विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.12 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:गोमंतक परिचय.pdf/1 104 57615 233730 233168 2026-07-27T10:27:35Z Milind Mhamal 6092 /* मुद्रितशोधन */ 233730 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Milind Mhamal" /></noinclude>________________ गोमंतक परिचय लेखक प्रो. बाळकृष्ण वामन सावर्डेकर.<noinclude></noinclude> j0j9p9lir1xdyy922cv60tkxxwpisf0 अनुक्रमणिका:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf 106 104076 233717 233577 2026-07-26T15:06:09Z कल्पनाशक्ती 3813 233717 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=समाजशास्त्रावरील व्याख्याने |Language=mr |Volume= |Author=गोविंद चिमणाजी भाटे |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=नटेश अप्पाजी द्रविड |Address=पुणे |Year=1914 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist 6="समाजशास्त्राचा अभ्यास आणि त्याचं महत्व" 28="समाजशास्त्रांतील कांहीं प्रमेयें." 50="आजकालच्या समाजशास्त्रज्ञांचीं मतें" 70="हिंदु समाजव्यवस्थेच्या मूलभूत कल्पना"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} [[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]] hyx1fe5wdte458bkckpe0k46fphunq7 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/३३ 104 111127 233698 233654 2026-07-26T13:02:29Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 233698 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(२१)'''}}}} तात, ते दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. या पद्धतीने जास्त विचार, शोध, व्हावयास पाहिजे आहे. लावणीचेच उदाहरण घेतल्यास असें आढळेल, कीं, ती कदाचित् मुसलमानांच्या अमदानीत, फारसी भाषेतील कवनांच्या अनुकरणानें प्रथम प्रचारात आली असेल; कदाचित् ती शाक्तांनी प्रचारात आणली असेल; कदाचित् ती संस्कृत भाषणांचे अनुकरण असेल; कदाचित् उत्तर हिंदुस्थानांतल्या कृष्णलीलेच्या उत्सवांत तिचा जन्म होऊन नंतर ती दक्षिणेंत आली असेल; कामण्णाच्या उत्सवाचें अनुकरण जो शिमगा, त्यामुळे दक्षिणेतून महाराष्ट्रांत आली असेल, किंवा या सर्वत-हेने मिळून ती प्रचारांत आली असेल व एकदां प्रचारांत येऊन मग तिची स्वतंत्र वाढ झाली असेल. असो. <br>{{gap}}ओव्या, अभंग, पोवाडा, किंवा लावणी, कटाव, व फटका हीं रचण्यास लिहितांवाचतां येण्याची फार जरूरी नाहीं. मुळींच येत नसले तरी देखील चालेल; पण गद्याचे तसे नाहीं. लिहिणे, वाचणे, या दोहोंचीहि त्याला जरूरी आहे. म्हणून जोपर्यंत अक्षरशत्रूंची संख्या अधिक असते तोपर्यंत गद्याची वाढ होत नाहीं. ह्मणून मुसलमानांचे पाहून जरी मराठीत बखरी झाल्या, राजदरबाराकरितां याद्या, कैफियती यांचा जरी उपयोग जास्त होऊं लागला, तरी गद्याची वाढ एकोणिसाव्या शतकापर्यंत खुंटलेलीच होती, असें म्हणण्यास हरकत नाहीं. गंद्याचीच जर वाढ खुंटलेली, तर त्याचे निरनिराळे प्रकार तरी कोठून असणार? गद्याची वाढ होऊं लागतांच पद्य व गद्य यांच्या मधले वर सांगितलेले प्रकार मागे पडले. दळणवळणाची व छापखान्यांची सोय झाल्यामुळे, मिशनरी व सरकार यांनीं शिक्षण हातीं घेतल्यामुळे, अक्षरशत्रूंची संख्या कमी होऊं लागली. सरकार परधर्मी असल्यामुळे आचारविचारांनां अधिक स्वातंत्र्य मिळू लागलें. मिशनऱ्यांच्या कटकटीनें जोराचे वाद सुरू झाल्यामुळे गद्याची वाढ होऊं लागली. भाषेत जीवंतपणा येऊं लागला. <br>{{gap}}ऐतिहासिक पद्धति मनावर बरोबर ठसावी, ह्मणून मराठी वाङ्मयाचे उदाहरण घेऊन गद्याची वाढ याचा विस्ताराने विचार करणें भाग पडलें. हल्ली या दिशेनें विचार करण्यास फारसें साधन नसल्यामुळे अनुमानच करणें भाग आहे. कांहीं अनुमाने जास्त शोधाअंती चुकीची ठरतील. पण असें झालें तरी या पद्धतीनें अधिक विचार करण्याची आवश्यकता कोणालाहि कबूल करावी लागेल.-<noinclude></noinclude> cmlq0c9kt9thxwrl2kbwetkm07u86pj पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/६५ 104 111134 233711 233671 2026-07-26T14:48:49Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233711 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(६०)}}</noinclude>जितक्या संकुचित प्रमाणावर ठेवतां येतील तितक्या ठेवणे इष्ट आहे. याच बुद्धीनें या लोकांनीं राजकीय सत्तेचे कर्तव्य कर्म म्हणजे आयुष्याची व मालमत्तेची सुरक्षितता उत्पन्न करणे इतकेंच आहे असे म्हटलें आहे. यापलीकडे व्यक्तीच्या स्वातंत्र्यामध्ये हात घालण्याचा राजसत्तेस हक्क नाहीं, असे या लोकांनीं प्रतिपादन केले आहे.<br>{{gap}}अर्वाचीन समाजशास्त्रज्ञांनी या दोन परस्परविरोधी मतांच्या मध्यवर्ती मार्गाचा अवलंब केलेला आहे. त्यांचे मताने हीं दोन्ही मतें एकतर्फी म्हणूनच सदोष आहेत. हे सर्वांना कबूल असलेच पाहिजे की, सामाजिक निर्बंधाचा हेतु समाजकल्याणाचा पाहिजे. पण समाजकल्याण म्हणजे तरी काय? समाज म्हणून कांहीं एक स्वतंत्र प्राणी नाहीं. त्याला स्वतंत्र चेतना किंवा स्वतंत्र जाणीव नाहीं, अर्थात् समाजकल्याण म्हणजे समाजांतील व्यक्तीचेंच कल्याण होय. या दृष्टीनें पूर्वीच्या समाजशास्त्रज्ञांच्या सेंद्रिय प्राण्यांच्या दाखल्यानें चुकी झालेली आहे. समाज हा सेंद्रिय प्राण्याप्रमाणे असेल. परंतु सेंद्रिय प्राण्याला स्वतंत्र जाणीव व चेतना असते पण त्याच्या इंद्रियांना किंवा घटकावयवाना निराळी चेतना किंवा जाणीव नसते. समाजाची याच्या उलट स्थिति आहे. येथें अवयवांना निराळी चेतना व जाणीव आहे व समाजाला स्वतंत्र चेतना व जाणीव नाहीं. हा भेद लक्षांत न घेतल्यामुळे पुष्कळ समाजशास्त्रज्ञांच्या विचारसरणीत चुक्या उत्पन्न झालेल्या आहेत व त्या चुक्या अर्वाचीन समाजशास्त्रज्ञांनीं दुरुस्त केल्या आहेत. त्यांचें म्हणणें असें आहे कीं, समाज म्हणजे स्वतंत्र प्राणी नव्हे तर समाज म्हणजे लोकसमुदाय होय. तेव्हां समाजाचे कल्याण म्हणजे सध्या असलेल्या किंवा पुढे होणाऱ्या व्यक्तींचें कल्याण होय. व हे कल्याण व्यक्ति आपल्या स्वयंप्रेरणेने केलेल्या व्यक्तिशः कृत्यांनी घडवून आणते अथवा दुसऱ्याशीं सहकारिता करून घडवून आणते. अर्थात् सामाजिक कल्याण म्हणजे सहकारितत्त्वाने होणारे व्यक्तीचें<noinclude></noinclude> q61mm6btgka8z6evgdcvkbbrml6d14t पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/३६ 104 111135 233699 2026-07-26T13:03:14Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( २४ ) नाहीं, ऐतिहासिक वरच्या विवेचनावरून आपल्याला असें ह्मणता येईल, कीं, भिन्नभिन्न वाङ्मयांच्या विविध प्रकारांचा, व त्याच्या पूर्णरूपांचा शोध हैं। तुलनात्मक पद्धतीचें उद्दिष्..." 233699 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>( २४ ) नाहीं, ऐतिहासिक वरच्या विवेचनावरून आपल्याला असें ह्मणता येईल, कीं, भिन्नभिन्न वाङ्मयांच्या विविध प्रकारांचा, व त्याच्या पूर्णरूपांचा शोध हैं। तुलनात्मक पद्धतीचें उद्दिष्ट होय. कधीं काळी केलेल्या तुलनेची दृष्टि व्यक्तीवर व विशिष्ट कृतींवर असते. तुलनात्मक पद्धतीची दृष्टि संबंध प्रकारावर असते; व देश व काल यांचा मार्गात अडथळा होत पद्धतीला स्वभाषा व फार झालें तर स्वभाषेच्या जननी, उदाहरणार्थ, हिंदुमात्राला स्वभाषेशिवाय संस्कृताची, पाली व थोडीशी संस्कृताची, मुसलमानांनां अरबी व पर्शियन् भाषांची आणि यूरोपियनांनां ग्रीक व लॅटिन भाषांची जरूर लागते; परभाषेची जरूर लागत नाहीं. पण तुलनात्मक पद्धतीला परभाषांची आवश्यकता कशी लागते, हे वर सांगितलेच आहे. यांर्चे ज्ञान पुरें होतें. तर बौद्धधर्मीयांनां भाषा अनेक आहेत. तेव्हां सर्वोचेंच अध्ययन करावयाचें की काय, असें . कोणी ह्मणतील. भाषाशास्त्राला सर्वच भाषा सारख्या आहेत. पण वाङ्मयाची इतकी समदृष्टि नाहीं. कल्पनासृष्टींत ज्या लोकांनीं अचाट कृत्ये केली असतील, अतुल पराक्रम करून समाजांना कायमचें ऋणी करून ठेविलें असेल, त्यांच्या- कडेच वाङ्मयाचा ओढा राहील. आतां तुलनात्मक पद्धतीला किती भाषांची अपेक्षा असते, तें सांगणे अशक्य आहे. अमर व सर्वसाक्षी, अशा प्राण्याला जगांतील सर्व वाङ्मयें चाळावी लागतील. पण जोपर्यंत मनुष्यप्राणी अमरहि झाला नाहीं व सर्वसाक्षी होणार नाहीं, तोपर्यंत आपापल्या सवडीप्रमाणे, आ- वडीप्रमाणे निवड केली पाहिजे, हे उघड आहे. आकाशाला गवसणी घालतां येत नाहीं, ह्मणून हताश होण्याचे कारण नाहीं. दरेक वाङ्मय मूळ भाषेतश्व वाचावयाचें असा दुराग्रह न धरल्यास दोन तीन भाषांचें ज्ञान पुरें होईल. कसें तें पाहूं. गेल्या पाऊणशे वर्षांत घडलेल्या क्रांतीकडे लक्ष दिल्यास असें दिसेल, कीं, आगगाड्या, आगबोटी व तारायंत्र यांच्या मदतीनें पाश्चात्यांनी जगांतील अंतर जवळजवळ नष्ट केलें आहे. दळणवळण वाढल्यामुळे व्यापाराची अकल्पित वाढ झाली आहे. व्यापाराच्या विनिमयानें विचारांचाहि विनिमय वाढला आहे. सुधारणा ह्मणजे पाश्चात्यांची सुधारणा, हा कोता अर्थ जाऊन सर्व जगाची<noinclude></noinclude> 6zs5eiozehe5nqx5bzwiy7850iwqo6c 233700 233699 2026-07-26T13:19:36Z JayashreeVI 4058 233700 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(२४)'''}}}} वरच्या विवेचनावरून आपल्याला असें ह्मणता येईल, कीं, '''भिन्नभिन्न वाङ्मयांच्या विविध प्रकारांचा, व त्याच्या पूर्णरूपांचा शोध हे तुलनात्मक पद्धतीचें उद्दिष्ट होय.''' कधीं काळी केलेल्या तुलनेची दृष्टि व्यक्तीवर व विशिष्ट कृतींवर असते. तुलनात्मक पद्धतीची दृष्टि संबंध प्रकारावर असते; व देश व काल यांचा मार्गात अडथळा होत नाहीं. ऐतिहासिक पद्धतीला स्वभाषा व फार झालें तर स्वभाषेच्या जननी, यांचे ज्ञान पुरें होतें. उदाहरणार्थ, हिंदुमात्राला स्वभाषेशिवाय संस्कृताची, तर बौद्धधर्मीयांनां पाली व थोडीशी संस्कृताची, मुसलमानांनां अरबी व पर्शियन् भाषांची आणि यूरोपियनांनां ग्रीक व लॅटिन भाषांची जरूर लागते; परभाषेची जरूर लागत नाहीं. पण तुलनात्मक पद्धतीला परभाषांची आवश्यकता कशी लागते, हे वर सांगितलेच आहे. <br>{{gap}}भाषा अनेक आहेत. तेव्हां सर्वोचेंच अध्ययन करावयाचें की काय, असें कोणी ह्मणतील. भाषाशास्त्राला सर्वच भाषा सारख्या आहेत. पण वाङ्मयाची इतकी समदृष्टि नाहीं. कल्पनासृष्टींत ज्या लोकांनीं अचाट कृत्ये केली असतील, अतुल पराक्रम करून समाजांना कायमचें ऋणी करून ठेविलें असेल, त्यांच्या- कडेच वाङ्मयाचा ओढा राहील. आतां तुलनात्मक पद्धतीला किती भाषांची अपेक्षा असते, तें सांगणे अशक्य आहे. अमर व सर्वसाक्षी, अशा प्राण्याला जगांतील सर्व वाङ्मयें चाळावी लागतील. पण जोपर्यंत मनुष्यप्राणी अमरहि झाला नाहीं व सर्वसाक्षी होणार नाहीं, तोपर्यंत आपापल्या सवडीप्रमाणे, आवडीप्रमाणे निवड केली पाहिजे, हे उघड आहे. आकाशाला गवसणी घालतां येत नाहीं, ह्मणून हताश होण्याचे कारण नाहीं. दरेक वाङ्मय मूळ भाषेतच वाचावयाचें असा दुराग्रह न धरल्यास दोन तीन भाषांचें ज्ञान पुरें होईल. कसें तें पाहूं. <br>{{gap}}गेल्या पाऊणशे वर्षांत घडलेल्या क्रांतीकडे लक्ष दिल्यास असें दिसेल, कीं, आगगाड्या, आगबोटी व तारायंत्र यांच्या मदतीनें पाश्चात्यांनी जगांतील अंतर जवळजवळ नष्ट केलें आहे. दळणवळण वाढल्यामुळे व्यापाराची अकल्पित वाढ झाली आहे. व्यापाराच्या