91be5vfwtijq7tch8fhguzq12e7n
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/८३
104
110851
232706
2026-06-28T10:54:26Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232706
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||पालघाट - कोइमतुर|६३ }}</noinclude>कापड कोईमतूरचे नमुने म्हणून विकत घेतलें. याप्रमाणें अमेरिकन पद्धतीने आम्ही आमचें कोईमतुरचें दृश्यदर्शन संपविलें. सायंकाळी आम्ही दोन तीन मैल कोईमतूरच्या शहराबाहेरील सुंदर रस्त्यानें सहल करण्यास गेलों. शहराची किती विलक्षण वाढ झालेली आहे हें बिऱ्हाडीं परत येतांना आमच्या सहज लक्षांत आलें. आम्हांला सर्व दिशांना दूरवरपर्यंत विजांच्या दिव्यांच्या प्रकाशाचा लखलखाट दिसत होता! जणूं कांहीं आकाशांतील असंख्य तारांगण या कोईमतूरच्या भूमीवर आला आहे असा मला भास झाला!<Br>{{gap}}झालें आमचा कोईमतूरचा दीड दिवसाचा निवास संपला व दुसरे दिवशीं सकाळींच आम्ही पुढच्या प्रवासास मार्गस्थ झालों. त्याची हकीकत पुढील प्रकरणांत देणे इष्ट आहे.<Br><br>
{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude>
eupegh61jt3cgy2b2dw7035n6qlbree
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/८४
104
110852
232708
2026-06-28T11:02:53Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232708
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{x-larger|{{center|'''प्रकरण ७ वें.'''}}}}
{{rule|7em}}
{{center|'''नीलगिरीवरील विलायत'''}}
{{gap}}{{x-larger|'''यु'''}}रोपियन लोकांनीं प्रतिविलायत बनविलेला नीलगिरी पर्वतप्रांत पाहण्याकरितां आम्हीं आतुर व उत्सुक मनानें ता. ५ मार्च सन १९३६ गुरुवार रोजी सकाळी साडेसात वाजतां कोइंबतुर स्टेशनवर '''नील पर्वत एक्प्रेस''' गाडीमध्यें (Blue Mountain Express) बसलो. कोइंबतूरपासून नीलगिरिविरील '''उटकमंड''' स्टेशन पंचावन मैल आहे. कोइंबतुरहून निघणाऱ्या गाडीला नील पर्वत एक्प्रेस म्हणतात, पण उटकमंडपर्यंत एकच गाडी जात नाहीं; कोइंबतूरपासून '''मेटुपलायम्''' पर्यंत सव्वीस मैल एक गाडी जाते व तेथे खऱ्या '''नील पर्वत एक्स्प्रेस''' नांवाच्या '''तीनरुळी दातेरी''' (rack railway) गाडीत चढावें लागतें व तो रस्ता एकूणतीस मैल आहे. दोन्ही गाड्यांना एकच नांव देण्याचे कारण '''मेटुपलायम''' येथें एका गाडींतून दुसऱ्या गाडीत बसतां येतें व ती गाडी लगेच उटकमंडला जायला निघते!<Br>{{gap}}आम्ही मेटुपलायमला पावणे नऊ वाजतां म्हणजे बरोबर पाऊणतासानें पोहोचलों. अंतर बावीस मैलांचें आहे. पण हे अंतर आम्हीं हां हां म्हणता तोडलें व आम्हीं मेटुपलायमला केव्हां आलों हें ध्यानांतहि आलें नाहीं. सभोवारची वनश्री इतकी मनोवेधक आहे.<Br>{{gap}}मेटुपलायमला आल्याबरोबर आम्ही नील पर्वत एक्प्रेसमध्ये जाऊन बसलों. या गाडीला दोनच-वर्गाचे पहिला व तिसरा- डबे आहेत. तिसऱ्या वर्गाचे डबे मालाच्या डब्यासारखे वाटतात. कारण या डब्यांना वर फक्त छपर आहे पण बाजू खुल्या असून त्यांना फक्त ढोपरा इतका उंच पत्र्याचा आडोसा बसविलेला आहे. अशा तऱ्हेची डब्याची विलक्षण रचना कां हे आम्हाला कळलें नाहीं. पण त्यायोगें सभों-<noinclude></noinclude>
