विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.4 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk अनुक्रमणिका:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf 106 85681 230484 230457 2026-05-28T12:31:15Z कल्पनाशक्ती 3813 230484 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास |Language=mr |Volume= |Author=गोविंद चिमणाजी भाटे |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=माधव रामचंद्र जोशी |Address=पुणे |Year=1920 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist 5="अनुक्रमणिका" 6="फोटो" 7="फोटो" 8="नैनिताल" 24="फोटो" 25="फोटो" 29="ग्वालेर" 42="फोटो" 43="फोटो" 48="हरिद्वार किंवा गंगाद्वार" 65 ="गुरुकुल" 85 ="मथुरावृंदावन"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} 6ummo3soszybhkw1kjgwhz9fl5ewf3e 230486 230484 2026-05-28T12:34:20Z कल्पनाशक्ती 3813 230486 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास |Language=mr |Volume= |Author=गोविंद चिमणाजी भाटे |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=माधव रामचंद्र जोशी |Address=पुणे |Year=1920 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist 5="अनुक्रमणिका" 6="फोटो" 7="फोटो" 8="नैनिताल" 24="फोटो" 25="फोटो" 29="ग्वालेर" 42="फोटो" 43="फोटो" 48="हरिद्वार किंवा गंगाद्वार" 65 ="गुरुकुल" 85 ="मथुरावृंदावन"/> |Volumes= |Remarks={{scrollpane|border=1px dashed silver|height=600px|width=400px| {{पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/५}} }} |Width= |Css= |Header= |Footer= }} c63hnzxz9dx4hxn41cj444tdy33qe9g 230487 230486 2026-05-28T12:35:00Z कल्पनाशक्ती 3813 230487 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास |Language=mr |Volume= |Author=गोविंद चिमणाजी भाटे |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=माधव रामचंद्र जोशी |Address=पुणे |Year=1920 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist 5="अनुक्रमणिका" 6="फोटो" 7="फोटो" 8="नैनिताल" 24="फोटो" 25="फोटो" 29="ग्वालेर" 42="फोटो" 43="फोटो" 48="हरिद्वार किंवा गंगाद्वार" 65 ="गुरुकुल" 85 ="मथुरावृंदावन"/> |Volumes= |Remarks={{scrollpane|border=1px dashed silver|height=600px|width=400px| {{पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/५}} }} |Width= |Css= |Header= |Footer= }} btz8nyrb2lkldkzqdvun1egybmlwqsh पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/८२ 104 85840 230488 182029 2026-05-28T15:17:25Z JayashreeVI 4058 230488 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|७७}} {{rule}}</noinclude>असारत्व व मानवी जीविताचें क्लेशमयत्व; हीं दोन्हीं तत्वें पुढल्या दासबोधांत फारच क्वचित् दृष्टीस पडतात. उलट आतां रामदास मानवी जीविताची थोरवी गाऊं लागतात; तसेच आयुष्यांतील दुःखपीडा इत्यादींची बभक चित्रेही ते पुढल्या भागांत काढीत नाहींत; तर मनुष्यानें प्रथमतः "संसार नीटनेटका करावा, प्रपंच साधल्याशिवाय परमार्थाला लागणें व्यर्थ आहे, या जगांतील आपली कर्तव्यकमें नीतिन्यायानें करणें हेंच परमार्थाचें खरें साधन आहे; मनुष्यानें दैवावर हवाला ठेवून बसतां कामा नये; तर आळस टाकून प्रयत्नाची कास धरावी तरच प्रपंच व संसार नेटका होऊन परलोकींही सद्गति मिळेल. सारांश नेहमींचा निवृत्तिपर वेदांत न शिकवितां रामदासांनी पुढल्या दासबोधांत प्रवृत्तिपर वेदांत शिकविला आहे. हाच त्यांच्या दुसऱ्या भागांतील उपदेशाचा एक विशेष आहे. यामुळेच त्याकाळाला अनुरूप अशा एकीचा सहकार्याचा, लोकसेवेचा समुदायकार्याचा स्वार्थत्यागाचा लोकसंग्रहाचा उपदेश दासबोधांत वारंवार केलेला दिसतो व हाच उपदेश हल्लीच्या काळीही आपल्या देशाला पाहिजे असल्यामुळे रामदासांची असली किती वचनें तरी अर्वाचीन लेखांतून दृष्टीस पडतात. रामदासांच्या काळी शिवाजी महाराजांचा स्वराज्यस्थापनेचा उद्योग चालू होता. अर्थात् रामदासांच्या व्यावहारिक उपदेशाचा कल राजकीय बाबतींकडे वळला यांत नवल नाहीं व म्हणूनच दासबोधांत राजकारण हें एक आयुष्याचें ध्येय आहे असे सांगितलेले आहे. पुढे पुढे रामदासांनीं आपला दासपंथ काढला व त्यांचा शिष्यसांप्रदाय फार वाढला; त्यानीं जागोजाग दासपंथाचे मठ स्थापन केले. यामुळे मागें उल्लेख केलेला व त्या त्या ठिकाणी उद्धत केलेला व्यावहारिक उपदेश हा दासपंथी लोकांना व त्यांच्या मठ पतींना केलेला दिसतो व त्यातही राजधोरणी व राजकारणी असा उपदेश बराच आहे. या उपदेशावरून रामदासांचे शिष्य म्हणजे सर्व शिवाजीचे हेर होते; शिवाजी व रामदास यांचा राजकीय हेतु स्वराज्यस्थापनेचा होता इतकेच नव्हे तर शिवाजीला राजकीय ध्येयाची स्फूर्ती रामदासांनी करून दिली व म्हणून रामदास म्हणजे एक राजकीय साधु होते; ते धार्मिक साधु नव्हते; वगैरे कल्पना निघालेल्या दिसतात. पण--<noinclude></noinclude> 1nz5pnvseljqb6wk572gkt6xplbcp5r 230489 230488 2026-05-28T15:17:54Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 230489 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|७७}} {{rule}}</noinclude>असारत्व व मानवी जीविताचें क्लेशमयत्व; हीं दोन्हीं तत्वें पुढल्या दासबोधांत फारच क्वचित् दृष्टीस पडतात. उलट आतां रामदास मानवी जीविताची थोरवी गाऊं लागतात; तसेच आयुष्यांतील दुःखपीडा इत्यादींची बभक चित्रेही ते पुढल्या भागांत काढीत नाहींत; तर मनुष्यानें प्रथमतः "संसार नीटनेटका करावा, प्रपंच साधल्याशिवाय परमार्थाला लागणें व्यर्थ आहे, या जगांतील आपली कर्तव्यकमें नीतिन्यायानें करणें हेंच परमार्थाचें खरें साधन आहे; मनुष्यानें दैवावर हवाला ठेवून बसतां कामा नये; तर आळस टाकून प्रयत्नाची कास धरावी तरच प्रपंच व संसार नेटका होऊन परलोकींही सद्गति मिळेल. सारांश नेहमींचा निवृत्तिपर वेदांत न शिकवितां रामदासांनी पुढल्या दासबोधांत प्रवृत्तिपर वेदांत शिकविला आहे. हाच त्यांच्या दुसऱ्या भागांतील उपदेशाचा एक विशेष आहे. यामुळेच त्याकाळाला अनुरूप अशा एकीचा सहकार्याचा, लोकसेवेचा समुदायकार्याचा स्वार्थत्यागाचा लोकसंग्रहाचा उपदेश दासबोधांत वारंवार केलेला दिसतो व हाच उपदेश हल्लीच्या काळीही आपल्या देशाला पाहिजे असल्यामुळे रामदासांची असली किती वचनें तरी अर्वाचीन लेखांतून दृष्टीस पडतात. रामदासांच्या काळी शिवाजी महाराजांचा स्वराज्यस्थापनेचा उद्योग चालू होता. अर्थात् रामदासांच्या व्यावहारिक उपदेशाचा कल राजकीय बाबतींकडे वळला यांत नवल नाहीं व म्हणूनच दासबोधांत राजकारण हें एक आयुष्याचें ध्येय आहे असे सांगितलेले आहे. पुढे पुढे रामदासांनीं आपला दासपंथ काढला व त्यांचा शिष्यसांप्रदाय फार वाढला; त्यानीं जागोजाग दासपंथाचे मठ स्थापन केले. यामुळे मागें उल्लेख केलेला व त्या त्या ठिकाणी उद्धत केलेला व्यावहारिक उपदेश हा दासपंथी लोकांना व त्यांच्या मठ पतींना केलेला दिसतो व त्यातही राजधोरणी व राजकारणी असा उपदेश बराच आहे. या उपदेशावरून रामदासांचे शिष्य म्हणजे सर्व शिवाजीचे हेर होते; शिवाजी व रामदास यांचा राजकीय हेतु स्वराज्यस्थापनेचा होता इतकेच नव्हे तर शिवाजीला राजकीय ध्येयाची स्फूर्ती रामदासांनी करून दिली व म्हणून रामदास म्हणजे एक राजकीय साधु होते; ते धार्मिक साधु नव्हते; वगैरे कल्पना निघालेल्या दिसतात. पण--<noinclude></noinclude> 2ja4xalt5mlk3xkdy3sh0z1jw9mz70i पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/८३ 104 85841 230490 182030 2026-05-28T15:31:48Z JayashreeVI 4058 230490 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|७८|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>थोड्याशा समासांतील थोड्याशा वाक्यांवरून इतके व्यापक सिद्धांत काढणें बरोबर आहे किंवा नाहीं हा मोठा प्रश्न आहे. <br>{{gap}}दासबोधांतील उपदेशाच्या येथपर्यंतच्या सिंहावलोकनावरून इतकी गोष्ट स्पष्ट दिसून येईल कीं, दासबोध या ग्रंथांत एकमुखी आध्यात्मिक उपदेश नाहीं. तर त्यांत उपदेशभेद आहे; पहिला उपदेश आध्यात्मिक व निवृत्तिपर आहे तर दुसरा उपदेश व्यावहारिक व प्रवृत्तिपर आहे. आतां असा उपदेश भेद होण्याचें कारण काय याचा जर आपण विचार करूं लागलों तर असे दिसतें कीं, रामदासांनी दासबोध निरनिराळ्या मन:स्थितींत लिहिलेला आहे. पहिला भाग त्यांच्या आयुष्यांतील एका परिस्थितीनुरूप लिहिलेला आहे; व दुसरा भाग महाराष्ट्रांत कायमचे राहू लागल्यानंतर त्यांच्या पहाण्यांत आलेल्या लोकस्थितीनुरूप लिहिलेला आहे असे वाटतें. अर्थात् या उपदेशभेदाची उपपत्ति रामदासांच्या आयुष्यक्रमावरून लागणारी आहे. तेव्हां हा आयुष्यक्रम समजण्याकरितां रामदासांचें चरित्र येथें देणें अवश्य आहे. <br>{{gap}}पण हें चरित्रकथनाचें काम फार कठीण झाले आहे. रामदासांच्या चरित्र कथानाला लागणाऱ्या माहितीच्या अभावी हें काम कठीण झाले आहे असें मात्र नाहीं. सत्कार्यात्तेजक सभेनें रामदासी पंथाबद्दलचे कागदपत्र छापून काढले आहेत व आणखी आणखी कागदपत्र छापले जात आहेत. पण हे सर्व कागदपत्र रामदांसाच्या शिष्यांनीं श्रद्धाबुद्धीनें लिहिलेले आहेत; त्यांत ऐतिहासिक व विचिकत्सक बुद्धि कमी आहे. शिवाय रामदासांच्या चरित्राची साग्र बखर म्हणून जें पुस्तक आहे व अलीकडे लिहिलेलीं रामदासांचीं चरित्रें या बखरीवरून प्रायः लिहिलेली आहेत-तेंच मुळीं रामदासांच्या ज्येष्ठ बंधूच्या वंशांतील हनुमानस्वामी यानी रामदासांच्या मरणानंतर सवाशे वर्षांनी लिहिलेले आहे. या बखरींत रामदासांसंबंधी दैवी चमत्कार असमंजस गोष्टी व भाकडकथा इतक्या आहेत कीं 'उडदामाजी काळें गोरें काय निवडावें निवडणारें' असें प्रथमतः वाटतें. ही बखर मी दोनतीनदां वाचली. या बखरीचे तीन उद्देश अगदी स्पष्ट दिसून येतात. पहिला रामदास हे अवतारी पुरुष आहेत व ते--<noinclude></noinclude> jbt2t8z7ira7jcokvc8pnbqx6pf5wln 230491 230490 2026-05-28T15:32:17Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 230491 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|७८|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>थोड्याशा समासांतील