विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.15 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk अनुक्रमणिका:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf 106 104087 235498 235472 2026-08-12T16:45:47Z कल्पनाशक्ती 3813 235498 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत |Language=mr |Volume= |Author=गोविंद चिमणाजी भाटे |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=गोविंद चिमणाजी भाटे |Address=कुलाबा |Year=1936 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist 8="अनुक्रमणिका" 10="विषयप्रवेश" 14="सिंधु नदी व सिंध प्रांत" 19 ="कराची शहर व बंदर" 29="फोटो" 30="फोटो" 37="फोटो" 38="फोटो" 44="जुनीं तीन प्रख्यात शहरें" 55="फोटो" 56="फोटो" 59="फोटो" 60="फोटो" 67="आर्यपूर्वकालीन व बौद्धकालीन संस्कृतीचे अवशेष" 71="फोटो" 72="फोटो" 87 ="सक्करचें धरण" 93 ="फोटो" 94="फोटो" 105 ="फोटो" 106="फोटो" 108="सक्रंद येथील प्रयोगक्षेत्र" 113 ="फोटो" 114 ="फोटो"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} [[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]] amovg9f9db78da946ngkywmijztu6d6 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/७ 104 111242 235513 233869 2026-08-13T05:27:39Z JayashreeVI 4058 235513 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{larger|'''२'''}}}} ... ... <center> {| |+ |- | || ''' पृष्ठांक ''' |- |'''लेखांक ३ चालू-'''{{gap}}{{gap}}{{gap}}| |- |{{gap}} कथा || ३५ |- |{{gap}} कादंबरी || ३६-३७ - |{{gap}}ऐतिहासिक कादंबरी || ३७--४० |- |'''लेखांक ४.'''{{gap}}{{gap}}{{gap}}|४१-६४ |- |{{gap}} रूपांतर || ४१–४४ |- {{gap}} एक आक्षेप. || ४४-४५ |} .... सामाजिक कादंबरीची वाढ. .... .... ४५-४६ उदाहरणें दोन वर्ग .... .... ४६-४७ व्यक्ति व समाज उदाहरणें .... पाश्चात्य कादंबरीकार तीन लेखनपद्धती. तुलनात्मकपद्धती लेखांक ५. विनोद. विनोदाचे उद्दिष्ट .... अपरिचित...... अनपेक्षित .... .... विसंगतपणा विसंगतपणाची जाणीव .... विनोदाची पूर्ण वाढ ..... ... ... ४८–५० .... ५१-५४ .... ५४-५५ .... .... ५५--५७ ५८--६१ .... ६१--६४ .... .... .... ६५-१०५ .... ५६ – ६९ ६९–७२ .... ७२-७३ .... ७३–७६ .... ७६ – ८२ ८२ – ८५ ८५-८६<noinclude></noinclude> 3ohazfy9meiyq50yi8w0bllomgertkx पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/६० 104 111404 235500 235416 2026-08-13T04:21:20Z JayashreeVI 4058 235500 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(४८)}}'''}}}}</noinclude>{{center|'''दोन वर्ग.'''}} · {{gap}}कादंबरीच्या दोन अवस्थांना अनुरूप दोन वर्ग करितां येतात. वर्णनाची त-हा, ऐतिहासिक कादंबऱ्यांप्रमाणेच असलेल्या, ह्मणजे ज्यांमध्ये समाजस्थितीचे कमीअधिक सूक्ष्म वर्णन केलेलें असतें, व त्यावरून जितकी पात्रांच्या स्वभावाची ओळख होईल तितकीच होते, स्वभावाचा विकास दाखविण्याची, चिकित्सा करण्यांची फारशी खटपट केलेली नसते, अशा अगदी आरंभी होणाऱ्या सामाजिक कथा पहिल्या वर्गात येतात. उदाहरणार्थ, 'मधली स्थिति, 'पण लक्ष्यांत कोण घेतो,' या कादंबऱ्या नांवाप्रमाणे आजकालच्या लेखकाच्या हयातीतल्या म्हटलें तरी चालेल–गोष्टी आहेत. इंग्रजांच्या अमदानीत, इंग्रजांच्या शिक्षणानें उत्पन्न झालेल्या नांवारूपास आलेल्या, मध्यमस्थितीतल्या वर्गाच्या, एका भागासंबंधींच्या या गोष्टी आहेत. इतकेंच नव्हे, तर पांढरपेशांपैकी फक्त दक्षणी ब्राह्मणांबद्दलच्या आहेत; सारस्वत, प्रभु, दैवज्ञ इत्यादि इतर वर्गीविषयी नाहींत. आजकालच्या समाजांतल्या पांढरपेशांपैकी एका विशिष्ट वर्गाच्या चालीरीतींचे वर्णन आहे, हें लक्ष्यांत ठेविलें, ह्मणजे या कादंबऱ्यांची वास्तविक कल्पना होण्यास मदत होते. मध्यमस्थितीतल्या ब्राह्मण कुटुंबाची स्थिति, कुटुंबातल्या मंडळीवर संसाराच्या उलथापालथींत येणारे अनेक प्रसंग, या वर्गातल्या लोकांच्या चालीरीती, नवीन, परदेशी, कल्पनांचा होत असलेला परिणाम, इत्यादींवर लेखकाची सर्व मदार आहे; व लेखकाला बरेंच यश आले आहे, हे कोणालाहि कबूल होईल. या कादंब-या लोकप्रिय होण्याचे कारण हेंच आहे. पात्रांच्या स्वभावाचा विकास, त्याची मीमांसा, यांचा जवळ जवळ अभाव आहे, असें ह्मणण्यास हरकत नाहीं. पण लेखकाचा तो हेतुच नसल्यामुळे याबद्दल त्याला दोष देणें, व त्याच्या कृतीला नाके मुरडणें, रसिकाला शोभणार नाहीं. तसेच, "आजकालच्या गोष्टी" लिहितांना लेखकाची नजर ब्राह्मणांपैकी एका विशिष्ट वर्गापलीकडे गेली नाहीं, ही गोष्ट जरी खरी असली, तरी कादंब-यांचा बरेवाईटपणा ठरविण्यांत तिचा उपयोग होत नाहीं. लेखकाची दृष्टि आकुंचित आहे, असें जरी कबूल केले, तरी विषयाची निवड ही लेखकाच्या मर्जीची गोष्ट आहे. त्याची कृति निंद्य की वंद्य, साधारण कीं टाकाऊ, हे ठरविणें वाचकांचं काम आहे. ज्या वर्गाचें चित्र काढले आहे तें<noinclude></noinclude> 7hazy5zcqex12h8wg9xt4hnonwkjbh4 235501 235500 2026-08-13T04:22:05Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 235501 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(४८)'''}}}}</noinclude>{{center|'''दोन वर्ग.'''}} · {{gap}}कादंबरीच्या दोन अवस्थांना अनुरूप दोन वर्ग करितां येतात. वर्णनाची त-हा, ऐतिहासिक कादंबऱ्यांप्रमाणेच असलेल्या, ह्मणजे ज्यांमध्ये समाजस्थितीचे कमीअधिक सूक्ष्म वर्णन केलेलें असतें, व त्यावरून जितकी पात्रांच्या स्वभावाची ओळख होईल तितकीच होते, स्वभावाचा विकास दाखविण्याची, चिकित्सा करण्यांची फारशी खटपट केलेली नसते, अशा अगदी आरंभी होणाऱ्या सामाजिक कथा पहिल्या वर्गात येतात. उदाहरणार्थ, 'मधली स्थिति, 'पण लक्ष्यांत कोण घेतो,' या कादंबऱ्या नांवाप्रमाणे आजकालच्या लेखकाच्या हयातीतल्या म्हटलें तरी चालेल–गोष्टी आहेत. इंग्रजांच्या अमदानीत, इंग्रजांच्या शिक्षणानें उत्पन्न झालेल्या नांवारूपास आलेल्या, मध्यमस्थितीतल्या वर्गाच्या, एका भागासंबंधींच्या या गोष्टी आहेत. इतकेंच नव्हे, तर पांढरपेशांपैकी फक्त दक्षणी ब्राह्मणांबद्दलच्या आहेत; सारस्वत, प्रभु, दैवज्ञ इत्यादि इतर वर्गीविषयी नाहींत. आजकालच्या समाजांतल्या पांढरपेशांपैकी एका विशिष्ट वर्गाच्या चालीरीतींचे वर्णन आहे, हें लक्ष्यांत ठेविलें, ह्मणजे या कादंबऱ्यांची वास्तविक कल्पना होण्यास मदत होते. मध्यमस्थितीतल्या ब्राह्मण कुटुंबाची स्थिति, कुटुंबातल्या मंडळीवर संसाराच्या उलथापालथींत येणारे अनेक प्रसंग, या वर्गातल्या लोकांच्या चालीरीती, नवीन, परदेशी, कल्पनांचा होत असलेला परिणाम, इत्यादींवर लेखकाची सर्व मदार आहे; व लेखकाला बरेंच यश आले आहे, हे कोणालाहि कबूल होईल. या कादंब-या लोकप्रिय होण्याचे कारण हेंच आहे. पात्रांच्या स्वभावाचा विकास, त्याची मीमांसा, यांचा जवळ जवळ अभाव आहे, असें ह्मणण्यास हरकत नाहीं. पण लेखकाचा तो हेतुच नसल्यामुळे याबद्दल त्याला दोष देणें, व त्याच्या कृतीला नाके मुरडणें, रसिकाला शोभणार नाहीं. तसेच, "आजकालच्या गोष्टी" लिहितांना लेखकाची नजर ब्राह्मणांपैकी एका विशिष्ट वर्गापलीकडे गेली नाहीं, ही गोष्ट जरी खरी असली, तरी कादंब-यांचा बरेवाईटपणा ठरविण्यांत तिचा उपयोग होत नाहीं. लेखकाची दृष्टि आकुंचित आहे, असें जरी कबूल केले, तरी विषयाची निवड ही लेखकाच्या मर्जीची गोष्ट आहे. त्याची कृति निंद्य की वंद्य, साधारण कीं टाकाऊ, हे ठरविणें वाचकांचं काम आहे. ज्या वर्गाचें चित्र काढले आहे तें<noinclude></noinclude> covia6lbc5750z3gmootldhocbdnekt पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/६१ 104 111405 235502 235347 2026-08-13T04:44:22Z JayashreeVI 4058 235502 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(४९)'''}}}}</noinclude>पटण्यासारखे आहे की नाही, इतकाच प्रश्न वाचकांपुढे येतो. शिवाय, आकुंचित दृष्टीचा दोष लेखकाच्या माथीं न येतो आमच्या समाजरचनेकडे लागतो, हें विसरता कामा नये! स्वतःच्या शिवाय इतर ज्ञातींविषयीं माहिती-पुरी माहिती- लेखकांना यावी कशी! सनातनधर्मानें पसंत केलेली, निदान चालू दिलेली, समाजव्यवस्थाच इतकी विक्षिप्त आहे की, तिच्या प्रभावाने प्रत्येक वर्गाच्या भोंवती ज्ञातिबंधनाचें मजबूत कांटेरी कुंपण पडलें आहे. आंत काय चाललें आहे तें दुरून कुंपणांतून जितकें दिसेल तितकेंच आडोसापाडोसा घेऊन मिळविलेली माहिती वर्णन करण्यास पुरेशी होत नाहीं, हे उघड आहे. ह्मणून लेखकाला ज्या वर्गाची माहिती होती, त्याचें त्यानें वर्णन लिहिलें. असो. या वर्गातल्या कादंबऱ्यांना इंग्रजीत Novels of incidents ह्मणजे प्रसंगांस प्राधान्य देणाऱ्या कादंबऱ्या ह्मणतात. <br>{{gap}}दुसऱ्या वर्गातल्या कादंबऱ्यांचा विशेष असा आहे, कीं, त्यांत स्वभावाच्या चिकित्सेवर फार जोर दिलेला असतो. कथानकांतले प्रसंग या चिकित्सेला पोषाक केलेले असतात. बियांपासून तो थेट भव्य, विस्तृत, विस्मयजनक वृक्ष होईपर्यंत झालेली वडासारख्या झाडाची अकल्प्य वाढ देखील वनस्पतिशास्त्रांत निष्णात असलेला मनुष्य ज्याप्रमाणें सुसंगत करून दाखवितो, त्याचप्रमाणें तेजाळ लेखक, मनुष्यस्वभाव व त्यांची प्रसंगाप्रमाणें प्रगट होणारी अतर्कय रुपे यांची, आपल्या बुद्धिप्रभावानें वाचकांना ओळख पटवितो. अज्ञानामुळे उत्पन्न होणारा विस्मय घालवून अनंतरूपी मानवी स्वभावाबद्दल मनात कौतुक उत्पन्न करतो. असल्या कादंबयांचीं उत्कृष्ट उदाहरणें ह्मणजे George Meredith यांच्या कादंब-या होत. त्यांची 'Egoist' ही कादंबरी वाचतांना मति गुंग होते. या दुसऱ्या वर्गातल्या कादंबयांना इंग्रजीत Novels of Character-चारित्र्यबोधक किंवा Psychological Novels - मनोविकासदर्शक-हें नांव देतात. वर जी शक्तीची किंवा अस्त्राची उपमा कादंबरीला दिली आहे, ती या दुसऱ्या वर्गातल्या गोष्टींना जास्त लागू पडते. <br>{{gap}}आमच्याइकडे अशा कादंबन्या अजून झाल्या नाहींत, याला अनेक कारणें आहेत; पण मुख्य कारण आमच्या सुशिक्षित ह्मणविणारांमध्यें व ह्मणून आमच्या साहित्य सेवकांमध्यें, जिज्ञासा, विद्वत्ता, प्रयत्न व अनुभव यांचा अभाव<noinclude>{{gap}}{{४}}</noinclude> 3ojozsds2qzmg5sj5fih0xoafkfj05q 235503 235502 2026-08-13T04:44:48Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 235503 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(४९)'''}}}}</noinclude>पटण्यासारखे आहे की नाही, इतकाच प्रश्न वाचकांपुढे येतो. शिवाय, आकुंचित दृष्टीचा दोष लेखकाच्या माथीं न येतो आमच्या समाजरचनेकडे लागतो, हें विसरता कामा नये! स्वतःच्या शिवाय इतर ज्ञातींविषयीं माहिती-पुरी माहिती- लेखकांना यावी कशी! सनातनधर्मानें पसंत केलेली, निदान चालू दिलेली, समाजव्यवस्थाच इतकी विक्षिप्त आहे की, तिच्या प्रभावाने प्रत्येक वर्गाच्या भोंवती ज्ञातिबंधनाचें मजबूत कांटेरी कुंपण पडलें आहे. आंत काय चाललें आहे तें दुरून कुंपणांतून जितकें दिसेल तितकेंच आडोसापाडोसा घेऊन मिळविलेली माहिती वर्णन करण्यास पुरेशी होत नाहीं, हे उघड आहे. ह्मणून लेखकाला ज्या वर्गाची माहिती होती, त्याचें त्यानें वर्णन लिहिलें. असो. या वर्गातल्या