विनिमयानें विचारांचाहि विनिमय वाढला आहे. सुधारणा ह्मणजे पाश्चात्यांची सुधारणा, हा कोता अर्थ जाऊन सर्व जगाची-<noinclude></noinclude> lk8cctkteyvpvvz2vgorvkcw257aby6 233701 233700 2026-07-26T13:20:19Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 233701 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(२४)'''}}}} वरच्या विवेचनावरून आपल्याला असें ह्मणता येईल, कीं, '''भिन्नभिन्न वाङ्मयांच्या विविध प्रकारांचा, व त्याच्या पूर्णरूपांचा शोध हे तुलनात्मक पद्धतीचें उद्दिष्ट होय.''' कधीं काळी केलेल्या तुलनेची दृष्टि व्यक्तीवर व विशिष्ट कृतींवर असते. तुलनात्मक पद्धतीची दृष्टि संबंध प्रकारावर असते; व देश व काल यांचा मार्गात अडथळा होत नाहीं. ऐतिहासिक पद्धतीला स्वभाषा व फार झालें तर स्वभाषेच्या जननी, यांचे ज्ञान पुरें होतें. उदाहरणार्थ, हिंदुमात्राला स्वभाषेशिवाय संस्कृताची, तर बौद्धधर्मीयांनां पाली व थोडीशी संस्कृताची, मुसलमानांनां अरबी व पर्शियन् भाषांची आणि यूरोपियनांनां ग्रीक व लॅटिन भाषांची जरूर लागते; परभाषेची जरूर लागत नाहीं. पण तुलनात्मक पद्धतीला परभाषांची आवश्यकता कशी लागते, हे वर सांगितलेच आहे. <br>{{gap}}भाषा अनेक आहेत. तेव्हां सर्वोचेंच अध्ययन करावयाचें की काय, असें कोणी ह्मणतील. भाषाशास्त्राला सर्वच भाषा सारख्या आहेत. पण वाङ्मयाची इतकी समदृष्टि नाहीं. कल्पनासृष्टींत ज्या लोकांनीं अचाट कृत्ये केली असतील, अतुल पराक्रम करून समाजांना कायमचें ऋणी करून ठेविलें असेल, त्यांच्या- कडेच वाङ्मयाचा ओढा राहील. आतां तुलनात्मक पद्धतीला किती भाषांची अपेक्षा असते, तें सांगणे अशक्य आहे. अमर व सर्वसाक्षी, अशा प्राण्याला जगांतील सर्व वाङ्मयें चाळावी लागतील. पण जोपर्यंत मनुष्यप्राणी अमरहि झाला नाहीं व सर्वसाक्षी होणार नाहीं, तोपर्यंत आपापल्या सवडीप्रमाणे, आवडीप्रमाणे निवड केली पाहिजे, हे उघड आहे. आकाशाला गवसणी घालतां येत नाहीं, ह्मणून हताश होण्याचे कारण नाहीं. दरेक वाङ्मय मूळ भाषेतच वाचावयाचें असा दुराग्रह न धरल्यास दोन तीन भाषांचें ज्ञान पुरें होईल. कसें तें पाहूं. <br>{{gap}}गेल्या पाऊणशे वर्षांत घडलेल्या क्रांतीकडे लक्ष दिल्यास असें दिसेल, कीं, आगगाड्या, आगबोटी व तारायंत्र यांच्या मदतीनें पाश्चात्यांनी जगांतील अंतर जवळजवळ नष्ट केलें आहे. दळणवळण वाढल्यामुळे व्यापाराची अकल्पित वाढ झाली आहे. व्यापाराच्या विनिमयानें विचारांचाहि विनिमय वाढला आहे. सुधारणा ह्मणजे पाश्चात्यांची सुधारणा, हा कोता अर्थ जाऊन सर्व जगाची-<noinclude></noinclude> 0v0aw4vqnj1e819imsld54ig9ycm6ot पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/३७ 104 111136 233702 2026-07-26T13:20:51Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( २५ ) सुधारणा, असा अर्थ होऊं लागला आहे. लोकशिक्षणाचा प्रसार होत आहे. छापखाना हें जसें व्यापाराचे, तसेंच शिक्षणाचें अत्यंत महत्त्वाचे साधन झालें आहे. जिज्ञासा वाढल्यामुळे पाश्चात..." 233702 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>( २५ ) सुधारणा, असा अर्थ होऊं लागला आहे. लोकशिक्षणाचा प्रसार होत आहे. छापखाना हें जसें व्यापाराचे, तसेंच शिक्षणाचें अत्यंत महत्त्वाचे साधन झालें आहे. जिज्ञासा वाढल्यामुळे पाश्चात्यांनी आपला अभिमान बाजूला ठेवून पौर्वा- त्यांचं ग्रंथभांडार उघडलें आहें. यूरोपियन भाषांत ग्रंथांची खात्रीलायक भाषां- तरें झाली आहेत, व होत आहेत. इतकेच नव्हे, तर यूरोपांत शिक्षण सार्व- त्रिक झाल्यामुळे ग्रीक व लॅटिन वाङ्मयाचें अर्वाचीन भाषांत रूपांतर झाले आहे. शिक्षणाची जरा जास्त जरूर भासूं लागतांच पुनः संस्कृत पुराणांचीं मराठीत भाषांतरें होऊं लागलीं आहेत, हें आपण पाहातच आहों. त्याचप्रमाणें यूरो- पांतली स्थिति होती. म्हणून ज्याला इंग्लिश, फ्रेंच व जर्मन तिन्ही भाषा येत असतील, त्याला जगांतील बहुतेक सर्व जुनें व नवें वाङ्मय खुलें झालें आहे. , आता इंग्रजी भाषा बऱ्याच जणांनां पोटासाठीं तरी शिकावी लागते, व पौर्वात्यांच्या वाङ्मयाचा देखील पद्धतशीर साद्यंत अभ्यास करण्यास फ्रेंच किंवा जर्मन भाषेची जरूर भासतेच. तेव्हां ज्यांनां साहित्याचे कट्टे सेवक व्हावयाचें असेल, त्यांना जर्मन किंवा फ्रेंच किंवा दोन्ही भाषा शिकणें अवश्य आहे. कारण या भाषांत जितकीं अन्य वाङ्मयांची भाषांतरे आहेत, तितकीं इंग्रजीत नाहींत. इंग्रजी बोलणारांच्या विस्तारामुळे, त्यांच्या ऐश्वर्यामुळे, त्यांच्या भाषेला व्यापारांत व अलीकडे राजदरबारांत, महत्त्व आलें आहे. पण ग्रेट ब्रिटनकडून जरी नाहीं, तरी अमेरिकेसारख्या होतकरू विद्याप्रिय राष्ट्राच्या हातून इंग्रजी भाषेतली ही उणीव भरून निघण्याची आशा वाटू लागली आहे. असो. श्रीक व लॅटिन साहित्याचें उत्तम रूपांतर तिन्ही भाषांत आहे. इतर साहित्याविषय- चाच काय तो प्रश्न राहतो. इंग्रजी भाषेशिवाय अन्य भाषेची उपासना करण्यास फुरसद, किंवा खुषी नसणारांनी त्या भाषेंत जीं रूपांतरें आहेत, त्यांवरच भूक भागविली पाहिजे. पण अभ्यास करूं इच्छिणारांनी योग्य निवड केल्यास उपवासाची धास्ती त्यांनां बराच काळपर्यंत वाटणार नाहीं. आतां मूळ भाषेत ग्रंथ न वाचता आल्यामुळे दुधाच्या ऐवजी ताक, असा फरक कधीकधी होईल; पण तेवढ्यानेंच वैतागून जाऊन तुलनात्मक पद्धतीचा अव्हेर करणें शहाणपणाचे होणार नाहीं.<noinclude></noinclude> nfck9h9t6b5884lkqpt1db6iq55i4mt 233703 233702 2026-07-26T13:28:07Z JayashreeVI 4058 233703 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|(२५)'''}}}} सुधारणा, असा अर्थ होऊं लागला आहे. लोकशिक्षणाचा प्रसार होत आहे. छापखाना हें जसें व्यापाराचे, तसेंच शिक्षणाचें अत्यंत महत्त्वाचे साधन झालें आहे. जिज्ञासा वाढल्यामुळे पाश्चात्यांनी आपला अभिमान बाजूला ठेवून पौर्वात्यांचं ग्रंथभांडार उघडलें आहें. यूरोपियन भाषांत ग्रंथांची खात्रीलायक भाषांतरें झाली आहेत, व होत आहेत. इतकेच नव्हे, तर यूरोपांत शिक्षण सार्वत्रिक झाल्यामुळे ग्रीक व लॅटिन वाङ्मयाचें अर्वाचीन भाषांत रूपांतर झाले आहे. शिक्षणाची जरा जास्त जरूर भासूं लागतांच पुनः संस्कृत पुराणांचीं मराठीत भाषांतरें होऊं लागलीं आहेत, हें आपण पाहातच आहों. त्याचप्रमाणें यूरोपांतली स्थिति होती. म्हणून ज्याला इंग्लिश, फ्रेंच व जर्मन तिन्ही भाषा येत असतील, त्याला जगांतील बहुतेक सर्व जुनें व नवें वाङ्मय खुलें झालें आहे. <br>{{gap}}आता इंग्रजी भाषा बऱ्याच जणांनां पोटासाठीं तरी शिकावी लागते, व पौर्वात्यांच्या वाङ्मयाचा देखील पद्धतशीर साद्यंत अभ्यास करण्यास फ्रेंच किंवा जर्मन भाषेची जरूर भासतेच. तेव्हां ज्यांनां साहित्याचे कट्टे सेवक व्हावयाचें असेल, त्यांना जर्मन किंवा फ्रेंच किंवा दोन्ही भाषा शिकणें अवश्य आहे. कारण या भाषांत जितकीं अन्य वाङ्मयांची भाषांतरे आहेत, तितकीं इंग्रजीत नाहींत. इंग्रजी बोलणारांच्या विस्तारामुळे, त्यांच्या ऐश्वर्यामुळे, त्यांच्या भाषेला व्यापारांत व अलीकडे राजदरबारांत, महत्त्व आलें आहे. पण ग्रेट ब्रिटनकडून जरी नाहीं, तरी अमेरिकेसारख्या होतकरू विद्याप्रिय राष्ट्राच्या हातून इंग्रजी भाषेतली ही उणीव भरून निघण्याची आशा वाटू लागली आहे. असो. ग्रीक व लॅटिन साहित्याचें उत्तम रूपांतर तिन्ही भाषांत आहे. इतर साहित्याविषयचाच काय तो प्रश्न राहतो. इंग्रजी भाषेशिवाय अन्य भाषेची उपासना करण्यास फुरसद, किंवा खुषी नसणारांनी त्या भाषेंत जीं रूपांतरें आहेत, त्यांवरच भूक भागविली पाहिजे. पण अभ्यास करूं इच्छिणारांनी योग्य निवड केल्यास उपवासाची धास्ती त्यांनां बराच काळपर्यंत वाटणार नाहीं. आतां मूळ भाषेत ग्रंथ न वाचता आल्यामुळे दुधाच्या ऐवजी ताक, असा फरक कधीकधी होईल; पण तेवढ्यानेंच वैतागून जाऊन तुलनात्मक पद्धतीचा अव्हेर करणें शहाणपणाचे होणार नाहीं.{{nop}}<noinclude></noinclude> 5cgkktoy8x10hwgvztatznbu4rhqffw 233704 233703 2026-07-26T13:28:52Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 233704 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|(२५)'''}}}} सुधारणा, असा अर्थ होऊं लागला आहे. लोकशिक्षणाचा प्रसार होत आहे. छापखाना हें जसें व्यापाराचे, तसेंच शिक्षणाचें अत्यंत महत्त्वाचे साधन झालें आहे. जिज्ञासा वाढल्यामुळे पाश्चात्यांनी आपला अभिमान बाजूला ठेवून पौर्वात्यांचं ग्रंथभांडार उघडलें आहें. यूरोपियन भाषांत ग्रंथांची खात्रीलायक भाषांतरें झाली आहेत, व होत आहेत. इतकेच नव्हे, तर यूरोपांत शिक्षण सार्वत्रिक झाल्यामुळे ग्रीक व लॅटिन वाङ्मयाचें अर्वाचीन भाषांत रूपांतर झाले आहे. शिक्षणाची जरा जास्त जरूर भासूं लागतांच पुनः संस्कृत पुराणांचीं मराठीत भाषांतरें होऊं लागलीं आहेत, हें आपण पाहातच आहों. त्याचप्रमाणें यूरोपांतली स्थिति होती. म्हणून ज्याला इंग्लिश, फ्रेंच व जर्मन तिन्ही भाषा येत असतील, त्याला जगांतील बहुतेक सर्व जुनें व नवें वाङ्मय खुलें झालें आहे. <br>{{gap}}आता इंग्रजी भाषा बऱ्याच जणांनां पोटासाठीं तरी शिकावी लागते, व पौर्वात्यांच्या वाङ्मयाचा देखील पद्धतशीर साद्यंत अभ्यास करण्यास फ्रेंच किंवा जर्मन भाषेची जरूर भासतेच. तेव्हां ज्यांनां साहित्याचे कट्टे सेवक व्हावयाचें असेल, त्यांना जर्मन किंवा फ्रेंच किंवा दोन्ही भाषा शिकणें अवश्य आहे. कारण या भाषांत जितकीं अन्य वाङ्मयांची भाषांतरे आहेत, तितकीं इंग्रजीत नाहींत. इंग्रजी बोलणारांच्या विस्तारामुळे, त्यांच्या ऐश्वर्यामुळे, त्यांच्या भाषेला व्यापारांत व अलीकडे राजदरबारांत, महत्त्व आलें आहे. पण ग्रेट ब्रिटनकडून जरी नाहीं, तरी अमेरिकेसारख्या होतकरू विद्याप्रिय राष्ट्राच्या हातून इंग्रजी भाषेतली ही उणीव भरून निघण्याची आशा वाटू लागली आहे. असो. ग्रीक व लॅटिन साहित्याचें उत्तम रूपांतर तिन्ही भाषांत आहे. इतर साहित्याविषयचाच काय तो प्रश्न राहतो. इंग्रजी भाषेशिवाय अन्य भाषेची उपासना करण्यास फुरसद, किंवा खुषी नसणारांनी त्या भाषेंत जीं रूपांतरें आहेत, त्यांवरच भूक भागविली पाहिजे. पण अभ्यास करूं इच्छिणारांनी योग्य निवड केल्यास उपवासाची धास्ती त्यांनां बराच काळपर्यंत वाटणार नाहीं. आतां मूळ भाषेत ग्रंथ न वाचता आल्यामुळे दुधाच्या ऐवजी ताक, असा फरक कधीकधी होईल; पण तेवढ्यानेंच वैतागून जाऊन तुलनात्मक पद्धतीचा अव्हेर करणें शहाणपणाचे होणार नाहीं.