k6bidylb6ghkftpgzsm6hog9i5vgqyi
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/८५
104
110853
232709
2026-06-28T11:06:53Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232709
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||नीलगिरीवरील विलायत|६५ }}</noinclude>वारची सृष्टिशोभा पहाण्यास कोणत्याही प्रकारचा आडथळा राहिला नाहीं. तेव्हां वनश्रीची शोभा पहातां यावी अशा करतां ही विलक्षण रचना केली असली पाहिजे अशी आम्ही आमच्या मनाची समजूत केली. आमची गाडी बरोबर नऊ वाजून दहा मिनिटांनी सुटली.<Br>{{gap}}गाडीत बसल्यापासून नीलगिरि पर्वताच्या अपूर्व वनश्रीची शोभा दिसूं लागते. रेल्वे स्टेशनच्यासमोर पर्वताच्या पायथ्याशी पोफळीचें दाट बन- नव्हे वन-दृष्टीस पडतें हे बन अथवा वन मैलच्या मैल पसरलेलें आहे. चाळीस पन्नास फूट उंच असे पोफळीच्या झाडांचे सोटच्या सोट सारखे हारीनें लावलेले दृष्टीस पडतात. हीं झाडे अगदी एकमेकांनजीक अशीं लावतात; पोफळे काढणारास या झाडावरून त्या झाडावर वरच्यावर जातां यावें अशी योजना केलेली असते. या प्रचंड बनाला पाणी द्यावें लागत नाहीं. कारण नीलगिरि पर्वताच्या दुबेळक्यामध्यें हे वन पसरलेलें असल्यामुळें पर्वतदरींतून येणारे पाणी आपोआप या विस्तीर्ण पोफळीवनाला मिळतें.<Br>{{gap}}या विलक्षण वनाकडे पहातां पहातां पहिल्या स्टेशनला आम्ही केव्हां आलों हें कळलें नाहीं. हे '''कालर''' स्टेशन मेटुपलायमपासून पांचच मैल आहे. येथें स्टेशनच्या नांवाच्या पाटीवर स्टेशनची समुद्रसपाटीपासून उंची दिली आहे. ती १२५० फूट आहे. पण मेटुपलायमपासून हा पांच मैलाचा रस्ता सपाटच आहे. '''कालर'''पासून नीलगिरि घाटरस्त्यास खरी सुरवात होते. येथपासून रेल्वेचा तिसरा दाते दाते असलेला रूळ कोनूरपर्यंत सारखा लागतो. आगगाडी थांबली असतां खाली घसरत जाऊं नये व उतरतांना रुळावरून बाहेर जाऊं नये म्हणून हा मधला दातांचा रूळ घातलेला आहे व आगगाडीचें एक चाक या रुळामधून जाण्याची व्यवस्था केली आहे! कारण या पर्वत रेल्वे रस्त्याचा चढ उलटपक्षी ढाळ डोळे फिरविणारा आहे. कारण कालरपासून कोनूर फक्त बारा मैल आहे. पण या बारा मैलामध्यें आगगाडीला पांच हजार फुटाचा चढाव चढून<noinclude><Br>{{gap}}५</noinclude>
iq1dbgsdumq3vuxp28d0lh7rnc07scs
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/८६
104
110854
232710
2026-06-28T11:21:22Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232710