कादंबऱ्यांना इंग्रजीत Novels of incidents ह्मणजे प्रसंगांस प्राधान्य देणाऱ्या कादंबऱ्या ह्मणतात. <br>{{gap}}दुसऱ्या वर्गातल्या कादंबऱ्यांचा विशेष असा आहे, कीं, त्यांत स्वभावाच्या चिकित्सेवर फार जोर दिलेला असतो. कथानकांतले प्रसंग या चिकित्सेला पोषाक केलेले असतात. बियांपासून तो थेट भव्य, विस्तृत, विस्मयजनक वृक्ष होईपर्यंत झालेली वडासारख्या झाडाची अकल्प्य वाढ देखील वनस्पतिशास्त्रांत निष्णात असलेला मनुष्य ज्याप्रमाणें सुसंगत करून दाखवितो, त्याचप्रमाणें तेजाळ लेखक, मनुष्यस्वभाव व त्यांची प्रसंगाप्रमाणें प्रगट होणारी अतर्कय रुपे यांची, आपल्या बुद्धिप्रभावानें वाचकांना ओळख पटवितो. अज्ञानामुळे उत्पन्न होणारा विस्मय घालवून अनंतरूपी मानवी स्वभावाबद्दल मनात कौतुक उत्पन्न करतो. असल्या कादंबयांचीं उत्कृष्ट उदाहरणें ह्मणजे George Meredith यांच्या कादंब-या होत. त्यांची 'Egoist' ही कादंबरी वाचतांना मति गुंग होते. या दुसऱ्या वर्गातल्या कादंबयांना इंग्रजीत Novels of Character-चारित्र्यबोधक किंवा Psychological Novels - मनोविकासदर्शक-हें नांव देतात. वर जी शक्तीची किंवा अस्त्राची उपमा कादंबरीला दिली आहे, ती या दुसऱ्या वर्गातल्या गोष्टींना जास्त लागू पडते. <br>{{gap}}आमच्याइकडे अशा कादंबन्या अजून झाल्या नाहींत, याला अनेक कारणें आहेत; पण मुख्य कारण आमच्या सुशिक्षित ह्मणविणारांमध्यें व ह्मणून आमच्या साहित्य सेवकांमध्यें, जिज्ञासा, विद्वत्ता, प्रयत्न व अनुभव यांचा अभाव<noinclude>{{gap}}{{४}}</noinclude> aqv4bi8prtroe9exkjv203khoxbng27 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/६२ 104 111434 235504 235405 2026-08-13T04:59:38Z JayashreeVI 4058 235504 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(५०)'''}}}}</noinclude>हें आहे, असें ह्मणणे भाग पडतें. दुसऱ्या वर्गात शोभण्यासारखी कादंबरी रचतां येण्यास गोष्ट सांगण्याची फक्त हातोटी साध्य केल्यानें, शब्दब्रह्माची उपासना केल्यानें, पुरें होत नाहीं. त्याला वर सांगितलेले संस्कार व्हावे लागतात कां तें पाहू. {{gap}}सामाजिक कादंबरीतले कथानक लेखकाच्या हयातीच्या काळांतलें असतें, व तें रचतांना स्वतःचा अनुभव, माहिती व निरीक्षण ही विशेष कामास येतात हे खरें पण हा केवळ साधनांचा विचार झाला. साधनांवरून पुरती कल्पना होत नसल्यामुळे साध्याचा विचार विस्ताराने करणे जरूरीचे आहे. येथे साध्य म्हणजे समाजातले अनेक वर्ग, अनेक व्यक्ति, त्यांचा व्यवहार, त्यांच्या पूर्वापर समजुती, संस्कार, संबंध इत्यादींचें, ह्मणजे संसाराचें यथार्थ ज्ञान, व यथाशक्ति विवरण हे होय. आतां संसार ह्मणजे एकच समाजाचा आयुःक्रम नसून त्यांत अनेक मानवी समाजांचे संघटन व आघात, आणि त्यांपासून उत्पन्न होणारी सुखदुःख, संपत्तिविपत्ति, वृद्धिक्षय इत्यादि अवस्थांची अखंड परंपरा, हिचा समावेश होतो. पण संसाराचा असा जरी अर्थ केला, तरी समाज ही कल्पना संदिग्धच राहते. म्हणून समाज ह्मणजे काय, याचा खल करणे भाग आहे. कोणी असें ह्मणतील कीं, समाज ह्मणजे काय, हे प्रत्येकाला माहीत आहे, त्याची व्याख्या जरी करितां आली नाहीं, तरी साधारण अर्थ प्रत्येकाला कळतो. खरें आहे. पण आमच्याइकडे मनोविकासदर्शक कादंबरी अजून कां झाली नाहीं, याचें मुख्य कारण आह्माला दाखवावयाचे असल्यामुळे, समाजाविषयींच्या साधारण कल्पनेने भागत नाहीं. मनोविकास ह्मणजे व्यक्तीचा मनोविकास असा अर्थ होतो, 'समाजा' चा असा होत नाहीं. ह्मणून 'व्यक्ति' व 'समाज' यांच्या परस्परसंबंधाची स्पष्ट कल्पना असल्यावांचून किंवा झाल्यावांचून मनोविकासाचे इंगित समजणे दुरापास्त आहे. सत्व, रज, तम या तीन गुणांवर भिस्त ठेवून व्यक्तींनां पांढरे, तांबडे, काळे असे रंग फासण्याचे दिवस आता गेले. मनुष्यमात्रांचं इतक्या सोप्या रीतीने वर्गीकरण होत नाहीं, हे उघड झाले आहे. ह्मणून आमच्या कल्पनानां पुनः चलन देण्याची जरूर पडून तें थोडेंबहुत मिळाले आहे. पुरते मिळालें नाहीं, व त्यामुळे आमच्या स्वभावाविषयीच्या कल्पना अर्धवट राहिल्या आहेत.{{nop}}<noinclude></noinclude> hk0c7ngmgt2w12p3sgucso23v9h1kwm 235505 235504 2026-08-13T05:00:06Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 235505 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(५०)'''}}}}</noinclude>हें आहे, असें ह्मणणे भाग पडतें. दुसऱ्या वर्गात शोभण्यासारखी कादंबरी रचतां येण्यास गोष्ट सांगण्याची फक्त हातोटी साध्य केल्यानें, शब्दब्रह्माची उपासना केल्यानें, पुरें होत नाहीं. त्याला वर सांगितलेले संस्कार व्हावे लागतात कां तें पाहू. {{gap}}सामाजिक कादंबरीतले कथानक लेखकाच्या हयातीच्या काळांतलें असतें, व तें रचतांना स्वतःचा अनुभव, माहिती व निरीक्षण ही विशेष कामास येतात हे खरें पण हा केवळ साधनांचा विचार झाला. साधनांवरून पुरती कल्पना होत नसल्यामुळे साध्याचा विचार विस्ताराने करणे जरूरीचे आहे. येथे साध्य म्हणजे समाजातले अनेक वर्ग, अनेक व्यक्ति, त्यांचा व्यवहार, त्यांच्या पूर्वापर समजुती, संस्कार, संबंध इत्यादींचें, ह्मणजे संसाराचें यथार्थ ज्ञान, व यथाशक्ति विवरण हे होय. आतां संसार ह्मणजे एकच समाजाचा आयुःक्रम नसून त्यांत अनेक मानवी समाजांचे संघटन व आघात, आणि त्यांपासून उत्पन्न होणारी सुखदुःख, संपत्तिविपत्ति, वृद्धिक्षय इत्यादि अवस्थांची अखंड परंपरा, हिचा समावेश होतो. पण संसाराचा असा जरी अर्थ केला, तरी समाज ही कल्पना संदिग्धच राहते. म्हणून समाज ह्मणजे काय, याचा खल करणे भाग आहे. कोणी असें ह्मणतील कीं, समाज ह्मणजे काय, हे प्रत्येकाला माहीत आहे, त्याची व्याख्या जरी करितां आली नाहीं, तरी साधारण अर्थ प्रत्येकाला कळतो. खरें आहे. पण आमच्याइकडे मनोविकासदर्शक कादंबरी अजून कां झाली नाहीं, याचें मुख्य कारण आह्माला दाखवावयाचे असल्यामुळे, समाजाविषयींच्या साधारण कल्पनेने भागत नाहीं. मनोविकास ह्मणजे व्यक्तीचा मनोविकास असा अर्थ होतो, 'समाजा' चा असा होत नाहीं. ह्मणून 'व्यक्ति' व 'समाज' यांच्या परस्परसंबंधाची स्पष्ट कल्पना असल्यावांचून किंवा झाल्यावांचून मनोविकासाचे इंगित समजणे दुरापास्त आहे. सत्व, रज, तम या तीन गुणांवर भिस्त ठेवून व्यक्तींनां पांढरे, तांबडे, काळे असे रंग फासण्याचे दिवस आता गेले. मनुष्यमात्रांचं इतक्या सोप्या रीतीने वर्गीकरण होत नाहीं, हे उघड झाले आहे. ह्मणून आमच्या कल्पनानां पुनः चलन देण्याची जरूर पडून तें थोडेंबहुत मिळाले आहे. पुरते मिळालें नाहीं, व त्यामुळे आमच्या स्वभावाविषयीच्या कल्पना अर्धवट राहिल्या आहेत.{{nop}}<noinclude></noinclude> gx0fupo1phggslfzkw75j6umk82wttv पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/८७ 104 111457 235487 235444 2026-08-12T15:53:17Z कल्पनाशक्ती 3813 235487 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''प्रकरण ६ वें.'''}}}} {{rule|8em}} {{center|{{x-larger|'''सक्करचें धरण.'''}}}} {{rule|5em}} {{gap}}{{x-larger|'''ज्या'''}}ने चहाचा मळा प्रत्यक्ष पाहिला नाहीं त्यानें चहाचा मळा हे नांव ऐकलें म्हणजे त्याची त्याबद्दल हटकून चुकीची कल्पना होते. कारण मळा शब्द उच्चारल्याबरोबर त्याच्या मनासमोर जें चित्र उभे राहतें तें म्हणजे कुंपणीनें कुडलेली, उक्ती, रहाट, मोट व पंप इत्यादि लहानमोठ्या पाणी काढण्याच्या साधनांनीं सज्ज अशा विहिरीनें युक्त अशी सपाट, सुपीक बागाईत जमीन हें होय व चहाचा मळा अशाच बागाईती जमिनीचा असला पाहिजे अशी माणसाची कल्पना होते. पण तो मनुष्य चहाचा मळा प्रत्यक्ष पाहतो तेव्हां त्याला विलक्षण आश्चर्य वाटतें. कारण त्याला प्रत्यक्ष दिसून येतें कीं, चहाच्या मळ्याला पाणी देण्याची व्यवस्था लागत नाहीं; त्याला कुंपणाची जरूरी नसते! त्या मळ्याला सपाट बागाईती जमीन पाहिजे असें नाहीं; चहाचीं झाडे उंच सखल, खडकाळ मुरमाड, डोंगराळ पण तांबड्या मातीच्या कोणत्याही भूमिभागांत पोसतात व वाढतात. फक्त चहाचा मळा हा दीडशेंपासून दोनशे एकरांचा भूमिभाग असावा लागतो व या सर्व भागावर हजारों चहाचीं झाडे लावलेलीं असतात. कारण झाडांच्या डिक्शा, चहा तयार करण्याच्या कारखान्याला पुरतील, इतका तरी मळ्याचा विस्तार असावा लागतो. म्हणून tea garden (चहाचा मळा किंवा बाग) या पेक्षां tea estate (चहाची शेती किंवा मिळकत) हा शब्द जास्त अन्वर्थक व यथार्थ कल्पना देणारा आहे.<br>{{gap}} '''सक्करच्या धरणाची''' थेट अशीच गोष्ट आहे. ज्यानें तें धरण पाहिलें नाहीं त्याच्या मनांत '''सक्करचें धरण''' हें नांव ऐकल्याबरोबर<noinclude></noinclude> pv98zfqfkoqxoa9tr8ef1facg3wblmt पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१०८ 104 111478 235488 235471 2026-08-12T15:58:15Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235488 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''प्रकरण ७ वें.'''}}}} {{rule|8em}} {{center|{{x-larger|'''सक्रंद येथील प्रयोगक्षेत्र.'''}}}} {{rule|5em}} {{gap}}{{x-larger|'''मा'''}}नवी कृती किंवा कामें केवळ कल्याणकारी कधीही असूं शकत नाहींत; त्यांमध्ये चांगल्याचें व वाईटाचें कमीअधिक प्रमाणांत मिश्रण झालेलें असतें. ज्याप्रमाणे माणूस डोळस आहे किंवा नाही ह्याची परीक्षा पहाण्याकरितां मिसळ धान्य त्या माणसापुढे ठेवून त्याला त्यांतून निरनिराळीं धान्यें वेगवेगळीं करण्यास सांगतात त्याप्रमाणेच जणूं कांहीं परमेश्वरानें जगांतील सर्व गोष्टींमध्ये चांगल्या वाईटाचे मिश्रण करून ठेवलें व मानवी प्राण्याला बुद्धि, कल्पकता व विवेकीपणा या तीन शक्ति दिल्या. या शक्तींच्या उपयोगानें त्यानें चांगल्यावाईटाच्या मिश्रणाने बनलेल्या जगांतील गोष्टींमधून चांगल्या वाईटाची पारख करावी व आपल्या कृतींमधून किंवा कामामधून चांगलेवाईट ही जरी अगदीं वेगवेगळीं करतां आलीं नाहींत तरी वाईटाचा अंश जितका कमी करतां येईल तितका करावा व मग त्या कृती किंवा कामे सुरू ठेवावीं; अशा प्रकारेंच मनुष्यांची व समाजाची सारखी प्रगति होत राहावी असा परमेश्वरी संकेत दिसतो. मनुष्यांना दिलेल्या दैवी शक्तींचा हाच खरा उद्देश व उपयोग आहे.<Br>{{gap}}सिंध प्रांतांतील कालव्यांचीं कामें व विशेषतः '''सक्रंद''' येथील प्रयोगक्षेत्र पहात असतांना वर नमूद केलेल्या तत्त्वाची सत्यता माझ्या पदोपदीं प्रत्ययास येत होती.