{{nop}}<noinclude></noinclude> 3gsf2v95ugigcdz3w1kgul9p110zesg 233705 233704 2026-07-26T13:29:22Z JayashreeVI 4058 233705 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|(२५)'''}}}} सुधारणा, असा अर्थ होऊं लागला आहे. लोकशिक्षणाचा प्रसार होत आहे. छापखाना हें जसें व्यापाराचे, तसेंच शिक्षणाचें अत्यंत महत्त्वाचे साधन झालें आहे. जिज्ञासा वाढल्यामुळे पाश्चात्यांनी आपला अभिमान बाजूला ठेवून पौर्वात्यांचं ग्रंथभांडार उघडलें आहें. यूरोपियन भाषांत ग्रंथांची खात्रीलायक भाषांतरें झाली आहेत, व होत आहेत. इतकेच नव्हे, तर यूरोपांत शिक्षण सार्वत्रिक झाल्यामुळे ग्रीक व लॅटिन वाङ्मयाचें अर्वाचीन भाषांत रूपांतर झाले आहे. शिक्षणाची जरा जास्त जरूर भासूं लागतांच पुनः संस्कृत पुराणांचीं मराठीत भाषांतरें होऊं लागलीं आहेत, हें आपण पाहातच आहों. त्याचप्रमाणें यूरोपांतली स्थिति होती. म्हणून ज्याला इंग्लिश, फ्रेंच व जर्मन तिन्ही भाषा येत असतील, त्याला जगांतील बहुतेक सर्व जुनें व नवें वाङ्मय खुलें झालें आहे. {{gap}}आता इंग्रजी भाषा बऱ्याच जणांनां पोटासाठीं तरी शिकावी लागते, व पौर्वात्यांच्या वाङ्मयाचा देखील पद्धतशीर साद्यंत अभ्यास करण्यास फ्रेंच किंवा जर्मन भाषेची जरूर भासतेच. तेव्हां ज्यांनां साहित्याचे कट्टे सेवक व्हावयाचें असेल, त्यांना जर्मन किंवा फ्रेंच किंवा दोन्ही भाषा शिकणें अवश्य आहे. कारण या भाषांत जितकीं अन्य वाङ्मयांची भाषांतरे आहेत, तितकीं इंग्रजीत नाहींत. इंग्रजी बोलणारांच्या विस्तारामुळे, त्यांच्या ऐश्वर्यामुळे, त्यांच्या भाषेला व्यापारांत व अलीकडे राजदरबारांत, महत्त्व आलें आहे. पण ग्रेट ब्रिटनकडून जरी नाहीं, तरी अमेरिकेसारख्या होतकरू विद्याप्रिय राष्ट्राच्या हातून इंग्रजी भाषेतली ही उणीव भरून निघण्याची आशा वाटू लागली आहे. असो. ग्रीक व लॅटिन साहित्याचें उत्तम रूपांतर तिन्ही भाषांत आहे. इतर साहित्याविषयचाच काय तो प्रश्न राहतो. इंग्रजी भाषेशिवाय अन्य भाषेची उपासना करण्यास फुरसद, किंवा खुषी नसणारांनी त्या भाषेंत जीं रूपांतरें आहेत, त्यांवरच भूक भागविली पाहिजे. पण अभ्यास करूं इच्छिणारांनी योग्य निवड केल्यास उपवासाची धास्ती त्यांनां बराच काळपर्यंत वाटणार नाहीं. आतां मूळ भाषेत ग्रंथ न वाचता आल्यामुळे दुधाच्या ऐवजी ताक, असा फरक कधीकधी होईल; पण तेवढ्यानेंच वैतागून जाऊन तुलनात्मक पद्धतीचा अव्हेर करणें शहाणपणाचे होणार नाहीं.{{nop}}<noinclude></noinclude> q9fwixisd1wtz7cl4cnku6enm66l5i5 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/३८ 104 111137 233706 2026-07-26T13:29:56Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( २६ ) लेखांक. ३. आतां असो हें बोलणें । अधिकारासारिखें घेणें । परंतु अभिमान त्यागणें । हें उत्तमोत्तम ॥ दासबोध, द. १, स. १, ओ. २६. , तुलनात्मक पद्धतीचा ऐतिहासिक पद्धतीप्रमाणे थोडासा उपयो..." 233706 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>( २६ ) लेखांक. ३. आतां असो हें बोलणें । अधिकारासारिखें घेणें । परंतु अभिमान त्यागणें । हें उत्तमोत्तम ॥ दासबोध, द. १, स. १, ओ. २६. , तुलनात्मक पद्धतीचा ऐतिहासिक पद्धतीप्रमाणे थोडासा उपयोग करून दाख- विणें अगत्याचे आहे. कारण, न दाखविल्यास, उगीच अवडंबर माजविल्याचा दोषारोप होण्याचा संभव आहे. उपयोग करून दाखवितांना, अनेक समाजांत आढळणारे, व कांहींसे ठराविक, असे साहित्याचे प्रकार घेणें इष्ट आहे; आणि साहित्याचे प्रकार किंती, व ते कोणते, याचा पुरा खल येथे करण्याची जरी जरूरी नसली, तरी ही रीत बरोबर समजण्यास पद्य व गद्य हीं दोन्ही साधनें आहेत, त्यांनां वाङ्मयाचे प्रकार म्हणतां येत नाहीं, हें लक्ष्यांत ठेवणें अवश्य आहे. पद्य व गद्य. पद्य किंवा गद्य, किंवा दोन्ही, यांचा उपयोग होणे किंवा न होणे, हें ज्या त्या काळावर अवलंबून असते. प्रत्येक समाजांत बराच काळ असा जातो, कीं, त्यति फक्त पद्याचा उपयोग होतो, गद्याचा कचित होतो. उदाहरणार्थ, कोण- त्याहि समाजाचें जुन्या - प्राचीन काळचें वाङ्मय वाचलें, तर त्यांत देवादिकांच्या लीला, महापुरुषांचे पराक्रम, यांशिवाय दुसरे फारसें कांहीं आढळणार नाहीं. देवा- दिकांचें मन प्रसन्न ठेवणें, संकटकाळी त्यांचे साहाय्य भाकर्णे, रणसंग्रामांत पूर्वजांची आठवण देऊन योद्ध्यांना उत्तेजन देणे, हें कवींचें काम असे. त्यांच्या कॅसालाहि धक्का न लागेल अशी खबरदारी त्या काळी घेत असत. शत्रूशी साम- दामाचे बोलणे करण्यासहि कविच जात असत, हैं प्रसिद्ध आहे. आपल्या इक- डील राजपुतान्याचा जुना इतिहास वाचल्यास, भाटांचा मोठा दर्जा, त्यांनी मिळत असलेला बहुमान, व त्यांनी निर्माण केलेलें काव्य हें पाहिल्यास, प्राचीन काळच्या स्थितीची त्यावरून साधारण कल्पना येईल. परकीयवेिं भय नाहींसें होऊन स्थिरस्थावर झाल्यावर, स्तोत्रमय व उत्साह- वर्धक वास्पयाशिवाय मनोरंजक वाङ्मयाची समाजाला जरूर भासूं लागते. म्हणून<noinclude></noinclude> kot2qmo0tob5uifx9d9ze3tpmlwj2t2 233718 233706 2026-07-27T04:41:45Z JayashreeVI 4058 233718 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(२६)'''}}}} {{center|{{larger|'''लेखांक.'''}}}} {{center|{{larger|'''३.'''}}}} {{block center|<poem>आतां असो हें बोलणें । अधिकारासारिखें घेणें । परंतु अभिमान त्यागणें । हें उत्तमोत्तम ॥</poem>}} {{right|दासबोध, द. १, स. १, ओ. २६.}} {{gap}}तुलनात्मक पद्धतीचा ऐतिहासिक पद्धतीप्रमाणे थोडासा उपयोग करून दाखविणें अगत्याचे आहे. कारण, न दाखविल्यास, उगीच अवडंबर माजविल्याचा दोषारोप होण्याचा संभव आहे. उपयोग करून दाखवितांना, अनेक समाजांत आढळणारे, व कांहींसे ठराविक, असे साहित्याचे प्रकार घेणें इष्ट आहे; आणि साहित्याचे प्रकार किंती, व ते कोणते, याचा पुरा खल येथे करण्याची जरी जरूरी नसली, तरी ही रीत बरोबर समजण्यास पद्य व गद्य हीं दोन्ही साधनें आहेत, त्यांनां वाङ्मयाचे प्रकार म्हणतां येत नाहीं, हें लक्ष्यांत ठेवणें अवश्य आहे. {{center|{{larger|'''पद्य व गद्य.'''}}}} {{gap}}पद्य किंवा गद्य, किंवा दोन्ही, यांचा उपयोग होणे किंवा न होणे, हें ज्या त्या काळावर अवलंबून असते. प्रत्येक समाजांत बराच काळ असा जातो, कीं, त्यांत फक्त पद्याचा उपयोग होतो, गद्याचा कचित होतो. उदाहरणार्थ, कोणत्याहि समाजाचें जुन्या-प्राचीन काळचें वाङ्मय वाचलें, तर त्यांत देवादिकांच्या लीला, महापुरुषांचे पराक्रम, यांशिवाय दुसरे फारसें कांहीं आढळणार नाहीं. देवादिकांचें मन प्रसन्न ठेवणें, संकटकाळी त्यांचे साहाय्य भाकणे, रणसंग्रामांत पूर्वजांची आठवण देऊन योद्ध्यांना उत्तेजन देणे, हें कवींचें काम असे. त्यांच्या केसालाहि धक्का न लागेल अशी खबरदारी त्या काळी घेत असत. शत्रूशी सामदामाचे बोलणे करण्यासहि कविच जात असत, हे प्रसिद्ध आहे. आपल्या इकडील राजपुतान्याचा जुना इतिहास वाचल्यास, भाटांचा मोठा दर्जा, त्यांनी मिळत असलेला बहुमान, व त्यांनी निर्माण केलेलें काव्य हें पाहिल्यास, प्राचीन काळच्या स्थितीची त्यावरून साधारण कल्पना येईल. <br>{{gap}}परकीयांचे भय नाहींसें होऊन स्थिरस्थावर झाल्यावर, स्तोत्रमय व उत्साहवर्धक वाङ्मयाशिवाय मनोरंजक वाङ्मयाची समाजाला जरूर भासूं लागते. म्हणून-<noinclude></noinclude> t0mn6eftrdevku62ehx2ew1xp8ucs6n 233719 233718 2026-07-27T04:42:31Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 233719 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(२६)'''}}}} {{center|{{larger|'''लेखांक.'''}}}} {{center|{{larger|'''३.'''}}}} {{block center|<poem>आतां असो हें बोलणें । अधिकारासारिखें घेणें । परंतु अभिमान त्यागणें । हें उत्तमोत्तम ॥</poem>}} {{right|दासबोध, द. १, स. १, ओ. २६.}} {{gap}}तुलनात्मक पद्धतीचा ऐतिहासिक पद्धतीप्रमाणे थोडासा उपयोग करून दाखविणें अगत्याचे आहे. कारण, न दाखविल्यास, उगीच अवडंबर माजविल्याचा दोषारोप होण्याचा संभव आहे. उपयोग करून दाखवितांना, अनेक समाजांत आढळणारे, व कांहींसे ठराविक, असे साहित्याचे प्रकार घेणें इष्ट आहे; आणि साहित्याचे प्रकार किंती, व ते कोणते, याचा पुरा खल येथे करण्याची जरी जरूरी नसली, तरी ही रीत बरोबर समजण्यास पद्य व गद्य हीं दोन्ही साधनें आहेत, त्यांनां वाङ्मयाचे प्रकार म्हणतां येत नाहीं, हें लक्ष्यांत ठेवणें अवश्य आहे. {{center|{{larger|'''पद्य व गद्य.'''}}}} {{gap}}पद्य किंवा गद्य, किंवा दोन्ही, यांचा उपयोग होणे किंवा न होणे, हें ज्या त्या काळावर अवलंबून असते. प्रत्येक समाजांत बराच काळ असा जातो, कीं, त्यांत फक्त पद्याचा उपयोग होतो, गद्याचा कचित होतो. उदाहरणार्थ, कोणत्याहि समाजाचें जुन्या-प्राचीन काळचें वाङ्मय वाचलें, तर त्यांत देवादिकांच्या लीला, महापुरुषांचे पराक्रम, यांशिवाय दुसरे फारसें कांहीं आढळणार नाहीं. देवादिकांचें मन प्रसन्न ठेवणें, संकटकाळी त्यांचे साहाय्य भाकणे, रणसंग्रामांत पूर्वजांची आठवण देऊन योद्ध्यांना उत्तेजन देणे, हें कवींचें काम असे. त्यांच्या केसालाहि धक्का न लागेल अशी खबरदारी त्या काळी घेत असत. शत्रूशी सामदामाचे बोलणे करण्यासहि कविच जात असत, हे प्रसिद्ध आहे. आपल्या इकडील राजपुतान्याचा जुना इतिहास वाचल्यास, भाटांचा मोठा दर्जा, त्यांनी मिळत असलेला बहुमान, व त्यांनी निर्माण केलेलें काव्य हें पाहिल्यास, प्राचीन काळच्या स्थितीची त्यावरून साधारण कल्पना येईल. <br>{{gap}}परकीयांचे भय नाहींसें होऊन स्थिरस्थावर झाल्यावर, स्तोत्रमय व उत्साहवर्धक वाङ्मयाशिवाय मनोरंजक वाङ्मयाची समाजाला जरूर भासूं लागते. म्हणून-<noinclude></noinclude> ezs53o2tegierv896hfrpmpkmfq47tb पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/३९ 104 111138 233707 2026-07-26T13:30:18Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( २७ ) देवदेवतांच्या उत्सवांत, व नेहमीं शिळोप्याच्या वेळी आनंदांत काळ घालवि- ण्याकरितां, कथा, नाटक, इत्यादि प्रकार वाङ्मयांत दिसूं लागतात. गद्य कथां- मधून डोकावू लागतें. याप्रमाणें..." 233707 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>( २७ ) देवदेवतांच्या उत्सवांत, व नेहमीं शिळोप्याच्या वेळी आनंदांत काळ घालवि- ण्याकरितां, कथा, नाटक, इत्यादि प्रकार वाङ्मयांत दिसूं लागतात. गद्य कथां- मधून डोकावू लागतें. याप्रमाणें, समाजाच्या वाढीबरोबर, सुखसमाधानीबरोबर, साहित्याचे इतर प्रकार जरी उत्पन्न झाले, तरी बरेच काळपर्यंत ते विशेषेकरून पद्यरूपांत कां असतात, याचें कारण पाहूं लागल्यास असें दिसेल, कीं, या वेळची समाजाची स्थिति गद्याला फारशी अनुकूल नसते. लेखक व वाचक यांच्याऐवजी, कर्ते व श्रोते यांची संख्या जास्त असते. लिहिण्यावाचण्याचा प्रचार, व साधनें जोपर्यंत विपुल नसतात, तोंपर्यंत पद्याची चलती असते. बहु- तेक वाङ्मय तोंडपाठ करण्याची वहिवाट असल्यामुळे पद्य जास्त सोयीचे वाटतें. कोहीं कथा जरी गद्यांत असल्या तरी वर्णनाचा प्रकार, शब्द, विशेषणें इत्यादि ठराविक बनविल्यामुळे गद्य लक्षांत ठेवायाला सोपें होतें. ( अशा प्रका रच्या गद्यांतल्या गोष्टी आइस्लंड बेटांतल्या वाङ्मयांत - Icelandic litera- ture-Saga - सागा-या नांवानें प्रसिद्ध आहेत. ) पण लिहिण्यावाचण्याची सोय झाली, साधनें वाढली, मतभेदांला थारा मिळून प्रत्येक विषयावर निर्भीड टीका होऊं लागली, कीं, साहित्यांत गद्याचा उपयोग विशेष करण्यास सुरुवात होते. कथा, नाटक, चरित्रे इत्यादि प्रकार पद्याचा आसरा सोडूं लागून गद्याचा आसरा अधिकाधिक धरूं लागतात. ग- द्याची वाढ होऊं लागली, कीं, वाङ्मय टीकात्मक बनूं लागतें. उत्साह वाढवि ण्याचें, मनोरंजन करण्याचें तें ज्याप्रमाणें साधन, त्याचप्रमाणे मतप्रसार करण्या- हि तें एक साधन होतें. काव्य, व त्याचे नाना उपप्रकार आणि संगीत, यचिं उत्तम साधन ह्मणून त्यांच्याकरितां पद्याचा उपयोग होतो. कारण, कल्पनेला चलन देऊन, उच्चनीच मनोवृत्ति जागृत करून अंतःकरणांत खळचळ उडविणें, निष्कांचनालादेखील स्वतःच्या दुःखद स्थितीचा विसर पाडून त्याला आनंद- सुखाचा अनुभव देणे, विचाराचा पगडा नष्ट करून मनुष्याला क्षणभर तरी विकारवश करर्णे, व अनुरूप कृतीला उद्युक्त करणें, हें पद्याने