थोड्याशा वाक्यांवरून इतके व्यापक सिद्धांत काढणें बरोबर आहे किंवा नाहीं हा मोठा प्रश्न आहे. <br>{{gap}}दासबोधांतील उपदेशाच्या येथपर्यंतच्या सिंहावलोकनावरून इतकी गोष्ट स्पष्ट दिसून येईल कीं, दासबोध या ग्रंथांत एकमुखी आध्यात्मिक उपदेश नाहीं. तर त्यांत उपदेशभेद आहे; पहिला उपदेश आध्यात्मिक व निवृत्तिपर आहे तर दुसरा उपदेश व्यावहारिक व प्रवृत्तिपर आहे. आतां असा उपदेश भेद होण्याचें कारण काय याचा जर आपण विचार करूं लागलों तर असे दिसतें कीं, रामदासांनी दासबोध निरनिराळ्या मन:स्थितींत लिहिलेला आहे. पहिला भाग त्यांच्या आयुष्यांतील एका परिस्थितीनुरूप लिहिलेला आहे; व दुसरा भाग महाराष्ट्रांत कायमचे राहू लागल्यानंतर त्यांच्या पहाण्यांत आलेल्या लोकस्थितीनुरूप लिहिलेला आहे असे वाटतें. अर्थात् या उपदेशभेदाची उपपत्ति रामदासांच्या आयुष्यक्रमावरून लागणारी आहे. तेव्हां हा आयुष्यक्रम समजण्याकरितां रामदासांचें चरित्र येथें देणें अवश्य आहे. <br>{{gap}}पण हें चरित्रकथनाचें काम फार कठीण झाले आहे. रामदासांच्या चरित्र कथानाला लागणाऱ्या माहितीच्या अभावी हें काम कठीण झाले आहे असें मात्र नाहीं. सत्कार्यात्तेजक सभेनें रामदासी पंथाबद्दलचे कागदपत्र छापून काढले आहेत व आणखी आणखी कागदपत्र छापले जात आहेत. पण हे सर्व कागदपत्र रामदांसाच्या शिष्यांनीं श्रद्धाबुद्धीनें लिहिलेले आहेत; त्यांत ऐतिहासिक व विचिकत्सक बुद्धि कमी आहे. शिवाय रामदासांच्या चरित्राची साग्र बखर म्हणून जें पुस्तक आहे व अलीकडे लिहिलेलीं रामदासांचीं चरित्रें या बखरीवरून प्रायः लिहिलेली आहेत-तेंच मुळीं रामदासांच्या ज्येष्ठ बंधूच्या वंशांतील हनुमानस्वामी यानी रामदासांच्या मरणानंतर सवाशे वर्षांनी लिहिलेले आहे. या बखरींत रामदासांसंबंधी दैवी चमत्कार असमंजस गोष्टी व भाकडकथा इतक्या आहेत कीं 'उडदामाजी काळें गोरें काय निवडावें निवडणारें' असें प्रथमतः वाटतें. ही बखर मी दोनतीनदां वाचली. या बखरीचे तीन उद्देश अगदी स्पष्ट दिसून येतात. पहिला रामदास हे अवतारी पुरुष आहेत व ते--<noinclude></noinclude> cdjekvgolw6ethma8bm3o7x5hajst1u पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/८४ 104 85842 230492 182031 2026-05-29T05:27:31Z JayashreeVI 4058 230492 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|७९}} {{rule}}</noinclude>मारुतीचा अवतार आहेत हें मनावर ठसविणें हा होय. हे दाखविण्याकरितां लेखकाच्या समजुतीप्रमाणें जितक्या गोष्टी घालतां आल्या तितक्या घातल्या आहेत; रामदासांचें वानरासारख्या या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणें; आपल्या खोलींत जेवतांना गुप्तपणें वानरें बरोबर घेणें; मारुतीबरोबर लंकेंत बिभीषणास जाऊन भेटणें; केव्हां केव्हां मारुतीचें रूप घेणें. पण या गोष्टी विचिकत्सक बुद्धीस पटत नाहींत व त्या भाकडकथांपैकी आहेत असे म्हणणें प्राप्त होतें. या बखरीचा दुसरा उद्देश रामदास व शिवाजी यांचा निकट गुरुशिष्यसंबंध होता व रामदासांचा अवतार शिवाजीला त्याच्या राज्यस्थापनेंत मदत करण्याचा होता हैं दाखविणें हा होय. उ० या बखरींत शिवाजीच्या व रामदासांच्या भेटीचे तीसबत्तीस तरी प्रसंग वर्णिलेले आहेत; शिवाय शिवाजी प्रत्येक गुरुवारी रामदासांस भेटावयास जात असत व त्यांची प्रत्येक बाबतींत सल्लामसलत घेत असत असें प्रतिपादन केले आहे. या बखरीचा तिसरा उद्देश म्हणजे रामदास हे इतर तत्कालीन व पूर्वकालीन साधूंपेक्षां श्रेष्ठ होते हे प्रतिपादन करणें हा होय. हे दाखविण्याकरितां बहुतेक सर्व साधूंच्या रामदासांशीं भेटी झाल्या व त्या सर्वांनी रामदासांना जास्त मान दिला असे सांगितले आहे. <br>{{gap}}वरील विवेचनावरून ही रामदासांची बखर निरनिराळ्या व्रतांचें महात्म्य सांगणारी किंवा निरनिराळ्या देवांचें महात्म्य सांगणारी पुराणें आहेत त्या तऱ्हेचा ग्रंथ आहे असे दिसते. अर्थात् आपल्या आराध्यदैवताच्या महतीकरितां घातलेला यांत अतिशयोक्तीचा व असत्योक्तीचा भाग फार आहे. पण ज्याप्रमाणें पुराणांतून सुद्धां ऐतिहासिक दृष्टीनें भूतार्थ कोणता व कल्पितार्थ कोणता हें निवडून काढणे शक्य आहे त्याचप्रमाणें या बखरींतूनही भूतार्थाची व कल्पितार्थाची निवडानिवड करणे शक्य आहे. <br>{{gap}}रामदासांनी आपल्या आयुष्यक्रमांत ज्या अलौकिक गोष्टी केल्या-त्यांचें आद्वतीय ब्रह्मचर्य, त्यांची ओजस्वी कविता, त्यांची खडतर तपश्चर्या व तीर्थाटन, मोठ्या प्रमाणावर त्यांची मठस्थापना—त्या योगें त्यांना साधु व अवतारी पुरुष मानण्यांत येऊं लागलें व साधूंना ऋद्धिसिद्धि साध्य असतात; अवतारी पुरुषांना असंभवनीय व अशक्य गोष्टीहि करतां--<noinclude></noinclude> 62jw1wso773dhbafh6f8dv8poulxxag 230493 230492 2026-05-29T05:27:59Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 230493 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|७९}} {{rule}}</noinclude>मारुतीचा अवतार आहेत हें मनावर ठसविणें हा होय. हे दाखविण्याकरितां लेखकाच्या समजुतीप्रमाणें जितक्या गोष्टी घालतां आल्या तितक्या घातल्या आहेत; रामदासांचें वानरासारख्या या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणें; आपल्या खोलींत जेवतांना गुप्तपणें वानरें बरोबर घेणें; मारुतीबरोबर लंकेंत बिभीषणास जाऊन भेटणें; केव्हां केव्हां मारुतीचें रूप घेणें. पण या गोष्टी विचिकत्सक बुद्धीस पटत नाहींत व त्या भाकडकथांपैकी आहेत असे म्हणणें प्राप्त होतें. या बखरीचा दुसरा उद्देश रामदास व शिवाजी यांचा निकट गुरुशिष्यसंबंध होता व रामदासांचा अवतार शिवाजीला त्याच्या राज्यस्थापनेंत मदत करण्याचा होता हैं दाखविणें हा होय. उ० या बखरींत शिवाजीच्या व रामदासांच्या भेटीचे तीसबत्तीस तरी प्रसंग वर्णिलेले आहेत; शिवाय शिवाजी प्रत्येक गुरुवारी रामदासांस भेटावयास जात असत व त्यांची प्रत्येक बाबतींत सल्लामसलत घेत असत असें प्रतिपादन केले आहे. या बखरीचा तिसरा उद्देश म्हणजे रामदास हे इतर तत्कालीन व पूर्वकालीन साधूंपेक्षां श्रेष्ठ होते हे प्रतिपादन करणें हा होय. हे दाखविण्याकरितां बहुतेक सर्व साधूंच्या रामदासांशीं भेटी झाल्या व त्या सर्वांनी रामदासांना जास्त मान दिला असे सांगितले आहे. <br>{{gap}}वरील विवेचनावरून ही रामदासांची बखर निरनिराळ्या व्रतांचें महात्म्य सांगणारी किंवा निरनिराळ्या देवांचें महात्म्य सांगणारी पुराणें आहेत त्या तऱ्हेचा ग्रंथ आहे असे दिसते. अर्थात् आपल्या आराध्यदैवताच्या महतीकरितां घातलेला यांत अतिशयोक्तीचा व असत्योक्तीचा भाग फार आहे. पण ज्याप्रमाणें पुराणांतून सुद्धां ऐतिहासिक दृष्टीनें भूतार्थ कोणता व कल्पितार्थ कोणता हें निवडून काढणे शक्य आहे त्याचप्रमाणें या बखरींतूनही भूतार्थाची व कल्पितार्थाची निवडानिवड करणे शक्य आहे. <br>{{gap}}रामदासांनी आपल्या आयुष्यक्रमांत ज्या अलौकिक गोष्टी केल्या-त्यांचें आद्वतीय ब्रह्मचर्य, त्यांची ओजस्वी कविता, त्यांची खडतर तपश्चर्या व तीर्थाटन, मोठ्या प्रमाणावर त्यांची मठस्थापना—त्या योगें त्यांना साधु व अवतारी पुरुष मानण्यांत येऊं लागलें व साधूंना ऋद्धिसिद्धि साध्य असतात; अवतारी पुरुषांना असंभवनीय व अशक्य गोष्टीहि करतां--<noinclude></noinclude> gl9h88u5whwk9jqmci37x2ybhr1uxtr पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/८५ 104 85843 230494 182032 2026-05-29T05:46:46Z JayashreeVI 4058 230494 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|८०|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>येतात अशी सामान्य जनांत समजूत असल्यामुळे रामदासांना साधुत्व व अवतारीपणा मिळाल्यावर असल्या दैवीचमत्कारांच्या गोष्टी त्यांच्या आयुष्यक्रमासंबंधीं श्रद्धेनें प्रचालित झाल्या किंवा शिष्यांनी गुरूची महती व थोरवी वाढविण्याकरितां मुद्दाम प्रसृत केल्या. हीच रामदासांच्या बखरींतींत भाकडकथांची उपपत्ति आहे असें या लेखकास वाटतें. कारण असल्या दंतकथा व भाकडकथा महाराष्ट्रांतील दुस-याहि साधूंच्या बाबतीत प्रचलित आहेत. मात्र त्या रामदासांच्या इतक्या मोठ्या प्रमाणावर नाहींत इतकेंच! <br>{{gap}}तेव्हां अगदींच अशक्य व असंमजस असा बखरींतील कथाभाग सोडून भूतार्थ व संभाव्य भासणाऱ्या व दासपंथी सांप्रदायांत परंपरागत आलेल्या कथाभागासकट रामदासांचें चरित्र प्रथमतः संक्षेपतः देतों. मग या परंपरागत चरित्रांतील कथांचें ऐतिहासिक पुराव्यानें कितपत समर्थन होतें ते पाहूं.<br> {{center|________}} {{center|{{larger|९}}}} {{gap}}{{gap}}{{larger|'''रा'''}} मदासांचे वडील सूर्याजीपंत ठोसर हे एक प्रतिष्ठित संभावीत व सुखवस्तू गृहस्थ होते. त्यांना बारा गांवच्या कुळकर्णीपणाचें वतन होतें. ते औरंगाबाद जिल्ह्यांतील आंबेड पेट्यांतील जांब या गांवीं रहात असत. हें गांव गोदावरीच्या उत्तर तीराला आहे. सूर्याजीपंताच्या बायकोचें नांव राणूबाई असें होतें. या दांपत्याला ब-याच काळपर्यंत संतान नव्हतें. पण नवससायास करून त्यांना उतारवयांत गंगाधर व नारायण (हेंच रामदासाचें मूळचें नांव) नांवाचे दोन पुत्र झाले. गंगाधराचा जन्म सन १६०५ मध्ये झाला; व नारायणाचा जन्म सन १६०८ मध्ये झाला. दोन्ही मुलांची मुंज त्यांच्या पांचव्या वर्षी झाली. गंगाधराचें लग्न वयाच्या सातव्या वर्षी झाले व तो जांब गांवींच आपला संसार करून राहिला. तो रामभक्त होता व पुढे त्याचें श्रेष्ठ असें नांव पडलें. सन १६१५ मध्यें--<noinclude></noinclude> gg9vjtgsiuy2s6cdxzras0pw32d2eu4 230495 230494 2026-05-29T05:47:28Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 230495 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|८०|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>येतात अशी सामान्य जनांत समजूत असल्यामुळे रामदासांना साधुत्व व अवतारीपणा मिळाल्यावर असल्या दैवीचमत्कारांच्या गोष्टी त्यांच्या आयुष्यक्रमासंबंधीं श्रद्धेनें प्रचालित झाल्या किंवा शिष्यांनी गुरूची महती व थोरवी वाढविण्याकरितां मुद्दाम प्रसृत केल्या. हीच रामदासांच्या बखरींतींत भाकडकथांची उपपत्ति आहे असें या लेखकास वाटतें. कारण असल्या दंतकथा व भाकडकथा महाराष्ट्रांतील दुस-याहि साधूंच्या बाबतीत प्रचलित आहेत. मात्र त्या रामदासांच्या इतक्या मोठ्या प्रमाणावर नाहींत इतकेंच! <br>{{gap}}तेव्हां अगदींच अशक्य व असंमजस असा बखरींतील कथाभाग सोडून भूतार्थ व संभाव्य भासणाऱ्या व दासपंथी सांप्रदायांत परंपरागत आलेल्या कथाभागासकट रामदासांचें चरित्र प्रथमतः संक्षेपतः देतों. मग या परंपरागत चरित्रांतील कथांचें ऐतिहासिक पुराव्यानें कितपत समर्थन होतें ते पाहूं.