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|६६ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>जावयाचा असतो! एंजीनियरिंग भाषेंत हा चढ (gradient) बारामध्ये एक असा आहे; म्हणजे बारा मैलामध्ये आगगाडी एक मैल उंचीवर जाते. '''कालर''' स्टेशन टाकलें कीं, या विलक्षण चढास सुरवात होते. आगगाडीचा रस्ताही विलक्षण वळणे घेऊन पण एकंदरीत वायव्य दिशेकडे जातो. कारण नीलगिरीचा हा सहा सात हजार फूट उंचीचा पर्वत जोडपर्वत असून मध्यें एक खोल दरी आहे. ही पर्वतांची दुहेरी रंग कुनूरनजीक जोडलेली आहे. सर्वच देखावा विलक्षण खरा. आपल्या उजव्या हाताला उंचच उंच चढणारी घनदाट रानानें अलंकृत केलेली डोंगराची ओळ लागते. तिच्या बगलेनें आगगाडी चढत चढत जाते. आपल्या डाव्या हातास भयंकर खोल अशी दरी दिसते व तिच्या पलीकडे ती डोंगरांची दुसरी रांग दिसते. त्या डोंगरांच्या रांगेवर विलक्षण गर्द असें दाट रान दृष्टीस पडतें. डोंगरांच्या कांहीं भागावर तर चहाची लागवड दृग्गोचर होते. या पर्वतावरील व पर्वत पठारावरील मळ्यांत प्रख्यात नीलगिरि चहा उत्पन्न होतो. डोंगराच्या कांहीं भागांत युकॅलिप्टस झाडांची लागवड केलेली आहे; त्यांच्या पानांपासून नीलगिरि तेल काढतात. याप्रमाणें नीलगिरीवरील डोंगरावर व डोंगर पठारावर दोन निरनिराळ्या प्रकारचीं पैसा पैदाशीची पिकें (Money crops) होतात. मात्र हीं सर्व पिके युरोपीयन वसाहतवाल्यांनी या प्रांतांत कायमची वसाहत करून सुरू केलेलीं आहेत. या पर्वत प्रांताचें हवापाणी थेट विलायतेच्या सारखे असल्यामुळे येथें युरोपीयन लोकांनी कायमची वसती केली असून या प्रांताला प्रति विलायतेचें स्वरूप आणलें आहे. ही गोष्ट स्टेशनांच्या नांवावरून व संख्येवरून सुद्धां दिसून येते. आधी या पर्वतप्रांतभर वसती झाल्यासारखी दिसते. कारण प्रत्येक दोन तीन मैलावर स्टेशन लागतें. कारण कालरपासून कुनूरपर्यंतच्या अवघ्या बारा मैलांत '''एडरले, हिलग्रव्ह, रनीमीड व कटेरी''' अशी विलायती नांवाची चार स्टेशनें लागतात. जसजशी आगगाडी कुनूरच्या नजीक येऊ लागते<noinclude></noinclude>
j1w7g5legnvlhj0hee7d92bn670k16a
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/८९
104
110855
232711
2026-06-28T11:25:16Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232711
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||नीलगिरीवरील विलायत|६७ }}</noinclude>तसतशी मधली दरी संपून डोंगरांच्या दोन्ही रांगा एकत्र झालेल्या दिसतात व जिकडे पहावें तिकडे चहाचे मळेच्या मळे दृष्टीस पडतात. कुनूरच्या किंचित् आधीं दरी संपून प्रचंड पर्वताच्या माथ्यावर आल्याप्रमाणे वाटतें न वाटतें तोंच कुनूर स्टेशन येते व आगगाडी स्टेशन- प्लॅटफार्मवर थांबते. बारा मैलांमध्यें व दोन तासांत आगगाडी जवळ जवळ पांच हजार फूट चढून वर आलेली असते. येथे गाडी बराच वेळ थांबली; यामुळें कुनूर शहर दुरून का होईना पण आम्हांला पहाण्यास सांपडलें. स्टेशनवर युरोपीयन स्त्री पुरुषांची व युरोपीयन शिपायांची गर्दी दिसली. हिंदुस्थानांत अपूर्व अशी ही गौरवर्ण लोकांची गर्दी पाहून हा पर्वतप्रांत प्रतिविलायत बनला आहे हें न सांगतांच समजून येतें. असो.