जितके साधेल, तितकें गद्यानें साधणार नाहीं. तसेंच, काव्यानें पद्याच्या साधनाने पसरलेलें इंद्रजाल नाहींसें करून वस्तुस्थितीचा पुरता विचार करावयाला लावण्यास, तिचा भेसुरपणा उघड करून मनुष्यांना जागे करण्यास, विकारांचा जोर कमी करण्यास, योग्य उपायांची चर्चा करण्यास, गद्यासारखें साधन नाहीं. सारांश, पद्य व गद्य या<noinclude></noinclude> 1dm17ayydfshk6u69aqrybzd62wh8ri 233720 233707 2026-07-27T04:53:17Z JayashreeVI 4058 233720 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(२७)'''}}}} देवदेवतांच्या उत्सवांत, व नेहमीं शिळोप्याच्या वेळी आनंदांत काळ घालविण्याकरितां, कथा, नाटक, इत्यादि प्रकार वाङ्मयांत दिसूं लागतात. गद्य कथांमधून डोकावू लागतें. याप्रमाणें, समाजाच्या वाढीबरोबर, सुखसमाधानीबरोबर, साहित्याचे इतर प्रकार जरी उत्पन्न झाले, तरी बरेच काळपर्यंत ते विशेषेकरून पद्यरूपांत कां असतात, याचें कारण पाहूं लागल्यास असें दिसेल, कीं, या वेळची समाजाची स्थिति गद्याला फारशी अनुकूल नसते. लेखक व वाचक यांच्याऐवजी, कर्ते व श्रोते यांची संख्या जास्तअसते. लिहिण्यावाचण्याचा प्रचार, व साधनें जोपर्यंत विपुल नसतात, तोंपर्यंत पद्याची चलती असते. बहुतेक वाङ्मय तोंडपाठ करण्याची वहिवाट असल्यामुळे पद्य जास्त सोयीचे वाटतें. काहीं कथा जरी गद्यांत असल्या तरी वर्णनाचा प्रकार, शब्द, विशेषणें इत्यादि ठराविक बनविल्यामुळे गद्य लक्षांत ठेवायाला सोपें होतें. (अशा प्रकारच्या गद्यांतल्या गोष्टी आइस्लंड बेटांतल्या वाङ्मयांत -Icelandic literature-Saga-सागा-या नांवानें प्रसिद्ध आहेत.) पण लिहिण्यावाचण्याची सोय झाली, साधनें वाढली, मतभेदांला थारा मिळून प्रत्येक विषयावरनिर्भीड टीका होऊं लागली, कीं, साहित्यांत गद्याचा उपयोग विशेष करण्यास सुरुवात होते. कथा, नाटक, चरित्रे इत्यादि प्रकार पद्याचा आसरा सोडूं लागून गद्याचा आसरा अधिकाधिक धरूं लागतात. गद्याची वाढ होऊं लागली, कीं, वाङ्मय टीकात्मक बनूं लागतें. उत्साह वाढविण्याचें, मनोरंजन करण्याचें तें ज्याप्रमाणें साधन, त्याचप्रमाणे मतप्रसार करण्याचेहि तें एक साधन होतें. काव्य, व त्याचे नाना उपप्रकार आणि संगीत, यचिं उत्तम साधन ह्मणून त्यांच्याकरितां पद्याचा उपयोग होतो. कारण, कल्पनेला चलन देऊन, उच्चनीच मनोवृत्ति जागृत करून अंतःकरणांत खळचळ उडविणें, निष्कांचनालादेखील स्वतःच्या दुःखद स्थितीचा विसर पाडून त्याला आनंदसुखाचा अनुभव देणे, विचाराचा पगडा नष्ट करून मनुष्याला क्षणभर तरी विकारवश करणे, व अनुरूप कृतीला उद्युक्त करणें, हें पद्याने जितके साधेल, तितकें गद्यानें साधणार नाहीं. तसेंच, काव्यानें पद्याच्या साधनाने पसरलेलें इंद्रजाल नाहींसें करून वस्तुस्थितीचा पुरता विचार करावयाला लावण्यास, तिचा भेसुरपणा उघड करून मनुष्यांना जागे करण्यास, विकारांचा जोर कमी करण्यास, योग्य उपायांची चर्चा करण्यास, गद्यासारखें साधन नाहीं. सारांश, पद्य व गद्य या-<noinclude></noinclude> ojy9nenu4y6wnu8y3iabt6aw8lp8xxt 233721 233720 2026-07-27T04:53:38Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 233721 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(२७)'''}}}} देवदेवतांच्या उत्सवांत, व नेहमीं शिळोप्याच्या वेळी आनंदांत काळ घालविण्याकरितां, कथा, नाटक, इत्यादि प्रकार वाङ्मयांत दिसूं लागतात. गद्य कथांमधून डोकावू लागतें. याप्रमाणें, समाजाच्या वाढीबरोबर, सुखसमाधानीबरोबर, साहित्याचे इतर प्रकार जरी उत्पन्न झाले, तरी बरेच काळपर्यंत ते विशेषेकरून पद्यरूपांत कां असतात, याचें कारण पाहूं लागल्यास असें दिसेल, कीं, या वेळची समाजाची स्थिति गद्याला फारशी अनुकूल नसते. लेखक व वाचक यांच्याऐवजी, कर्ते व श्रोते यांची संख्या जास्तअसते. लिहिण्यावाचण्याचा प्रचार, व साधनें जोपर्यंत विपुल नसतात, तोंपर्यंत पद्याची चलती असते. बहुतेक वाङ्मय तोंडपाठ करण्याची वहिवाट असल्यामुळे पद्य जास्त सोयीचे वाटतें. काहीं कथा जरी गद्यांत असल्या तरी वर्णनाचा प्रकार, शब्द, विशेषणें इत्यादि ठराविक बनविल्यामुळे गद्य लक्षांत ठेवायाला सोपें होतें. (अशा प्रकारच्या गद्यांतल्या गोष्टी आइस्लंड बेटांतल्या वाङ्मयांत -Icelandic literature-Saga-सागा-या नांवानें प्रसिद्ध आहेत.) पण लिहिण्यावाचण्याची सोय झाली, साधनें वाढली, मतभेदांला थारा मिळून प्रत्येक विषयावरनिर्भीड टीका होऊं लागली, कीं, साहित्यांत गद्याचा उपयोग विशेष करण्यास सुरुवात होते. कथा, नाटक, चरित्रे इत्यादि प्रकार पद्याचा आसरा सोडूं लागून गद्याचा आसरा अधिकाधिक धरूं लागतात. गद्याची वाढ होऊं लागली, कीं, वाङ्मय टीकात्मक बनूं लागतें. उत्साह वाढविण्याचें, मनोरंजन करण्याचें तें ज्याप्रमाणें साधन, त्याचप्रमाणे मतप्रसार करण्याचेहि तें एक साधन होतें. काव्य, व त्याचे नाना उपप्रकार आणि संगीत, यचिं उत्तम साधन ह्मणून त्यांच्याकरितां पद्याचा उपयोग होतो. कारण, कल्पनेला चलन देऊन, उच्चनीच मनोवृत्ति जागृत करून अंतःकरणांत खळचळ उडविणें, निष्कांचनालादेखील स्वतःच्या दुःखद स्थितीचा विसर पाडून त्याला आनंदसुखाचा अनुभव देणे, विचाराचा पगडा नष्ट करून मनुष्याला क्षणभर तरी विकारवश करणे, व अनुरूप कृतीला उद्युक्त करणें, हें पद्याने जितके साधेल, तितकें गद्यानें साधणार नाहीं. तसेंच, काव्यानें पद्याच्या साधनाने पसरलेलें इंद्रजाल नाहींसें करून वस्तुस्थितीचा पुरता विचार करावयाला लावण्यास, तिचा भेसुरपणा उघड करून मनुष्यांना जागे करण्यास, विकारांचा जोर कमी करण्यास, योग्य उपायांची चर्चा करण्यास, गद्यासारखें साधन नाहीं. सारांश, पद्य व गद्य या-<noinclude></noinclude> csctiq7vr6v5kk1v8k9mnvpj6d9plxb पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/४० 104 111139 233708 2026-07-26T13:30:42Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( २८ ) दोन्ही शब्दांच्या एक प्रकारच्या जोडण्या आहेत. कल्पना व विचार एकमेकांना कळविण्याचीं तीं साधनें आहेत. पाठ करण्याला, किंवा ऐकून लक्ष्यांत ठेवण्याला पद्य सोपें असल्यामुळे, या..." 233708 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>( २८ ) दोन्ही शब्दांच्या एक प्रकारच्या जोडण्या आहेत. कल्पना व विचार एकमेकांना कळविण्याचीं तीं साधनें आहेत. पाठ करण्याला, किंवा ऐकून लक्ष्यांत ठेवण्याला पद्य सोपें असल्यामुळे, या साधनाचा साहित्यांत पहिल्यानें उपयोग होतो. परि- स्थिति अनुकूल झाली, कीं, गद्याचा उपयोग मोठ्या प्रमाणांत होऊं लागतो. पद्य व गद्य दोन्ही अस्तित्वांत आलीं, कीं, ज्या प्रकाराला जें साधन जास्त सोयीचे असेल, त्याचा साहित्यांत उपयोग होतो. पद्य व गद्य हे दोन्ही वाङ्मयाचे प्रकार नव्हत. कांहीं ठराविक प्रकार. साहित्याच्या प्रकारांत कांही ठराविक आहेत. उदाहरणार्थ, काव्य, नाटक, कथा व चरित्र प्रत्येक वाङ्मयांत थे।ड्याबहुत प्रमाणानें सांपडतील. फरक कायतो त्यांच्या पाटेभेदात व त्यांच्या संख्येंत, आणि वापरलेल्या साधनांच्या (पद्यग- यांच्या ) योग्यायोग्यपणांत पडेल. पण तुलनात्मक पद्धतीचा उपयोग करतांना या ठराविक प्रकारविरच भिस्त न ठेवितां कधीं कधीं लेखकाच्या उद्देशाकडे, क्ष- णजे अर्थात्, ग्रंथाच्या उद्देशाकडे लक्ष्य देणें विशेष बोधक होईल. निरनिराळ्या वायांतील काव्य, किंवा नाटक, किंवा इतर कोणताहि एक, किंवा अधिक प्रकार घेऊन त्यांना ही पद्धत लावितां येईल; पण यापेक्षां उद्देशाकडे लक्ष्य देऊन वर्ग पाढल्यास, वाचनाला स्पष्ट दिशा लागेल. वाचकाला हुरूप येईल. उद्देशाकडे लक्ष दिले असतो, पारमार्थिक, सृष्टिविषयक, प्रेमविषयक, गांभीर्य किंवा खे- दजनक, विनोदात्मक असे साहित्याचे भाग करता येतील. एकापेक्षा अधिक ठरा- विक प्रकारांचा या दरएकांत समावेश होईल. उदाहरणार्थ, पारमार्थिक ( Reli gious) या सदरांत काव्य, नाटक, कथा, चरित्र हीं सर्व येतील. पण विनो- दात्मक या सदरांत एकापेक्षां अधिक ह्मणजे पहिले तीन प्रकार येतील. इतर सदरांची अशीच गोष्ट आहे. ठराविक प्रकार घेणें, किंवा नवे वर्ग पाडणें, ज्या- च्यात्याच्या आवडीचें काम आहे. यास्तव येथे दोन्ही तन्हेनें तुलनात्मक पद्धति लावून दाखविणें अपरिहार्य असले, तरी सगळे प्रकार व सगळे वर्ग यांनां लावून दाखविण्याचा मात्र आमचा मानस नाहीं. तें कंटाळवाणे होईल. एकदोन प्रकार व एकदोन वर्ग घेऊन पद्धतीची ओळख करून दिल्यास पुरे होईल. पण भाष आणखी थोडासा पाल्हाळ करणें अवश्य आहे.<noinclude></noinclude> ps7u2zf6ov9ai4uzdaecllkuc1lmgoe 233722 233708 2026-07-27T05:06:04Z JayashreeVI 4058 233722 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(२८)'''}} दोन्ही शब्दांच्या एक प्रकारच्या जोडण्या आहेत. कल्पना व विचार एकमेकांना कळविण्याचीं तीं साधनें आहेत. पाठ करण्याला, किंवा ऐकून लक्ष्यांत ठेवण्याला पद्य सोपें असल्यामुळे, या साधनाचा साहित्यांत पहिल्यानें उपयोग होतो. परिस्थिति अनुकूल झाली, कीं, गद्याचा उपयोग मोठ्या प्रमाणांत होऊं लागतो. पद्य व गद्य दोन्ही अस्तित्वांत आलीं, कीं, ज्या प्रकाराला जें साधन जास्त सोयीचे असेल, त्याचा साहित्यांत उपयोग होतो. पद्य व गद्य हे दोन्ही वाङ्मयाचे प्रकार नव्हत. {{center|{{larger|'''कांहीं ठराविक प्रकार.'''}}}} साहित्याच्या प्रकारांत कांही ठराविक आहेत. उदाहरणार्थ, काव्य, नाटक, कथा व चरित्र प्रत्येक वाङ्मयांत थोड्याबहुत प्रमाणानें सांपडतील. फरक कायतो त्यांच्या पाटेभेदात व त्यांच्या संख्येंत, आणि वापरलेल्या साधनांच्या (पद्यगद्यांच्या) योग्यायोग्यपणांत पडेल. पण तुलनात्मक पद्धतीचा उपयोग करतांना या ठराविक प्रकारांवरच भिस्त न ठेवितां कधीं कधीं लेखकाच्या उद्देशाकडे, म्हणजे अर्थात्, ग्रंथाच्या उद्देशाकडे लक्ष्य देणें विशेष बोधक होईल. निरनिराळ्या वाङ्मयांतील काव्य, किंवा नाटक, किंवा इतर कोणताहि एक, किंवा अधिक प्रकार घेऊन त्यांना ही पद्धत लावितां येईल; पण यापेक्षां उद्देशाकडे लक्ष्य देऊन वर्ग पाडल्यास, वाचनाला स्पष्ट दिशा लागेल. वाचकाला हुरूप येईल. उद्देशाकडे लक्ष दिले असता, पारमार्थिक, सृष्टिविषयक, प्रेमविषयक, गांभीर्य किंवा खेदजनक, विनोदात्मक असे साहित्याचे भाग करता येतील. एकापेक्षा अधिक ठराविक प्रकारांचा या दरएकांत समावेश होईल. उदाहरणार्थ, पारमार्थिक (Religious) या सदरांत काव्य, नाटक, कथा, चरित्र हीं सर्व येतील. पण विनोदात्मक या सदरांत एकापेक्षां अधिक ह्मणजे पहिले तीन प्रकार येतील. इतर सदरांची अशीच गोष्ट आहे. ठराविक प्रकार घेणें, किंवा नवे वर्ग पाडणें, ज्याच्यात्याच्या आवडीचें काम आहे. यास्तव येथे दोन्ही त-हेनें तुलनात्मक पद्धति लावून दाखविणें अपरिहार्य असले, तरी सगळे प्रकार व सगळे वर्ग यांनां लावून दाखविण्याचा मात्र आमचा मानस नाहीं. तें कंटाळवाणे होईल. एकदोन प्रकार व एकदोन वर्ग घेऊन पद्धतीची ओळख करून दिल्यास पुरे होईल. पण आधी आणखी थोडासा पाल्हाळ करणें अवश्य आहे.