<Br>{{gap}}सिंध प्रांतांतील सर्वांत मोठे पाटबंधाऱ्याचे काम महाराष्ट्रांतील अशा प्रकारच्या पांचचार कामानंतर हातीं घेऊन पुरें करण्यांत आलें, संघ प्रांताचें भाग्य होय असे मला वाटलें. कारण पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायानें महाराष्ट्रामध्ये या मोठमोठ्या पाटबंधाऱ्यांच्या कल्याणकारक कामांबरोबर ज्या वाईट गोष्टी घडून आल्या त्या सिंध प्रांताला आगाऊ टाळतां आल्या. सक्रंदचें प्रयोगक्षेत्र म्हणजे पाट-<noinclude></noinclude> 1g2it8c40g42wa0ksn2eshulkxtcbgd पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/८० 104 111479 235474 235473 2026-08-12T12:04:08Z JayashreeVI 4058 235474 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(६८)'''}}}}</noinclude>प्रकारचा संबंध ठेवणें, ह्मणजे जगाची आठवण न विसरतो तो ताजी ठेवणें होय. जग मिथ्या ह्मणणाराला, परोपकाराशीं काय करावयाचें असतें, तें यांनां उमजत नाही. देहाचें सार्थक करण्यांत गर्क झालेल्यांनां, परोपकार करावयाला सवडतरी कशी मिळणार? देहसार्थक करण्याला जर परोपकाराची जरूर असेल, तर संसाराला तुच्छ मानण्यास शिकविण्यांत शहाणपणा कोणता? संसाराला खोटा बनविल्यामुळे परोपकार करण्याची इच्छा बळावण्याच्याऐवजीं कमजोर होत नाहीं काय? देहाची जर पर्वा करावयाची नाहीं, तर कंदमूळे तरी खाऊन जिणे वाढविण्याची काय जरूर? जितके लवकर विदेही होता येईल तितकें उत्तम! भिक्षा मागून देहाचें जतन करणें, ह्मणजे स्वतःचा भार समाजावर टाकणें नव्हे काय? शिवाय, देह असेतोपर्यंत संसार मिथ्या हा उपदेश, व पडल्यानंतर विदेही स्थिति हा सोयीचा श्रमविभाग पाहून मनुष्यस्वभावाच्या स्वतःच्याच फसवणुकीबद्दल आश्चर्य, खेद व कौतुकहीं वाटत नाहींत काय? मत व कृति यांमध्ये असा उघड दिसणारा विसंगतपणा लोक बोलून दाखवू लागले, कीं तें सहन न होऊन विदेही होऊन मतप्रसार करण्याचे सामर्थ्य अंगी नसल्याबद्दलचा राग बोलणारावर काढून, ''''टवाळा आवडे विनोद'''' असे फूत्कार या लोकांच्या तोंडून निघतात; पण विसंगतपणाचा निरास करण्याचा निश्चय व प्रयत्न, हे दोन्ही हे दाखवीत नाहींत. <br>{{gap}}मनुष्यमात्र व त्यांचे व्यवहार हा विनोदाचा विषय आहे. विसंगतपणा हे मनुष्यत्वाचें लक्षण आहे. विसंगतपणाचा अत्यंताभाव ह्मणजे निर्जीव पुतळा किंवा प्रतिमा होय. जीवंत हाडामासाचा, मनुष्यप्राणी नव्हे. मनुष्यांनां पापपुण्याचे, चालते बोलते, निर्भेळ, ओतीव पुतळे असे मानणारांनां, मनुष्यमात्राच्या हाडींमासी खिळलेला विसंगतपणा दाखविणें हें विनोदाचें काम आहे. विनोद ही एक प्रकारची दृष्टि आहे एक प्रकारचा तो मनाचा कल आहे. विनोदाचें पोषण करणाऱ्या प्रसंगांची वाण नाहीं. कारण, तो विवक्षित प्रसंगावर सर्वस्वी अवलंबून नाहीं. उलट सर्व प्रसंग त्याला पोषक आहेत. पाहणारांची, जाणत्यांचीच काय ती वाण आहे. कल साधला, दृष्टि आली, कीं विनोदमय प्रसंग पदोपद ओळखता येतील. कांहीं जणांना ही दृष्टि उपजत असते, तर इतरांनां प्रयत्नानें साध्य होते. '''' बुझावूं शकेना विधाता तयाला!'''' या कोटीतले प्राणी आंधळे, पांगळे, बहिरे थोटे, मुके व कायमचे रोगी असल्या अभाग्यांच्या वर्गी-<noinclude></noinclude> d077qj5xbak36doc29rxwxo0934yu15 235475 235474 2026-08-12T12:04:40Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 235475 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(६८)'''}}}}</noinclude>प्रकारचा संबंध ठेवणें, ह्मणजे जगाची आठवण न विसरतो तो ताजी ठेवणें होय. जग मिथ्या ह्मणणाराला, परोपकाराशीं काय करावयाचें असतें, तें यांनां उमजत नाही. देहाचें सार्थक करण्यांत गर्क झालेल्यांनां, परोपकार करावयाला सवडतरी कशी मिळणार? देहसार्थक करण्याला जर परोपकाराची जरूर असेल, तर संसाराला तुच्छ मानण्यास शिकविण्यांत शहाणपणा कोणता? संसाराला खोटा बनविल्यामुळे परोपकार करण्याची इच्छा बळावण्याच्याऐवजीं कमजोर होत नाहीं काय? देहाची जर पर्वा करावयाची नाहीं, तर कंदमूळे तरी खाऊन जिणे वाढविण्याची काय जरूर? जितके लवकर विदेही होता येईल तितकें उत्तम! भिक्षा मागून देहाचें जतन करणें, ह्मणजे स्वतःचा भार समाजावर टाकणें नव्हे काय? शिवाय, देह असेतोपर्यंत संसार मिथ्या हा उपदेश, व पडल्यानंतर विदेही स्थिति हा सोयीचा श्रमविभाग पाहून मनुष्यस्वभावाच्या स्वतःच्याच फसवणुकीबद्दल आश्चर्य, खेद व कौतुकहीं वाटत नाहींत काय? मत व कृति यांमध्ये असा उघड दिसणारा विसंगतपणा लोक बोलून दाखवू लागले, कीं तें सहन न होऊन विदेही होऊन मतप्रसार करण्याचे सामर्थ्य अंगी नसल्याबद्दलचा राग बोलणारावर काढून, ''''टवाळा आवडे विनोद'''' असे फूत्कार या लोकांच्या तोंडून निघतात; पण विसंगतपणाचा निरास करण्याचा निश्चय व प्रयत्न, हे दोन्ही हे दाखवीत नाहींत. <br>{{gap}}मनुष्यमात्र व त्यांचे व्यवहार हा विनोदाचा विषय आहे. विसंगतपणा हे मनुष्यत्वाचें लक्षण आहे. विसंगतपणाचा अत्यंताभाव ह्मणजे निर्जीव पुतळा किंवा प्रतिमा होय. जीवंत हाडामासाचा, मनुष्यप्राणी नव्हे. मनुष्यांनां पापपुण्याचे, चालते बोलते, निर्भेळ, ओतीव पुतळे असे मानणारांनां, मनुष्यमात्राच्या हाडींमासी खिळलेला विसंगतपणा दाखविणें हें विनोदाचें काम आहे. विनोद ही एक प्रकारची दृष्टि आहे एक प्रकारचा तो मनाचा कल आहे. विनोदाचें पोषण करणाऱ्या प्रसंगांची वाण नाहीं. कारण, तो विवक्षित प्रसंगावर सर्वस्वी अवलंबून नाहीं. उलट सर्व प्रसंग त्याला पोषक आहेत. पाहणारांची, जाणत्यांचीच काय ती वाण आहे. कल साधला, दृष्टि आली, कीं विनोदमय प्रसंग पदोपद ओळखता येतील. कांहीं जणांना ही दृष्टि उपजत असते, तर इतरांनां प्रयत्नानें साध्य होते. '''' बुझावूं शकेना विधाता तयाला!'''' या कोटीतले प्राणी आंधळे, पांगळे, बहिरे थोटे, मुके व कायमचे रोगी असल्या अभाग्यांच्या वर्गी-<noinclude></noinclude> 5jpgldmvbziiyfkejp10445xai7kmt1 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/७९ 104 111480 235476 2026-08-12T12:05:39Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ६७ ) परमार्थाच्या महतीकडे लक्ष देऊन विसंगतपणा पदरांत घेण्यास, व त्याबद्दल लोकांचे टोमणे सोसण्यास, हे लोक तयार होतात. देह परमार्थी लाविलें । तरीच याचें सार्थक झालें । नाह..." 235476 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ६७ ) परमार्थाच्या महतीकडे लक्ष देऊन विसंगतपणा पदरांत घेण्यास, व त्याबद्दल लोकांचे टोमणे सोसण्यास, हे लोक तयार होतात. देह परमार्थी लाविलें । तरीच याचें सार्थक झालें । नाहीं तरी हे वेथेचि गेलें । नाना आघातें मृत्युपंथें ॥ असें सांत्वन करून घेऊन शरीराचा सहवास ठेवण्यास हे तयार होतात ! लोकांचा उद्धार करण्याच्या हेतूने शरीराची थोडीबहुत काळजी घेतात. त्यांनी न घेतल्यास शिष्यगण व भाविकजन वचनामृताचा लाभ सतत मिळविण्याच्या इच्छेनें त्यांच्या कलेवराचें योगक्षेम पाहतात; आणि देह पडण्याची वेळ आली, ह्मणजे शांतपणे हे पुरुष विदेद्दा होतात ! पण जग मिथ्या आहे, नश्वर आहे, संसार मायेचा खेळ आहे, शरीर वास- जांचें मूळ आहे; व वासना या विनाशी जगावरची आसक्ति दृढ करणारी बंधनें आहेत; त्यांची जोपासना न करतां अवहेलनाच केली पाहिजे; जग आत्म्याचें वसतिस्थान नव्हे, तें बैकुंठ आहे, वैकुंठ या जगाहून वेगळें आहे; 'जन्म दो दिसांची वस्ती ' आहे, ती कोठेतरी, कशीतरी करून अखेर मुक्काम गांठला, कीं प्राणी कृतकृत्य झाला, असली विचारपरंपरा मान्य नसणारे लोक बरेच असतात. त्यांनां हें शरीर वासनांचें, अतएव पापांचें मूळ नसून पुरुषार्थांचें मूळ आहे; जगाला वैकुंठ बनविण्याचा आयास करण्या पलिकडे दुसरा पुरुषार्थ नाहीं; शरीराचे हाल करणे, त्याच्या नैसर्गिक व्यापारांचा तिरस्कार करणें म्हणजे आत्म्याची उन्नति करणे नव्हे; शरीर हॅू धर्माचें आद्य साधन आहे; संसाराला मायेचा खेळ ह्मणर्णे, ह्मणजे सगेसोयरे, शेजारी, समाज व देश, यांसंबंधीची मनुष्यमात्रांची जबाबदारी टाळण्यास त्यांनां शिकविण्यासारखे आहे; सर्व प्रकारची जबाबदारी टाळण्यानें, संसारांतून पोबारा करण्यानें, मोक्षप्राप्ति तर होत नाहींच, पण आत्म्याची उपासमार होऊन सात्त्विकपणाच्या ऐवजी दांभिकपणा मात्र अंगांत येतो; सारांश, संसाराचे कार्डे संसारांत राहूनच सोडविलें पाहिजे, तें पळून जाण्याने सुटत नाहीं, कांहीं काळ तें दृष्टिआड होते इतकेंच, अशी समजूत असणाऱ्या लोकांनां निवृत्तीचा उपदेश करणारांच्या बोलण्यांत व करण्यांत फरक पडलेला दिसतो. निवृत्तीचा उपदेश करीत फिरणें, शिष्यमंडळ गोळा करणें, सांप्रदाय वाढविणें, ह्मणजे इतरांशी संबंध ठेवणे होय, आणि इतरांशी कोणत्याही<noinclude></noinclude> f1fip7igzs1c61uum5kog95pqxn83h8 235477 235476 2026-08-12T12:18:58Z JayashreeVI 4058 235477 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(६७)'''</noinclude>परमार्थाच्या महतीकडे लक्ष देऊन विसंगतपणा पदरांत घेण्यास, व त्याबद्दल लोकांचे टोमणे सोसण्यास, हे लोक तयार होतात. <block center|<poem>देह परमार्थी लाविलें।<br> तरीच याचें सार्थक झालें।<br> नाहीं तरी हे वेर्थचि गेलें<br> नाना आघातें मृत्युपंथें॥</poem> {{gap}}असें सांत्वन करून घेऊन शरीराचा सहवास ठेवण्यास हे तयार होतात! लोकांचा उद्धार करण्याच्या हेतूने शरीराची थोडीबहुत काळजी घेतात. त्यांनी न घेतल्यास शिष्यगण व भाविकजन वचनामृताचा लाभ सतत मिळविण्याच्या इच्छेनें त्यांच्या कलेवराचें योगक्षेम पाहतात; आणि देह पडण्याची वेळ आली, ह्मणजे शांतपणे हे पुरुष विदेही होतात! <br>{{gap}}पण जग मिथ्या आहे, नश्वर आहे, संसार मायेचा खेळ आहे, शरीर वासनांचें मूळ आहे; व वासना या विनाशी जगावरची आसक्ति दृढ करणारी बंधनें आहेत; त्यांची जोपासना न करतां अवहेलनाच केली पाहिजे; जग आत्म्याचें वसतिस्थान नव्हे, तें वैकुंठ आहे, वैकुंठ या जगाहून वेगळें आहे; ''''जन्म दो दिसांची वस्ती'''' आहे, ती कोठेतरी, कशीतरी करून अखेर मुक्काम गांठला, कीं प्राणी कृतकृत्य झाला, असली विचारपरंपरा मान्य नसणारे लोक बरेच असतात. त्यांनां हें शरीर वासनांचें, अतएव पापांचें मूळ नसून पुरुषार्थांचें मूळ आहे; जगाला वैकुंठ बनविण्याचा आयास करण्या पलिकडे दुसरा पुरुषार्थ नाहीं; शरीराचे हाल करणे, त्याच्या नैसर्गिक व्यापारांचा तिरस्कार करणें म्हणजे आत्म्याची उन्नति करणे नव्हे; शरीर हे धर्माचें आद्य साधन आहे; संसाराला मायेचा खेळ ह्मणणे, ह्मणजे सगेसोयरे, शेजारी, समाज व देश, यांसंबंधीची मनुष्यमात्रांची जबाबदारी टाळण्यास त्यांनां शिकविण्यासारखे आहे; सर्व प्रकारची जबाबदारी टाळण्यानें, संसारांतून पोबारा करण्यानें, मोक्षप्राप्ति तर होत नाहींच, पण आत्म्याची उपासमार होऊन सात्त्विकपणाच्या ऐवजी दांभिकपणा मात्र अंगांत येतो; सारांश, संसाराचे कोडे संसारांत राहूनच सोडविलें पाहिजे, तें पळून जाण्याने सुटत नाहीं, कांहीं काळ तें दृष्टिआड होते इतकेंच, अशी समजूत असणाऱ्या लोकांनां निवृत्तीचा उपदेश करणारांच्या बोलण्यांत व करण्यांत फरक पडलेला दिसतो. निवृत्तीचा उपदेश करीत फिरणें, शिष्यमंडळ गोळा करणें, सांप्रदाय वाढविणें, ह्मणजे इतरांशी संबंध ठेवणे होय, आणि इतरांशी कोणत्याही<noinclude></noinclude> km8kdy9rhi3ov8gn3qcttjlqztorasg 235478 235477 2026-08-12T12:19:57Z JayashreeVI 4058 235478 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(६७)'''}}}}</noinclude>परमार्थाच्या महतीकडे लक्ष देऊन विसंगतपणा पदरांत घेण्यास, व त्याबद्दल लोकांचे टोमणे सोसण्यास, हे लोक तयार होतात. {{block center|<poem>देह परमार्थी लाविलें।<br> तरीच याचें सार्थक झालें।<br> नाहीं तरी हे वेर्थचि गेलें<br> नाना आघातें मृत्युपंथें॥