भारतात शाळेत दाखल्यासाठी किमान वयमर्यादा सहा वर्षे आहे. त्याआधी २ ते ३ वर्षे मुले/मुली बालवाडी/शिशुवर्गात घालवतात.
Category: शैक्षणिक संस्था