{{nop}}<noinclude></noinclude> qgldruujjxsa1o8cbrj11ofocg1mnr1 233723 233722 2026-07-27T05:07:20Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 233723 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''(२८)'''}}}} दोन्ही शब्दांच्या एक प्रकारच्या जोडण्या आहेत. कल्पना व विचार एकमेकांना कळविण्याचीं तीं साधनें आहेत. पाठ करण्याला, किंवा ऐकून लक्ष्यांत ठेवण्याला पद्य सोपें असल्यामुळे, या साधनाचा साहित्यांत पहिल्यानें उपयोग होतो. परिस्थिति अनुकूल झाली, कीं, गद्याचा उपयोग मोठ्या प्रमाणांत होऊं लागतो. पद्य व गद्य दोन्ही अस्तित्वांत आलीं, कीं, ज्या प्रकाराला जें साधन जास्त सोयीचे असेल, त्याचा साहित्यांत उपयोग होतो. पद्य व गद्य हे दोन्ही वाङ्मयाचे प्रकार नव्हत. {{center|{{larger|'''कांहीं ठराविक प्रकार.'''}}}} साहित्याच्या प्रकारांत कांही ठराविक आहेत. उदाहरणार्थ, काव्य, नाटक, कथा व चरित्र प्रत्येक वाङ्मयांत थोड्याबहुत प्रमाणानें सांपडतील. फरक कायतो त्यांच्या पाटेभेदात व त्यांच्या संख्येंत, आणि वापरलेल्या साधनांच्या (पद्यगद्यांच्या) योग्यायोग्यपणांत पडेल. पण तुलनात्मक पद्धतीचा उपयोग करतांना या ठराविक प्रकारांवरच भिस्त न ठेवितां कधीं कधीं लेखकाच्या उद्देशाकडे, म्हणजे अर्थात्, ग्रंथाच्या उद्देशाकडे लक्ष्य देणें विशेष बोधक होईल. निरनिराळ्या वाङ्मयांतील काव्य, किंवा नाटक, किंवा इतर कोणताहि एक, किंवा अधिक प्रकार घेऊन त्यांना ही पद्धत लावितां येईल; पण यापेक्षां उद्देशाकडे लक्ष्य देऊन वर्ग पाडल्यास, वाचनाला स्पष्ट दिशा लागेल. वाचकाला हुरूप येईल. उद्देशाकडे लक्ष दिले असता, पारमार्थिक, सृष्टिविषयक, प्रेमविषयक, गांभीर्य किंवा खेदजनक, विनोदात्मक असे साहित्याचे भाग करता येतील. एकापेक्षा अधिक ठराविक प्रकारांचा या दरएकांत समावेश होईल. उदाहरणार्थ, पारमार्थिक (Religious) या सदरांत काव्य, नाटक, कथा, चरित्र हीं सर्व येतील. पण विनोदात्मक या सदरांत एकापेक्षां अधिक ह्मणजे पहिले तीन प्रकार येतील. इतर सदरांची अशीच गोष्ट आहे. ठराविक प्रकार घेणें, किंवा नवे वर्ग पाडणें, ज्याच्यात्याच्या आवडीचें काम आहे. यास्तव येथे दोन्ही त-हेनें तुलनात्मक पद्धति लावून दाखविणें अपरिहार्य असले, तरी सगळे प्रकार व सगळे वर्ग यांनां लावून दाखविण्याचा मात्र आमचा मानस नाहीं. तें कंटाळवाणे होईल. एकदोन प्रकार व एकदोन वर्ग घेऊन पद्धतीची ओळख करून दिल्यास पुरे होईल. पण आधी आणखी थोडासा पाल्हाळ करणें अवश्य आहे.{{nop}}<noinclude></noinclude> jg81oir856g5ho2oigpfps2wc9himzb पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/४१ 104 111140 233709 2026-07-26T13:31:11Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( २९ ) अगत्याची सूचना. जगत अनेक समाज आहेत, अनेक भाषा आहेत, अनेक वास्पयें आहेत; पण सर्व समाजांची, भाषांची, व वाङ्मयांची वाढ एकसारखी झालेली नाहीं. रानटी व रानवट ( Barbarous) समाजांचा येथें प्रश..." 233709 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>( २९ ) अगत्याची सूचना. जगत अनेक समाज आहेत, अनेक भाषा आहेत, अनेक वास्पयें आहेत; पण सर्व समाजांची, भाषांची, व वाङ्मयांची वाढ एकसारखी झालेली नाहीं. रानटी व रानवट ( Barbarous) समाजांचा येथें प्रश्नच नाहीं, हें उघड आहे. पण सुधारलेल्या समाजांत देखील कांही पुढे, तर कांहीं मागें, कांहीं दि शाभूल झालेले, तर कांहीं थकून डबघाईस आलेले, कांहीं कीर्तिरूपांत उरलेले, तर काही नामशेष झालेले असे आढळतील. परंतु अशी जरी स्थिति असली तरी सर्व समाज मानवाचेच असल्यामुळे, त्यांनी आक्रमिलेले मार्ग जरी अनेक असले, तरी एकाच दिशेला जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, हें पाहणाराला दिसेल. समाजांच्या जीविताचा, त्यांच्या चैतन्याचा एक आरसा ह्मणून वाङ्म- यति याचें थोšबहुत प्रतिबिंब उमटेल. यास्तव एकाच काळच्या वेगवेगळ्या समाजचिंच नव्हे, तर भिन्नभिन्न काळच्या समाजांचें वाङ्मय व त्याचे प्रकार घेऊन, किंवा वर दाखविल्याप्रमाणे नवे वर्ग करून, मग तुलनात्मक पद्धति लाविली पाहिजे. निरनिराळ्या काळच्या साहित्यांची बरोबर निवड करावयाला त्यांच्या इतिहासाची, त्या समाजांची थोडीशी तरी माहिती पाहिजे. तात्पर्य असें, कीं, " तुलनात्मक पद्धतीला ऐतिहासिक पद्धतीची जोड दिली पाहिजे. " अशी जोड दिली नाहीं, तर साधकाचे श्रम बरेच वांया जातील. उदाहरणार्थ, मराठी भाषेतल्या इंग्रजांच्या अमदानीच्या आधींच्या वाङ्मयाचा तुलनात्मक पद्धतीनें अभ्यास करावयाचा असल्यास, यूरोपांत ज्या काळाला मध्ययुग अशी संज्ञा देण्याची वहिवाट आहे - साधारणपणें नवव्यापा- सून पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंत त्या काळांतल्या वाङ्मयाची निवड केली पाहिजे. कारण उघड आहे. इहलोक हें आपलें खरें वसतिस्थान नव्हे, देवलोक - बैकुंठ हे खरे स्थान आहे; तेव्हां उपवास, तप, वगैरे उपायांनीं शरीरपीडन करून चित्तशुद्धि करावी; शरीर विनाशी आहे, आत्मा अविनाशी आहे; शरीर वासनांचे मूळ आहे; वासना पापवृत्तीचे मूळ आहेत, शरीर में आत्म्याचा कोश आहे, कवच आहे; यांसारख्या इइपरलोकींच्या कल्पना त्यावेळी यूरोपांत जोरात होत्या. यूरोपातल्या लोकांची त्यावेळची मनाची स्थिति, व आमच्या बहुजनसमा- जाची आजची मनाची स्थिति, यांत बरेंच साम्य आहे व फरकद्दि आहे. समाज, भाषा व संस्कृति हीं अगदी भिन्न असल्यामुळे तुलना<noinclude></noinclude> tjybqar4f22nba6ih0wd7wibj8h8p6e पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/४२ 104 111141 233710 2026-07-26T13:31:37Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( ३० ) त्मक पद्धतीचा येथें उत्तम उपयोग होईल. फरक व सारखेपणा दोन्हीहि उठा- वून दिसतील, आमचें काव्य केवळ धर्मविषयक आहे, इहलोकींच्या विनाशी वस्तूंचे वर्णन त्यांत नाहीं, ह्मणून आमच्या..." 233710 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>( ३० ) त्मक पद्धतीचा येथें उत्तम उपयोग होईल. फरक व सारखेपणा दोन्हीहि उठा- वून दिसतील, आमचें काव्य केवळ धर्मविषयक आहे, इहलोकींच्या विनाशी वस्तूंचे वर्णन त्यांत नाहीं, ह्मणून आमच्या काव्यासारखं श्रेष्ठ काव्य जगांत कोठें नाहीं, व आमच्यासारखे मुमुक्षु लोक पृथ्वीवर कोणी नाहींत, असें प्रतिपादन करणें ह्मणजे पिसाटासारखें बरळणें कसें आहे, ते तेव्हांच उमजून येईल. आमचें धर्मविषयक काव्य आमच्या समाजांतल्या खुंटलेल्या वाढीचें द्योतक होईल. त्याचप्रमार्णे ख्रिस्ती लोकांच्या मध्ययुगतिल्या इहपरलोकाविषयींच्या व मनुष्या- च्या कर्तव्यासंबंधीच्या कल्पना, व आमच्या हल्लींच्या जुन्या काळच्या कल्पना, यांमधला फरक, व त्याचे मिळालेलें निरनिराळे फळ, यांकडे चांगलें लक्ष्य लागून आमचा भ्रम थोडासातरी दूर होऊं लागेल. सारखेपणा व फरक हे दोन्ही दाखवून मानवांना शहाणे करणे, हेंच तुलनात्मक पद्धतीचे मुख्य कर्तव्य आहे. इतका पाल्हाळ येथें पुरे आहे. आतां या पद्धतीचा उपयोग करून दाखविण्यास आडकाठी राहिली नाहीं. तुलनात्मक पद्धतीचीं उदाहरणें. सर्वोच्या आवडीचा जरी नसला, तरी निदान ओळखीचा, असा चरित्र हा प्रकार पहिल्यानें घेऊं. चरित्र (Biography ) चरित्र ह्मणजे व्यक्तीचा जीवनवृत्तांत होय, हें उघड आहे. हा प्रकार बहुतेक सर्व वाङ्मयांत आढळतो; पण याची सुंदर व पूर्ण वाढ व्हावयाला बराच काळ लागतो. इतका काळ लागूनहि प्रत्येक साहित्यांत ती दिसून येत नाहीं. या प्रकाराचें मूळ शोधूं जातां देवदेवतांचे अवतार, त्यांच्या अद्भुत लीला यांच्या वर्णनात ते आढळते. या वर्णनांत दंतकथांच्या अभावामुळे, कल्पनाशक्तीची बरीच ओढाताण होऊन, कवींनां शीण वाटण्याचा संभव जास्त असतो. ह्मणून कालांतरानें देवदेवतांच्याऐवर्जी, समाजाच्या आदिपुरुष मानलेल्या व्यक्तींचें वर्णन प्रचारांत येतें. परंपरेने आलेल्या वार्तांचा कर्त्याला आधार मिळतो. या आदि- पुरुषांनां देवांप्रमाणें मानण्याची जरी जनांची प्रवृत्ति असली, तरी देवदेवतांच्या वर्णमापेक्षां यस वर्णनांत अद्भुताचा अंश कमी दिसूं लागतो. आदिपुरुषांच्या नंतर खऱ्याखुऱ्या ऐतिहासिक काळाला सुरुवात होते, असें ह्मणण्यास हरकत नाहीं.<noinclude></noinclude> 6bvyjdbyc6x47gdmz9vxu4mpjjqie0m पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/६६ 104 111142 233712 2026-07-26T14:52:29Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233712 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(६१)}}</noinclude>कल्याण होय; व असें सामाजिक कल्याण करण्याकरितां सामाजिक निर्बंधाची जरूरी आहे. परंतु या सामाजिक निर्बंधांनी व्यक्तींना पांगळेपणा येतां कामा नये. अर्थात् सामाजिक निर्बंधांना कांहीं मर्यादा पाहिजेत. या मर्यादेसंबंधीं खालील तत्त्वें अर्वाचीन समाजशास्त्रज्ञांनीं घालून दिलेलीं आहेत.<br>{{gap}}'''पहिलें तत्त्व-''' व्यक्ति या दृष्टीनें सामाजिक निर्बंधानी होणारा त्रास किवा गैरसोय यापेक्षां समाजाचे घटकावय या दृष्टीने व्यक्तींचा फायदा जास्त होत असेल तरच असा निर्बंध करणे इष्ट आहे. अर्थात् निर्बंधांनी होणाऱ्या सोई गैरसोईची वजावाट करतां सोईची बाकी राहिली पाहिजे तरच तो निर्बंध योग्य होय. जनपदहितवादाच्या सामान्य तत्त्वाचेंच हें एक रूप आहे. पण पुष्कळ वेळां या तत्त्वाच्या विरुद्ध वर्तन घडत असतें. कांहीं थोड्या लोकांनीं लबाड्या केल्या म्हणून सर्व लोकांना दाखला आणण्याचा निर्बंध करणें; कांहीं सकेशा विधवा बायांचें पाऊल वांकडें पडलें म्हणून सर्व विधवांचा केशकलाप हिरावून घेण्याचा निर्बंध करण; कांहीं मुलें गुन्हेगार होऊन फरारी होतात व मग त्यांचा पत्ता लगणे कठीण पडतें म्हणून सररहा सर्व मुलांचे आंगठे शाळेंत घेऊन ठेवण्याची तजवीज करणे; कांहीं ज्यूरींमध्ये, आरोपी गुन्हेगार सुटला म्हणून सर्व ज्यूरी-पद्धत बंद करण्याचा निर्बंध करणें, अशा प्रकारच्या सूचना या तत्त्वाविरुद्ध आहेत हें सहज दिसून येईल.<br>{{gap}}'''दुसरें तत्त्व—''' ज्याच्यायोगाने मनुष्यांची स्वातंत्र्यभावना दुखावली जाईल असा सामाजिक निर्बंध करणे इष्ट नाही. कारण मग मनुष्याला प्रतिकार करण्याची बुद्धि होते व सार्वत्रिक प्रतिकाराची बुद्धि झाल्यास तो निर्बंध फोल होतो. म्हणून मनुष्याला चुचकारून घ्यावें लागतें. उघड उघड 'अरे' म्हटले की 'कारे' म्हणण्याची प्रवृत्ति होते. मुलांच्या बाबतीतही हेच दिसून येतें. अमुक गोष्ट करूं नको, असें जोरानें सांगितलें कीं, ती गोष्ट मुलें हटकून<noinclude></noinclude> c0862wgv95wb2zqt8j6zbaem233oojw पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/६७ 104 111143 233713 2026-07-26T14:58:03Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233713 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(६२)}}</noinclude>करतात. सारांश, मनुष्याला बाह्य दाब असह्य होतो. म्हणून सामाजिक निर्बंध सौम्य स्वरूपाचे आणि अप्रत्यक्ष रीतीनें कार्य घडवून आणणारे असावे. त्यांनी व्यक्तींना बागुलबोरासारखे भेवविता कामा नये. कारण यापासून केव्हां केव्हां उलट प्रतिक्रिया होते. म्हणून मनुष्याला त्याच्या खाजगी कामांत सामाजिक निर्बंधांनीं ढवळाढवळ केली तर ती खपत नाहीं. अत्यंत कडक शिस्तीखाली वागलेली मुले मोठेपणीं वाह्यात निघतात, याचे कारण वरीय तत्त्वांतच आहे.<br>{{gap}}'''तिसरें तत्त्व -''' स्वाभाविक सुव्यवस्थेचे आधारस्तंभ अशा ज्या मनोवृत्ति त्यांकडे लक्ष देऊन सामाजिक निर्बंध केले पाहिजेत.