</poem>}} {{gap}}असें सांत्वन करून घेऊन शरीराचा सहवास ठेवण्यास हे तयार होतात! लोकांचा उद्धार करण्याच्या हेतूने शरीराची थोडीबहुत काळजी घेतात. त्यांनी न घेतल्यास शिष्यगण व भाविकजन वचनामृताचा लाभ सतत मिळविण्याच्या इच्छेनें त्यांच्या कलेवराचें योगक्षेम पाहतात; आणि देह पडण्याची वेळ आली, ह्मणजे शांतपणे हे पुरुष विदेही होतात! <br>{{gap}}पण जग मिथ्या आहे, नश्वर आहे, संसार मायेचा खेळ आहे, शरीर वासनांचें मूळ आहे; व वासना या विनाशी जगावरची आसक्ति दृढ करणारी बंधनें आहेत; त्यांची जोपासना न करतां अवहेलनाच केली पाहिजे; जग आत्म्याचें वसतिस्थान नव्हे, तें वैकुंठ आहे, वैकुंठ या जगाहून वेगळें आहे; ''''जन्म दो दिसांची वस्ती'''' आहे, ती कोठेतरी, कशीतरी करून अखेर मुक्काम गांठला, कीं प्राणी कृतकृत्य झाला, असली विचारपरंपरा मान्य नसणारे लोक बरेच असतात. त्यांनां हें शरीर वासनांचें, अतएव पापांचें मूळ नसून पुरुषार्थांचें मूळ आहे; जगाला वैकुंठ बनविण्याचा आयास करण्या पलिकडे दुसरा पुरुषार्थ नाहीं; शरीराचे हाल करणे, त्याच्या नैसर्गिक व्यापारांचा तिरस्कार करणें म्हणजे आत्म्याची उन्नति करणे नव्हे; शरीर हे धर्माचें आद्य साधन आहे; संसाराला मायेचा खेळ ह्मणणे, ह्मणजे सगेसोयरे, शेजारी, समाज व देश, यांसंबंधीची मनुष्यमात्रांची जबाबदारी टाळण्यास त्यांनां शिकविण्यासारखे आहे; सर्व प्रकारची जबाबदारी टाळण्यानें, संसारांतून पोबारा करण्यानें, मोक्षप्राप्ति तर होत नाहींच, पण आत्म्याची उपासमार होऊन सात्त्विकपणाच्या ऐवजी दांभिकपणा मात्र अंगांत येतो; सारांश, संसाराचे कोडे संसारांत राहूनच सोडविलें पाहिजे, तें पळून जाण्याने सुटत नाहीं, कांहीं काळ तें दृष्टिआड होते इतकेंच, अशी समजूत असणाऱ्या लोकांनां निवृत्तीचा उपदेश करणारांच्या बोलण्यांत व करण्यांत फरक पडलेला दिसतो. निवृत्तीचा उपदेश करीत फिरणें, शिष्यमंडळ गोळा करणें, सांप्रदाय वाढविणें, ह्मणजे इतरांशी संबंध ठेवणे होय, आणि इतरांशी कोणत्याही<noinclude></noinclude> 2nxqdn3175kn26ojbl21n3e1o0p20ro 235479 235478 2026-08-12T12:21:00Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 235479 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(६७)'''}}}}</noinclude>परमार्थाच्या महतीकडे लक्ष देऊन विसंगतपणा पदरांत घेण्यास, व त्याबद्दल लोकांचे टोमणे सोसण्यास, हे लोक तयार होतात. {{block center|<poem>देह परमार्थी लाविलें। तरीच याचें सार्थक झालें।<br> नाहीं तरी हे वेर्थचि गेलें| नाना आघातें मृत्युपंथें॥</poem>}} {{gap}}असें सांत्वन करून घेऊन शरीराचा सहवास ठेवण्यास हे तयार होतात! लोकांचा उद्धार करण्याच्या हेतूने शरीराची थोडीबहुत काळजी घेतात. त्यांनी न घेतल्यास शिष्यगण व भाविकजन वचनामृताचा लाभ सतत मिळविण्याच्या इच्छेनें त्यांच्या कलेवराचें योगक्षेम पाहतात; आणि देह पडण्याची वेळ आली, ह्मणजे शांतपणे हे पुरुष विदेही होतात! <br>{{gap}}पण जग मिथ्या आहे, नश्वर आहे, संसार मायेचा खेळ आहे, शरीर वासनांचें मूळ आहे; व वासना या विनाशी जगावरची आसक्ति दृढ करणारी बंधनें आहेत; त्यांची जोपासना न करतां अवहेलनाच केली पाहिजे; जग आत्म्याचें वसतिस्थान नव्हे, तें वैकुंठ आहे, वैकुंठ या जगाहून वेगळें आहे; ''''जन्म दो दिसांची वस्ती'''' आहे, ती कोठेतरी, कशीतरी करून अखेर मुक्काम गांठला, कीं प्राणी कृतकृत्य झाला, असली विचारपरंपरा मान्य नसणारे लोक बरेच असतात. त्यांनां हें शरीर वासनांचें, अतएव पापांचें मूळ नसून पुरुषार्थांचें मूळ आहे; जगाला वैकुंठ बनविण्याचा आयास करण्या पलिकडे दुसरा पुरुषार्थ नाहीं; शरीराचे हाल करणे, त्याच्या नैसर्गिक व्यापारांचा तिरस्कार करणें म्हणजे आत्म्याची उन्नति करणे नव्हे; शरीर हे धर्माचें आद्य साधन आहे; संसाराला मायेचा खेळ ह्मणणे, ह्मणजे सगेसोयरे, शेजारी, समाज व देश, यांसंबंधीची मनुष्यमात्रांची जबाबदारी टाळण्यास त्यांनां शिकविण्यासारखे आहे; सर्व प्रकारची जबाबदारी टाळण्यानें, संसारांतून पोबारा करण्यानें, मोक्षप्राप्ति तर होत नाहींच, पण आत्म्याची उपासमार होऊन सात्त्विकपणाच्या ऐवजी दांभिकपणा मात्र अंगांत येतो; सारांश, संसाराचे कोडे संसारांत राहूनच सोडविलें पाहिजे, तें पळून जाण्याने सुटत नाहीं, कांहीं काळ तें दृष्टिआड होते इतकेंच, अशी समजूत असणाऱ्या लोकांनां निवृत्तीचा उपदेश करणारांच्या बोलण्यांत व करण्यांत फरक पडलेला दिसतो. निवृत्तीचा उपदेश करीत फिरणें, शिष्यमंडळ गोळा करणें, सांप्रदाय वाढविणें, ह्मणजे इतरांशी संबंध ठेवणे होय, आणि इतरांशी कोणत्याही<noinclude></noinclude> 2971rw4sutn7rkm9373s0lokmcrg5tp 235480 235479 2026-08-12T12:22:14Z JayashreeVI 4058 235480 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(६७)'''}}}}</noinclude>परमार्थाच्या महतीकडे लक्ष देऊन विसंगतपणा पदरांत घेण्यास, व त्याबद्दल लोकांचे टोमणे सोसण्यास, हे लोक तयार होतात. {{block center|<poem>'''देह परमार्थी लाविलें। तरीच याचें सार्थक झालें।''''''<br> नाहीं तरी हे वेर्थचि गेलें| नाना आघातें मृत्युपंथें॥'''</poem>}} {{gap}}असें सांत्वन करून घेऊन शरीराचा सहवास ठेवण्यास हे तयार होतात! लोकांचा उद्धार करण्याच्या हेतूने शरीराची थोडीबहुत काळजी घेतात. त्यांनी न घेतल्यास शिष्यगण व भाविकजन वचनामृताचा लाभ सतत मिळविण्याच्या इच्छेनें त्यांच्या कलेवराचें योगक्षेम पाहतात; आणि देह पडण्याची वेळ आली, ह्मणजे शांतपणे हे पुरुष विदेही होतात! <br>{{gap}}पण जग मिथ्या आहे, नश्वर आहे, संसार मायेचा खेळ आहे, शरीर वासनांचें मूळ आहे; व वासना या विनाशी जगावरची आसक्ति दृढ करणारी बंधनें आहेत; त्यांची जोपासना न करतां अवहेलनाच केली पाहिजे; जग आत्म्याचें वसतिस्थान नव्हे, तें वैकुंठ आहे, वैकुंठ या जगाहून वेगळें आहे; ''''जन्म दो दिसांची वस्ती'''' आहे, ती कोठेतरी, कशीतरी करून अखेर मुक्काम गांठला, कीं प्राणी कृतकृत्य झाला, असली विचारपरंपरा मान्य नसणारे लोक बरेच असतात. त्यांनां हें शरीर वासनांचें, अतएव पापांचें मूळ नसून पुरुषार्थांचें मूळ आहे; जगाला वैकुंठ बनविण्याचा आयास करण्या पलिकडे दुसरा पुरुषार्थ नाहीं; शरीराचे हाल करणे, त्याच्या नैसर्गिक व्यापारांचा तिरस्कार करणें म्हणजे आत्म्याची उन्नति करणे नव्हे; शरीर हे धर्माचें आद्य साधन आहे; संसाराला मायेचा खेळ ह्मणणे, ह्मणजे सगेसोयरे, शेजारी, समाज व देश, यांसंबंधीची मनुष्यमात्रांची जबाबदारी टाळण्यास त्यांनां शिकविण्यासारखे आहे; सर्व प्रकारची जबाबदारी टाळण्यानें, संसारांतून पोबारा करण्यानें, मोक्षप्राप्ति तर होत नाहींच, पण आत्म्याची उपासमार होऊन सात्त्विकपणाच्या ऐवजी दांभिकपणा मात्र अंगांत येतो; सारांश, संसाराचे कोडे संसारांत राहूनच सोडविलें पाहिजे, तें पळून जाण्याने सुटत नाहीं, कांहीं काळ तें दृष्टिआड होते इतकेंच, अशी समजूत असणाऱ्या लोकांनां निवृत्तीचा उपदेश करणारांच्या बोलण्यांत व करण्यांत फरक पडलेला दिसतो. निवृत्तीचा उपदेश करीत फिरणें, शिष्यमंडळ गोळा करणें, सांप्रदाय वाढविणें, ह्मणजे इतरांशी संबंध ठेवणे होय, आणि इतरांशी कोणत्याही<noinclude></noinclude> egkzfin65ztmf22mc98ocvczql2dobr 235481 235480 2026-08-12T12:23:06Z JayashreeVI 4058 235481 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(६७)'''}}}}</noinclude>परमार्थाच्या महतीकडे लक्ष देऊन विसंगतपणा पदरांत घेण्यास, व त्याबद्दल लोकांचे टोमणे सोसण्यास, हे लोक तयार होतात. {{block center|<poem>'''देह परमार्थी लाविलें। तरीच याचें सार्थक झालें।'''<br>''' नाहीं तरी हे वेर्थचि गेलें| नाना आघातें मृत्युपंथें॥'''</poem>}} {{gap}}असें सांत्वन करून घेऊन शरीराचा सहवास ठेवण्यास हे तयार होतात! लोकांचा उद्धार करण्याच्या हेतूने शरीराची थोडीबहुत काळजी घेतात. त्यांनी न घेतल्यास शिष्यगण व भाविकजन वचनामृताचा लाभ सतत मिळविण्याच्या इच्छेनें त्यांच्या कलेवराचें योगक्षेम पाहतात; आणि देह पडण्याची वेळ आली, ह्मणजे शांतपणे हे पुरुष विदेही होतात! <br>{{gap}}पण जग मिथ्या आहे, नश्वर आहे, संसार मायेचा खेळ आहे, शरीर वासनांचें मूळ आहे; व वासना या विनाशी जगावरची आसक्ति दृढ करणारी बंधनें आहेत; त्यांची जोपासना न करतां अवहेलनाच केली पाहिजे; जग आत्म्याचें वसतिस्थान नव्हे, तें वैकुंठ आहे, वैकुंठ या जगाहून वेगळें आहे; ''''जन्म दो दिसांची वस्ती'''' आहे, ती कोठेतरी, कशीतरी करून अखेर मुक्काम गांठला, कीं प्राणी कृतकृत्य झाला, असली विचारपरंपरा मान्य नसणारे लोक बरेच असतात. त्यांनां हें शरीर वासनांचें, अतएव पापांचें मूळ नसून पुरुषार्थांचें मूळ आहे; जगाला वैकुंठ बनविण्याचा आयास करण्या पलिकडे दुसरा पुरुषार्थ नाहीं; शरीराचे हाल करणे, त्याच्या नैसर्गिक व्यापारांचा तिरस्कार करणें म्हणजे आत्म्याची उन्नति करणे नव्हे; शरीर हे धर्माचें आद्य साधन आहे; संसाराला मायेचा खेळ ह्मणणे, ह्मणजे सगेसोयरे, शेजारी, समाज व देश, यांसंबंधीची मनुष्यमात्रांची जबाबदारी टाळण्यास त्यांनां शिकविण्यासारखे आहे; सर्व प्रकारची जबाबदारी टाळण्यानें, संसारांतून पोबारा करण्यानें, मोक्षप्राप्ति तर होत नाहींच, पण आत्म्याची उपासमार होऊन सात्त्विकपणाच्या ऐवजी दांभिकपणा मात्र अंगांत येतो; सारांश, संसाराचे कोडे संसारांत राहूनच सोडविलें पाहिजे, तें पळून जाण्याने सुटत नाहीं, कांहीं काळ तें दृष्टिआड होते इतकेंच, अशी समजूत असणाऱ्या लोकांनां निवृत्तीचा उपदेश करणारांच्या बोलण्यांत व करण्यांत फरक पडलेला दिसतो. निवृत्तीचा उपदेश करीत फिरणें, शिष्यमंडळ गोळा करणें, सांप्रदाय वाढविणें, ह्मणजे इतरांशी संबंध ठेवणे होय, आणि इतरांशी कोणत्याही<noinclude></noinclude> ov5wjqef5n5qv92hx6tdismbi9a24rd पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/७८ 104 111481 235482 2026-08-12T12:26:27Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ६६ ) इतर जे प्रापंचिक । हास्यविनोदनवरसिक । हित नव्हे तें पुस्तक | परमार्थासी ॥ २९ ॥ * * * * * ग्रंथ बहुत असती । नाना विधानें फलश्रुति । जेथें नुपजे विरक्ती भक्ती । तो ग्रंथचि नव्..." 235482 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ६६ ) इतर जे प्रापंचिक । हास्यविनोदनवरसिक । हित नव्हे तें पुस्तक | परमार्थासी ॥ २९ ॥ * * * * * ग्रंथ बहुत असती । नाना विधानें फलश्रुति । जेथें नुपजे विरक्ती भक्ती । तो ग्रंथचि नव्हे ॥ ३५ ॥ 'हास्यविनोदनवरसिक' अशा पुस्तकांची याप्रमाणे बोळवणी करतांना, जवळजवळ सर्व वाङ्मयाला रामदासांनीं फांटा दिला आहे, हे उघड आहे. ' जेथें नुपजे विरक्ती भक्ती ॥ तो ग्रंथचि नव्हे !' हें ह्मणर्णे वाक्य- याच्या भोक्त्यांनांतरीं निदान पटणार नाहीं संबंध वाङ्मयाची अशी वाट लाग- ल्यावर, विनोद ह्मणजे टवाळकी, असें झटल्यास नवल नाहीं. उन्मत्त व तामस यांच्या कोटींत विनोदी माणसाला ढकलल्यासहि आश्चर्य वाटणार नाहीं. विनोद ह्मणजे टवाळकी, अशी समजूत फक्त रामदासांचीच नव्हे, तर पर- मार्थाची उत्कट इच्छा झाल्यामुळे अधीर बनलेल्या दरेक व्यक्तीची असते. परमार्थाकडून इतर विषयांकडे मन वळणे यांनां खपत नाहीं. 'जेथें नाहीं आत्मज्ञान । त्या नांव कर्मणा' असें हाणण्यापर्यंत यांची मजल जाते. हंसणे, करमणूक करणे, खेळणे ह्मणजे अमूल्य वेळ गमावणें होय असें यांना वाटतें. नश्वर देहावर आसक्ति दाखविणें म्हणजे मायापाशांत गुरफटण्या- सारखें आहे, भवबंधन प्रिय वाटणें हैं पतिताचें लक्षण आहे, अशी यांनी आपली समजूत करून घेतलेली असते. संसारापासून, या जगांतल्या आमच्या जबाबदारीपासून, स्वतःला व इतरांनां पाठमोरे करण्याची, निवृत्तीचा उपदेश कर- ण्याची यांची सारी खटपट असते. पण सृष्टि केवळ भास आहे असें जरी समाधान यांनी करून घेतलें, संसार केवळ मायेचा पसारा आहे असा जरी आक्रोश केला, किड्यांचें किळसवाणें आगर, अस्थिचर्मांनी बनविलेला मलमूत्रांचा सांठा, अशी दूषणं जरी यांनी शरीराला लाविलीं तरी देह कोणाला सुटत नाहीं व सोडवत ही नाहीं ! 