<Br>{{gap}}कुनूर येथे आम्ही अकरा वाजतां पोहोंचलों व सव्वाअकरा वाजतां येथून आगगाडी सुटली. कुनूरपासून नीलगिरि घाटरस्ता संपतो व म्हणून रेल्वेचा तिसरा दातेरी रूळ कमी होतो आणि आगगाडीचा रस्ता साध्या आगगाडीसारखा दिसूं लागतो. कारण आतां आगगाडीला फारसा चढाव चढावयाचा नसतो. पांचगणीपासून महाबळेश्वर बारा मैल आहे तितकेंच अंतर कुनूरपासून उटकमंड यांमध्यें आहे. भूमिमार्गही चढउताराचा आहे. मात्र या पठारावर व या बारा मैलांमध्यें सारखी वसती लागून राहिलेली आहे. कुनूर टाकल्यावर एका मैलावरच '''विलिंगटन''' हे मोठे स्टेशन लागतें. नीलगिरि पर्वतावरील युरोपीयन शिपायांचें हें मुख्य विश्रांतिस्थान व वसतीस्थान आहे. आणखी दोन मैल गेल्यावर '''अरवंकडू''' हें जुनें कानडी नांवाचें एक स्टेशन लागतें. नंतर '''केटी व लव्हडेल''' हीं विलायती नांवाच स्टेशने लागतात. तोंच उटकमंडच्या आधींचें पण उटकमंडच्या शीतल निवासस्थानांत अंतर्भूत झालेलें व श्रुतिपरिचित असें '''फर्नहिल''' स्टेशन आलें. येथून उटकमंड अवघें एक मैल आहे. मेटुपलायम् स्टेशन सोडल्यापासून बरोबर तीन तासांनी आम्ही उटकमंडला येऊन पोहोचलों.{{nop}}<noinclude></noinclude>
07zs0zgk3mxbp81nwetxpd05pp9gbl3
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/९०
104
110856
232712
2026-06-28T11:28:57Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232712
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|६८ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>{{gap}}आमचा तीन तास वेळ केव्हां गेला हें कळलें नाहीं. नीलगिरीचा हा घाट अपूर्व खरा. मी हिंदुस्थानांत व हिंदुस्थानाबाहेर पुष्कळ प्रवास केल्यामुळे गाडीरस्त्याचे व रेल्वे रस्त्याचे कित्येक घाट मी पाहिले होते. तरी पण मला सुद्धां हा नीलगिरि घाट अपूर्व आहे असें वाटल्याखेरीज राहिलें नाहीं. आधीं या घाटाचा चढ छातीफोड नव्हे एंजीनफोड आहे, खेरीज रस्त्याला विलक्षण वळणें आहेत, कारण डोंगराच्या रांगेच्या उजव्या बाजूनें मोठमोठे व खोल खोल ओढे डाव्या हाताच्या दरीमध्यें वाहात जातात व या ओढ्यांवरील आगगाडीचे पूल फारच उंच व बिकट असे आहेत. या रेल्वे रस्त्याला म्हणण्यासारखे बोगदे मात्र नाहींत. कारण रेल्वे रस्ता डोंगराच्या रांगेच्या एकाच बगलेनें जात असल्यामुळे सबंद डोंगर पोखरून बोगदा पाडण्याची जरूरी पडत नाहीं; डोंगराचे एखादें टोंक पुढे आल्यास लहानसा बोगदा किंवा बऱ्याच उंचीची डोंगर कपात (cutting) पुरेशी पडते व आगगाडी बोगद्यांतून जात आहे किंवा केवळ डोंगर कपातीमधून जात आहे हें पुष्कळ वेळां कळत नाहीं. फर्नहिल स्टेशन व उटकमंड या एका मैलाच्या अंतरामध्यें एक बोगदा लागला. तो पाहून मला लंडन शहरांतील बोगद्याची आठवण झाली.