<br>{{gap}}सामाजिक निर्बंधांनी समाजकल्याण घडवून आणतांना मनुष्यामधील न्याय, दया इत्यादि चांगल्या मनोवृत्तींना धक्का बसतां काम नये, असा या तत्वाचा आशय आहे. १८ व्या शतकामध्ये युरोपांत 'सृष्टिनियम' या नांवानें रुसो इत्यादिक ग्रंथकारांचें जें मत प्रसिद्ध आहे, त्यांतील तथ्यांश या तत्त्वात आला आहे. रुसोची त्या काळच्या सामाजिक व राजकीय नियमांविरुद्ध जी हाकाटी होती तिचें कारण ते नियम मनुष्यांच्या स्वाभाविक मनोवृत्तीविरुद्ध होते. समाजातील व्यक्तीमध्ये कृत्रिम भेद मानणें, समाजांतील एका वर्गाला सर्व हक्क व सवलती असणें व दुसऱ्या वर्गावर सर्व तऱ्हेचा बोजा टाकणे, एका वर्गाच्या सुखाकडे सर्व नियमांचे पर्यवसान असणें वगैरे फ्रेंच समाजांत जे त्या काळी नियम होते ते न्याय, दया, समानता वगैरे मनोवृत्तीविरुद्ध होते व म्हणूनच फ्रेंच क्रांतीच्या वेळीं स्वातंत्र्य, समानता व बंधुभाव या भावनात्रयीला ऊत आला होता व क्रांतिवाल्या लोकांनी सर्व सामाजिक व राजकीय भेदमूलक सामाजिक निबंध झुगारून दिले. आतां या भावनांना देवता बनवून क्रांतिवाल्यांनी फारच अतिरेक केला व त्यामुळे क्रांतिकारक तत्त्वाविरुद्ध जोराचा प्रत्याघात झाला व भावनात्रयीची हेटाळणी होऊं लागली, हें खरें; तरी पण कोणताही सामाजिक निर्बंध स्वाभाविक<noinclude></noinclude> fuvxfmmy5itdo6ak1kv2qkyxxkpkjte पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/६८ 104 111144 233714 2026-07-26T15:02:21Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233714 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(६३)}}</noinclude>मनोवृत्तीविरुद्ध असता कामा नये हे ध्यानांत ठेविलें पाहिजे. विशेषतः ज्या भावना समाजघटनेला अनुकूल आहेत अशा भावनांचा परिपोष होईल अशाच तऱ्हेचे सामाजिक निर्बंध पाहिजेत तरच ते कल्याणप्रद होतील; कारण सामाजिक निर्बंधांचा अंतिम हेतु सामाजिक कल्याण हा होय; व सामाजिक कल्याण म्हणजे व्यक्तीचें कल्याण होय व व्यक्तीचें कल्याण त्यांच्या चांगल्या मनोवृत्तीच्या परिणतीने होते. अर्थात् सामाजिक निर्बंध करतांना या सुपरिणामी मनोवृत्तीच्या वाढीकडे लक्ष दिलेच पाहिजे.<br>{{gap}}'''चवथें तत्व-''' ज्या योगानें समाजांतील अनीतिकारक गोष्टी आपोआप नाहींशा होण्याच्या मार्गात अडथळा होईल अशा तऱ्हेचे पितृवात्सल्यात्मक सामाजिक निर्बंध इष्ट नाहींत. उदाहरणार्थ, समाजामधील दानासंबंधींचे निर्बंधच घ्या! त्यांनी केव्हां केव्हां दुर्गुणी लोकांनाच आश्रय मिळतो. ज्याप्रमाणें कांहीं आईबाप आपल्या लंगड्यालुळ्या मुलांची काळजी घेतात, त्याप्रमाणे समाजाच्या निर्बंधांनी होतां कामा नये. कारण अयोग्य गोष्टींचा नायनाट होण्याकडे सृष्टीची स्वाभाविक प्रवृत्ति असते. यालाच स्वाभाविक निवड म्हणतात. या उत्क्रांतीच्या मार्गांत केव्हां केव्हां चांगल्याचाही नाश होतो. अशा स्वाभाविक प्रवृत्तीला आळा घालणें सामाजिक निर्बंधाचें काम आहे. पण असे होतांना वाईट गोष्ट शिल्लक राहील असें मात्र होतां कामा नये. आणि याकरितां चढाओढ, कसोटी वगैरे गोष्टी समाजांत राहिल्या पाहिजेत. सर्व माणसांची समाजानें सोय करण्याचें मनांत आणल्यास समाजाची प्रगति न होता उलट ऱ्हासच होईल.<br>{{gap}}'''पांचवें व शेवटचें तत्त्व-''' जो जीवनार्थकलह मनुष्याच्या परिणतीला अवश्य आहे त्या कलहास अवरोध करणारे सामाजिक निर्बंध इष्ट नाहींत. या तत्ताचा मथितार्थ इतकाच कीं, समाजाच्या निर्बंधांनी व्यक्तीच्या सर्वांगीण वाढीस अडथळा होता कामा नये. एका दृष्टीन हें तत्त्व सर्व तत्त्वाचे सारभूतच आहे. सामाजिक निर्बंध<noinclude></noinclude> h0t5pj76fwnr1iv0aqrb0w1s7uxcphu पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/६९ 104 111145 233715 2026-07-26T15:04:57Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233715 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(६४)}}</noinclude>हे समाजाच्या कल्याणाकरितांच आहेत. पण समाजाचें कल्याण म्हणजे व्यक्तीची सर्वांगीण परिणतावस्था होय. तेव्हा अर्थात् ज्या निर्बंधांनी व्यक्तीमधील विकासक्षमता खच्ची होईल, असे निर्बंध समाजशास्त्रदृष्ट्या विहित नाहींत. हेंच तत्त्व प्रसिद्ध तत्त्ववेत्ता मिल्ल यानें आपल्या 'स्वातंत्र्य' नामक ग्रंथांत पर्यायाने सांगितले आहे. व्यक्तीच्या विशिष्ट गुणाच्या विकासास अनुकूल अशीं समाजबंधनें ज्या समाजांत असतील असे समाज नेहमी प्रागतिक राहतील, असे त्यानें म्हटलें आहे. याच्या उलट ज्या समाजांत सामाजिक बंधने इतकी कडक व इतकीं दृढ असतील कीं, त्यायोगान व्यक्तींच्या विशिष्ट गुणविकासास अवसर मिळणार नाहीं, तो समाज प्रगतिक्षम न राहतां वठलेल्या झाडाप्रमाणे निर्जीव निस्सत्व राहील व अशा समाजाचा राष्ट्रकलहांत मुळींच टिकाव लागणार नाहीं, एकतर तो नामशेष होईल किंवा मृतवत् होऊन गुलामगिरीत दिवस कंठील.<br><br><Br>{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude> faf9vp23zh8bcom9pqojls6lp0mgpbq पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/७० 104 111146 233716 2026-07-26T15:05:37Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ व्याख्यान ४ थें. ( सोमवार ता. ६ आक्टोबर १९१३.) हिंदु समाजव्यवस्थेच्या मूलभूत कल्पना. सभ्य बंधुभगिनींनो, कांहीं वर्षांपूर्वी चीनदेशांत झालेले बाक्सर लोकांचें बंड मोडण्याक..." 233716 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ व्याख्यान ४ थें. ( सोमवार ता. ६ आक्टोबर १९१३.) हिंदु समाजव्यवस्थेच्या मूलभूत कल्पना. सभ्य बंधुभगिनींनो, कांहीं वर्षांपूर्वी चीनदेशांत झालेले बाक्सर लोकांचें बंड मोडण्याकरितां पृथ्वीवरील निरनिराळ्या देशांतून तेथें गेलेल्या सैन्यांत हिंदी लोकांची एक पलटण होती. ह्या पलट- णीनें तेथें जमलेल्या एकंदर सैन्यांत लढाईमध्यें विशेष पराक्रम गाजविल्यामुळे हिंदी सैनिकांची कीर्ति सर्वतोमुखी झाली होती. तेथे एकदां एक हिंदु शिपाई आपले जेवण तयार करून कांहीं कामा- करितां बाहेर गेला असतां एक जपानी शिपाई तेथें आला. त्याला फार भूक लागली होती म्हणून त्यानें त्या जेवणापैकी दोन पोळ्या घेऊन आपल्या खिशांतील दोन डॉलर तेथें ठेविलें आणि तो बाहेर येऊन त्या पोळ्या खांत बसला. इतक्यांत तो हिंदु शिपाई तेथें आला आणि आपल्या स्वयंपाकाची झालेली ती व्यवस्था पाहून तो बराच रागावल्यासारखा दिसला. हिंदु शिपायाला जपानी शिपायाची किंवा जपानी शिपायाला हिंदु शिपायाची भाषा समजत नसल्यामुळे मनोविकारांप्रमाणें साहजिक बदलणाऱ्या मुद्रेवरूनच त्यांना एकमेकांचे विचार समजावून घेणें भाग होतें. अतिथिसत्कारासंबंधानें हिंदु लोकांचा सर्वत्र असलेला लौकिक या जपानी शिपायाला माहीत असल्यामुळे, त्याला वाटलें आपण दोन डॉलर ठेवून फक्त दोन पाळ्या घेतल्या; यामुळें तो हिंदु शिपाई रागावला असावा म्हणून त्याला बरें वाटण्याकरितां जपानी शिपायानें आंत जाऊन आणखी दोन<noinclude></noinclude> 3qd7aax6a6qakq2u2vmplxxgj6ba6cj 233729 233716 2026-07-27T05:31:21Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233729 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{x-larger|'''व्याख्यान ४ थें.'''}}}} {{center|( सोमवार ६ आक्टोबर १९१३.)}} {{rule|5em}} {{center|'''हिंदु समाजव्यवस्थेच्या मूलभूत कल्पना.'''}} {{gap}}सभ्य बंधुभगिनींनो, कांहीं वर्षांपूर्वी चीनदेशांत झालेले बाक्सर लोकांचें बंड मोडण्याकरितां पृथ्वीवरील निरनिराळ्या देशांतून तेथें गेलेल्या सैन्यांत हिंदी लोकांची एक पलटण होती. ह्या पलटणीनें तेथें जमलेल्या एकंदर सैन्यांत लढाईमध्यें विशेष पराक्रम गाजविल्यामुळे हिंदी सैनिकांची कीर्ति सर्वतोमुखी झाली होती. तेथे एकदां एक हिंदु शिपाई आपले जेवण तयार करून कांहीं कामाकरितां बाहेर गेला असतां एक जपानी शिपाई तेथें आला. त्याला फार भूक लागली होती म्हणून त्यानें त्या जेवणापैकी दोन पोळ्या घेऊन आपल्या खिशांतील दोन डॉलर तेथें ठेविलें आणि तो बाहेर येऊन त्या पोळ्या खांत बसला. इतक्यांत तो हिंदु शिपाई तेथें आला आणि आपल्या स्वयंपाकाची झालेली ती व्यवस्था पाहून तो बराच रागावल्यासारखा दिसला. हिंदु शिपायाला जपानी शिपायाची किंवा जपानी शिपायाला हिंदु शिपायाची भाषा समजत नसल्यामुळे मनोविकारांप्रमाणें साहजिक बदलणाऱ्या मुद्रेवरूनच त्यांना एकमेकांचे विचार समजावून घेणें भाग होतें. अतिथिसत्कारासंबंधानें हिंदु लोकांचा सर्वत्र असलेला लौकिक या जपानी शिपायाला माहीत असल्यामुळे, त्याला वाटलें आपण दोन डॉलर ठेवून फक्त दोन पाळ्या घेतल्या; यामुळें तो हिंदु शिपाई रागावला असावा म्हणून त्याला बरें वाटण्याकरितां जपानी शिपायानें आंत जाऊन आणखी दोन<noinclude><br>{{gap}}५</noinclude> sjwt46y6she1big9ie0nc4td5u6nb82 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/४३ 104 111147 233724 2026-07-27T05:08:08Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( ३१ ) of प्रत्यंतर पुरावा असलेला, किंवा मिळणारा काळ ह्मणजे ऐतिहासिक काळ होय, हैं सर्वांना ठाऊकच आहे. या काळांत धर्मसंस्थापक ( Founders Religion) धर्मप्रवर्तक ( Apostles ), व साधुसंत ( Saints ), यांच्या जीवनकथ..." 233724 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>( ३१ ) of प्रत्यंतर पुरावा असलेला, किंवा मिळणारा काळ ह्मणजे ऐतिहासिक काळ होय, हैं सर्वांना ठाऊकच आहे. या काळांत धर्मसंस्थापक ( Founders Religion) धर्मप्रवर्तक ( Apostles ), व साधुसंत ( Saints ), यांच्या जीवनकथेकडे लोकांचं पहिल्याने लक्ष्य लागतें. या वृत्तांतांत अद्भुताचा अंश जरी भरपूर असला, तरी इतर पुरावा थोडातरी मिळण्यासारखा असल्या- मुळे, दुसऱ्यांना पटण्यासारखे किती, व फक्त भाविकांकरता किती, याचा उल- गडा करणें शक्य होतें. यानंतर ज्यांनीं ज्यांनीं स्वदेश, स्वजन, यांची विशेष सेवा केली असेल, त्यांच्यासाठी विशेष झीज सोसली असेल, लोकांनां वळण लावले असेल, समा- जाचे रंजन केलें असेल, किंवा वाङ्मय, तत्वज्ञान, शास्त्र, कला इत्यादींच्या मर्यादा वाढवून ज्ञानवृद्धि, ज्ञानविस्तार केला असेल, सारांश, समाजाला ऋणी केलें असेल, अशा व्यक्तींचा, विभूतींचा जीवनवृत्तांत लिहून, त्यांची आठवण कायम ठेवून, आपला आदर व्यक्त करण्याची इच्छा लोकांत दिसूं लागते. देवदेवतांचे अवतार, त्यांच्या लीला व आदिपुरुषांचे पराक्रम, यांत अद्भु- ताची रेलचेल असल्यामुळे मनांत विस्मय मात्र उत्पन्न होतो ऐतिहासिक काळांत अद्भुताचा लोप जरी झाला नाहीं, तरी धर्मसंस्थापक, धर्मप्रवर्तक व साधुसंत यांच्या व्यवहारति दैवी प्रमाणापेक्षां मानवी प्रमाण जास्त दिसत असल्यामुळे, त्यांच्याविषयीं पूज्यबुद्धि व आदर मनांत उत्पन्न होतात. या आमच्या जगति जन्म घेऊन, सुखदुःखाचा अनुभव घेऊन, संसाराच्या घडामोडीतं त्यांनी आपले कार्य सिद्ध केले असल्यामुळे अनुकरणाची इच्छा थोडीतरी उत्पन्न होणें शक्य होतें. व्यक्तीची जीवनकथा ह्मणजे मानवी व्यक्तीची जीवनकथा अशी समजूत अलीकडच्या शास्त्रीय काळांत बळावत जाते. व्यक्तीचें गूढ पुरतें उकलणें कोणा- लाहि शक्य नसल्यामुळे तेवढ्यापुरतेच अद्भुत कायम राहून इतर व्यवसायांत चरित्रनायकाचा मनुष्यस्वभाव उघड होऊं लागतो. नायक हा हाडामासाचा, आपल्यासारखाच एक मानव, अशी खात्री पटल्यामुळे त्याच्याविषयीं मनाल । आपलेपणा वाटू लागतो. त्याचा आयुःक्रम इतरांना स्फूर्तिदायक होतो. चरि- त्रांचा वास्तविक उपयोग तरी हाच आहे.