<br> {{center|________}} {{center|{{larger|९}}}} {{gap}}{{gap}}{{larger|'''रा'''}} मदासांचे वडील सूर्याजीपंत ठोसर हे एक प्रतिष्ठित संभावीत व सुखवस्तू गृहस्थ होते. त्यांना बारा गांवच्या कुळकर्णीपणाचें वतन होतें. ते औरंगाबाद जिल्ह्यांतील आंबेड पेट्यांतील जांब या गांवीं रहात असत. हें गांव गोदावरीच्या उत्तर तीराला आहे. सूर्याजीपंताच्या बायकोचें नांव राणूबाई असें होतें. या दांपत्याला ब-याच काळपर्यंत संतान नव्हतें. पण नवससायास करून त्यांना उतारवयांत गंगाधर व नारायण (हेंच रामदासाचें मूळचें नांव) नांवाचे दोन पुत्र झाले. गंगाधराचा जन्म सन १६०५ मध्ये झाला; व नारायणाचा जन्म सन १६०८ मध्ये झाला. दोन्ही मुलांची मुंज त्यांच्या पांचव्या वर्षी झाली. गंगाधराचें लग्न वयाच्या सातव्या वर्षी झाले व तो जांब गांवींच आपला संसार करून राहिला. तो रामभक्त होता व पुढे त्याचें श्रेष्ठ असें नांव पडलें. सन १६१५ मध्यें--<noinclude></noinclude> q77urntvkuq8ouhyowq4f95ou0f8hnk पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/८६ 104 85844 230496 182033 2026-05-29T05:59:44Z JayashreeVI 4058 230496 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|८१|}} {{rule}}</noinclude>म्हणजे नारायणाचें वय सात वर्षांचें असतांना सूर्याजीपंत वारले. यामुळे नारायणाचें लग्न लांबले असावें. नंतर थोडे दिवसांनीं नारायणाच्या आईनें त्याच्या लग्नाचा विचार ठरविला. पण नारायणाला तो पसंत नव्हता. तो रुसून एका झाडावर गेला व तेथून त्यानें ओढ्यांत उडी टाकली; त्यामुळे खालच्या खडकाला लागून नारायणाच्या कपाळावर टेंगूळ आले; तें मग मरेपर्यंत तसेंच राहिले; त्यालाच आवाळू ह्मणत. इतकें झालें तरी आईनें लग्नाचा आग्रह सोडला नाहीं व नारायणानें आईला सावधान होईपर्यंत उभे राहण्याचें संदिग्ध वचन दिलें. त्याप्रमाणे आईने मुलगी पाहून लग्नाची तयारी केली व नवरानवरी बहुल्यावर उभी राहून भटजीनीं मोठमोठ्यानें मंगळाष्टकें म्हणून त्याचें शेवटी 'शुभ मंगल सावधान' हे शब्द उच्चारले. हे शब्द ऐकल्याबरोबर नारायण लग्नमंडपांतून पळून गेला. येथपासून नारायणाच्या आयुष्यक्रमाला निराळी दिशा लागली. ही गोष्ट नारायण बारा वर्षांचा असतांना म्हणजे सन १६२० मध्ये घडली. <br>{{gap}}नारायण घर सोडून निघाला तो गोदावरीचें उगमस्थान व रामाच्या वनवासांतील निवासस्थान जे नाशिक-पंचवटी तेथे आला व नाशकाजवळ असलेल्या टाकळी गांवच्या गुहेत राहू लागला. तो ब्रह्मचारीच होता. तेव्हां त्या आश्रमाला अनुरूप अशी भिक्षावृत्ति ठेवून तो तपश्चर्या व पुरश्चरण करूं लागला. रामदासांच्या (आतां यापुढे त्यांचा रामदास या नावानें निर्देश करणे योग्य आहे) आध्यात्मिक ज्ञानाचा; त्यांच्या काव्य शक्तीचा व एकंदर भावी साधूपणाचा पाया येथें घातला गेला असला पाहिजे. पण या संबंधाची माहिती बखरींत मुळींच नाहीं. उलट एका सतीचा मृत पति जीवंत केल्याचा दैवी चमत्कार मात्र सविस्तर सांगितला आहे. पण येथें रामदासांनी बारा वर्षे वास करून अध्यात्म ज्ञान मिळविलें असें दिसतें. नंतर तें तीर्थाटनास निघाले व या तीर्थाटनांतही त्यांनी बारा वर्षे घालविलीं. या प्रवासांत त्यांना खरोखरीच पुष्कळ व्यावहारिक ज्ञान व अनुभव मिळाला असला पाहिजे; त्याचप्रमाणें निरनिराळ्या ठिकाणचें साधूसंत भेटून त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानांत भर पडली असली पाहिजे.<noinclude>{{left|स...६}}</noinclude> 9621g95cgz3i5ex2wpzpi3pvn111s7r 230497 230496 2026-05-29T06:00:27Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 230497 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|८१|}} {{rule}}</noinclude>म्हणजे नारायणाचें वय सात वर्षांचें असतांना सूर्याजीपंत वारले. यामुळे नारायणाचें लग्न लांबले असावें. नंतर थोडे दिवसांनीं नारायणाच्या आईनें त्याच्या लग्नाचा विचार ठरविला. पण नारायणाला तो पसंत नव्हता. तो रुसून एका झाडावर गेला व तेथून त्यानें ओढ्यांत उडी टाकली; त्यामुळे खालच्या खडकाला लागून नारायणाच्या कपाळावर टेंगूळ आले; तें मग मरेपर्यंत तसेंच राहिले; त्यालाच आवाळू ह्मणत. इतकें झालें तरी आईनें लग्नाचा आग्रह सोडला नाहीं व नारायणानें आईला सावधान होईपर्यंत उभे राहण्याचें संदिग्ध वचन दिलें. त्याप्रमाणे आईने मुलगी पाहून लग्नाची तयारी केली व नवरानवरी बहुल्यावर उभी राहून भटजीनीं मोठमोठ्यानें मंगळाष्टकें म्हणून त्याचें शेवटी 'शुभ मंगल सावधान' हे शब्द उच्चारले. हे शब्द ऐकल्याबरोबर नारायण लग्नमंडपांतून पळून गेला. येथपासून नारायणाच्या आयुष्यक्रमाला निराळी दिशा लागली. ही गोष्ट नारायण बारा वर्षांचा असतांना म्हणजे सन १६२० मध्ये घडली. {{gap}}नारायण घर सोडून निघाला तो गोदावरीचें उगमस्थान व रामाच्या वनवासांतील निवासस्थान जे नाशिक-पंचवटी तेथे आला व नाशकाजवळ असलेल्या टाकळी गांवच्या गुहेत राहू लागला. तो ब्रह्मचारीच होता. तेव्हां त्या आश्रमाला अनुरूप अशी भिक्षावृत्ति ठेवून तो तपश्चर्या व पुरश्चरण करूं लागला. रामदासांच्या (आतां यापुढे त्यांचा रामदास या नावानें निर्देश करणे योग्य आहे) आध्यात्मिक ज्ञानाचा; त्यांच्या काव्य शक्तीचा व एकंदर भावी साधूपणाचा पाया येथें घातला गेला असला पाहिजे. पण या संबंधाची माहिती बखरींत मुळींच नाहीं. उलट एका सतीचा मृत पति जीवंत केल्याचा दैवी चमत्कार मात्र सविस्तर सांगितला आहे. पण येथें रामदासांनी बारा वर्षे वास करून अध्यात्म ज्ञान मिळविलें असें दिसतें. नंतर तें तीर्थाटनास निघाले व या तीर्थाटनांतही त्यांनी बारा वर्षे घालविलीं. या प्रवासांत त्यांना खरोखरीच पुष्कळ व्यावहारिक ज्ञान व अनुभव मिळाला असला पाहिजे; त्याचप्रमाणें निरनिराळ्या ठिकाणचें साधूसंत भेटून त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानांत भर पडली असली पाहिजे.<noinclude>{{left|स...६}}</noinclude> fvob6zetgzkhhapkcz1mmqiz60pryk3 पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/८७ 104 85845 230498 182034 2026-05-29T06:54:21Z JayashreeVI 4058 230498 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|८२|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>विद्याभ्यासाच्या काळाप्रमाणे याहि त्यांच्या आयुष्यांतील काळाची विश्वसनीय माहिती मिळाली असती तर ती किती तरी मनोरंजक झाली असती. पण या बखरींत तसली माहिती मुळींच नाहीं. रामदासांची महती व अवतारीपणा दाखविणाऱ्या असंभवनीय गोष्टी मात्र सांगितल्या आहेत. त्यांतल्या एक दोन मासल्याकरितां देतों. <br>{{gap}}रामदास उत्तरेकडच्या प्रवासांत काश्मीरास गेले होते. तेथे त्यांना नानक पंथाचा उत्पादक गुरुनानक भेटला (गुरुनानकाचा काळ सन १४६९ असा इतिहासांत दिला आहे) व त्याच्या आध्यात्मिक प्रश्नांना रामदासांनीं सयुक्तिक व अनुभवसिद्ध अशी उत्तरें देऊन त्याचें समाधान केलें. तेव्हां त्यानें रामदासांपाशीं अनुग्रह मागितला व रामदासांनीं तुम्हांस पूर्वीच अनुग्रह झालेला आहे नवा नको; पण वाटल्यास रामचंद्राची पूजा करीत जा, असें हाटलें. त्याप्रमाणें गुरुनानकानें कबूल केलें! <br>{{gap}}रामदास दक्षिणेकडच्या तीर्थयात्रेस जात असतां प्रत्यक्ष मारुती त्यांचे सोबतीस होता. रामदास व मारुती हे दोघेजण लंकेस गेले. तेथे त्यांना बिभीषण (रावणाचा भाऊ) भेटला. बिभीषणानें रामदासांचा फार सत्कार केला. व त्यानें मारुतीस प्रार्थना केली, "पूर्वी ज्ञानेश्वर असतांना नामदेव येथे येऊन कीर्तन श्रवण करवीत होते त्या दिवसापासून आजपर्यत कीर्तन श्रवण झाले नाही. यास्तव रामदास यांचे कीर्तन श्रवण करवावें" तेव्हां मारुतीच्या आज्ञेप्रमाणे रामदासांनी कीर्तन केलें व लंकेंत असेपर्यंत ते रोज कीर्तन करीत असत! <br>{{gap}}रामदासांनी बारा वर्षे तीर्थाटन केलें; मग ते सन १६४४ मध्ये आपल्या आईला व भावाला भेटण्यास जांब गावी आले. या वेळी आपला विद्याभ्यास व तीर्थाटन पुरे करून रामदास आपल्या पुढल्या आयुष्यांतील कामाला लागण्यास तयार झाले होते. व या काळींच एकादा भक्तिपंथ काढून त्या द्वारें लोकशिक्षणाचें काम करावें असा त्यांनीं निश्चय केला असावा व योग्य ठिकाण ठरविण्यांत त्यांचा कांहीं काल गेला असावा. कारण ते जांबांत कांहीं दिवस राहून पुनः घराबाहेर पडले व कृष्णेचें उगम स्थान जें महाबळेश्वर तेथें आले व कांहीं दिवस तेथे राहिले असें--<noinclude></noinclude> 7p22nu4gu5664p1ohuak6tn52mrm7xw 230499 230498 2026-05-29T06:54:58Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 230499 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|८२|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>विद्याभ्यासाच्या काळाप्रमाणे याहि त्यांच्या आयुष्यांतील काळाची विश्वसनीय माहिती मिळाली असती तर ती किती तरी मनोरंजक झाली असती. पण या बखरींत तसली माहिती मुळींच नाहीं. रामदासांची महती व अवतारीपणा दाखविणाऱ्या असंभवनीय गोष्टी मात्र सांगितल्या आहेत. त्यांतल्या एक दोन मासल्याकरितां देतों. <br>{{gap}}रामदास उत्तरेकडच्या प्रवासांत काश्मीरास गेले होते. तेथे त्यांना नानक पंथाचा उत्पादक गुरुनानक भेटला (गुरुनानकाचा काळ सन १४६९ असा इतिहासांत दिला आहे) व त्याच्या आध्यात्मिक प्रश्नांना रामदासांनीं सयुक्तिक व अनुभवसिद्ध अशी उत्तरें देऊन त्याचें समाधान केलें. तेव्हां त्यानें रामदासांपाशीं अनुग्रह मागितला व रामदासांनीं तुम्हांस पूर्वीच अनुग्रह झालेला आहे नवा नको; पण वाटल्यास रामचंद्राची पूजा करीत जा, असें हाटलें. त्याप्रमाणें गुरुनानकानें कबूल केलें! <br>{{gap}}रामदास दक्षिणेकडच्या तीर्थयात्रेस जात असतां प्रत्यक्ष मारुती त्यांचे सोबतीस होता. रामदास व मारुती हे दोघेजण लंकेस गेले. तेथे त्यांना बिभीषण (रावणाचा भाऊ) भेटला. बिभीषणानें रामदासांचा फार सत्कार केला. व त्यानें मारुतीस प्रार्थना केली, "पूर्वी