कॉंग्रेसचे प्रमुख स्वातंत्र्य सेनानी, भारताचे माजी पंतप्रधान.'जय जवान ,जय किसान' या उद्घोषणे करिता प्रसिद्ध. यांच्या कार्यकालात भारत आणि पाकिस्तान युद्ध झाले. ताश्केंत येथे मृत्यू.
Categories: भारतीय पंतप्रधान | भारतरत्नने सन्मानित व्यक्ति | इ.स. १९०४ मधील जन्म | इ.स. १९६६ मधील मृत्यू