'देह जावो अथवा राहो' अशी जरी वल्गना केली, तरी तो राहातोच ! विदेही होणें, व जनांनां उपदेश करून त्यांची भवपाशापासून सुटका होण्यास मदत करणें, या दोन्ही गोष्ट एकाच वेळी शक्य नसल्यामुळे, ,<noinclude></noinclude> qa6jsep72y66fc255uegtdtqxj6gvt4 235483 235482 2026-08-12T12:45:35Z JayashreeVI 4058 235483 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(६६)'''}}}}</noinclude>{{block center|<poem>'''इतर जे प्रापंचिक। हास्यविनोदनवरसिक।'''<br>'''हित नव्हे तें पुस्तक| परमार्थासी॥२९॥'''</poem>}} {{center|'''* * * * * '''}} {{block center|<poem>'''ग्रंथ बहुत असती। नाना विधानें फलश्रुति।'''<br>''' जेथें नुपजे विरक्ती भक्ती। तो ग्रंथचि नव्हे ॥३५॥'''</poem>}}<br>{{gap}} 'हास्यविनोदनवरसिक' अशा पुस्तकांची याप्रमाणे बोळवणी करतांना, जवळजवळ सर्व वाङ्मयाला रामदासांनीं फांटा दिला आहे, हे उघड आहे.''' 'जेथें नुपजे विरक्ती भक्ती ॥ तो ग्रंथचि नव्हे!'''' हें ह्मणणे वाङ्मयांच्या भोक्त्यांनांतरीं निदान पटणार नाहीं संबंध वाङ्मयाची अशी वाट लागल्यावर, विनोद ह्मणजे टवाळकी, असें म्हटल्यास नवल नाहीं. उन्मत्त व तामस यांच्या कोटींत विनोदी माणसाला ढकलल्यासहि आश्चर्य वाटणार नाहीं. <br>{{gap}}विनोद ह्मणजे टवाळकी, अशी समजूत फक्त रामदासांचीच नव्हे, तर परमार्थाची उत्कट इच्छा झाल्यामुळे अधीर बनलेल्या दरेक व्यक्तीची असते. परमार्थाकडून इतर विषयांकडे मन वळणे यांनां खपत नाहीं. ''''जेथें नाहीं आत्मज्ञान। त्या नांव कर्मणा'''' असें हाणण्यापर्यंत यांची मजल जाते. हंसणे, करमणूक करणे, खेळणे ह्मणजे अमूल्य वेळ गमावणें होय असें यांना वाटतें. नश्वर देहावर आसक्ति दाखविणें म्हणजे मायापाशांत गुरफटण्यासारखें आहे, भवबंधन प्रिय वाटणें हे पतिताचें लक्षण आहे, अशी यांनी आपली समजूत करून घेतलेली असते. संसारापासून, या जगांतल्या आमच्या जबाबदारीपासून, स्वतःला व इतरांनां पाठमोरे करण्याची, निवृत्तीचा उपदेश करण्याची यांची सारी खटपट असते. पण सृष्टि केवळ भास आहे असें जरी समाधान यांनी करून घेतलें, संसार केवळ मायेचा पसारा आहे असा जरी आक्रोश केला, किड्यांचें किळसवाणें आगर, अस्थिचर्मांनी बनविलेला मलमूत्रांचा सांठा, अशी दूषणं जरी यांनी शरीराला लाविलीं तरी देह कोणाला सुटत नाहीं व सोडवत ही नाहीं! ''''देह जावो अथवा राहो'''' अशी जरी वल्गना केली, तरी तो राहातोच! विदेही होणें, व जनांनां उपदेश करून त्यांची भवपाशापासून सुटका होण्यास मदत करणें, या दोन्ही गोष्ट एकाच वेळी शक्य नसल्यामुळे,<noinclude></noinclude> rvw4ip4mvqkdbvvpe7s9ehp1lxd4obj 235484 235483 2026-08-12T12:47:02Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 235484 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(६६)'''}}}}</noinclude>{{block center|<poem>'''इतर जे प्रापंचिक। हास्यविनोदनवरसिक।'''<br>'''हित नव्हे तें पुस्तक| परमार्थासी॥२९॥'''</poem>}} {{center|'''* * * * * '''}} {{block center|<poem>'''ग्रंथ बहुत असती। नाना विधानें फलश्रुति।'''<br>''' जेथें नुपजे विरक्ती भक्ती। तो ग्रंथचि नव्हे ॥३५॥'''</poem>}}<br>{{gap}} 'हास्यविनोदनवरसिक' अशा पुस्तकांची याप्रमाणे बोळवणी करतांना, जवळजवळ सर्व वाङ्मयाला रामदासांनीं फांटा दिला आहे, हे उघड आहे.''' 'जेथें नुपजे विरक्ती भक्ती ॥ तो ग्रंथचि नव्हे!'''' हें ह्मणणे वाङ्मयांच्या भोक्त्यांनांतरीं निदान पटणार नाहीं संबंध वाङ्मयाची अशी वाट लागल्यावर, विनोद ह्मणजे टवाळकी, असें म्हटल्यास नवल नाहीं. उन्मत्त व तामस यांच्या कोटींत विनोदी माणसाला ढकलल्यासहि आश्चर्य वाटणार नाहीं. {{gap}}विनोद ह्मणजे टवाळकी, अशी समजूत फक्त रामदासांचीच नव्हे, तर परमार्थाची उत्कट इच्छा झाल्यामुळे अधीर बनलेल्या दरेक व्यक्तीची असते. परमार्थाकडून इतर विषयांकडे मन वळणे यांनां खपत नाहीं. ''''जेथें नाहीं आत्मज्ञान। त्या नांव कर्मणा'''' असें हाणण्यापर्यंत यांची मजल जाते. हंसणे, करमणूक करणे, खेळणे ह्मणजे अमूल्य वेळ गमावणें होय असें यांना वाटतें. नश्वर देहावर आसक्ति दाखविणें म्हणजे मायापाशांत गुरफटण्यासारखें आहे, भवबंधन प्रिय वाटणें हे पतिताचें लक्षण आहे, अशी यांनी आपली समजूत करून घेतलेली असते. संसारापासून, या जगांतल्या आमच्या जबाबदारीपासून, स्वतःला व इतरांनां पाठमोरे करण्याची, निवृत्तीचा उपदेश करण्याची यांची सारी खटपट असते. पण सृष्टि केवळ भास आहे असें जरी समाधान यांनी करून घेतलें, संसार केवळ मायेचा पसारा आहे असा जरी आक्रोश केला, किड्यांचें किळसवाणें आगर, अस्थिचर्मांनी बनविलेला मलमूत्रांचा सांठा, अशी दूषणं जरी यांनी शरीराला लाविलीं तरी देह कोणाला सुटत नाहीं व सोडवत ही नाहीं! ''''देह जावो अथवा राहो'''' अशी जरी वल्गना केली, तरी तो राहातोच! विदेही होणें, व जनांनां उपदेश करून त्यांची भवपाशापासून सुटका होण्यास मदत करणें, या दोन्ही गोष्ट एकाच वेळी शक्य नसल्यामुळे,<noinclude></noinclude> hhxbtcpbbdu754wzn2jb7673bch21p3 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/७७ 104 111482 235485 2026-08-12T12:48:20Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ६५ ) लेखांक ५. लेखकाच्या रोखाकडे लक्ष दिल्यास वाङ्मयाचे जे वर्ग करितां येतात, त्यां- पैकीं ' विनोदी वाङ्मय' हा एक आहे. विनोदी वाङ्मयांत लेखकाचा रोख कोणी- कडे असतो, कशा प्रकार..." 235485 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ६५ ) लेखांक ५. लेखकाच्या रोखाकडे लक्ष दिल्यास वाङ्मयाचे जे वर्ग करितां येतात, त्यां- पैकीं ' विनोदी वाङ्मय' हा एक आहे. विनोदी वाङ्मयांत लेखकाचा रोख कोणी- कडे असतो, कशा प्रकारचा असतो, तें पुरतेपण समजण्यास आधी विनोद झणजे काय, याची शहानिशा करणें अवश्य आहे. विनोद. विनोद ह्मणजे काय, हें सुरवातीला सांगणे सोपे नाहीं. विनोद ह्मणजे काय नव्हे, ते पहिल्यानें स्पष्ट करणे जरूरीचे आहे. कारण विनोदाविषयींच्या आमच्या परंपरेने आलेल्या कल्पना कोत्या व भ्रामक आहेत. संस्कृत भाषेत नांव घेण्या- सारखें विनोदी वाङ्मय नाहीं. मग त्यावर पोसलेल्या मराठी भाषेत तें कोठून असणार ? आमची नेहमींची वृत्तीच अशी बनलेली असते, की तिच्या प्रभावा- विनोदाला आह्मी पारखे होतों. ह्मणून विनोदाचें नकारात्मक वर्णन पहिल्यानें करणे भाग आहे. आणि असल्या वर्णनाला दासबोधातल्या एका ओवीची विशेष मदत होण्यासारखी आहे. सातव्या दशकांतल्या नवव्या समासांत " श्रवण कैसें करावें, कोण्या ग्रंथास पहावें " तें सांगितलें आहे. त्यांत कोणाला काय आवडते तें सांगतांना टवाळा आवडे विनोद । उन्मत्तास नाना छंद । तामसास अप्रमाद ( १ ) गोड वाटे ॥ ५१ ॥ असे रामदासांनी म्हटलें आहे. विनोद गोड वाटणारांवर दासबोधाची इतकी करडी नजर कां, विनोदी माणसाला उन्मत्त व तामस यांच्या पंक्तीला को बसविलें आहे, याचा थोडासा उलगडा होण्यास याच समासांतल्या दुसऱ्या तीन ओव्यांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांत रामदास ह्मणतात:- आतां असो हें बोलणें । जयासि स्वहित करणें । तेणें सदा विचरणें । अद्वैतग्रंथीं ॥ २६ ॥ ५<noinclude></noinclude> lkv2adrul2e6r4yvxpvf4pv7jma5dpj पान:ग्रहलाघव.pdf/१ 104 111483 235486 2026-08-12T15:52:06Z ~2026-44222-90 6156 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "यचिमराष्ग्भाषांनर’ "यंग्र्नोफैढेंकैं ’यांचे‘वृद्दप्नराम्या" भ्छार्क्सप्न यानीं छापूनमळिसब्रूकेझुयोंऱ्न्रस्कि‘ . :-,,`॰ ॰` खो शूरी गुजक्सि शिव प्राप्त टट्वहेंद्वेव्ग्ध पां'..." 235486 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="103.185.175.125" /></noinclude>यचिमराष्ग्भाषांनर’ "यंग्र्नोफैढेंकैं ’यांचे‘वृद्दप्नराम्या" भ्छार्क्सप्न यानीं छापूनमळिसब्रूकेझुयोंऱ्न्रस्कि‘ . :-,,`॰ ॰` खो शूरी गुजक्सि शिव प्राप्त टट्वहेंद्वेव्ग्ध पां'व्द्दकुऋ 8१४1 ' नांऱ् ५दिंजंक्य१८ई. किंग्जरंग्रूपण् सनभ्ऱ्शूउन्याण्याळेफुझ्यापेंप्ड्याद्देबिंला आहे'<noinclude></noinclude> 79f05pz6gtubi9z2nnn3ts8pe2pf0a6 पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१०९ 104 111484 235489 2026-08-12T16:08:57Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235489 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सक्रंद येथील प्रयोगक्षेत्र|८५ }}</noinclude>बंधाऱ्यापासून उत्पन्न होणाऱ्या अनुषंगिक वाईट गोष्टी टाळण्याचे एक मोठें साधन होय असे म्हणण्यास हरकत नाहीं.<Br>{{gap}}महाराष्ट्रामध्यें प्रथमतः पाटबंधाऱ्याची मोठमोठीं कामें तयार होऊन जेव्हां अवर्षणी भागांना बारमाही कालव्याचें पाणी मिळू लागलें, तेव्हां शेतकऱ्यांनीं आपल्या शेतांतून उसासारखी अत्यंत किफायतीचीं पिके काढण्यास सुरवात केली. आपल्या शेतीच्या जितक्या मोठ्या भागांत ऊस लावतां येईल तितका ऊस लाव, त्याला खूप खत घाल, बिन त्रासाचे व ठराविक दराचें पाटाचें पाणी शेतांमध्ये पाण्याची उपळ फुटेइतकें मुबलक लाव, तेजीच्या भावाचा गूळ बनव, व एकरी तीनशे पासून पांचशे रुपये नफा मिळव, असा शेतकऱ्यांनीं सपाटा लावला. पाटबंधाऱ्याच्या खात्यानें किंवा शेतकीखात्यानेही '''कमालीची कृषीपद्धति''' (Intensive cultivation) सारखी चालू दिली. पाटबंधाऱ्याच्या पाण्याचे दर भारी असल्यामुळे व असे दरसुद्धां गुळाच्या तेजीच्या भावामुळे शेतकऱ्यास परवडत असल्यामुळे सरकारनें किंवा शेतकऱ्यांनीं या '''कमालीकृषीपद्धतीच्या''' व जमिनीला फाजील पाणी दिल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाकडे कित्येक वर्षे मुळींच लक्ष दिलें नाहीं. याचा परिणाम असा झाला कीं, जमिनीच्या खालीं असलेले क्षार पृष्ठभागावर येऊन त्यांचा पांढरा थर जमिनीवर सांचला व अत्यंत सुपीक जमिनी अत्यंत नापीक बनल्या! इतक्या कीं या जमिनीवर गवतसुद्धां उगवत नाहींसें झालें. शिवाय गुळाचा भावही भयंकर उतरला. कारण परदेशी साखर स्वस्त मिळू लागली. पाटबंधाऱ्याच्या विपुल व बिन त्रासाच्या पाणीपुरवठ्याचा हा अनर्थ व गुळाचा स्वस्त दर इतक्या थराला पोहोंचला कीं, शेतकऱ्यांना '''कमालीकृषी''' सोडावी लागली व त्यांनी भराभर पाटबंधाऱ्याचे पाणी घेण्याचें बंद केलें!<Br>{{gap}}यामुळे पाणीपट्टीचें उत्पन्न संपुष्टांत येऊं लागलें. तेव्हां कोठें सरकार जागें झालें व अनर्थाच्या दोन कारणांपैकी एक कारण परदेशी साखरेची आयात, साखरेवरील कर वाढवून कमी केली; देशी साख-<noinclude></noinclude> q5xh2g6id853gnius3ov4yeplf5qo6t पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/११० 104 111485 235490 2026-08-12T16:16:04Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235490 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|८६ |सिंधप्रांताचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>रेच्या कारखान्यांस उत्तेजन दिलें व उसाच्या जमिनींना फाजील पाणी न देण्याबद्दलच्या व जमिनीत मुरलेलें फाजील पाणी गटारांनी काढून टाकण्याच्या तजविजीस सरकार लागूं लागलें. याप्रमाणे मोठमोठ्या पाटबंधाऱ्याच्या चांगल्या कामामध्यें वाईटाचा प्रवेश होऊन कसें नुकसान होतें याचा अनुभव महाराष्ट्रांतील सरकारी खात्याला आला होता. हीच महाराष्ट्राला ठेच लागली होती व त्यामुळे सिंधच्या पाणीपुरवठ्याच्या बाबतींत शेतकीखातें प्रथमपासून जागरूक राहून शहाणे बनले.