ज्ञानेश्वर असतांना नामदेव येथे येऊन कीर्तन श्रवण करवीत होते त्या दिवसापासून आजपर्यत कीर्तन श्रवण झाले नाही. यास्तव रामदास यांचे कीर्तन श्रवण करवावें" तेव्हां मारुतीच्या आज्ञेप्रमाणे रामदासांनी कीर्तन केलें व लंकेंत असेपर्यंत ते रोज कीर्तन करीत असत! <br>{{gap}}रामदासांनी बारा वर्षे तीर्थाटन केलें; मग ते सन १६४४ मध्ये आपल्या आईला व भावाला भेटण्यास जांब गावी आले. या वेळी आपला विद्याभ्यास व तीर्थाटन पुरे करून रामदास आपल्या पुढल्या आयुष्यांतील कामाला लागण्यास तयार झाले होते. व या काळींच एकादा भक्तिपंथ काढून त्या द्वारें लोकशिक्षणाचें काम करावें असा त्यांनीं निश्चय केला असावा व योग्य ठिकाण ठरविण्यांत त्यांचा कांहीं काल गेला असावा. कारण ते जांबांत कांहीं दिवस राहून पुनः घराबाहेर पडले व कृष्णेचें उगम स्थान जें महाबळेश्वर तेथें आले व कांहीं दिवस तेथे राहिले असें--<noinclude></noinclude> 8ss2t2w3mgvej68delu1rramxmiwl0g पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/८८ 104 85846 230500 182035 2026-05-29T07:08:09Z JayashreeVI 4058 230500 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|८३|}} {{rule}}</noinclude>दिसते. नंतर कांहीं दिवस साताऱ्याजवळील माहुलीस व केव्हां केव्हां ज-हांड्याच्या डोंगरावर राहूं लागले. पुढे त्यांनीं चाफळ हें गांव पसंत करून तेथें रामाचें देऊळ बांधून रामोत्सव सुरू करण्याचा निश्चय केला असे दिसतें व तदनुरूप त्यांनीं चाफळास सन १६४८ मध्यें राममंदिर बांधून उत्साह सुरू केला व त्यामुळे त्यांच्या भोंवतीं शिष्यसमुदाय जमूं लागला. तेव्हां रामदासांनीं दासपंथ काढून शिष्यसांप्रदायाला प्रारंभ केला. <br>{{gap}}याच सुमारास कऱ्हाडच्या देशपांड्याची बाळविधवा कन्या अकाबाई, तसेंच मिरजेच्या देशपांड्याची बाळविधवा कन्या वेणूबाई या रामदासांच्या शिष्यणी झाल्या व लवकरच कोल्हापुरास अंबाजी नांवाचा एक फार हुशार मुलगा रामदासांनी पाहिला व त्याला आपला शिष्य केला व तो पुढें कल्याण स्वामी म्हणून रामदासांचा पट्टशिष्य झाला. <br>{{Gap}}याप्रमाणें रामदासांच्या पंथाचा व त्यांच्या शिष्यसांप्रदायाचा प्रसार होऊन रामदासांची कीर्ति शिवाजीच्या कानावर गेली व त्याला रामदासांच्या भेटीचा निजध्यास लागला. व शेवटी शिवाजीची व रामदासांची भेट चाफळ जवळील शिंगणवाडीच्या बागेत झाली व तेथें रामदासांनीं शिवाजीला गुरुमंत्र देऊन त्यावर अनुग्रह सन १६४९ मध्ये केला वगैरे या प्रसंगाचें सविस्तर वर्णन रामदासांच्या बखरींत दिले आहे. या बखरीचा या पुढचा भाग शिवाजीच्या व रामदासांच्या भेटींच्या प्रसंगाच्या वर्णनांनीं व शिवाजीस आपले सामर्थ्य दाखविण्याकरितां रामदासांनी केलेल्या दैवी चमत्कारांच्या वर्णनांनी भरलेला आहे. असे तीस बत्तीस प्रसंग या बखरींत दिलेले आहेत; शिवाय शिवाजीचा दर गुरुवारी रामदास स्वामी असतील तेथे जाऊन त्यांचें दर्शन घेऊन त्यांची राजकीय कामांत सल्ला मसलत घेण्याचा नेम असे असेंहि बखरींत सांगितले आहे. पण या नेमामुळे जागच्याजागीं व तातडीनें करावयाच्या कामांत अडचणी येऊं लागल्या असें जाणून रामदासांनीं अशा एका प्रसंगीं एकदम प्रगट होऊन शिवाजीस म्हटलें, “शिवचा, तूं हा राज्यकारभार करितोस यांत कोण समय कसा प्रसंग येईल यांचा नेम नाहीं. आम्ही तर सतत तुम्हांपाशीं--<noinclude></noinclude> ppny01w7wm7pl3ccre0mozbe981bwcm 230501 230500 2026-05-29T07:09:04Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 230501 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|८३|}} {{rule}}</noinclude>दिसते. नंतर कांहीं दिवस साताऱ्याजवळील माहुलीस व केव्हां केव्हां ज-हांड्याच्या डोंगरावर राहूं लागले. पुढे त्यांनीं चाफळ हें गांव पसंत करून तेथें रामाचें देऊळ बांधून रामोत्सव सुरू करण्याचा निश्चय केला असे दिसतें व तदनुरूप त्यांनीं चाफळास सन १६४८ मध्यें राममंदिर बांधून उत्साह सुरू केला व त्यामुळे त्यांच्या भोंवतीं शिष्यसमुदाय जमूं लागला. तेव्हां रामदासांनीं दासपंथ काढून शिष्यसांप्रदायाला प्रारंभ केला. <br>{{gap}}याच सुमारास कऱ्हाडच्या देशपांड्याची बाळविधवा कन्या अकाबाई, तसेंच मिरजेच्या देशपांड्याची बाळविधवा कन्या वेणूबाई या रामदासांच्या शिष्यणी झाल्या व लवकरच कोल्हापुरास अंबाजी नांवाचा एक फार हुशार मुलगा रामदासांनी पाहिला व त्याला आपला शिष्य केला व तो पुढें कल्याण स्वामी म्हणून रामदासांचा पट्टशिष्य झाला. <br>{{Gap}}याप्रमाणें रामदासांच्या पंथाचा व त्यांच्या शिष्यसांप्रदायाचा प्रसार होऊन रामदासांची कीर्ति शिवाजीच्या कानावर गेली व त्याला रामदासांच्या भेटीचा निजध्यास लागला. व शेवटी शिवाजीची व रामदासांची भेट चाफळ जवळील शिंगणवाडीच्या बागेत झाली व तेथें रामदासांनीं शिवाजीला गुरुमंत्र देऊन त्यावर अनुग्रह सन १६४९ मध्ये केला वगैरे या प्रसंगाचें सविस्तर वर्णन रामदासांच्या बखरींत दिले आहे. या बखरीचा या पुढचा भाग शिवाजीच्या व रामदासांच्या भेटींच्या प्रसंगाच्या वर्णनांनीं व शिवाजीस आपले सामर्थ्य दाखविण्याकरितां रामदासांनी केलेल्या दैवी चमत्कारांच्या वर्णनांनी भरलेला आहे. असे तीस बत्तीस प्रसंग या बखरींत दिलेले आहेत; शिवाय शिवाजीचा दर गुरुवारी रामदास स्वामी असतील तेथे जाऊन त्यांचें दर्शन घेऊन त्यांची राजकीय कामांत सल्ला मसलत घेण्याचा नेम असे असेंहि बखरींत सांगितले आहे. पण या नेमामुळे जागच्याजागीं व तातडीनें करावयाच्या कामांत अडचणी येऊं लागल्या असें जाणून रामदासांनीं अशा एका प्रसंगीं एकदम प्रगट होऊन शिवाजीस म्हटलें, “शिवबा, तूं हा राज्यकारभार करितोस यांत कोण समय कसा प्रसंग येईल यांचा नेम नाहीं. आम्ही तर सतत तुम्हांपाशीं--<noinclude></noinclude> hwiv9kg6w4trbesyezbh6sodrp5li50 पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/७७ 104 110462 230476 230462 2026-05-28T11:59:57Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230476 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''प्रवास-वर्णन.'''</u></noinclude>जसा आकार शरीराला, मनाला, व आत्म्याला द्यावा, तसा तो सहज देतां येतो. शिवाय, मुलें बारान्बारा चोवीस तास गुरुसहवासांत असतात. शहरांतील मुलांना मोह उत्पन्न करणाऱ्या गोष्टी येथे मुळींच नाहींत. हवापाणी व खाणेपिणें शरीरबल वाढविण्यास योग्य असेच असतें. शिक्षक वर्ग उत्साही कर्तव्यदक्ष व या गुरुकुलप्रचाराचा अभिमानी असून पैशाच्या साधनाची मुबलकता आहे. इतकी अनुकूल परिस्थिति असतां या संस्थेतून वाईट विद्यार्थी बाहेर पडले तरच आश्चर्य. उत्तम निर्माण झाले तर त्यांत विशेष नवल करण्यासारखी गोष्ट नाहीं. आतां हा अभ्यासक्रम कितपत अमलांत आलेला आहे हे दाखवून, येथल्या महाविद्यालयांतील प्रोफेसरांची थोडी ओळख करून द्यावयाचें शेवटचं पण आवश्यक काम राहिलें.<br>{{gap}}मागे सांगितलेच आहे कीं, आम्ही गुरुकुलांत सकाळीं आठ साडेआठच्या सुमारास जाऊन पोहोंचलों, आम्ही आल्याची वर्दी गेल्याबरोबर प्रो. साठे बाहेर आले व त्यांनीं प्रथमतः आह्मांस गुरुकुलचे असिस्टंट गव्हरनर महाशय नंदलाल यांचे कचेरींत नेले व तेथे महाशयांची ओळख करून दिली. लाला नंदलाल यांनी मोठ्या प्रेमानें आमची विचारपूस करून गुरुकुलाच्या साध्या व शुद्ध राहणीचे पूर्वचिन्ह ह्मणूनच की काय, एकएक पेला ताजें गाईचें दूध आणून देवविलें. दूध पिऊन नंदलालचे आभार मानून आम्ही काय करावयाचें तें ठरविलें. उन्हाळ्यामुळे गुरुकुलांतील सर्व वर्ग सकाळीच भरत असत. तेव्हां सर्व वर्ग प्रत्यक्ष पाहण्याची संधि मिळाली. आमच्या सुदैवानें तो दिवस बुधवार होता व तो गुरुकुलांतील वादविवादसभेचा दिवस असल्यामुळें त्या दिवशीं संस्कृत भाषेत वादविवाद व्हावयाचा होता. तेव्हां सर्व वर्ग पाहून आम्हीं या वादविवादास हजर रहावयाचें व अकरा साडेअकराच्या सुमारास महात्मा मुनशीराम यांचें दर्शन घेऊन प्रो. साठे यांचे घरीं भोजनास जावयाचें असा कार्यक्रम ठरविला. लागलेच आम्हीं महाविद्यालयांत आलों. तेथे प्रो. साठे यांनी आमची प्रो. रामदेव यांच्याशी ओळख करून दिली.<noinclude><br>{{gap}}६४ ]</noinclude> efyqclq3gykkgwezi8j2lvfrrzfwklx पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/७८ 104 110463 230477 230463 2026-05-28T12:04:55Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230477 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''गुरुकुल.'''</u>}}</noinclude>प्रो० साठे यांना दुसरें काम असल्यामुळे प्रो० रामदेव यांनी आम्हांला सर्व वर्ग दाखविण्याचें काम केलें.<br>{{gap}}प्रथमतः आम्हीं कॉलेजांतील वर्ग पाहिले. हे वर्ग अर्थातच लहान होते. एखाद्यांत पांचसहा मुलें, एखाद्यांत चारपांच, तर एखाद्यांत दोन- तीनच होतीं. कोठें अर्थशास्त्र हा विषय चालला होता, तर कोठें पूर्व-मीमांसा, कोठे इंग्रजी, तर कोठें गणित. सर्व वर्गाची व्यवस्था मात्र अगदी अर्वाचीन पद्धतीची होती. ब्रह्मचाऱ्यांस बसण्याकरितां डेडले पॅटर्नसारख्या जोड डेस्काच्या खुर्च्या होत्या. वर्गाला लागणारे इतर सामानही नवीन पद्धतीचेंच होतें.<br>{{gap}}कॉलेज क्लासेस पाहून झाल्यावर आम्ही १० व्या वर्गापासून खालीं सारखे वर्ग पहात गेलों. या वर्गातून मुले जास्त होतीं. कोठें दहा, कोठें पंधरा, कोठें वीस. वीसपंचवीसच्यापेक्षां कोणत्याही वर्गात मुले जास्त नव्हती. येथेही निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे विषय चालू होते. प्रो० रामदेव आमच्याकरितां हिंदीमध्यें कांहीं प्रश्न विचारीत. मुले चांगल्या तऱ्हेनें उत्तरें देऊ शकतात, असें आमच्या दृष्टोत्पत्तीस आलें. अर्वाचीन पद्धतीला अनुसरून खालच्या वर्गांत किंडरगार्टन पद्धतीनेंच शिक्षण चालत होतें, व प्रत्येक क्लासांत चित्रे, नकाशे व इतर शिक्षणाचीं उपकरणें नीटनेटकी मांडलेलीं होतीं. त्यांत पुण्याच्या चित्रशाळेंतील चित्रे पाहून आम्हांला फार नवल वाटलें. कोठें पुणे आणि कोठें हरिद्वार! कोठें जुन्या विद्येच्या उद्धारार्थ काढलेलें गुरुकुल व कोठें चित्रकलेचा प्रसार करण्याकरितां काढलेली पुण्याची चित्रशाळा! परंतु अर्वाचीन काळच्या सुलभ साधनांनीं सर्व हिंदुस्तान देश एकरूप करून टाकल्यामुळें, व सर्व देशभर पाश्चात्य शिक्षणानें देशाभिमान उत्पन्न केल्यामुळें, देशी धंद्यांस उत्तेजन देण्याची प्रवृत्ति देशांतील कोणाकोपऱ्यांतही दिसून येऊ लागली आहे, हें पाहून आम्हांला सानंद कौतुक वाटलें.