<Br>{{gap}}घाटाच्या अशा विलक्षण रचनेमुळे सर्व घाट आम्ही आश्चर्यचकित मनानें पहात असतांच आमचें उद्दिष्ट स्टेशन उटकमंड आलें, तेव्हां आम्हांला विलक्षण आनंद वाटला व मोठ्या प्रमुदित मनाने आम्ही आगगाडींतून प्लॅटफार्मवर उतरतों तोंच ज्यांना आम्ही आमच्या आगमनाची आगाऊच वेळ व तारीख कळविली होती, ते गृहस्थ प्लॅटफॉर्मवर दृष्टीस पडून आम्हांला द्विगुणित आनंद झाला. पूर्वीची ओळख नसतांना आम्ही एकमेकांना चौकस नजरेवरून अंदाजानेंच ओळखले. रावसाहेब गणपतराव सयाजीराव हिंगोजीराव हे नीलगिरि प्रांतांतील महाराज गायकवाड यांच्या मिळकतीचे व्यवस्थापक वहिवाटदार असून त्यांना आमच्या बडोद्याच्या नातेवाईकांकडून आमच्याबद्दल लिहून गेलें होतें.<noinclude></noinclude>
ryg5v3l29jqwj573gmzh3e63su27pis
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/९१
104
110857
232713
2026-06-28T11:34:48Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232713
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||नीलगिरीवरील विलायत|६९ }}</noinclude>यामुळे आमचा नीलगिरीचा दीड दोन दिवसांचा निवास मोठा सुखाचा झाला. आमच्या दीड दोन दिवसांच्या दृश्यदर्शनाच्या वर्णनास लागण्यापूर्वी नीलगिरि प्रांताचें सामान्य स्वरूप सांगणे सोईस्कर होईल.<Br>{{gap}}नीलगिरि प्रांत हा मद्रास इलाख्याचा सर्वांत लहान जिल्हा आहे. त्याचं सरासरी तीस मैल लांबीरुंदीचें नऊशें चौरस मैल क्षेत्रफळ आहे. प्रांताचे पर्वतपठाराचा व पर्वत-उताराचा असे दोन स्वाभाविक भाग पडतात. पर्वतपठारावरील भागाचे दोन तालुके '''कुनूर''' व '''उटकमंड''' नांवाचे पाडलेले आहेत व पर्वत-उतारावरील भागाचा '''गुडलूर''' नांवाचा तालुका केलेला आहे. पर्वतपठाराचा भाग ज्यांना अर्वाचीन काळी '''पूर्वघाट व पश्चिमघाट''' अशीं नावें दिलीं आहेत त्या दोन दिशेकडून येणाऱ्या पर्वतराजींच्या संगमानें बनलेला पर्वत-पठार आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची सामान्यतः ६५०० पासून ८००० फुटांपर्यंत आहे. पर्वत-उताराच्या भागाची उंची २००० ते ३००० फूट आहे. पर्वत पठाराच्या पश्चिम, पूर्व व दक्षिण या तीन दिशांना भिंतीसारखे उभे पर्वत असून त्यांमध्यें ८००० फुटांच्यावर उंचीचीं शिखरें आहेत; उत्तरेकडे मात्र म्हैसूर संस्थानची हद्द लागत असून एकदम चढ किंवा उतार न लागतां पर्वताची रांग हळूहळू कमी होत आली आहे. शिवाय म्हैसूर संस्थानचा भूमिभाग अडीच तीन हजार फुटांच्या उंचीवर असल्यामुळे नीलगिरि पर्वत म्हैसूराच्या बाजूनें कमी उंच वाटतो. कोईमतूरच्या बाजूनें मात्र त्याची उंची तोंडांत बोटें घालविणारी आहे व म्हणून कोईमतूरकडून कुनूरकडे येणारा घाट व त्याचा '''तीन रुळी दातेरी''' रेल्वे रस्ता प्रथम पहाणारास आश्चर्यचकित करून सोडतो.<Br>{{gap}}नीलगिरि पठाराचा हा एक विशेष आहे कीं, हा पठारासारखा सपाट नाहीं, सर्व पठारभर उंचवटे व मधेमधे खोलगट भाग अशी विलक्षण<noinclude></noinclude>
posw4y37276ybqts9m9d7mh1q8ts984
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/९२