<Br>{{gap}}सक्करच्या धरणाची योजना सन १९२३ साली कौन्सिलमध्यें पास होऊन लगेच कामाच्या पूर्व तयारीस सुरवात झाली आणि धरणाचें व कालवे काढण्याचें प्रत्यक्ष काम वर्ष दीड वर्षांनी सुरू झालें. सन १९३२ मध्यें धरणाचें व कालव्यांचे काम पुरें होऊन हजारों- नव्हे लाखों– एकरांच्या शेतजमिनींना पाणीपुरवठा करण्याचें मुक्रर झालें. धरणाच्या कामाबरोबर सिंधमध्ये सोयीच्या ठिकाणीं प्रयोगक्षेत्र सुरू करून सिंध प्रांतांतील जमिनींत कोणती पिके चांगली होतील, जमिनीची सुपीकता कमी न होण्याकरितां पिकांची परंपरा कशी व कोणती असावी, पिकांना नेमके पाणी कसें द्यावें, जमिनीमध्यें मुरणारें पाणी मोऱ्यांच्या द्वारे जमिनीमधून कसें काढून टाकावें इत्यादि बाबी शास्त्रीय प्रयोगांनीं निश्चित करण्याची अत्यंत जरूर आहे; नाहीं तर जमिनीतील क्षार वर येऊन जमिनी लवकरच नापीक होतील; तेव्हां महाराष्ट्रांत झालेली चूक सिंध प्रांतानें करूं नये अशाबद्दल पुण्याच्या शेतकी कॉलेजचे प्रख्यात प्रिन्सिपॉल व नंतर शेतकीखात्याच्या डायरेक्टराचे जागीं अधिष्ठित झालेले डॉक्टर मॅनसाहेब यांनी सरकारांत जोरानें हाकाटी केली व कौन्सिलमध्यें प्रयोगक्षेत्र ताबडतोब स्थापन करण्याबद्दल सूचना आणली. त्या दिवशीं कौन्सिलच्या बैठकीमध्यें डॉक्टर मॅन यांनी माहिती पूर्ण व कळकळीचीं अशीं भाषणे केलीं व वादविवादामध्ये प्रामुख्याने भाग घेतला. डॉक्टर मॅनची त्या दिवशींची कामगिरी इतक्या प्रामुख्यानें जनतेपुढें व कौन्सिलपुढे आली कीं, त्या दिव-<noinclude></noinclude> 6dxsi1m8q711tk0ii0znjf42dkqpb7o पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१११ 104 111486 235491 2026-08-12T16:21:16Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235491 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सक्रंद येथील प्रयोगक्षेत्र|८७}}</noinclude>साच्या कौन्सिलच्या बैठकीला 'डॉक्टर मॅनचा दिवस' (Dr. Mann's day) असें नांव पडलें. डॉक्टर मॅनच्या कळकळीच्या भाषणानें व वादविवादाने प्रयोगक्षेत्राची आवश्यकता कौन्सिलला पटली व कौन्सिलने प्रयोगक्षेत्र सुरू करण्यास लागणाऱ्या खर्चाला मंजुरी दिली. प्रयोगक्षेत्र सुरू करण्याचे काम अर्थात् डॉक्टर मॅनकडेच सोपविण्यांत आलें.<Br>{{gap}}डॉक्टर मॅन यांनीं सक्रंद या ठिकाणची तीनशे एकर जमीन प्रयोगक्षेत्राला पसंत केली. सक्रंद हे ठिकाण पसंत करण्याचं मुख्य कारण सक्रंदनजीक जुना मोठा तलाव होता, तेव्हां सक्करच्या पाटबंधाऱ्याचे बारमाही कालव्याचें पाणी सुरू होण्यापूर्वी प्रयोगक्षेत्राला लागणारें पाणी सक्रंदच्या तलावांतून मिळण्याजोगें होतें. शिवाय सक्रंदची जमीन सिंध प्रांतांतील जमिनीचा उत्तम नमुना होता. तेव्हां प्रयोग करण्यास हे ठिकाण फार सोयीचें होतें. याप्रमाणें डॉक्टर मॅन यांनीं ठिकाण पसंत केलें, तेथें त्यांनी ताबडतोब कच्च्या व कमी खर्चाच्या इमारती बांधल्या, प्रयोगक्षेत्राला लागणाऱ्या सर्व उपकरणांची जुळवा-जुळव केली. आपल्या हाताखाली काम केलेले व आपल्या विश्वासांतील प्रो. ताम्हाने यांची प्रयोगक्षेत्राचे मुख्य अंमलदार म्हणून नेमणूक केली. प्रयोगक्षेत्राच्या प्रत्यक्ष कामाला सन १९२६ मध्ये सुरवात झाली. गेली दहा वर्षे या प्रयोगक्षेत्राचे काम चालू असून बहुतेक सर्व काम प्रो. ताम्हाने यांचेच देखरेखीखाली झाले आहे. प्रो. ताम्हाने यांचे काम सरकारांत पसंत पडलें आहे याचे प्रत्यंतर सन १९३६ च्या नव्या वर्षाच्या पदवीदानप्रसंगी प्रो. ताम्हाने यांना सरकारने 'रावबहादूर' ही मानाची पदवी बहाल केली. सक्रंदच्या प्रयोगक्षेत्राची पूर्वपीठिका मोठी मनोरंजक असल्यामुळें प्रकरणाचे प्रारंभीं दिली. आतां सक्रंदच्या आमच्या दृश्यदर्शनाच्या वर्णनास लागणें बरें.<Br>{{gap}}सक्कर येथे ता. २८ डिसेंबर १९३५ या सबंध दिवसभर आमचें दृश्यदर्शन चाललें व रात्रीचे आकरा वाजेपर्यंत रा. आडवानी यांच्याशीं नानाविध विषयांवर संभाषण करण्यांत आमचा वेळ गेला. नंतर आम्ही<noinclude></noinclude> o0wj3d0msf6ii6031rvmvqtjpwofqp9 पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/११२ 104 111487 235492 2026-08-12T16:25:18Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235492 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|८८ |सिंधप्रांताचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>त्यांचा निरोप घेऊन सक्कर स्टेशनला आलों व तेथें वाटपाही खोलीमध्यें पहाटेच्या चार वाजेपर्यंत झोंपलों. मी तर नांवाला निजलों. आधीं वाटपाही खोलीमध्ये उतारूंची सारखी जा-ये चालू होती; शिवाय ते दिवस हिंवाळ्याचे असल्यामुळे वाटपाही खोलीमध्यें फार थंडी वाजत होती, म्हणून मला मुळीच झोप आली नाहीं. तेव्हां आगगाडी प्लॅटफॉर्मवर येण्याचे आधींच आम्ही सामानाची बांधाबांध करून प्लॅटफॉर्मवर येरझारा घालीत बसलों. अर्थात् अशा पहांटेच्या थंडीच्या वेळीं चहावाल्याकडून चहा तयार झाल्याबरोबर पहिला गरम पेला आम्ही घेतला हें सांगावयास नकोच.<Br>{{gap}}पहांटे पावणे पांच वाजतां क्वेटा मेल सक्कर स्टेशनला आली व आम्ही लागलीच इंटर क्लासच्या डब्यांत जाऊन बसलो. आमच्या सुदैवानें गाडींत गर्दी नव्हती. सक्करपासून '''नबाबशाहा''' हें शहर ११४ मैल आहे. आम्ही नबाबशाहा स्टेशनला सकाळी नऊ वाजतां पोहोंचलों. येथें सुमारें दीड तास थांबावे लागलें. येथून सक्रंद १४ मैल असून आगगाडीचा एक छोटा फाटा तेथपर्यंत नेला आहे. त्या छोट्या आगगाडीत आम्ही जाऊन बसलों. सव्वा दहा वाजता गाडी निघाली ती सक्रंद स्टेशनला आकरा वाजून वीस मिनिटांनी पोहोचली. प्रो. ताम्हाने यांचेकडे आम्ही उतरण्यास जाणार होतो व त्याप्रमाणे त्यांना सक्करहून आगाऊ कळविलें होतें. तदनुरूप त्यांची मोटार स्टेशनवर आली होती. स्टेशनपासून सक्रंद प्रयोगक्षेत्र दोनअडीच मैल दूर असावें. आम्ही प्रो. ताम्हाने यांचे बंगल्यावर साडेआकरा वाजतां येऊन पोहोचलों. स्नान- भोजनादि विधि उरकल्यावर आम्ही तास दीड तास विश्रांति घेतली. इतक्यांत प्रो. ताम्हाने यांनीं त्यांच्या जवळपास राहणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांना बोलावून आणून आमच्याशीं त्यांची ओळख करून दिली. नंतर आम्ही सक्रंदचें प्रयोगक्षेत्र पाहण्यास बंगल्याबाहेर पडलों.{{nop}}<noinclude></noinclude> th4oocphfhvbzpl4ov727h4g14byx0c पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/११३ 104 111488 235493 2026-08-12T16:25:31Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ : चि. नं. २० ] सकंद पुसा तंबाखू [पान नं. ८८ चि. नं.२७] सक्रंदः पुसा तंबाखूचें झाड [पान नं.८८" 235493 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ : चि. नं. २० ] सकंद पुसा तंबाखू [पान नं. ८८ चि. नं.२७] सक्रंदः पुसा तंबाखूचें झाड [पान नं.८८<noinclude></noinclude> s5881ogwpydwbgg4s6ul8rqqfap3ofv 235496 235493 2026-08-12T16:43:10Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235496 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br> [[File:सिंध 113-1 सक्रंद पुसा तंबाखू.jpg|center|borderless|सक्रंद पुसा तंबाखू]] {{center|चि. नं. २० ] '''सक्रंद पुसा तंबाखू''' [ पान नं. ८८}} <br> [[File:सिंध 113-2 सक्रंद पुसा तंबाखूचें झाड.jpg|center|borderless|सक्रंद पुसा तंबाखूचें झाड]] {{center|चि. नं.२७] '''सक्रंद : पुसा तंबाखूचें झाड''' [पान नं. ८८}}{{nop}}<noinclude></noinclude> 3r9thq7wwv9pf2f4rbeeci5ybg3j2o4 पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/११४ 104 111489 235494 2026-08-12T16:25:38Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ चि. नं. २९ ] सक्रंद : अमेरिकन कापसाचें झाड [ पान नं. ८९" 235494 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ चि. नं. २९ ] सक्रंद : अमेरिकन कापसाचें झाड [ पान नं. ८९<noinclude></noinclude> qyjuuqpkrdhwv3ygugmwtt77q5vs6bd 235497 235494 2026-08-12T16:44:51Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235497 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br> [[File:सिंध 114 सक्रंद अमेरिकन कापसाचें झाड.jpg|center|borderless|सक्रंद अमेरिकन कापसाचें झाड]] {{center|चि. नं. २९ ] '''सक्रंद : अमेरिकन कापसाचें झाड''' [ पान नं. ८९}}{{nop}}<noinclude></noinclude> fpq1mafqe5qezipa7bnnz0wpnbooy8y पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/११५ 104 111490 235495 2026-08-12T16:28:59Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235495 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सक्रंद येथील प्रयोगक्षेत्र|८९ }}</noinclude>{{gap}}सक्रंद येथील प्रयोगक्षेत्रामध्यें पाहण्यासारखे दोन विभाग आहेत; पहिला पिकांसंबंधी व शेतजमिनीसंबंधीं शोध व प्रयोग करण्याच्या प्रयोगशाळांचा होय व दुसरा विभाग प्रयोगक्षेत्राच्या जमिनीमध्यें प्रत्यक्ष तयार केलेल्या नानाविध पिकांचा होय. आम्ही प्रथम प्रयोगशाळा पाहण्यास गेलों. सक्रंद येथें प्रयोगशाळांच्या चार वेगवेगळ्या शाखा आहेत व त्या प्रत्येक शाखेवर एक एक तज्ज्ञ नेमलेला असून त्याच्या दिमतीला व मदतीला कमीअधिक माणसें दिलेलीं आहेत.<Br>{{gap}}प्रथम आम्ही कापसासंबंधीं प्रयोग करणाऱ्या प्रयोगशाळेत शिरलों. या विभागाच्या खर्चाला सेंट्रल कॉटन कमिटीनें कांहीं मुदतीची पैशाची देणगी दिलेली आहे असें कळलें.<Br>{{gap}}लांब धाग्याचा, मध्यम धाग्याचा व खुद्द सिंधदेशी अशा निरनिराळ्या जातींच्या कापसासंबंधीं या प्रयोगशाळेत शोध केले जातात. एक अमेरिकन व एक इजिप्शियन अशा लांब धाग्याच्या कापसाच्या दोन जाती सिंधी जमिनीला व हवापाण्याला योग्य व चांगलें पीक देणाऱ्या आहेत असें प्रयोगांती ठरल्यावर शेतकी खात्यानें या दोन जातींचे बीं सकंद येथे मोठ्या प्रमाणावर तयार करून त्याचा प्रसार शेतकरी लोकांमध्ये करण्याची खटपट चालविली आहे; हल्लीं या दोन जातींच्या लांब धाग्याच्या कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होऊं लागली आहे असें आम्हांला सांगण्यांत आलें.