<noinclude></noinclude> krt7t0oud6fff1fkyhbjvn2lzpy2bt1 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/४५ 104 111148 233725 2026-07-27T05:08:59Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( ३३ ) नसतें. सामुग्री, लेखी पुरावा, भरपूर नसतांनादेखील शास्त्रीय पद्धतीने पायाशुद्ध चरित्र लिहिणे कसे शक्य होतें, तें पुढच्या यादीतील काही चरित्रे वाचल्यानें- गौतमबुद्ध व येशू ख..." 233725 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>( ३३ ) नसतें. सामुग्री, लेखी पुरावा, भरपूर नसतांनादेखील शास्त्रीय पद्धतीने पायाशुद्ध चरित्र लिहिणे कसे शक्य होतें, तें पुढच्या यादीतील काही चरित्रे वाचल्यानें- गौतमबुद्ध व येशू ख्रिस्त - लक्षात येईल. १ ओल्डनबर्ग. गौतमबुद्ध. ( Oldenberg. ) Life of Buddha. ) २. नी. येशू ख्रिस्त, (Renan.) ३ मार्गोलियूथ. (Life of Jesus Christ . ) महंमद. ( Margoliuth. ) (Life of Mahomed.) सेन्ट बर्न ४ जे. सी. मॉरिसन. ( J. Cotter Morrison. ) ५. ली. ( Sydney Lee.) ६ सी. एच. फर्थ. ( C. H. Firth.) ७ लॉर्ड मॉर्ले. ( Lord Morley. ) ८ बॉवेल. ( Boswell. ) ९ इक्स्ले. ३ (St. Bernard.) शेक्सपियर. (Life of Shakespeare.) ऑलिव्हर क्रॉम्बेल. ( Oliver Cromwell. ) (अ) ग्लॅड्स्टन. (Gladstone. ) ( ब ) क्राम्बेल. (Cromwell.) (क) व्हाल्टेअर. (Voltaire.) (ड) दीदरो. ( Diderot.) ( इ ) रूसो. (Rousseau. ) सॅम्युएल जॉनसन. (Dr. Johnson. ) हयूम.<noinclude></noinclude> snzy1fydhm34xr3vu5igdlb2rkq5dlx पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/४६ 104 111149 233726 2026-07-27T05:09:31Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( Huxley. ) १० जे. एच. रोज. (J. Holland Rose.) ११ एडवर्ड केअर्ड. ( Edward Caird. ) १२ लेस्ली स्टीफन. (Leslie Stephen.) ( ३४ ) (Hume.) नेपोलियन बोनापार्ट. (Life of Nepolean Bonaparte. हेगल. ( Hegel. ) सर जेम्स फिटझजेम्स स्टीफन. (Sir James Fitz James Stephen.) १३ मेट्लंड. लेस्ल..." 233726 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>( Huxley. ) १० जे. एच. रोज. (J. Holland Rose.) ११ एडवर्ड केअर्ड. ( Edward Caird. ) १२ लेस्ली स्टीफन. (Leslie Stephen.) ( ३४ ) (Hume.) नेपोलियन बोनापार्ट. (Life of Nepolean Bonaparte. हेगल. ( Hegel. ) सर जेम्स फिटझजेम्स स्टीफन. (Sir James Fitz James Stephen.) १३ मेट्लंड. लेस्ली स्टीफन. ( F. W. Maitland.) १४ व्हिन्सेन्ट स्मिथ (Vincent Smith. ) (Life & Letters of Sir Leslie Stephen. ) अशोक. (Life of Ashoka.) नुसती नामावळी सांगत गेल्यास पार्नेच्या पार्ने भरतील; पण नुसता नामो- चारणाचा येथें उद्देश नाहीं. इंग्रजी भाषेतल्या कांहीं नाणावलेल्या चरित्रांचीं नांवें मासल्याकरतां वर दिलीं आहेत. चरित्र चांगलें वठण्यास सामग्री शिवाय नायक योग्य पाहिजे खरा; पण त्याबरोबर लेखकहि चतुर, बहुश्रुत, रसिक, अनुभवी व विद्वान् असा पाहिजे. चरित्र लिहिणें ही एक कला आहे. ती इतर कलांप्रमाणे पाहूनपाहून शिकावयाची असते. लेस्ली स्टीफन यांच्या देखरेखीखालीं प्रथम सुरू झालेला " राष्ट्रीय चरित्रकोश " (Dictionary of National Biography) व त्याचे अनेक भाग पाहिले, ह्मणजे चरित्र लिहिण्याची कला इंग्लंडमध्ये किती वाढली आहे, हें सहज लक्षांत येईल. शेक्स- पियरच्या प्रसिद्ध चरित्राचे लेखक सिडने ली, यांना लेस्ली स्टीफन यांच्या हाताखालीं वरील कोश तयार करविण्यांत तालीम मिळाली होती, व लेस्ली स्टीफन यांनी संबंध सोडल्यानंतर यांनीच तो पुरा करविला, व अजूनहि सूत्र यांच्याच हातांत आहेत, हे येथे सांगितल्यास वावगे होणार नाहीं. या कोशा- करतां नुकर्तेच त्यांनी माजी बादशहा सातवे एडवर्ड यांचे चरित्र लिहिलें आहे.. हे वाचकांना आठवत असेलच.<noinclude></noinclude> 2psxoppzyvg7qfz1l6mr2bw246mtc88 233727 233726 2026-07-27T05:21:45Z JayashreeVI 4058 233727 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude><center> {|style = text-align :center; width 80% " | + |- |( Huxley. ) ||(Hume.) १० जे. एच. रोज.||नेपोलियन बोनापार्ट. (J. Holland Rose.)||(Life of Nepolean {{gap}}{{gap}}{{gap}}Bonaparte. ११ एडवर्ड केअर्ड. ( Edward Caird. ) १२ लेस्ली स्टीफन. (Leslie Stephen.) ( ३४ ) हेगल. ( Hegel. ) सर जेम्स फिटझजेम्स स्टीफन. (Sir James Fitz James Stephen.) १३ मेट्लंड. लेस्ली स्टीफन. ( F. W. Maitland.) १४ व्हिन्सेन्ट स्मिथ (Vincent Smith. ) (Life & Letters of Sir Leslie Stephen. ) अशोक. (Life of Ashoka.) नुसती नामावळी सांगत गेल्यास पार्नेच्या पार्ने भरतील; पण नुसता नामो- चारणाचा येथें उद्देश नाहीं. इंग्रजी भाषेतल्या कांहीं नाणावलेल्या चरित्रांचीं नांवें मासल्याकरतां वर दिलीं आहेत. चरित्र चांगलें वठण्यास सामग्री शिवाय नायक योग्य पाहिजे खरा; पण त्याबरोबर लेखकहि चतुर, बहुश्रुत, रसिक, अनुभवी व विद्वान् असा पाहिजे. चरित्र लिहिणें ही एक कला आहे. ती इतर कलांप्रमाणे पाहूनपाहून शिकावयाची असते. लेस्ली स्टीफन यांच्या देखरेखीखालीं प्रथम सुरू झालेला " राष्ट्रीय चरित्रकोश " (Dictionary of National Biography) व त्याचे अनेक भाग पाहिले, ह्मणजे चरित्र लिहिण्याची कला इंग्लंडमध्ये किती वाढली आहे, हें सहज लक्षांत येईल. शेक्स- पियरच्या प्रसिद्ध चरित्राचे लेखक सिडने ली, यांना लेस्ली स्टीफन यांच्या हाताखालीं वरील कोश तयार करविण्यांत तालीम मिळाली होती, व लेस्ली स्टीफन यांनी संबंध सोडल्यानंतर यांनीच तो पुरा करविला, व अजूनहि सूत्र यांच्याच हातांत आहेत, हे येथे सांगितल्यास वावगे होणार नाहीं. या कोशा- करतां नुकर्तेच त्यांनी माजी बादशहा सातवे एडवर्ड यांचे चरित्र लिहिलें आहे.. हे वाचकांना आठवत असेलच.<noinclude></noinclude> 0yo4ns2eicpf5wnz9d5kwurqo1auoxm 233728 233727 2026-07-27T05:24:05Z JayashreeVI 4058 233728 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude><center> | + |- |( Huxley. ) ||(Hume.) १० जे. एच. रोज.||नेपोलियन बोनापार्ट. (J. Holland Rose.)||(Life of Nepolean {{gap}}{{gap}}{{gap}}Bonaparte. ११ एडवर्ड केअर्ड. ( Edward Caird. ) १२ लेस्ली स्टीफन. (Leslie Stephen.) ( ३४ ) हेगल. ( Hegel. ) सर जेम्स फिटझजेम्स स्टीफन. (Sir James Fitz James Stephen.) १३ मेट्लंड. लेस्ली स्टीफन. ( F. W. Maitland.) १४ व्हिन्सेन्ट स्मिथ (Vincent Smith. ) (Life & Letters of Sir Leslie Stephen. ) अशोक. (Life of Ashoka.) नुसती नामावळी सांगत गेल्यास पार्नेच्या पार्ने भरतील; पण नुसता नामो- चारणाचा येथें उद्देश नाहीं. इंग्रजी भाषेतल्या कांहीं नाणावलेल्या चरित्रांचीं नांवें मासल्याकरतां वर दिलीं आहेत. चरित्र चांगलें वठण्यास सामग्री शिवाय नायक योग्य पाहिजे खरा; पण त्याबरोबर लेखकहि चतुर, बहुश्रुत, रसिक, अनुभवी व विद्वान् असा पाहिजे. चरित्र लिहिणें ही एक कला आहे. ती इतर कलांप्रमाणे पाहूनपाहून शिकावयाची असते. लेस्ली स्टीफन यांच्या देखरेखीखालीं प्रथम सुरू झालेला " राष्ट्रीय चरित्रकोश " (Dictionary of National Biography) व त्याचे अनेक भाग पाहिले, ह्मणजे चरित्र लिहिण्याची कला इंग्लंडमध्ये किती वाढली आहे, हें सहज लक्षांत येईल. शेक्स- पियरच्या प्रसिद्ध चरित्राचे लेखक सिडने ली, यांना लेस्ली स्टीफन यांच्या हाताखालीं वरील कोश तयार करविण्यांत तालीम मिळाली होती, व लेस्ली स्टीफन यांनी संबंध सोडल्यानंतर यांनीच तो पुरा करविला, व अजूनहि सूत्र यांच्याच हातांत आहेत, हे येथे सांगितल्यास वावगे होणार नाहीं. या कोशा- करतां नुकर्तेच त्यांनी माजी बादशहा सातवे एडवर्ड यांचे चरित्र लिहिलें आहे.. हे वाचकांना आठवत असेलच.<noinclude></noinclude> 7id6rvadjjcn2rpsoc2js4x2t3931kp पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/७१ 104 111150 233731 2026-07-27T11:35:38Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233731 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(६६)}}</noinclude>पोळ्या आणिल्या, तें पाहून तर तो हिंदु शिवाई अधिकच रागावला. तेव्हां अतिथिसत्कारप्रिय अशा त्या हिंदु शिपाईगड्याला पोळ्यांबद्दल आपण पैसे ठेविले ही गोष्ट मुळींच आवडली नाहीं असा तर्क करून त्याचा राग शांत व्हावा म्हणून जपानी शिपायानें तेथें ठेवलेले दोनही डॉलर परत आणले आणि त्याला दाखवून ते आपल्या खिशांत टाकिले. हा प्रकार पाहून तर त्या हिंदु शिपायाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. जपानी शियाला त्याच्या रागाचे कारण समजेना. शेवटीं त्यानें त्याजपाशी असलेले सर्व डॉलर तेथें ठेवून तेथें असलेल्या सर्व पोळ्या घेतल्या आणि आपली वाट धरली. ह्या गोष्टींतील हिंदु शिपायाच्या रागाचें कारण आपल्या लक्षांत आलेच असेल. त्याचें जेवण विटाळलें हेंच त्याच्या रागाचें कारण! आतां आपल्या अगदी नजीकच घडलेली दुसरी एक गोष्ट मी आपणांला सांगतो. हिंदुस्थानाचे हितचिंतक, मि. नेव्हिन्सनसाहेब आपणांला माहीत असतीलच; हे हरिद्वार येथें एका मिठाईवाल्याच्या दुकानीं गेले आणि त्यांना ज्या जातीची मिठाई घ्यावयाची होती तिचा एक तुकडा उचलून त्यांनीं 'ह्या मिठाईचा भाव काय?' असें त्या दुकानदारास विचारले. हा प्रकार पाहून साहेबांस उत्तर न देतां तो दुकानदार त्यांच्यावर खूप संतापला. साहेब म्हणाले:- 'शेटजी, असे संतापतां कां? मी तुमच्या मालाला हात लाविला खरा पण तो कोणत्याही रीतीनें खराब केला नाहीं. तुम्हांला जर तो खराब झाला असें वाटत असेल तर त्या सर्व मालाची तुम्ही सांगाल ती किंमत तुम्हाला देतों. पण शेटजी किंमतीला भीत होते किंवा किंमतीकरितां रागावले होते असें मुळींच नसल्यामुळे किंमत मिळून त्यांचे समाधान होण्यासारखें नव्हतें. आपलें सर्व दुकान<noinclude></noinclude> 95yp3va2s0wt674xmankxyyvxt5df1x पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/७२ 104 111151 233732 2026-07-27T11:38:29Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233732 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(६७)}}</noinclude>परकीय म्लेच्छांच्या स्पर्शानें बाटलें अशी त्यांची समजूत होती आणि त्यामुळेच ते इतके रागावले होते.<br>{{gap}}आतां सांगितलेल्या ह्या दोन गोष्टी आपणांला नवीन वाटतील म्हणून मी सांगितल्या नाहींत; त्या आपणां सर्वांच्या नेहमीच्या परिचयातीलच आहेत; पण आपल्या सोवळ्याच्या कल्पना पाहून इतर लोकांना आपणांविषयीं काय वाटतें हें आपणांस समजावून द्यावें इतक्याच उद्देशाने मी ह्या आज माझ्या व्याख्यानाच्या आरंभी आपणांस सांगितल्या. अशा प्रकारचा कृत्रिम पवित्रपणा फक्त आमच्या हिंदु समाजांतच रूढ झालेला आहे. इतर देशांतील लोकांस त्याची नुसती कल्पनाही नाहीं. आजच्या व्याख्यानांत मी आपणांस सामान्यतः हिंदुसमाजाची रचना कशी झाली आणि हिंदु लोकांतील कांही सामाजिक चालीरीतींचीं मूळतत्त्वें काय आहेत हें सांगणार आहें. आतां ज्याप्रमाणें मीं आपणांस दोन उदाहरणे देऊन स्पर्शास्पर्शासंबंधाने आमची रूढि कशी आहे तें सांगितलें; तशीं उदाहरणे इतर रूढीसंबंधाने सांगत बसण्याचा माझा विचार नाहीं; कारण असली उदाहरणे आपल्या पूर्ण परिचयाची आहेत. ह्या कृत्रिम पवित्रपणाच्या मूळभूत कल्पनेवर ठरविलेले खाण्यापिण्यासंबंधाचे अनेक नियम आणि कायदे हिंदु समाजांत रूढ आहेत, हे आपणां सर्वांस माहीतच आहे. कांहीं जातींच्या लोकांनीं स्पर्शिलेले अन्न दुसऱ्या कांहीं जातींतल्या लोकांस बाटले असें वाटते आणि तें त्यांच्या खाण्यास अयोग्य ठरतें. हा शुचिर्भूतपणा कृत्रिमच आहे असें मी म्हणतो. ह्या नियमासंबंधानें विचार करितांना आपण जसजशी हिंदु समाजांतील वरच्यावरच्या वर्गांकडे दृष्टि द्याल तसतसे हे नियम जास्त जास्त भानगडीचे व कडक झाले आहेत, असे आपणांस आढळून येईल.