104
110858
232714
2026-06-28T11:39:38Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232714
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|७०|काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>पठाराची घडण आहे. यामुळे वीस पंचवीस मैलांच्या पठारावर एक मैल जमीन सारख्या सपाटीची नाहीं. या उंचवठ्यांनीं व खोलगटांनी जणूं कांहीं सर्व पठार सुरकुतलेला आहे असे भासतें व या पठाराच्या सुरकुत्यांमध्यें छोटे पण सुंदर असे दाट रानाचे झुबके बनलेले आहेत. त्यांना '''शोला''' म्हणतात.<Br>{{gap}}जरी नीलगिरि पर्वत हिंदुस्थानच्या दक्षिण भागामध्ये आहे तरी त्याच्या अति उंचपणामुळे येथली हवा सदा-गार असते. येथले वार्षिक सरासरी उष्णतामान अवघे ५७ अंश आहे. मद्रासला हे मान ८३ अंश आहे. डिसेंबर जानेवारी हे कडाक्याच्या थंडीचे दिवस असून त्या महिन्यांत जमिनीवर हिमकण (frost) सांचतात. नीलगिरि पठाराची हवा विलायती हवेशीं पुष्कळ जुळती असल्यामुळे विलायती फळ झाडें व फुलझाडे येथे विपुल वाढतात. यामुळे नीलगिरि पठार युरोपीयन लोकांना फार आवडतो व येथली हवा त्यांना फार मानवते. म्हणून या पठारावर '''उटकमंड, कुनूर, कोटागिरी व वेलिंगटन''' इत्यादि लहान मोठीं शीतलनिवासस्थाने स्थापन करण्यांत आली आहेत व या ठिकाणी पुष्कळ युरोपीयन लोक पेन्शन घेऊन कायमची वसाहत करून राहिले आहेत. नीलगिरि पठारावरील शीतल निवासस्थाने ओझरतीं पाहिलीं तरी सुद्धां त्या ठिकाणांचे विलायती स्वरूप झाकत नाहीं. हा सर्व पठार विलायती वसाहतवाल्यांनी प्रतिविलायत बनविला आहे असें वाटल्यावांचून रहात नाहीं.<Br>{{gap}}नीलगिरि प्रांतावरील चार निवासस्थानांपैकीं प्रमुख स्थान उटकमंड होय. हे नीलगिरि जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. येथली लोकसंख्या वीस पंचवीस हजार आहे. एवढ्या मोठ्या वस्तीचें हे ठिकाण असेल असें मात्र वाटत नाहीं. कारण निलगिरि प्रांताच्या ठेवणीप्रमाणेच या ठिकाणाची थेट ठेवण आहे. हे सर्व शहर उंचवठे व खोलगटे यांनी बनलेलें आहे. यामुळे एकसारखी लागलेली अशी वसती येथें नाहीं, ती वेगवेगळ्या<noinclude></noinclude>
3i6oflzt5eg23v8w4rku1bt978kc7pc
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड
0
110859
232716
2026-06-28T11:54:44Z
कल्पनाशक्ती
3813
नवीन पान "{{शीर्ष | शीर्षक = स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड | साहित्यिक = न म कुल्कर्णी | अनुवादक = | विभाग = | मागील = | पुढील = | वर्ष = 1922 | टिपण = | वर्ग = | दालन = }} <pages index="स्वा..."
232716
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड
| साहित्यिक = न म कुल्कर्णी
| अनुवादक =
| विभाग =
| मागील =
| पुढील =
| वर्ष = 1922
| टिपण =
| वर्ग =
| दालन =
}}
<pages index="स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf" from=1 to=301/>
s3z1vlg3s7mekwm9lvgfyatkuf64qus