<br>{{gap}}एकंदर विद्यालयांतील टापटीप, लहान मुलांची हस्तकौशल्याचीं कामें व शिकण्याची पद्धति ही पाहून आम्हांला फार आनंद झाला व या विद्यालयांत जुन्याचा व नव्याचा खरोखरी संगम घडवून आणलेला आहे, यांत<noinclude>{{right|[ ६५ }}</noinclude> smefcg8nq4c0tpk1ky708tjpjm4syyg पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/७९ 104 110464 230478 230464 2026-05-28T12:08:14Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230478 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''प्रवास-वर्णन.'''</u></noinclude>संशय नाहीं, अशी आमच्या मनाची खात्री झाली. वर्ग पाहून झाल्यावर आम्हीं वाचनालय व शास्त्रीय उपकरणगृह पाहिले. नव्या संस्थेच्या मानानें दोन्हींचा संग्रह बरा आहे.<br>{{gap}}परंतु गुरुकुल विद्यालयांतील अध्ययनविषयक पाहिलेली शेवटची गोष्ट म्हणजे तेथील संस्कृत वादविवाद ही होय. त्या दिवशीं प्रो० साठे हे कामचलाऊ अध्यक्ष होते. पंडित काशीनाथशास्त्री संस्कृतचे नेहमींचे उपाध्यक्ष हेही अग्रस्थानीं बसले होते. परंतु त्यांनी वादविवादाला हातभार लाविला नाहीं. वादविवादसभेचे सेक्रेटरींनीं आदल्या वादविवादाचा वृत्तांत वाचला व तो सर्वांना पसंत झाल्यावर त्यावर अध्यक्षांनी सही केली. नंतर त्या दिवशींच्या कामास सुरुवात केली. पहिल्या वक्त्यास अमुक वेळ दिला जाईल, उलट पक्षाच्या वक्त्यास इतका वेळ दिला जाईल व पुढील प्रत्येक वक्त्यानें अमुक वेळांत आपले भाषण आटोपलें पाहिजे, वगैरे औपचारिक निर्बंध सांगून झाल्यावर वादविवादास सुरुवात झाली. त्या दिवशींचा विवादविषय 'लेखनी श्रेष्ठ कीं असि श्रेष्ठ?' हा होता. अर्थात् शरीरबल श्रेष्ठ कीं ज्ञानबल श्रेष्ठ हा विषय होता. विद्यार्थी संकृत अस्खलित बोलत हें पाहून आम्हांला फार नवल वाटलें. विद्यार्थी सुमारें पंचवीस तीस होते. त्यांचे ते ब्रह्मचाऱ्यांस योग्य असे पिंवळे पोशाख, धोतराचा उत्तरीयासारखा केलेला उपयोग, त्यांची ती सतेज, निरोगी व सुदृढ शरीरयष्ठि आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येणारा तेजःपुंजपणा व आनंद पाहून आणि त्यांची ती अस्खलित संस्कृत वाणी ऐकून, क्षणभर असा भास झाला कीं, आपण पूर्वकालच्या एखाद्या वसिष्ठवाल्मीकीच्या आश्रमाला आलों आहों कीं काय व तेथलेच हे ऋषिकुमार बोलत आहेत कीं काय? परंतु या ऋषिकुमारांच्या भाषणांतील शिवाजी, नेपोलियन, बुद्ध, दयानंदसरस्वती, शंकराचार्य वगैरे ऐतिहासिक नांवें ऐकली व एकंदर विचारसरणीचा झोक पाहिला, तेव्हां मनाची खात्री झाली कीं, जरी बाह्य देखाव्यांत हे पूर्वकालीन ऋषिकुमार दिसले, तरी अर्वाचीन कालच्या पाश्चात्य संस्कृतीनें ज्यांच्या मनांत देशाभिमानाची लाट उचंबळत आहे, अशा या देशांतील इतर शाळांत, कॉलेजांत शिकणाऱ्या तरुण हिंदी<noinclude><br>{{gap}}६६ ]</noinclude> 9jqcysxtuu5vg4kbetrxcod2hm3rjsl पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/८० 104 110465 230479 230465 2026-05-28T12:11:07Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230479 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''गुरुकुल.'''</u>}}</noinclude>विद्यार्थ्यांप्रमाणें हे अर्वाचीन काळचेच विद्यार्थी आहेत. या वादविवादांत शरीरबलाच्या श्रेष्ठपणाबद्दल बोलणारे थोडेच निघाले. बहुतेकांनीं ज्ञानबलाचेच पोवाडे गाइले, वादविवादाची मर्यादित वेळ संपल्यावर प्रो० साठे यांनी औपचारिक समारोप केला व दुसऱ्या पंधरवड्याच्या वादविवादाचा विषय ठरून सभेचें काम संपलें.<br>{{gap}}या वेळीं अकरा साडेअकरा वाजून गेले होते. तरी पण आम्ही महात्मा मुनशीराम यांचे आश्रमास आलो. महात्मा मुनशीराम हे शांत, गंभीर व पाहताक्षणीच ज्यांच्याबद्दल अनुकूल ग्रह होतो अशा तऱ्हेचे गृहस्थ आहेत. हेच या गुरुकुलाचे उत्पादक व सध्यांचे आचार्य होत. महात्मा मुनशीराम यांचे दर्शन घेऊन त्यांच्याजवळ थोडेसें संभाषण करून उशीर झाला, म्हणून आम्ही प्रो० साठे यांच्या घरीं आलों. तेथे जेवण तयार होतें. आमचे जेवण आटोपते आहे नाहीं तोंच प्रो० तुलशीराम मिश्र हे आमचे भेटीकरितां आले. यांनी पूर्वी दोनतीन कॉलेजांत इंग्रजी व तत्वज्ञान शिकविण्याचे काम केले असून हल्लीं गुरुकुलांत ते तेच काम करतात, असें आम्हांला कळलें. अर्थात् यांचा व माझा आवडता विषय एकच असल्यामुळे यांचें माझें लवकरच जुळलें. प्रोफेसर मिश्र यांच्या भाषणावरून यांच्या मनांतील सात्विक भावाची मला चांगलीच कल्पना होत होती. यांच्या बोलण्यांत दुसऱ्याविषयी बोलतांना बंधुभगिनी हे शब्द वापरण्याचा परिपाठ दिसला. त्यावरून मला इंग्रजी कादंबऱ्यांतील क्वेकरांची आठवण झाली. हे गृहस्थ चांगले बहुश्रुत, पोक्त, प्रेमळ व विचारी दिसले.<br>{{gap}}प्रोफेसर मिश्र यांच्याशी आमचे बोलणे चाललें आहे, तोच प्रोफेसर बाळकृष्ण हे प्रोफेसर साठे यांच्या घरी आले. हे तरुण गृहस्थ एम्. ए. असून इतिहास व अर्थशास्त्र यांचे शिक्षक आहेत. अर्थशास्त्रावर त्यांची भक्ति दिसली व हिंदी भाषेत एक स्वतंत्र ग्रंथ त्या विषयावर लिहिण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी मला सांगितलें. तेव्हां माझाही तो आवडता विषय असून मी या विषयावर एक पुस्तक मराठीत लिहिलें आहे, असें त्यांना सांगितलें व माझ्या पुस्तकाची एक प्रत पाठवून<noinclude>{{right|[ ६७ }}</noinclude> qkm7yfbb7qmrfm0um6m1gg17e7j2vrc पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/८१ 104 110466 230480 230466 2026-05-28T12:13:38Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230480 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''प्रवास-वर्णन.'''</u></noinclude>देण्याचें कबूल केलें. त्यांना महाराष्ट्राच्या इतिहासाची आवड असल्याच दिसून आलें. इकडल्या तिकडल्या गप्पा होत आहेत, तों प्रो० रामदेव हे गृहस्थ आले. प्रो० रामदेव हे प्रथमतः दिसण्यांत मद्रासकडील गृहस्थासारखे वाटतात. हे गृहस्थ बी. ए. असून इंग्रजीचे प्रोफेसर आहेत. तसंच ते 'वैदिक मॅगेझिन'चे एडिटर आहेत व शिवाय डेप्युटी गव्हरनर आहेत. यांनीच आम्हांला सर्व विद्यालय दाखविले व त्यासंबंधी माहिती सांगितली. हे गृहस्थ फार बोलके, गुरुकुलपद्धतीबद्दल विलक्षण उत्साही व स्वमताबद्दल अत्यंत अभिमानी आहेत. यामुळे आम्हांला फारसे प्रश्न न विचारतां सर्व माहिती आपोआप व सहज जातां जातां मिळाली. दुसऱ्या प्रोफेसरांशी आमचा फारसा वादविवाद झाला नाहीं. कदाचित् त्यांचीं व माझीं मतें जुळली असतील ह्मणा, किंवा आपल्या संस्था पाहण्यास आलेल्या पाहुण्याजवळ वाद घालीत बसणें बरें नाहीं असे त्यांना वाटल्यामुळे ह्मणा परंतु आम्हीं आतांपर्यंत असल्या वादग्रस्त विषयांत पडलोच नाहीं. परंतु प्रो० रामदेव आल्यापासून वादविवादास सुरुवात झाली. कारण, थोड्याच वेळांत असें दिसून आलें कीं, प्रो० रामदेव यांच्या व माझ्या सर्व वादग्रस्त विषयांसंबंधींच्या मतांत बरेंच अंतर आहे. ज्यांना आपापल्या मताच्या खरेपणाबद्दल पूर्ण विश्वास आहे, व ज्यांचीं मतें भिन्न भिन्न आहेत अशी दोन सुशिक्षित माणसें एके ठिकाण आल्यावर वादविवादास काय तोटा! कोणताही वादग्रस्त विषय असो, आमच्या वादविवादाच्या योगें दोघांचे एकमत होण्याचा सुयोग येईना. एखाद्या मोठ्या जंक्शन स्टेशनवर रेल्वेच्या लाईनीच्या रुळांची विलक्षण तऱ्हेची गुंतागुंत झालेली असून त्यांचे एक जाळेंच बनलेले असते; पण स्टेशनच्या बाहेर पडल्यावर दोन लायनी परस्पर भिन्न दिशांनी जातात, त्याप्रमाणें आमच्या वादविवादाची स्थिति होई. प्रारंभी प्रारंभी एकमेकांना सामान्यतः पटतील अशीं विधानें व सत्यें यांनी वादविवादास सुरुवात होई; परंतु शेवटीं परस्परविरोधी अशा प्रमेयांत वादाचा शेवट होई. आम्ही कितीतरी निरनिराळ्या विषयांवर संभाषण केले असेल. प्रो० रामदेवांना दुसऱ्यांना आपल्या मतांचे बनविण्याची फार हौस दिसली, व यामुळे कोणत्या तरी<noinclude><br>{{gap}}६८ ]</noinclude> 1t91gdms086y28bqy05ofol3pm51zmv पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/८२ 104 110467 230481 230467 2026-05-28T12:18:06Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230481 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''गुरुकुल.'''</u>}}</noinclude>एका विषयांत आमचें मतैक्य होतें कीं काय हें आह्मी पहात होतों; परंतु तसा प्रसंग आलाच नाहीं! एकाच शिक्षणपद्धतीखालून गेलेल्या सुशिक्षितांमध्ये अशा तऱ्हेने मतवैचित्र्य कसे उत्पन्न होतें, हा प्रश्न मनापुढे उभा राहिला, व याचे कारण मानवी स्वभाववैचित्र्य हे होय, असें म्हणून आह्मी आपल्या मनाचे समाधान केलें. प्रो० रामदेव यांचा व आमचा वाद सर्व वेळभर- रात्र ११।१२ वाजतां निजेपर्यंत चालला होता; परंतु तो विकोपाला न जातां आह्मी 'शिवरात्र' म्हणून निजावयास जाऊं शकलों, हे नवल आहे.<br>{{gap}}सायंकाळी बोर्डिगची व्यवस्था पाहण्यास गेलो. कांहीं ठिकाणी सायंकाळचे हवन चाललें होतें. सायंकाळी वर्गावर्गाप्रमाणें हवन होतें, असें मागें सांगितले आहे. मध्ये एक लहानसें होमकुंड असतें व त्याशेजारी उपाध्याय शिक्षक बसतो. व लंबचौकोनांत ब्रह्मचारी लोकरीच्या आसनावर बसतात. शिक्षक मंत्र ह्मणतो त्याचा उच्चार सर्व ब्रह्मचारी करतात, व मग शिक्षक अग्निकुंडांत आहुती टाकतो. संध्याकाळीं लहान मुलांची भोजनाची पंगत जरा आधीं दिवसाउजेडींच होते. ब्रह्मचारी बाहेर मोकळ्या जागेंतच जेवावयास बसले होते. सर्वांचे पोषाख सारखे, सर्वांची भांडी सारखीं व एकसारख्या पंक्ती बसलेल्या, हा देखावा मोठा मजेदार दिसे. ताट, वाटी व लोटा इतकच भांडीं प्रत्येक ब्रह्मचाऱ्याला मिळतात. येथील भोजनही ब्रह्मचाऱ्याच्या वृत्तीला योग्य असेच होतें. रोटी, डाळ व भजी इतकेच तीन पदार्थ भोजनास होते. या बाबतींत उत्तर हिंदुस्थानांत बराच सारखेपणा आहे. मी आग्र्यास एका कॉलेजच्या बोर्डिगांत जेवावयास गेलों होतों. तेथेही असाच प्रकार पाहिला होता. तिकडे भात खाण्याचा प्रघात नाहीं. तसेच फारशा भाज्या खाण्याचाही प्रचार नाहीं. रोटी, डाळ व तूप इतके पदार्थ असले ह्मणजे झालें. गुरुकुलांत ब्रह्मचाऱ्यांनी व शिक्षकांनीच वाढण्याची वहिवाट आहे. जेवण करण्यास मात्र आचारी लागतात. आपापला लोटा व वाटी प्रत्येकानें घांसून आपआपल्या खोलीत ठेवावयाची असते. यामुळे येथे जेवणाच्या पंक्तीचा आमच्या इकडल्यासारखा रमणा पडत नाहीं. आमच्या इकडील भाज्या, भाकऱ्यापोळ्या,<noinclude>{{right|[ ६९ }}</noinclude> 92jpyhwjfraodi1r4kb37m35vc3zkms पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/८३ 104 110469 230482 2026-05-28T12:25:02Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230482 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''प्रवास-वर्णन.'''