{{nop}}<noinclude></noinclude> gw8lvrmr97tkg299sxddwomwoe3z47i पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/७३ 104 111152 233733 2026-07-27T11:43:56Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233733 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(६८)}}</noinclude>{{gap}}आमच्या पवित्रपणाची ही कल्पना आणि त्या कल्पनेप्रमाणे समाजांत रूढ झालेले यासंबंधाचे नियम यांस आरोग्यशास्त्राचा आधार नाहीं. ह्या पवित्रपणाचा आणि आरोग्यशास्त्राचा म्हणण्यासारखा अर्थाअर्थी कांही संबंध नाहीं. हा पवित्रपणा केवळ काल्पनिक अथवा धार्मिक असल्यामुळे पाश्चिमात्य लोकांस अगदी चमत्कारिक व अपूर्व वाटतो. हे पवित्रपणाचे अथवा सोवळ्याओवळ्याचे नियम आरोग्यशास्त्रदृष्ट्याच बसविले असून ते लोकांनी सतत पाळावे म्हणून धर्मशास्त्रांत त्यांचा समावेश करण्यांत आला आहे, असे अलीकडे कांहीं लोक प्रतिपादन करू लागले आहेत. समाजांतील प्रत्येक रूढ नियमाचें अशा प्रकारें समर्थन करण्याची आवड, आमच्या थिऑसफिस्ट बंधूंना विशेष आहे. मला असल्या समर्थनाच्या खऱ्याखोटेपणाबद्दल आज विचार करावयाचा नाहीं. मी येथे इतकेंच सांगतों कीं, आमच्या पुष्कळ सामाजिक संस्था, आमचे बरेचसे सामाजिक कायदे आणि आमच्या अनेक सामाजिक चालीरीति यांच्या मूळाशी हा कृत्रिम सोवळेपणाच आहे. आतां ह्या काल्पनिक शुचिर्भूतपणाचे परिणाम काय होतात, तें मी आपणास सांगतो.<br>{{gap}}हें सोंवळ्याओवळ्याचे खूळ समाजांत माजलें म्हणूनच आपणांमध्यें, हिंदुस्थानावांचून इतर कोणत्याही देशांत न दिसून येणारा तुटकपणा वाढला आहे. हिंदुस्थानांत मात्र हें खूळ सर्वत्र दिसून येतें. आपल्या भाषेतील 'बारा परदेशी आणि तेरा चुली,' ही म्हण ह्या तुटकपणाचीच द्योतक आहे. उत्तर हिंदुस्थानांत चौक्याची वहिवाट आहे. चौका म्हणजे स्वयंपाकाची जागा. ही जागाच तेथील लोक मोठी पवित्र मानतात. प्रत्येक मनुष्याची जेवणाची जागा आणि पद्धति तेथें ठरलेली आहे. मनुष्य जेवावयास बसला म्हणजे त्याला कोणाचाही स्पर्श झालेला चालत नाहीं. इतकेंच<noinclude></noinclude> 0nsa1tt7sy7ac3bsjgp11rrb65kv8ot पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/७४ 104 111153 233734 2026-07-27T11:46:05Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233734 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(६९)}}</noinclude>नव्हे तर त्याच्या चौक्यांत त्याच्याजवळच्या नातेवाईकांनींही जाऊं नये, असा निर्बंध आहे. हा तुटकपणा नव्हे तर काय? तुम्हांला जर पावित्र्य पाहिजे असेल, आपली आत्मोन्नति व्हावी अशी जर तुमची इच्छा असेल आणि आपणास मुक्ति मिळावी असें जर तुम्हांला वाटत असेल तर जगांतील इतर माणसांपासून दूर जाऊन रहा, कोणालाही आपल्या जागेत येऊं देऊं नका; असल्या धर्मकल्पना जेथें रूढ आहेत त्या समाजांतील व्यक्ति एकमेकांशी तुटून वागणार; आमचा सोवळेपणा, आमची स्वच्छता आणि पावित्र्य हीं सारीं ह्या तुटकपणावर अवलंबून असल्यामुळे इतर व्यक्तींपासून राहोच पण आम्हीं आपल्या कुटुंबांतील माणसांपासूनही रहावेल तितकें दूर रहाण्याचा प्रयत्न करीत असतो. असें कर्ते होते, याची उदाहरणे मी देत नाहीं. आपण आपल्या मनाशीं थोडा विचार करा म्हणजे असली शेंकडों उदाहरणे आपल्याला आठवतील.<br>{{gap}}मुलाची काळजी घेणें आणि त्याच्या कल्याणाकरितां वेळोवेळीं उपदेश करून त्याला आपल्या म्हणण्याप्रमाणे वागावयास लावणें हें बाप ज्याप्रमाणे आपले कर्तव्य समजतो, त्याप्रमाणें आमचे स्मृतिकार अथवा धर्मशास्त्रकार आमच्या हिंदुसमाजाला, किंबहुना त्यांतील प्रत्येक व्यक्तीला मूल समजतात; ही आमच्या समाजव्यवस्थेची दुसरी मूलभूत कलना होय! आमच्या समाजांतील हें प्रत्येक व्यक्तिरूपी मूल नेहमी कोणा ना कोणाच्या तरी दाबांत असले पाहजे. स्वातंत्र्याचें त्याला नुसतें वारेही लागतां कामा नये. त्याला जर स्वातंत्र्य दिलें तर ते त्याचा भलताच उपयोग करील असें समजून आमच्या धर्मशास्त्रकारांनी व्यक्तीचे प्रत्येक कृत्य नियमबद्ध करून ठेविल आहे. ह्यासंबंधांत त्यांनी किती दक्षता दाखविली आहे ते आपण नाणतच आहों. मनुष्य जन्मल्यापासून मरेपर्यंत सर्व आयुष्यभर त्यानें धर्मशास्त्रकारांनी रेखाटलेल्या मार्गावरून गेलें पाहिजे आणि<noinclude></noinclude> jz4reqtad8xpo14he4mw2bef7ds6ads पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/७५ 104 111154 233735 2026-07-27T11:49:52Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233735 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(७०)}}</noinclude>त्याच्या नियमाबाहेर काडीभरही जातां कामा नये, असा त्यांचा मोठा कटाक्ष आहे. तुम्ही ज्या जातींत जन्मला असाल त्या जातीच्या दृष्टीनें आणि तुम्ही जो धंदा करीत असाल त्या धंद्याच्या दृष्टीने, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हीं ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजेत असे त्या शास्त्रकारांस वाटलें, त्या त्या गोष्टी धर्माज्ञा म्हणून तुम्हीं केल्याच पाहिजेत; त्या कराल तरच तुम्हांला ऐहिक आणि पारलौकिक सुखाचा लाभ होईल असें त्यांनी समाजाकरितां घालून दिलेल्या आपल्या नियमांत स्पष्टपणें म्हटलें आहे. आमच्या समाजाचा व्यक्तिस्वातंत्र्यावर जो दाब दिसून येतो तो ह्या असल्या नियमांमुळेच.<br>{{gap}}सररहा समाजाचा व्यक्तीवरील हा दाब आपल्या देशांतच मात्र आहे- इतरत्र तो नव्हता किंवा नाहीं, असे सांगण्याचा माझा उद्देश नाहीं. कोणत्याही समाजाची बाल्यावस्था पाहिली असतां, त्यामध्ये असा दाब दिसून येतो. ग्रीक आणि यूरोपांतील इतर देशांतही प्राचीन काळी अशीच स्थिति होती. तेथल्या कायदेकारांनीही प्रत्येक बाबतींत लोकांनी कसे वागावें, ह्याविषयीं नियम बांधून टाकलेले होते.<br>{{gap}}आपल्या देशांत तर निरनिराळ्या जातींच्या लोकांनी खावें काय, प्यावे काय, पोषाख कसा करावा वगैरे अगदी किरकोळ बाबीसंबंधीही कसे नियम घालून दिले होते व त्याप्रमाणें वागण्यास समाज व्यक्तीस कसा भाग पाडीत असे, ह्या गोष्टी इतिहासज्ञांस माहीत आहेत. एकंदरींत पहातां आमचा समाज आपल्यांतील व्यक्ति मुलें आहेत व आमरण तीं मुलेंच रहाणार असे समजून त्यांवर आपला दाब ठेवितो. बाप जसा आपल्या मुलाची काळजी घेऊन प्रत्येक लहानसहान बाबतीतही अमुक तऱ्हेने वाग, असा उपदेश त्याला करीत असतो त्याप्रमाणे समाजांच्या एका विशेष<noinclude></noinclude> be9ovkc58oz2zhd327pawfej73n37ql पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/७६ 104 111155 233736 2026-07-27T11:54:17Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233736 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(७१)}}</noinclude>स्थितींत सामाजिक नियम ठरविणारे लोक आपण जर कांहीं नियम घालून दिले नाहींत तर व्यक्ती भलभलत्याच मार्गानें जातील आणि समाजाचा सर्वस्वी घात होईल असें समजून केवळ व्यक्तीच्या आणि समाजाच्या हिताकरितां म्हणून आतांच सांगितल्याप्रमाणें अत्यंत कडक आणि जुलमी नियम घालून देतात.<br>{{gap}}आतां आपण समाजरचनेच्या अत्यंत महत्वाच्या अशा तिसऱ्या मूलभूत कल्पनेचा विचार करूं. ह्याच कल्पेनच्या पायावर आमची समाजरचना झाली असल्यामुळे मीं हिला महत्वाची कल्पना असें म्हटलें आहे. ही कल्पना म्हणजे मनुष्या- मनुष्यांत कृत्रिम अंतर आहे.- जन्मजात विषमता आहे- अशी जी आमची समजूत आहे तीच होय! आमच्या सर्व सामाजिक नियमांस ह्या तत्त्वानें कसें व्यापिलें आहे, हे आपणांस माहीत आहे. प्रथम आपण स्त्रिया आणि पुरुष यांच्यामधील विषमतेचा विचार करूं. चालू कायदा आमच्या चालू चालीरीति आणि स्त्रियांस देण्यांत आलेले हक्क ह्यासंबंधाने असलेल्या वस्तुस्थितीला उद्देशून मी बोलत आहे. क्वचित् ठिकाणीं स्त्रियांना देवता मानावें, असें आपलें काव्यांत लिहिलें आहे असे आढळेल; क्वचित् धार्मिक बाबतींत स्त्रीपुरुषांचे हक्क सारखेच आहेत असेही उल्लेख असतील आणि कोठें कोठें 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता;' असें म्हणून ज्या देशांत स्त्रियांना मान आहे तो देश भरभराटीस येतो असेही त्यांनी आपले मत दिलें असेल. आपल्या वाङ्मयांत असले विचार कित्येक ठिकाणी दिसून येतात. पण त्यामुळे वर सांगितलेल्या आमच्या सामाजिक नियमांत दिसून येणाऱ्या स्त्रीपुरुषांमधील विषयमतेच्या तत्वास मुळींच बाध येत नाहीं आमच्या सामाजिक कायद्यांनी पुरुषांना स्त्रियांपेक्षां पुष्कळ जास्त हक्क दिलेले आहेत. पुष्कळ ठिकाणीं स्त्री ही पुरुषांच्या चैनीकरितां निर्माण<noinclude></noinclude> 32xe2dsglcvnznmge9y1jgmr5blmrh6 पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/७७ 104 111156 233737 2026-07-27T11:56:58Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233737 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(७२)}}</noinclude>केलेली केवळ एक वस्तुच आहे- सजीव प्राणी नव्हे- असें मानण्यांत आलेले आहे. हिंदुधर्मशास्त्रानें स्त्रियांना जे हक्क ठेविले आहेत त्याकडे लक्ष द्याल तर मी म्हणतों ही गोष्ट तुमच्या चांगलीच प्रत्ययास येईल. आमच्या धर्मशास्त्रानें स्त्रीला वारसाचा हक्क ठेविलेला नाहीं. प्रत्यक्ष नवऱ्याची सुद्धां स्थावर मिळकत तिला न मिळत जवळचा पुरुष वारस नसेल, तर अत्यंत दूरच्या अशा पुरुष नातेवाइकाकडे त्या मिळकतीचा वारसा जातो. नवऱ्याच्या मालमत्तेवर बायकोचा हक्क फक्त अन्नवस्त्रापुरता. त्यापलीकडे खुद्द नवऱ्याच्या मिळकतीपैकींही तिला कायद्याने कांही मिळू शकत नाहीं. आमच्या धर्मशास्त्रांतील लग्नासंबंधाच्या नियमांतही स्त्रीपुरुषांसंबंधीं असाच भेदभाव दाखविलेला आहे. पुरुषानें एकामागून एक हव्या तितक्या बायका खुशाल कराव्या; फार तर काय एकाच वेळीं अनेक बायकांशी त्यानें आपले लग्न बिनदिक्कत लावावें; त्याला तसें करण्यास धर्मशास्त्राची मुभा आहे. पण स्त्रियांना मात्र या बाबतीत सर्व प्रकारची सक्त मनाई आहे. सारांश, आमच्या धर्मशास्त्रानें स्त्रीपुरुषांना सारखे हक्क दिलेले नाहींत. पुरुषांपेक्षां स्त्रियांची योग्यता फारच कमी मानिलेली आहे. पुरुषापेक्षां स्त्रीची योग्यता देवानेच तिला निर्माण करितांना फार हलक्या दर्जाची केली आहे, असें ह्या शास्त्रकारांचे म्हणणे आहे. ह्याच जन्मजात विषमतेच्या पायावर आमची समाजरचना केली आहे.<br>{{gap}}स्त्रीपुरुषामध्यें जसा हा धर्मशास्त्रदृष्ट्या जन्मतःच भेद मानण्यांत आला आहे तसाच पुरुषांपुरुषांमध्येही आमच्या धर्मशास्त्रानें जन्मसिद्ध भेद मानिलेला असून त्यावर आमच्या समाजाची उभारणी झालेली आहे. हा भेद म्हणजे अर्थातच अन्यत्र न दिसून येणारा असा आमच्या समाजांतील जातिभेद होय. जातिभेदाचें विस्तृत विवेचन मी आपल्या शेवटच्या व्याख्यानांत करणार असल्या-<noinclude></noinclude> qjn1reamjlh67683puu1wdrpl5ymnuu