<Br>{{gap}}तसेंच सिंधमध्यें स्वाभाविकपणें पिकणाऱ्या कापसाच्या जातींची सुधारणा करण्याचे प्रयोग करून या शाखेनें एक सिंधसुधार नांवाची कापसाची नवी जात निर्माण केली आहे. अर्वाचीन वनस्पतीशास्त्रज्ञ हे ब्रह्मदेवाचें काम कसें करतात याची मजेदार माहिती व प्रत्यक्ष नमुने कापूस शाखेच्या तज्ज्ञानें आम्हांला दाखविले. सिंधमधील स्वाभाविक पिकणाऱ्या कापसामध्यें गुणावगुण असतात. त्या तज्ज्ञाने आम्हांला कापसाचीं तीन बोंडे दाखविली; एकांत कापूस पुष्कळ होता पण तो पिंगट रंगाचा होता; दुसऱ्या बोंडामध्यें कापूस पांढराशुभ्र होता, पण कापूस फार कमी होता;<noinclude></noinclude> dgkumpgl0d6ip6qx1vedtx0uzmqo2oz पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/११६ 104 111491 235499 2026-08-12T16:46:37Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ९० सिंधप्रांताचें वर्णन व वृत्तांत तिसन्या बोंडामधील कापूस लांब धाग्याचा पण त्यांतील सरकी फार मोठी होती. तज्ज्ञ म्हणाले, " या सिंधमधील मूळच्या तीन जातींमध्यें गुणावगुण..." 235499 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ ९० सिंधप्रांताचें वर्णन व वृत्तांत तिसन्या बोंडामधील कापूस लांब धाग्याचा पण त्यांतील सरकी फार मोठी होती. तज्ज्ञ म्हणाले, " या सिंधमधील मूळच्या तीन जातींमध्यें गुणावगुणांचे मिश्रण आहे. पिंगट रंगाच्या बोंडामध्यें पुष्कळ कापूस देण्याचा गुण आहे. पण पिंगट रंगाचा अवगुण आहे. दुसऱ्या बोंडा- मध्यें पांढरेपणाचा गुण आहे पण कमी कापूस पैदाशीचा अवगुण आहे. तिसऱ्या बोंडामध्यें लांब धाग्याचा गुण आहे, पण जाड्या सरकीचा अवगुण आहे. तेव्हां देशी कापूस सुधारण्याचा आमचा प्रयत्न हा कीं, या तीन जातींमधील गुण एकत्र आणून व त्यांतील अवगुण नाहींसे करून लांब धाग्याच्या, पांढऱ्याशुभ्र रंगाच्या व पुष्कळ कापूस देणाऱ्या कापसाची नवी जात निर्माण करणें. याकरितां आम्ही आम्हांला पाहिजेत त्या गुणांच्या कापसाच्या जातींच्या फुलांतील पुंकेसर व स्त्रीकेसर यांचा संयोग घडवून आणतो व त्यापासून जें ब तयार होतें तें जमिनीत लावून त्यापासून कशा प्रकारचा कापूस पिकतो हॅ पाहतों व मग त्यांतलें त्रिगुणसमुच्चययुक्त बीं निवडून त्याची लागवड करतो. अशी निवड पिढ्यानुपिढ्या करीत आलें कीं आपल्याला पाहिजे तशा गुणांच्या कापसाची जात तयार होते. अशा रीतीनें 'सिंधसुधार' नांवाची जात आम्ही तयार केली आहे व त्या जातीच्या कापसाची लागवड वाढत्या प्रमाणावर होऊं लागली आहे. " तज्ज्ञांचें हें म्हणणे ऐकून व त्यांनीं प्रत्यक्ष दाखविलेल्या कापसाच्या मूळ जाती व त्यांनी तयार केलेली नवी जात यांमधील विलक्षण फरक पाहून मला मौज वाटली व मनांत म्हटलें, ' अर्वाचीन वनस्पतीशास्त्रज्ञ ' प्रति ब्रह्मदेव बनत चालले आहेत. त्यांना विशिष्ट गुणांनी युक्त अशा नव्या वनस्पती व वृक्ष निर्माण करतां येऊ लागले आहेत; हा मानवी शास्त्रांचा व मानवी बुद्धीचा केवढा आश्चर्यकारक प्रभाव ! या कापसाच्या बाबतीत आणखी कित्येक तऱ्हेचे प्रयोग शाळेत चालू असून त्या सर्वांचा सिंध प्रांतांतील कापसाच्या लागवडीच्या वाढीकडे उपयोग आहे असें कळलें.<noinclude></noinclude> bbqy701tl5doe0de3ipfj1zp67l7uyh 235514 235499 2026-08-13T11:35:19Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235514 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|९० |सिंधप्रांताचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>तिसऱ्या बोंडामधील कापूस लांब धाग्याचा पण त्यांतील सरकी फार मोठी होती. तज्ज्ञ म्हणाले, "या सिंधमधील मूळच्या तीन जातींमध्यें गुणावगुणांचे मिश्रण आहे. पिंगट रंगाच्या बोंडामध्यें पुष्कळ कापूस देण्याचा गुण आहे. पण पिंगट रंगाचा अवगुण आहे. दुसऱ्या बोंडामध्यें पांढरेपणाचा गुण आहे पण कमी कापूस पैदाशीचा अवगुण आहे. तिसऱ्या बोंडामध्यें लांब धाग्याचा गुण आहे, पण जाड्या सरकीचा अवगुण आहे. तेव्हां देशी कापूस सुधारण्याचा आमचा प्रयत्न हा कीं, या तीन जातींमधील गुण एकत्र आणून व त्यांतील अवगुण नाहींसे करून लांब धाग्याच्या, पांढऱ्याशुभ्र रंगाच्या व पुष्कळ कापूस देणाऱ्या कापसाची नवी जात निर्माण करणें. याकरितां आम्ही आम्हांला पाहिजेत त्या गुणांच्या कापसाच्या जातींच्या फुलांतील पुंकेसर व स्त्रीकेसर यांचा संयोग घडवून आणतो व त्यापासून जें बी तयार होतें तें जमिनीत लावून त्यापासून कशा प्रकारचा कापूस पिकतो हे पाहतों व मग त्यांतलें त्रिगुणसमुच्चययुक्त बीं निवडून त्याची लागवड करतो. अशी निवड पिढ्यानुपिढ्या करीत आलें कीं आपल्याला पाहिजे तशा गुणांच्या कापसाची जात तयार होते. अशा रीतीनें 'सिंधसुधार' नांवाची जात आम्ही तयार केली आहे व त्या जातीच्या कापसाची लागवड वाढत्या प्रमाणावर होऊं लागली आहे." तज्ज्ञांचें हें म्हणणे ऐकून व त्यांनीं प्रत्यक्ष दाखविलेल्या कापसाच्या मूळ जाती व त्यांनी तयार केलेली नवी जात यांमधील विलक्षण फरक पाहून मला मौज वाटली व मनांत म्हटलें, 'अर्वाचीन वनस्पतीशास्त्रज्ञ' प्रति ब्रह्मदेव बनत चालले आहेत. त्यांना विशिष्ट गुणांनी युक्त अशा नव्या वनस्पती व वृक्ष निर्माण करतां येऊ लागले आहेत; हा मानवी शास्त्रांचा व मानवी बुद्धीचा केवढा आश्चर्यकारक प्रभाव!<br>{{gap}}या कापसाच्या बाबतीत आणखी कित्येक तऱ्हेचे प्रयोग शाळेत चालू असून त्या सर्वांचा सिंध प्रांतांतील कापसाच्या लागवडीच्या वाढीकडे उपयोग आहे असें कळलें.{{nop}}<noinclude></noinclude> j6o4uq2vlsmsrbd5oe3cyqqghn0l6h2 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/६३ 104 111492 235506 2026-08-13T05:01:10Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ५१ ) व्यक्ति व समाज. समाज ही जीवंत वस्तु आहे, व व्यक्ति हे तिचे अवयव आहेत, अशी पोप- टपंची बरेच वेळा ऐकू येते. आधुनिक शास्त्रांना तुच्छ मानणारे शास्त्री पंडित, व भटभिक्षुक यां..." 235506 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ५१ ) व्यक्ति व समाज. समाज ही जीवंत वस्तु आहे, व व्यक्ति हे तिचे अवयव आहेत, अशी पोप- टपंची बरेच वेळा ऐकू येते. आधुनिक शास्त्रांना तुच्छ मानणारे शास्त्री पंडित, व भटभिक्षुक यांना देखील ही नवी प्राणिशास्त्रांतली कल्पना, कलियुगांत उपाय नाहीं ह्मणूनच की काय कोण जाणे, टाकाऊ वाटत नाहीं. विराटपुरुष व त्याचे अवयव ही उपमा खुद्द पुरुषसुकांत, समाज व घटकवर्ग यांना ऋषींनी देखील लावल्यामुळे, व या उपमेचें नवीन कल्पनेशीं साम्य जुळल्यामुळे तर यांच्या आनंदाला पारावार नाहीसा झालेला कधीं कधीं पाहण्यांत येतो; इतकेंच नव्हे तर सुशिक्षित वर्ग व निवळ संस्कृत विद्येवर विसंबणारा वर्ग, यांचे या एका बाबतींत थोडा वेळ तरी एकमत पाहून, गल्लोगल्ली सांपडणाऱ्या देशभक्तानां गणेशोत्सवांत उकळ्या फुटलेल्या पहाण्यास कधीं कधीं मिळत असत. पण दुःखाची गोष्ट एवढीच आहे, कीं, समाजाला जीवंत वस्तु म्हटल्यानें मनति प्रकाश पडावयाच्या ऐवज गोंधळ उडतो, हें यूरोपांत पुष्कळांना मान्य झाले आहे. पण आह्मी सुशिक्षित जरी झालों, तरी जुन्याची आवड सुटत नाहीं, ह्मणून दुसरीकडे जुनी व त्याज्य झालेली कल्पना आम्हाला अजून नवीन वाटते आहे. समाजाला जीवंत वस्तु- Organism - झटलें, कीं, इतर जीवंत प्राण्यांमध्ये व समाजामध्यें जो मोठा फरक आहे, तो आमच्या लक्ष्यांत येत नाहीं. खऱ्याखुऱ्या जीवंत प्राण्यांच्या अवयवांनां हालचाल करण्याची, प्रेरणेची स्वतंत्र शक्ति नाहीं. ती Vertebrate या वर्गातल्या प्राण्यामध्ये मेंदूपासून यावी लागते. मेंदू व अवयव यांचा संबंध तोडला, की प्राणी मरतो. पण मेंदू व अवयव यांचा जसा जिव्हाळ्याचा संबंध आहे, तसा समाज व व्यक्ति यांचा नाहीं ! अवयवांमध्यें जी नाहीं, ती स्वतंत्र हाल- चाल करण्याची शक्ति, प्रेरणेची शक्ति, व्यक्तीमध्ये आहे. समाजाला व्यक्तीशिवाय निराळें अस्तित्व नाहीं. जीवंत प्राण्याला प्रेरणा जर मेंदूकडून मिळते, तर समा- जाला त्याच्या अवयवांकडून मिळते. प्राण्याचे अवयव जीवंत प्राणी नाहीत; पण समाजाचे ' अवयव,' ह्मणजे व्यक्ति, जीवंत प्राणी आहेत. समाजाला जीवंत प्राण्याचे नुसतें रूपक दिले आहे. समाजांत अशी कोणतीहि व्यक्ति नाहीं, असें कोणतेंहि कुटुंब नाहीं, असा कोणताहि वर्ग नाहीं, कीं, ज्याला मेंदूची उपमा देत येईल कीं, ज्याचा इतर वर्गाशीं असलेला संबंध तोढला, ज्याचा नाश झाला, ,<noinclude></noinclude> 58uimav84hq0ygqmfqlzkgvcj9gvrzg 235507 235506 2026-08-13T05:08:26Z JayashreeVI 4058 235507 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(५१)'''}}}}</noinclude> {{center|{{larger|'''व्यक्ति व समाज.'''}}}} समाज ही जीवंत वस्तु आहे, व व्यक्ति हे तिचे अवयव आहेत, अशी पोपटपंची बरेच वेळा ऐकू येते. आधुनिक शास्त्रांना तुच्छ मानणारे शास्त्री पंडित, व भटभिक्षुक यांना देखील ही नवी प्राणिशास्त्रांतली कल्पना, कलियुगांत उपाय नाहीं ह्मणूनच की काय कोण जाणे, टाकाऊ वाटत नाहीं. विराटपुरुष व त्याचे अवयव ही उपमा खुद्द पुरुषसुक्तात, समाज व घटकवर्ग यांना ऋषींनी देखील लावल्यामुळे, व या उपमेचें नवीन कल्पनेशीं साम्य जुळल्यामुळे तर यांच्या आनंदाला पारावार नाहीसा झालेला कधीं कधीं पाहण्यांत येतो; इतकेंच नव्हे तर सुशिक्षित वर्ग व निवळ संस्कृत विद्येवर विसंबणारा वर्ग, यांचे या एका बाबतींत थोडा वेळ तरी एकमत पाहून, गल्लोगल्ली सांपडणाऱ्या देशभक्तांनां गणेशोत्सवांत उकळ्या फुटलेल्या पहाण्यास कधीं कधीं मिळत असत. पण दुःखाची गोष्ट एवढीच आहे, कीं, समाजाला जीवंत वस्तु म्हटल्यानें मनांत प्रकाश पडावयाच्या ऐवजी गोंधळ उडतो, हें यूरोपांत पुष्कळांना मान्य झाले आहे. पण आह्मी सुशिक्षित जरी झालों, तरी जुन्याची आवड सुटत नाहीं, ह्मणून दुसरीकडे जुनी व त्याज्य झालेली कल्पना आम्हाला अजून नवीन वाटते आहे. समाजाला जीवंत वस्तु- Organism - झटलें, कीं, इतर जीवंत प्राण्यांमध्ये व समाजामध्यें जो मोठा फरक आहे, तो आमच्या लक्ष्यांत येत नाहीं. खऱ्याखुऱ्या जीवंत प्राण्यांच्या अवयवांनां हालचाल करण्याची, प्रेरणेची स्वतंत्र शक्ति नाहीं. ती Vertebrate या वर्गातल्या प्राण्यामध्ये मेंदूपासून यावी लागते. मेंदू व अवयव यांचा संबंध तोडला, की प्राणी मरतो. पण मेंदू व अवयव यांचा जसा जिव्हाळ्याचा संबंध आहे, तसा समाज व व्यक्ति यांचा नाहीं ! अवयवांमध्यें जी नाहीं, ती स्वतंत्र हाल- चाल करण्याची शक्ति, प्रेरणेची शक्ति, व्यक्तीमध्ये आहे. समाजाला व्यक्तीशिवाय निराळें अस्तित्व नाहीं. जीवंत प्राण्याला प्रेरणा जर मेंदूकडून मिळते, तर समा- जाला त्याच्या अवयवांकडून मिळते. प्राण्याचे अवयव जीवंत प्राणी नाहीत; पण समाजाचे ' अवयव,' ह्मणजे व्यक्ति, जीवंत प्राणी आहेत. समाजाला जीवंत प्राण्याचे नुसतें रूपक दिले आहे. समाजांत अशी कोणतीहि व्यक्ति नाहीं, असें कोणतेंहि कुटुंब नाहीं, असा कोणताहि वर्ग नाहीं, कीं, ज्याला मेंदूची उपमा देत येईल कीं, ज्याचा इतर वर्गाशीं असलेला संबंध तोढला, ज्याचा नाश झाला,<noinclude></noinclude> c4jxyu2m6kquogeyanxmgxxv88klykz 235508 235507 2026-08-13T05:13:11Z JayashreeVI 4058 235508 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(५१)'''}}}}</noinclude> {{center|{{larger|'''व्यक्ति व समाज.'''