</u></noinclude>भात, वरण, तूप, ताक, दहींदूध, साखर, शिवाय आमटी व चटणी वगैरे अवश्य भासणाऱ्या पदार्थांची व ते पदार्थ वाढण्याच्या आवृत्तीची मोजदाद केली, व उत्तर हिंदुस्थानांतील अवश्य वस्तूंची संख्या पाहिली म्हणजे तिकडील साधेपणाचें कौतुक वाटतें. शिवाय, या साधेपणानें व मसाल्याच्या अभावाने तिकडील भोजन जास्त पौष्टिक व जास्त हितावह असतें, हें निराळेंच. या भोजनास खर्च कमी येतो, हा आणखी एक फायदा आहे. येथील विद्यार्थ्यांचा पोषाख असाच साधा व ब्रह्मचर्याला शोभेसा असतो. एक सदरा व धोतर; धोतराचाच एक सोगा पदरासारखा अंगावर घेतलेला असतो. थंडीमध्यें बनातीचा वर आणखी एक कपडा घालण्यास देतात. धोतर व सदरा प्रत्येक ब्रह्मचाऱ्यानें आपला आपणच धुवावयाचा असतो. जास्त मळल्यावर परटाकडे देऊन आणतात.<br>{{gap}}ब्रह्मचारीपंक्तीचे जेवण पाहून आह्मी थोडे फिरावयास गेलों. आठनवांचे सुमारास आह्मी प्रो० साठे यांचे पर्णकुटिकेंत आलों व तेथे जेवणं आटोपल्यावर पुनः थोडा वेळ बोलणे चालणे झाल्यावर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास आह्मी झोपी गेलों. पहाटेस उठल्यावर आह्मांला सर्व गुरुकुलाची एकंदर व्यवस्था दाखविल्याबद्दल, आपल्या सहवासाचा व संभाषणाचा लाभ दिल्याबद्दल सर्वांचे व विशेषतः प्रो. साठे यांचे आभार मानून दिसूं लागतांच आह्मी हरिद्वाराची वाट चालू लागलो.<br>{{gap}}वाटेनें माझ्या मनांत आदल्या दिवशीं पाहिलेल्या सर्व प्रकारांचं चित्र उभे रहात होते. येवढी मोठी संस्था अस्तित्वांत आणून दहाबारा वर्षात तिची अशी भरभराट घडवून आणणें हें कांहीं लहानसहान काम नाहीं. येथील व्यवस्था व शिस्त फार चांगली आहे, हें पाहूनही व्यवस्थाकांच्या कर्तृत्वाबद्दल सादर कौतुक वाटलें. या संस्थेमध्यें घडवून आणलेल्या दोन सुधारणांमुळे तर मला विशेषच आनंद झाला. त्या सुधारणा म्हणजे जन्मावर जातिभेद न मानणें व ब्रह्मचर्य २४ वर्षेपर्यंत पाळणे. हल्लींच्या हिंदुस्थानच्या अवनतीच्या बुडाशीं पुष्कळ गोष्टी असतील; परंतु आमच्यांतील बालविवाह व जातिभेद या दोन गोष्टी राष्ट्रीयहानीला प्राधान्येकरून कारणीभूत आहेत. अशी माझी ठाम समजूत असल्यामुळे, या दोन घातुक<noinclude><br>{{gap}}७० ]</noinclude> eo2jitpapsaxv1qm45berv051f41qwu पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/८४ 104 110470 230483 2026-05-28T12:30:29Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230483 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''गुरुकुल.'''</u></noinclude>चालींचं निर्मूलन करण्याचा प्रयत्न गुरुकुलाने चालविला आहे, हें पाहून मला फारच आनंद वाटला, व येवढ्याकरितांसुद्धां गुरुकुलपद्धतीचा जितका प्रसार होईल तितका चांगला, असे मला वाटले.<br>{{gap}}शिक्षणक्रमाबद्दल मात्र माझा तितका चांगला ग्रह झाला नाहीं, हें कबूल केलें पाहिजे. गुरुकुलविद्यालयांत जो शिक्षणक्रम आंखून दिला आहे, त्याप्रमाणें तो करवून घेतला जात नाहीं असें नाहीं. तरी पण संकृत भाषेवर घालविलेला वेळ वाजवीपेक्षां फाजील आहे, असें मला वाटलें. गुरुकुल ही संस्था आर्यसमाजाकरितां उपाध्याय व उपदेशक तयार करण्यास फार उत्तम आहे, युरोपमध्यें पूर्वी जशीं बिशप, आर्चबिशप व इतर उपाध्याय व उपदेशक तयार करणारी कॉलेजे असत तसें हें विद्यालय आहे, असे मला वाटतें. या विद्यालयांत शिकलेले विद्यार्थी उदार मनाचे, सच्छीलाचे व आपल्या वाङ्मयाचे व धर्माचें पूर्णज्ञान असलेले व संस्कृत भाषेवर विशेष व्यासंग असलेले असे वंदनीय उपदेशक बनण्याचा बराच संभव आहे खरा; परंतु सर्वांसच उपदेशक केल्यावर उपदेश ऐकणारे कोण राहणार, असें माझ्या मनांत आलें. सारांश, गुरुकुलांतील पद्धति व विशेषतः संस्कृतावरील भर हीं कांहीं थोड्या लोकांकरितां इष्ट असतील; परंतु सर्व सामान्यजनांस इतक्या संस्कृताच्या प्राविण्याची कांहीं जरूरी नाहीं; त्यांना जास्त उपयुक्त विषयांवर परिश्रम करूं देणें श्रेयस्कर आहे, असे मला वाटलें.<br>{{gap}}असे गुरुकुलाबद्दल मिश्र विचार मनांत येत असतांना आह्मी कनखलला येऊन पोंचलों, तोच आह्मांला महात्मा मुनशीराम पायीं हरिद्वारास जातांना भेटले. त्यांचा आह्मीं पुनः निरोप घेतला, व देवळांत शिरलों. मग माझें मन तेथील सृष्टिसौंदर्यानें पुनः वेधून घेतलें व आह्मीं त्या सुंदर स्थानाचे शेवटचें दर्शन घेऊन हरिद्वारास परत आलों. पुढे हरिद्वारास आणखी एक दोन दिवस राहून आह्मीं परत मुरादाबादेस आलों.{{nop}}<noinclude>{{right|[ ७१}}</noinclude> 9zi0cdj2hwn3e9l8ojlyk9ftlbsbf3b पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/८५ 104 110471 230485 2026-05-28T12:31:31Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ . ५ मथुरावृंदावन. अर्धचन्द्रप्रतीकाशा यमुनातीरशोभिता । शोभिता गृहमुख्यैश्च चत्वरापणवीथिकैः । चातुर्वर्ण्यसमायुक्ता नानावाणिज्यशोभिता । इयं मधुपुरी रम्या मधुरा देव..." 230485 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ . ५ मथुरावृंदावन. अर्धचन्द्रप्रतीकाशा यमुनातीरशोभिता । शोभिता गृहमुख्यैश्च चत्वरापणवीथिकैः । चातुर्वर्ण्यसमायुक्ता नानावाणिज्यशोभिता । इयं मधुपुरी रम्या मधुरा देवनिर्मिता । निवेशं प्राप्नुयाच्छीघ्रमेष मेऽस्तु वरः परः ॥ - रामायण - या घमभानोस्तनयापि शतिलैः स्वसा यमस्यापि जनस्य जीवनैः । कृष्णापि शुद्धेरधिकं विधातृभिर्विहन्तुमंहासि जलैः पटीयसी ॥ - माघः मा (झ्या या पाळीच्या प्रवासाचा जो चित्रपट मी आपल्या मनांत रेखाटला होता तदनुरूप मथुरा वृंदावन हीं पवित्र व प्रेक्षणीय स्थळें आह्मीं अगदी शेवटीं देशीं परत येतां येतां पहावयाचीं, असें योजिलें होतें. प्रवा- साच्या दृष्टीनें हा. चेत सोईचा होता. बाकी मी आपल्या स्वाभाविक मनाच्या कलाकडे व सहज औत्सुक्याकडे लक्ष दिलें असतें, तर मी मथुरा वृंदावनाला प्रथमतः गेलो असतों. कारण हीं स्थळें माझ्या अत्यंत परिचयाची होती. अर्थात, हा परिचय दृष्टिपरिचय नव्हता, तर फक्त<noinclude></noinclude> 11nukojm545i7c0rofwyrwcsmzktzpj 230502 230485 2026-05-29T09:23:01Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230502 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{Css image crop |Image = माझा_उत्तरहिंदुस्तानचा_प्रवास.pdf |Page = 85 |bSize = 498 |cWidth = 285 |cHeight = 83 |oTop = 23 |oLeft = 104 |Location = center |Description = }} {{x-larger|{{center|'''{{bar|1}}५{{bar|1}}<br>मथुरावृंदावन.'''}}}} {{rule|5em}} {{Block center|<poem>'''अर्धचन्द्रप्रतीकाशा यमुनातीरशोभिता ।''' '''शोभिता गृहमुख्यैश्च चत्वरापणवीथिकैः ।''' '''चातुर्वर्ण्यसमायुक्ता नानावाणिज्यशोभिता ।''' '''इयं मधुपुरी रम्या मधुरा देवनिर्मिता ।''' '''निवेशं प्राप्नुयाच्छीघ्रमेष मेऽस्तु वरः परः ॥''' {{right|- रामायण}}</poem>}} {{Block center|<poem>{{gap}}'''या घमभानोस्तनयापि शीतलैः स्वसा यमस्यापि जनस्य जीवनैः ।''' '''कृष्णापि शुद्धेरधिकं विधातृभिर्विहन्तुमंहासि जलैः पटीयसी ॥''' {{right|- माघः}}</poem>}} {{gap}}माझ्या या पाळीच्या प्रवासाचा जो चित्रपट मी आपल्या मनांत रेखाटला होता तदनुरूप मथुरावृंदावन हीं पवित्र व प्रेक्षणीय स्थळें आह्मीं अगदी शेवटीं देशीं परत येतां येतां पहावयाचीं, असें योजिलें होतें. प्रवासाच्या दृष्टीनें हा बेत सोईचा होता. बाकी मी आपल्या स्वाभाविक मनाच्या कलाकडे व सहज औत्सुक्याकडे लक्ष दिलें असतें, तर मी मथुरावृंदावनाला प्रथमतः गेलो असतों. कारण हीं स्थळें माझ्या अत्यंत परिचयाची होती. अर्थात, हा परिचय दृष्टिपरिचय नव्हता, तर फक्त<noinclude><br>{{gap}}७२ ]</noinclude> 1yvpodrrixpog3xrdqkp0ytthvmyatc पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/८६ 104 110472 230503 2026-05-29T09:29:36Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230503 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''मथुरा.'''</u>}}</noinclude>श्रुतिपरिचयच होता. कां कीं माझें बालपण ज्या ग्रामांत व ज्या गृहांत गेलें त्याला लागूनच एक छोटेसें सुंदर मुरलीधराचें देऊळ आहे. लहानपणी हेंच आमचें क्रीडाभुवन होते. येथें मी आपल्या मित्रांबरोबर निरनिराळे खेळ खेळत असे. या देवळांत गोकुळअष्टमीचा उत्साह मोठ्या थाटानें होत असे व देवळाच्या पुढल्या उघड्या पटांगणांत दरसाल दहीहंडी फुटून गोपालकाला होत असे. या देवळांत दरसाल चातुर्मासांत बहुधा भागवताचें पुराण सुरू असे, व शाळा सुटल्याबरोबर पुराणाला जाण्याची मला फार हौस वाटत असे. या गोष्टीला आतां सुमारे तीस पस्तीस वर्षे झाली असतील. तरी पण मला अजूनही त्या काळची चांगली स्मृति आहे. ती मुरलीधराची सुंदर मूर्ति, तो नवाच केलेला टुमदार सभामंडप, ते व्यासपीठावर बसलेले रेशीमकाठी धोतर नेसलेले व करवतीकाठी कोरें उपरणें पांघरलेले तुंदिलतनु व 'जे हे त्ते कालाचे ठायीं' अशा कांहीं एका लकबीनें व घोगऱ्या आवाजानें पुराण सांगणारे पुराणीकबोवा, तो बायकापुरुषांचा श्रोतृसमुदाय, ते बायकांचे वाती काढण्याचे, डुलक्या घेण्याचे व भाविकपणें श्रवण करण्याचे व्यवसाय, ते चाकासारखें भले थोरलें चक्रीपागोटें घातलेले अगडबंब भटजी बोवा, ते ह्मातारे गांवांतले सुखवस्तु गृहस्थ; हा सर्व देखावा अझूनही माझ्या डोळ्यांसमोर स्पष्टपणे दिसत आहे. जरी आमच्या पुराणिकबोवांना पुराण सांगण्याच्या कांहीं लकबी होत्या, तरी पण त्यांच्या पुराणास चांगला रंग येई व कृष्णचरित्रांतील आश्चर्यकारक गोष्टी जेव्हां ते सांगत असत तेव्हां मला फार मौज वाटत असे. आज काय पूतनावधाचा प्रसंग आहे तर उद्यां काय कालियामर्दनाची हकीकत आहे. पुढे कांहीं दिवसांनी चाणूरमुष्टिक व कंसाचा वधप्रसंग आहे; या सर्व गोष्टी ऐकण्याची मला हौस असे, व पुराणीकबोवा आह्मां मुलांना त्यांना मिळणाऱ्या प्रसादापैकी कांहीं प्रसाद केव्हां केव्हां देत असत. उद्यां अमक्या राक्षसाच्या वधाची कथा आहे, असें पुराणिकबोवांनीं सांगितले म्हणजे आह्मीं बोरूच्या पेराच्या बंदुकी व बोरूच्या गिराच्या गोळ्या करून त्या बंदुकींतून सोडीत असूं, किंवा दिवाळी जवळ आली असल्यास खरोखरीच्या केपाची पिस्तुलें आणून<noinclude>{{right|[ ७३ }}</noinclude> 2tduyti4trp8sfn8kazqefox7tkmpsa पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/८७ 104 110473 230504 2026-05-29T09:35:21Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230504 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''प्रवास-वर्णन.'''</u></noinclude>त्याचे बार करीत असूं. अशा माझ्या बालपणच्या अनुभवामुळें कृष्ण चरित्र, त्याचें जन्मठिकाण व त्याचें बालपण जेथें गेलें तीं गोकुल व वृंदावन हीं नांवें माझ्या फारच परिचयाचीं होतीं. यामुळे एकाद्या चिरपरिचित मित्राला भेटायला जातांना जशी मनाची उत्सुक व आनंदी वृत्ति होते, तशी माझ्या मनाची या वेळीं वृत्ति झाली. ज्या कृष्णाच्या मनोहर गोष्टी आपण आपल्या लहानपणी ऐकल्या, त्या ज्या ठिकाण प्रत्यक्ष घडल्या अशा मथुरेला आपण जाणार, व तेथले फार पुरातन असे कृष्णलीलेचे देखावे पहाणार, तसेंच पवित्र यमुना नदीचें आपल्याला दर्शन होणार, हाणून माझें मन प्रमुदित झालें होतें. असो.<br>{{gap}}मागें सांगितल्याप्रमाणे गुरुकुल पाहून झाल्यावर आही परत मुरादाबादेस आलों. तेथे आह्यांला एकदोन दिवसांपेक्षां जास्त दिवस राहतां आलें नाहीं. कारण, आमची परत येण्याची वेळ भरत आली; पण मुरादाबादेहून आह्मी पुष्कळजण बरोबर होतों व वाटेनें मधुरेस उतरावयाचें असल्यामुळे आझीं मोठ्या आनंदानें मुरादाबाद सोडलें. आह्मी मुरादाबादेहून दिल्लीपर्यंत इंटर क्लासची तिकिटे काढलीं होतीं. लहान मुलांचीं धरून आमची एकंदर ९ तिकिटें होतीं. परंतु गाडीशीं येऊन पहातों तों इंटरक्लासचा एकच डबा व तो तर माणसांनीं चिकार भरलेला. आमच्यासारख्या सामान्य प्रवाशांना वरच्या वर्गात कोण बसूं देतो? तेव्हां आह्मांला तिसऱ्या क्लासच्या डब्यांत बसणें भाग पडलें. वरच्या वर्गाचें तिकिट काढलेलें असतांना जागेच्या अभावामुळे खालच्या वर्गात बसावें लागल्यास भाड्याचे अधिक वर्गाकरितां भरलेले पैसे परत दिले जातील; मात्र गाडी निघण्यापूर्वी गार्डापासून असें खालच्या वर्गाने प्रवास केल्याचें सर्टिफिकेट घेतलें पाहिजे. रेलवे कंपनीच्या गाईड बुक मधील हा नियम दाखवून आह्मी गार्डाजवळ तसे सरटिफिकेट मागूं लागलों. पण तो धड कांहींच बोलेना! स्टेशनमास्तरकडे जा, पुढें पाहूं, वगैरे ह्मणूं लागला. स्टेशनमास्तरकडे जाण्यास तर अवकाश नव्हता. कारण, गाडीची वेळ भरत आली होती. ह्मणून "तुम्ही<noinclude><br>{{gap}}७४ ]</noinclude> i2yzs1syz327d72hdl9093szotnzdeq पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/८८ 104 110474 230505 2026-05-29T09:39:11Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230505 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''मथुरा.'''</u>}}</noinclude>नियमाप्रमाणे सरटिफिकेट दिले पाहिजे, आम्ही पुढल्या स्टेशनवर आपल्यास भेटतों," असें गार्डास बजावून गाडीची निघण्याची शीळ झाल्यामुळे घाईघाईने आम्हीं डब्यांत जाऊन बसलों, उत्तर हिंदुस्थानांतील रेल्वेनोकर फार लांचखाऊ असतात; व तिकिटाला सबंध रुपया दिला तर नाणें मिळण्याचीसुद्धां पंचाईत पडते, असे आम्हीं ऐकलें होतें, त्याचेंच प्रत्यंतर येण्याचा रंग दिसूं लागला. पण त्या गार्डाला कांहींएक न देतां कंपनीच्या कायद्याप्रमाणें अधिक भरलेले पैसे परत मिळवावयाचे असा आह्मीं बेत केला. पैसे कांहीं जास्त होते, अशांतला प्रकार नाही; तरी पण आपल्या हक्काला सुशिक्षित लोक जागूं लागले आहेत हे दाखविण्याचा आह्मीं निश्चय केला, व त्याप्रमाणे गार्डाचा पिच्छा पुरविला. दुसऱ्या स्टेशनवर उतरून पुनः गार्डाजवळ मागणी केली. तो पुनः अळंटळं करू लागला. त्याच्या हातावर आह्मीं कांहीं तरी ठेवावें, असा त्याचा उघड उघड मानस दिसला; परंतु आम्हांला तसें करावयाचें नव्हतें. मुरादाबादेहून अर्ध्या वाटेवर आलें ह्मणजे हप्पर हाणून एक बरेंच मोठें जंक्शन स्टेशन लागतें. तेथे गाडी बराच वेळ उभी राहते. ह्मणून आह्मी खाली उतरून तेथल्या स्टेशनमास्तरजवळ गार्डाच्या वर्तनाबद्दल गाऱ्हाणें गाइलें व सरर्टिफिकेट मागितले व तो स्टेशनमास्तर सरटिफिकेट देण्याच्या विचारांत होता; इतक्यांत तो गार्ड तेथे आला व ह्मणूं लागला, की "आतां इंटरक्लासच्या डब्यांत जागा झाली आहे तेथे पाहिजे तर जा; तुह्माला सरटिफिकेट देण्याचें कारण नाहीं." आह्मीं अर्ध्यापेक्षां जास्त रस्ता चालून आलों होतों; व येथे पुनः सामानाची फिरवाफिरव करावयाची ह्मणजे पोर्टरकरितां आठबारा आण्यांचा भूर्दंड भरावयाचा; म्हणून आह्मी तसे करण्याचें नाकारलें व कंपनीच्या नियमाप्रमाणें सरटिफिकेट मागूं लागलों. परंतु तो गार्ड आमच्या वर्तनानें चिरडीस गेल्यासारखा झाला व याप्रमाणे आह्नीं त्याच्याजवळ वादविवाद करीत असतां त्यानें गाडी चालू करण्याची शीळ फुंकली. त्याचा उद्देश आह्मी मागें रहावें व आमचें सामान व मंडळी पुढें जावी व आह्मांला जास्त खर्च व त्रास पडावा असा दिसला; पण शिताफी करून मी व माझे<noinclude>{{right|[ ७५ }}</noinclude> p7n4kl911oiq7sxpplv00cetdm59lj8 पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/८९ 104 110475 230506 2026-05-29T09:44:16Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230506 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''प्रवास-वर्णन.'''</u></noinclude>बंधू गाडी चालत असतां समोरच्या सेकंडक्लासच्या डब्यात वर चढलों व दार उघडून आत जाऊन बसलों व दिल्लीस गेल्यावर याबद्दल तकरार करण्याचा विचार केला. थोड्याच वेळांत दिल्ली स्टेशन आलें. आम्ही आपले सामान न काढतां स्टेशनमास्तरकडे गेलों व गार्डाच्या वर्तनाबद्दल तक्रार केली. आनंदाची गोष्ट ही, कीं, स्टेशनमास्तर आमच्याशीं चांगल्या तऱ्हेने वागला. "सरटिफिकेट नसले तरी तुमचे पैसे तुम्हांला परत मिळतील; मात्र तुह्मी तिसऱ्या क्लासांतच बसलां होतां याबद्दल तिकिटकलेक्टरची खातरी करा व डायरीबुकांत तुमच्या तिकिटांचे नंबर नोंदवून घ्या." स्टेशनमास्तरच्या सांगण्याप्रमाणें तिकिटकलेक्टरला आम्हीं बसलों होतों त्या डब्याशीं आणून तिसऱ्या क्लासांत बसल्याबद्दल त्याची खातरी केली व त्याच्याकडून डायरीत तशी नोंद करविली. पुण्यास परत आल्यावर ट्रॅफिक मॅनेजरकडे अर्ज केला. आमचे पैसे परत मिळाले इतकेंच नाहीं, तर त्या गार्डाची अशा गैरशिस्त वर्तनाबद्दल कानउघाडणी केली आहे, असेही आम्हांला लिहून आलें. आपल्या हक्काला जागण्याची प्रवासांत केव्हां केव्हां कशी जरूर लागते हे समजावें व आपण आपल्या हक्काला जागल्यास या कायद्याच्या राज्यांत त्याचा उपयोगही होतो, हें वाचकांच्या ध्यानांत यावें, म्हणून वरील मजकूर लिहिला आहे. दिल्लीहून आम्हांला मथुरेस जाण्यास लागलींच गाडी होती. आतां वेळ रात्रीचीच होती. दिल्लीहून आम्ही निघालों ते सकाळींच मथुरा स्टेशनवर येऊन दाखल झालों.<br>{{gap}}स्टेशनवर पंड्यांची पुष्कळ गर्दी होती. सामान वगैरे खाली उतरून आम्ही स्टेशनच्या बाहेरील वेटिंगरूममध्ये आलो. मुरादाबादेहून आम्ही निघालो तेव्हां मथुरेस अहिल्याबाई होळकरीण यांची चांगली धर्मशाळा आहे, तेथे उतरण्यास जावयाचें, असा बेत केला होता. परंतु तेथे आल्यावर कळलें, कीं, ती धर्मशाळा मथुरेंत नसून वृंदावनांत आहे. परंतु स्टेशनपासून वृंदावन पांचसहा मैल दूर आहे. तेव्हां तो बेत रहित करून आम्ही एका पंड्याचे घरीच उतरावयास जाण्याचें ठरविलें व दिसण्यांत जरा संभावित असा एक पंड्या गांठला व यात्रेकरितां किंवा धार्मिक<noinclude><br>{{gap}}७६ ]</noinclude> 4kfd3c5bpz7sqenk9liim091u5myusa पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/९० 104 110476 230507 2026-05-29T09:49:18Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230507 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''मथुरा.'''</u>}}</noinclude>कृत्याकरितां आह्मांला कांहींएक त्रास देणार नाहीं असें त्याजपासून कबूल करून घेतलें व तीन एक्के करून आह्मी पंड्याच्या बरोबर त्याचे घरीं येऊन दाखल झालों. आमच्या सुदैवानें आह्मांला जागा चांगली मिळाली. या पंड्याचें घर अगदीं यमुनेच्या कांठीं होतें. मध्ये फक्त फरसबंदी सडक होती. सडक टाकली की घाटच लागे. शिवाय आह्मांला राहण्यास दिलेली जागा दरवाज्याच्या माडीवर होती. यामुळे खिडकीतून यमुनेचा सर्व देखावा दिसत होता. यमुनेचा तो काळ्याभोर पाण्याचा शांत व गंभीर प्रवाह पाहून आह्मांला हरिद्वारची आठवण झाली. गंगेचें पाणी अत्यंत शुभ्र व स्फटिकवत् होते तर यमुनेचें पाणी बरेंच काळसर नीळसर रंगाचें होतें. गंगा प्रचंड वेगानें व दुथडी भरून चालली होती. तर यमुनेचें पाणी पुष्कळ कमी होतें व त्याचा लांबचलांब डोह बनलेला होता. मागे मीं प्रयाग पाहिलें, तेव्हां गंगायमुनांच्या संगमावर थेट स्नानास गेलो होतों. त्या वेळीं दोन निरनिराळ्या रंगांच्या प्रवाहांचा संयोग खरोखरच आल्हाददायक वाटला व त्या देखाव्याची या वेळीं मला आठवण झाली. बिऱ्हाडांत सामान वगैरे लावल्यावर मी व माझे बंधू बाजारांत जाऊन भाजीपाला व दूधतूप वगैरे अवश्य जिनसा आणून आमच्या कुकरच्या आराधनेस लागलों. जेवण झाल्यावर मथुरेतील प्रेक्षणीय स्थळें पंड्याच्या सल्ल्याने पहावयाचा कार्यक्रम ठरवूं असा विचार करून आह्मी यमुनेवर स्नानास गेलों. परंतु तेथे गेल्यावर आतांपर्यंतचा सर्व आनंद मावळला. घाटावर गेलों तो फार दुर्गंधी येऊ लागली. गांवांतील सर्व नाल्यांचा निकाल येथें घाटावरून उघड्या रीतीनें केला आहे. सर्व नदी घाटानें जणूं कांहीं मढविलेली आहे. घाट उत्तम बांधलेले आहेत; परंतु जेथें तेथें मोरीचें घाण पाणी घाटावरील पायऱ्यांवरून ओघळत येतें. नदीच्या पाण्यांत पाय टाकला तों पाणी सुद्धां वाईट झालेले दिसलें, उन्हाळ्यामध्यें यमुनेचें पाणी पुष्कळ कमी होतें व प्रवाह बहुतेक बंद झाल्यासारखा होतो. यामुळे गांवांतून मोऱ्यांमधून येणारे सर्व पाणी या संथ पाण्यांत येऊन मिळते व यामुळे पाणी खराब होते, असे आमच्या नजरेस आलें. यासंबंधानें हरिद्वार व मधुरा यांतील फरक आश्चर्य<noinclude>{{right|[ ७७ }}</noinclude> dqezqr1u3al2ljz6i5dyia0kra5aevx पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/९१ 104 110477 230508 2026-05-29T09:54:38Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230508 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''प्रवास-वर्णन.'''</u></noinclude>वाटण्यासारखा होता. हरिद्वार हे गांव लहान असल्यामुळे तेथली घाण या मोठ्या गांवाइतकी नाहीं. परंतु हरिद्वारला एकाच मोठ्या नाल्यानें गांवांतलें घाण पाणी आणून तें बंद नाल्याने नदीच्या दूरच्या वाहत्या प्रवाहांत सोडल्यामुळे तेथे नदीमध्ये व विशेषतः स्नान करावयाच्या जागीं तर स्वच्छ पाणी असते. शिवाय, हरिद्वारास नदी गोट्यांनी भरलेली आहे; तर मथुरेस बारीक वाळू व काळसर माती व चिखल यांनी नदी भरलेली असल्यामुळे नदीचें पाणी जास्तच गढूळ व घाणेरडें होतें. यामुळे घाटाकडच्या बाजूला स्नान करण्यास मन अगदीं घेत नाहीं. नदीच्या पलीकडच्या तीराला जरा बरें पाणी असते व त्या बाजूला पाणी बेताचें म्हणजे गळाभर असल्यामुळे पोहोण्यासही चांगले सांपडतें. असे समजल्यामुळे मथुरेंत आह्मीं होतों ते दोन तीन दिवस रोज आह्मी स्नानास पलीकडेच जातं असूं. नदीच्या पलीकडे जाण्यास येथे नांवा हव्या तितक्या मिळतात व त्या फक्त जाण्यायेण्याचा माणशी पैसा घेतात. यामुळे ही सोय आह्माला फार पसंत पडली व या बाबतींत हरिद्वारापेक्षां आह्मांला बरें वाटलें. कारण हरिद्वारास गंगेच्या पाण्याला इतका विलक्षण जोर होता, कीं, मी पोहोणारा आपला बेताबाताचा असल्यामुळे पाण्यांत सरळी टाकण्याचे केव्हाही धैर्य झाले नाहीं. परंतु मथुरेस पाणी संथ असल्यामुळे व बहुतेक नदीला गळाभर पाणी असल्यामुळे पोहण्यास मुळींच भीति वाटली नाहीं. कारण दमल्याबरोबर खालीं पाय लावण्यास सोय होती व पाण्याला ओढही मुळींच नव्हती. यामुळे माझ्यासारख्या नवशिक्या पोहणारास गंमत वाटली. नदीचें पाणी पिण्यालायक नव्हतें ह्मणून आह्मी एका जवळच्या विहिरीचे पाणी पिण्याकरितां आणीत होतों. तरी पण त्या पाण्यांतही फार घाण व कचरा होता. येथल्या अशा वाईट पाण्यामुळे यात्रेकरू आजारी पडतात.<br>{{gap}}जेवणखाण आटोपल्यावर आह्मी आपल्या यात्रेचा कार्यक्रम ठरवू लागलो. परंतु पंड्याच्या तोंडून यात्रेचा विस्तार ऐकून रात्र थोडी सोंगें फार अशी आमची स्थिति झाली. पंड्यानें सांगितले "सर्व यात्रेला येथें बनजत्रा अगर वनयात्रा म्हणतात. या यात्रेमध्यें कृष्णाच्या आयुष्यांतील बहुतेक सर्व<noinclude><br>{{gap}}७८ ]</noinclude> ndp15b5r0qojet0o3sd35hgesebodzv पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/९२ 104 110478 230509 2026-05-29T10:11:32Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230509 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''मथुरा.'''</u>}}</noinclude>व गोष्टींच्या सामक्षा पाहण्यास सांपडतात. मनुष्यानें विश्रामघाटापासून निघून प्रथमतः मधुवन पहाण्यास जावयाचें. हें मधुरेस दक्षिणेस चार मैल आहे, व येथें मधु राक्षसाचा शत्रुघ्नानें पराभव करून तेथें मधुपुरी स्थापिली. येथून तालबनास जावयाचे. या ठिकाठीं बलरामानें धेनुक राक्षसास मारिलें, नंतर गोवर्धनास १६ मैल जावयाचें. हें मथुरेच्या बरोबर पश्चिमेस आहे. तेथून पुढें उत्तरेकडे कोटवनापर्यंत ३४ मैल जावयाचे व तेथून परतावयाचें व वृंदावनास यावयाचें. तेथे पवित्र यमुना नदी उतरून पलीकडे जाऊन किती तरी बने, राया, तलाव, विहिरी- व या सर्वांचा कृष्णाच्या आयुष्यांतील एकाद्या गोष्टीशी संबंध असतोच- पहावयाच्या, शेवटीं कृष्णाचें बालवय जेथे गेले त्या गोकुळीं जावयाचें व तेथून पुन्हां यमुना ओलांडून परत मधुरेस विश्रामघाटी यावयाचे." येवढ्या मोठ्या विस्तीर्ण प्रदेशाची एक यात्रा आहे व ही पुरी होण्यास कितीक तरी दिवस लागणार, असें पाहून आमची प्रथम फारच निराशा झाली. परंतु विचारांती अंथरूण पाहून पाय पसरणें बरें असा विचार करून आह्मीं मथुरा व पांच मैलावर असलेले वृंदावन एवढीच पाहण्याचे ठरविलें. मला गोकुळ पाहण्याची अत्यंत इच्छा होती. परंतु वृंदावन मथुरेच्या थेट उत्तरेस तर गोकुळ थेट दक्षिणेस, अशी भूगोलविषयक परिस्थिति असल्यामुळें हीं दोन स्थाने पाहण्यास दोन निरनिराळे दिवस पाहिजेत असें दिसून आलें. परंतु दोन दिवसांची तर आह्मांला सवड नव्हती. यामुळे मथुरा व वृंदावन हीं दोन स्थळेंच पाहून त्यांत समाधान मानणें आह्मांला प्राप्त झाले.<br>{{gap}}याप्रमाणे कार्यक्रम ठरल्यावर आह्मी पंड्यास घोडयांच्या गाडघा आणावयास सांगितलें. तो लवकरच गाड्या घेऊन आला. तेव्हां विशेष पुरातन व कृष्णाच्या जन्मासंबंधाचीं पवित्र स्थळें व चांगलीं देवळें आम्हांला दाखविण्याबद्दल त्याला सांगून आह्मीं गाडीत बसलों, व मथुरेच्या मुख्य बाजार रस्त्यानेंच चाललों. या सर्व रस्त्यानें दुतर्फा दुकानेंच आहेत. रस्ता फरसबंदी आहे. घरें बरींच दगडी आहेत व कांहीं कांहीं कळाकुसरीच्या कामानें शृंगारलेलींही आहेत. या बाजारामधून आझ 'हार्डिंग गेट'<noinclude>{{right|[ ७९ }}</noinclude> 98np0ryb2nmty4r2046pkw2p2xh1bal 230510 230509 2026-05-29T10:12:04Z कल्पनाशक्ती 3813 230510 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''मथुरा.'''</u>}}</noinclude>गोष्टींच्या सामक्षा पाहण्यास सांपडतात. मनुष्यानें विश्रामघाटापासून निघून प्रथमतः मधुवन पहाण्यास जावयाचें. हें मधुरेस दक्षिणेस चार मैल आहे, व येथें मधु राक्षसाचा शत्रुघ्नानें पराभव करून तेथें मधुपुरी स्थापिली. येथून तालबनास जावयाचे. या ठिकाठीं बलरामानें धेनुक राक्षसास मारिलें, नंतर गोवर्धनास १६ मैल जावयाचें. हें मथुरेच्या बरोबर पश्चिमेस आहे. तेथून पुढें उत्तरेकडे कोटवनापर्यंत ३४ मैल जावयाचे व तेथून परतावयाचें व वृंदावनास यावयाचें. तेथे पवित्र यमुना नदी उतरून पलीकडे जाऊन किती तरी बने, राया, तलाव, विहिरी- व या सर्वांचा कृष्णाच्या आयुष्यांतील एकाद्या गोष्टीशी संबंध असतोच- पहावयाच्या, व शेवटीं कृष्णाचें बालवय जेथे गेले त्या गोकुळीं जावयाचें व तेथून पुन्हां यमुना ओलांडून परत मधुरेस विश्रामघाटी यावयाचे." येवढ्या मोठ्या विस्तीर्ण प्रदेशाची एक यात्रा आहे व ही पुरी होण्यास कितीक तरी दिवस लागणार, असें पाहून आमची प्रथम फारच निराशा झाली. परंतु विचारांती अंथरूण पाहून पाय पसरणें बरें असा विचार करून आह्मीं मथुरा व पांच मैलावर असलेले वृंदावन एवढीच पाहण्याचे ठरविलें. मला गोकुळ पाहण्याची अत्यंत इच्छा होती. परंतु वृंदावन मथुरेच्या थेट उत्तरेस तर गोकुळ थेट दक्षिणेस, अशी भूगोलविषयक परिस्थिति असल्यामुळें हीं दोन स्थाने पाहण्यास दोन निरनिराळे दिवस पाहिजेत असें दिसून आलें. परंतु दोन दिवसांची तर आह्मांला सवड नव्हती. यामुळे मथुरा व वृंदावन हीं दोन स्थळेंच पाहून त्यांत समाधान मानणें आह्मांला प्राप्त झाले.<br>{{gap}}याप्रमाणे कार्यक्रम ठरल्यावर आह्मी पंड्यास घोडयांच्या गाडघा आणावयास सांगितलें. तो लवकरच गाड्या घेऊन आला. तेव्हां विशेष पुरातन व कृष्णाच्या जन्मासंबंधाचीं पवित्र स्थळें व चांगलीं देवळें आम्हांला दाखविण्याबद्दल त्याला सांगून आह्मीं गाडीत बसलों, व मथुरेच्या मुख्य बाजार रस्त्यानेंच चाललों. या सर्व रस्त्यानें दुतर्फा दुकानेंच आहेत. रस्ता फरसबंदी आहे. घरें बरींच दगडी आहेत व कांहीं कांहीं कळाकुसरीच्या कामानें शृंगारलेलींही आहेत. या बाजारामधून आझ 'हार्डिंग गेट'<noinclude>{{right|[ ७९ }}</noinclude> 8odts7z4ke6oxa0jfaozgc2debr3ift पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/९३ 104 110479 230511 2026-05-29T10:17:23Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230511 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''प्रवास-वर्णन.'''</u></noinclude>म्हणून दगडाची भव्य कमान १८७० मध्यें मथुरा म्युनिसिपालिटीनॅ बांधली आहे तिचे खालून बाहेर आलों. हा देखावा बराच प्रेक्षणीय आहे.<br>{{gap}}तेथून आम्हांला आमच्या पंड्यानें येथील मुख्य देऊळ केशव-देव येथे नेले. हे देऊळ साधारण चांगल्यापैकी आहे; परंतु हें अर्वाचीन आहे. केशव देवाचें फार प्राचीन देऊळ औरंगझेबानें नाहींसें करून त्या ठिकाणी मोठां जुम्मा मशीद बांधली. ही मशीद अझूनही जुन्या देवळाच्या चवथऱ्यावर आहे व एकंदरीत पूर्णपणे हिंदु असलेल्या या शहराच्या मध्यभागी औरंगझेबाच्या धर्मवेडाची साक्ष ती सतत देत आहे. या देवळाच्या जवळच पोतारकुंड म्हणून एक तलाव आम्हांला दाखविण्यांत आला व पंड्यानें आम्हांला सांगिलें कीं, या तळ्यांत कृष्णाची लहानपणचीं चिरगुटें धूत असत. त्याच्याजवळ वसुदेव-देवकीचे कारागृह व कृष्णाची जन्मभूमि दाखविण्यांत आली. परंतु ती एकंदर जागा व तिची परिस्थिति पाहून त्याचें म्हणणें सत्य दिसलें नाहीं. पुढे तर आम्हांला असें दिसून आलें, कीं, मथुरावृंदावनांत कोठेही तलाव असो, येथें कृष्णाचीं चिरगुटें धूत असत म्हणून आपले सांगत. कृष्ण ज्याप्रमाणे आपल्या सोळा सहस्र गोपींच्या मनोरंजनाकरितां सोळा सहस्र रूप धारण करीत असे. त्याप्रमाणें भावी पिढीतील भाविक भक्तांच्या समाधानाकरितां जन्मापासून त्यानें हजारों रूप धारण केली होतीं व म्हणून त्याचीं चिरगुटें धुतल्याची साक्ष पटविणारी कुंडें मथुरा वृंदावनांत असंख्य असून तीं हल्लीं पंड्यांना दाखवितां येतात! हें देऊळ व ही जागा मातीच्या एका उंचवट्यावर आहे. मथुरेच्या बाहेर असे मातीचे ढिगारे जागोजाग आहेत. पूर्वीच्या शहराच्या तटापैकीं हा कांहीं भाग आहे, किंवा यमुना नदीचा प्रवाह पूर्वकाळी इकडे असून त्याच्या तीराचे हे भाग आहेत हें सांगतां येत नाही. हें पवित्र स्थान दाखविल्यावर पंड्याने आम्हाला त्याच्या बुद्धीने जास्त पवित्र व पुरातन अशा ठिकाणीं नेले व तेथें कृष्णाचीं वडील माणसें व इतर त्याचे संबंधी दृष्टीस पडतील म्हणून सांगितलें. आह्मीं आतां आपल्याला बऱ्याच पुरातन काळच्या मूर्ति पाहण्यास सांपडतील अशा मोठ्या आशेनें व औत्सुक्याने एका सोप्यावजा दालनांत शिरलों व तेथे आम्हांला वसुदेव,<noinclude><br>{{gap}}८० ]</noinclude> pvy72h5qf8yvnrrqjunrvk9dhiibdbx