}}}} समाज ही जीवंत वस्तु आहे, व व्यक्ति हे तिचे अवयव आहेत, अशी पोपटपंची बरेच वेळा ऐकू येते. आधुनिक शास्त्रांना तुच्छ मानणारे शास्त्री पंडित, व भटभिक्षुक यांना देखील ही नवी प्राणिशास्त्रांतली कल्पना, कलियुगांत उपाय नाहीं ह्मणूनच की काय कोण जाणे, टाकाऊ वाटत नाहीं. विराटपुरुष व त्याचे अवयव ही उपमा खुद्द पुरुषसुक्तात, समाज व घटकवर्ग यांना ऋषींनी देखील लावल्यामुळे, व या उपमेचें नवीन कल्पनेशीं साम्य जुळल्यामुळे तर यांच्या आनंदाला पारावार नाहीसा झालेला कधीं कधीं पाहण्यांत येतो; इतकेंच नव्हे तर सुशिक्षित वर्ग व निवळ संस्कृत विद्येवर विसंबणारा वर्ग, यांचे या एका बाबतींत थोडा वेळ तरी एकमत पाहून, गल्लोगल्ली सांपडणाऱ्या देशभक्तांनां गणेशोत्सवांत उकळ्या फुटलेल्या पहाण्यास कधीं कधीं मिळत असत. पण दुःखाची गोष्ट एवढीच आहे, कीं, समाजाला जीवंत वस्तु म्हटल्यानें मनांत प्रकाश पडावयाच्या ऐवजी गोंधळ उडतो, हें यूरोपांत पुष्कळांना मान्य झाले आहे. पण आह्मी सुशिक्षित जरी झालों, तरी जुन्याची आवड सुटत नाहीं, ह्मणून दुसरीकडे जुनी व त्याज्य झालेली कल्पना आम्हाला अजून नवीन वाटते आहे. समाजाला जीवंत वस्तु-Organism -म्हटलें, कीं, इतर जीवंत प्राण्यांमध्ये व समाजामध्यें जो मोठा फरक आहे, तो आमच्या लक्ष्यांत येत नाहीं. खऱ्याखुऱ्या जीवंत प्राण्यांच्या अवयवांनां हालचाल करण्याची, प्रेरणेची स्वतंत्र शक्ति नाहीं. ती Vertebrate या वर्गातल्या प्राण्यामध्ये मेंदूपासून यावी लागते. मेंदू व अवयव यांचा संबंध तोडला, की प्राणी मरतो. पण मेंदू व अवयव यांचा जसा जिव्हाळ्याचा संबंध आहे, तसा समाज व व्यक्ति यांचा नाहीं! अवयवांमध्यें जी नाहीं, ती स्वतंत्र हालचाल करण्याची शक्ति, प्रेरणेची शक्ति, व्यक्तीमध्ये आहे. समाजाला व्यक्तीशिवाय निराळें अस्तित्व नाहीं. जीवंत प्राण्याला प्रेरणा जर मेंदूकडून मिळते, तर समाजाला त्याच्या अवयवांकडून मिळते. प्राण्याचे अवयव जीवंत प्राणी नाहीत; पण समाजाचे 'अवयव' ह्मणजे व्यक्ति, जीवंत प्राणी आहेत. समाजाला जीवंत प्राण्याचे नुसतें रूपक दिले आहे. समाजांत अशी कोणतीहि व्यक्ति नाहीं, असें कोणतेंहि कुटुंब नाहीं, असा कोणताहि वर्ग नाहीं, कीं, ज्याला मेंदूची उपमा देत येईल कीं, ज्याचा इतर वर्गाशीं असलेला संबंध तोडला, ज्याचा नाश झाला,<noinclude></noinclude> 5lupagtcq2s5v8mtpzuametxwirrshn 235509 235508 2026-08-13T05:13:48Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 235509 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(५१)'''}}}}</noinclude>{{center|{{larger|'''व्यक्ति व समाज.'''}}}} समाज ही जीवंत वस्तु आहे, व व्यक्ति हे तिचे अवयव आहेत, अशी पोपटपंची बरेच वेळा ऐकू येते. आधुनिक शास्त्रांना तुच्छ मानणारे शास्त्री पंडित, व भटभिक्षुक यांना देखील ही नवी प्राणिशास्त्रांतली कल्पना, कलियुगांत उपाय नाहीं ह्मणूनच की काय कोण जाणे, टाकाऊ वाटत नाहीं. विराटपुरुष व त्याचे अवयव ही उपमा खुद्द पुरुषसुक्तात, समाज व घटकवर्ग यांना ऋषींनी देखील लावल्यामुळे, व या उपमेचें नवीन कल्पनेशीं साम्य जुळल्यामुळे तर यांच्या आनंदाला पारावार नाहीसा झालेला कधीं कधीं पाहण्यांत येतो; इतकेंच नव्हे तर सुशिक्षित वर्ग व निवळ संस्कृत विद्येवर विसंबणारा वर्ग, यांचे या एका बाबतींत थोडा वेळ तरी एकमत पाहून, गल्लोगल्ली सांपडणाऱ्या देशभक्तांनां गणेशोत्सवांत उकळ्या फुटलेल्या पहाण्यास कधीं कधीं मिळत असत. पण दुःखाची गोष्ट एवढीच आहे, कीं, समाजाला जीवंत वस्तु म्हटल्यानें मनांत प्रकाश पडावयाच्या ऐवजी गोंधळ उडतो, हें यूरोपांत पुष्कळांना मान्य झाले आहे. पण आह्मी सुशिक्षित जरी झालों, तरी जुन्याची आवड सुटत नाहीं, ह्मणून दुसरीकडे जुनी व त्याज्य झालेली कल्पना आम्हाला अजून नवीन वाटते आहे. समाजाला जीवंत वस्तु-Organism -म्हटलें, कीं, इतर जीवंत प्राण्यांमध्ये व समाजामध्यें जो मोठा फरक आहे, तो आमच्या लक्ष्यांत येत नाहीं. खऱ्याखुऱ्या जीवंत प्राण्यांच्या अवयवांनां हालचाल करण्याची, प्रेरणेची स्वतंत्र शक्ति नाहीं. ती Vertebrate या वर्गातल्या प्राण्यामध्ये मेंदूपासून यावी लागते. मेंदू व अवयव यांचा संबंध तोडला, की प्राणी मरतो. पण मेंदू व अवयव यांचा जसा जिव्हाळ्याचा संबंध आहे, तसा समाज व व्यक्ति यांचा नाहीं! अवयवांमध्यें जी नाहीं, ती स्वतंत्र हालचाल करण्याची शक्ति, प्रेरणेची शक्ति, व्यक्तीमध्ये आहे. समाजाला व्यक्तीशिवाय निराळें अस्तित्व नाहीं. जीवंत प्राण्याला प्रेरणा जर मेंदूकडून मिळते, तर समाजाला त्याच्या अवयवांकडून मिळते. प्राण्याचे अवयव जीवंत प्राणी नाहीत; पण समाजाचे 'अवयव' ह्मणजे व्यक्ति, जीवंत प्राणी आहेत. समाजाला जीवंत प्राण्याचे नुसतें रूपक दिले आहे. समाजांत अशी कोणतीहि व्यक्ति नाहीं, असें कोणतेंहि कुटुंब नाहीं, असा कोणताहि वर्ग नाहीं, कीं, ज्याला मेंदूची उपमा देत येईल कीं, ज्याचा इतर वर्गाशीं असलेला संबंध तोडला, ज्याचा नाश झाला,<noinclude></noinclude> sfk8zekwbzauew1xey4mxo4goedwpx8 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/६४ 104 111493 235510 2026-08-13T05:14:50Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ५२ ) नाश केला, कीं, धड व शीर वेगळे केलेल्या प्राण्याप्रमाणे समाजाचा प्राण जाईल. ब्राह्मण ह्मणविणारांनां जर आपल्याशिवाय समाजाचा प्राण जाईल असें वाटत असेल, प्राण्याला जसा..." 235510 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ५२ ) नाश केला, कीं, धड व शीर वेगळे केलेल्या प्राण्याप्रमाणे समाजाचा प्राण जाईल. ब्राह्मण ह्मणविणारांनां जर आपल्याशिवाय समाजाचा प्राण जाईल असें वाटत असेल, प्राण्याला जसा मेंदू, तसे समाजाला आपण अशी घमेंड असेल, तर त्यांनी उमेद असल्यास, त्यांच्याशिवाय समाज जगतो कीं नाहीं याचा अनुभव घेऊन अवश्य पहावा. इतर ज्या ज्या वर्गाला आपल्याशिवाय समाज गतप्राण होईल असे वाटत असेल, त्या प्रत्येकाला हैं ह्मणणें लागू पडते. हे उघड आहें, सारांश, विवक्षित तऱ्हेचा एकमेकांशी संबंध असणाऱ्या व्यक्तींचा समुदाय ह्मणजे समाज, असें ह्मणतां येतें; परंतु विवक्षित तन्देचा एकमेकांशीं संबंध असणाऱ्या अवयवांचा समुदाय ह्मणजे प्राणी, असें ह्मणतां येत नाहीं. याचें कारण या अवयवांनां चेतना देणाऱ्या शक्तीचा अभाव हें होय. अवयवांच्या विशिष्ट तऱ्हेच्या सांधणीनें एक प्राण्यासारखी आकृति बनवितां येईल व येते; पण त्याला सजीव प्राणी असें कोणी ह्मणत नाहींत जीवंत वस्तूचें समाजाला नुसतें रूपक दिले आहे. प्राणी जीवंत राहण्यास ज्याप्रमाणें अवयवांचे वेगवेगळे, पण एकमेकांवर अवलवून असलेले, व्यापार सुरळीत चालणे आवश्यक आहे, त्याप्रमाणे केवळ जीवंत राहण्यास देखील एकत्र राहून परस्पर मदतीची मनुष्यप्राण्यांनां अपेक्षा आहे. एकत्र न राहिल्यास व परस्पर मदत न केल्यास मनुष्यप्राणी जीवंत राहणे देखील मुष्किलीचें होईल; मग प्रगतीची, सुधारणेची तर गोष्टच नको. इतके त्याला शत्रु आहेत. एकएकटा तो इतका कमजोर आहे. अवयवांप्रमाणे समाजांतला दर्जा व काम द्दीं मात्र मानवांकरितां कोण कायमच ठरवून दिलेली नाहीत. तीं प्रसंगाप्रमाणे बदलतात. परस्पर मदत हाच सुधारणेचा पाया आहे. एकमेकांशी येणारा निकटचा संबंध, व एकमेकांवर अवलंबून राहण्याची जरूरी, एवढेच समाज व जीवंत प्राणी यांमध्ये साम्य आहे. ह्मणूनच फरकाकडे लक्ष न जाऊन थोडीशी नजरबंदी होते. जुन्या मराठी क्रमिक पुस्तकांत शरीर व अवयव किंवा 'पोट आणि अव- यव असा एक धडा असे; व त्यांत आपापली कामें न करितां देवा मनांत असल्यामुळे, तंटे सुरू होऊन शेवटीं शरीर कसें नाश पावलें, व त्याबरोबर अव- यवांचीहि समाप्ति कशी झाली, त्याचें मनावर ठसण्यासारखे वर्णन असे; परंतु हें रूपक आहे हें विसरून समाजाचा मेंदू कोण, हात कोण, पोट कोण, पाय कोण, हें ठरविण्याचा आयास करणें, ह्मणजे एकाया मनुष्याला सिंह झटले<noinclude></noinclude> 24qiw2hkneviutjwrwfi6l184ovq9za पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/६५ 104 111494 235511 2026-08-13T05:16:24Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ५३ ) P की, रूपक न ओळखतां, त्याची आयाळ, छाती, पंजे, पाठ, शेपूट ही कोणती व ती कशी ओळखावयाची, याचा निर्णय करण्याची खटपट करणाऱ्या पढत- मूर्खाची बरोबरी करणें होय ! असो. मनुष्यांच्या ए..." 235511 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ५३ ) P की, रूपक न ओळखतां, त्याची आयाळ, छाती, पंजे, पाठ, शेपूट ही कोणती व ती कशी ओळखावयाची, याचा निर्णय करण्याची खटपट करणाऱ्या पढत- मूर्खाची बरोबरी करणें होय ! असो. मनुष्यांच्या एकत्र राहण्यानें व परस्पर मदतीनें समाज बनतो व वाढतो. एकमेकांना कमी अधिक मदत करण्यावरून रानटी, व रानवट व सुधारलेले असे समाजाचे भेद होतात. इतकेच नव्हे, तर इहपर लोकांविषयींच्या कल्पना, स्त्रीपुरुषांचे संबंध, नवरा व बायको, भाऊबहीण, आईबाप या नात्यांची जाणीव बापलेक, शेजारीपाजारी, शत्रु मित्र यांच्याविषयींच्या समजुती, यामुळेच, ज्यांना कोडी, भुलभुलावणी, अनर्थ इत्यादि नांवें आपण देतो, ते संसारांतले प्रसंग, उत्पन्न होतात. व्यक्तींच्या स्वभावास वळण बऱ्याच अंशी यांच्यामुळेच लागतें. मूल जन्मल्यापासून तो समजूं लागेपर्यंत त्याचे कल (tendencies ) तेवढे दिसतात. त्या कलांनां, वृत्तींनां, वळण लागून त्यांच्या संचयी दृढ होऊन त्यांचा स्वभाव बनणें, या गोष्टी त्या मुलाच्या स्वाधीन नाहीत. जन्मदात्यांची ऐपत, त्यांचे आचारविचार, देश, काल इत्यादि अनेक गोष्टींवर त्या अवलंबून आहेत. ह्मणून निर्धन व सधन, चोर व साव, दुर्जन व सज्जन, दु:खी व सुखी पतित व पुण्यवान्, हे सोपे वाटणारे भेद, संसाराच्या गुंतागुंतींत सांपडलेल्या मानवांनां व त्यांच्या व्यवहारांनां लावणें जाणत्यांना किती मुष्किलीचे वाटतें, त्यांची साधारण कल्पना येईल. अगदीं पतित मानलेल्या माणसामध्ये देखील माणुसकीचा अवशेष पहाणारांनां दिसतो. त्याचप्रमाणे अत्यंत पवित्र मानलेल्या व्यक्तींमध्यें क्षुद्र मनोवृत्तींचीं अवशिष्ट रूपें भाविकांशिवाय इतरांनां दिसतात. ह्मणून चारित्र्यविकास दाखवितांना काळा व पांढरा हे दोनच ओळखीचे रंग निरनिराळे न वापरतां, आळीपाळीने एकाच वेळी वापरून छाया व प्रकाश यांच योग्य प्रमाण ठेवावें लागतें कधीं कधीं तर मिश्र रंगांचा उपयोग केल्याशिवाय चित्राचा खरेपणा पटत नाहीं. साध्या भाषेत सांगावयाचें, ह्मणजे सद्धेतु व दुष्ट हेतु, यांनींच हालणाऱ्या बाहुल्यांच्या ऐवजीं, कधीं चांगला तर कधीं वाईट, तर कधी थोडासा चांगला व थोडासा वाईट अशा मिश्र हेतूनें वागणारी, चालती बोलतीं, व ओळख पटणारी माणसें व त्यांचा मनोविकास लेखकाला दाखवावा लागतो. उदाहरणे घेऊन पाहू<noinclude></noinclude> k5grkl0xwd6gi481s5m2h1xi61u066u पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/६६ 104 111495 235512 2026-08-13T05:17:26Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ५४ ) उदाहरणें. लिटनच्या — Night & Morning ' व ' Paul_Clifford ' या कादंबऱ्या पहा. पहिलीमध्यें बाप अपघातानें मेल्यामुळे फिलिप व त्याचा भाऊ व आई यांची स्थिति एकदम खालावते. फक्त धाकट्या मुलाला तेव..." 235512 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ५४ ) उदाहरणें. लिटनच्या — Night & Morning ' व ' Paul_Clifford ' या कादंबऱ्या पहा. पहिलीमध्यें बाप अपघातानें मेल्यामुळे फिलिप व त्याचा भाऊ व आई यांची स्थिति एकदम खालावते. फक्त धाकट्या मुलाला तेवढे त्याच्या चुलत्याकडे आई पाठवते. फिलिपला समजूं लागल्यामुळे तो आईजवळच राहतो मृत्युपत्र हाती न आल्यामुळे सर्व मिळकत चुलता बळकावतो. फिलिपची माता दुःखानें होरपळल्यामुळे लवकर मरण पावते. बापाच्या अकस्मात् मरणानंतर, मातुश्रीची झालेली दैना व चुलत्याचा बदललेला रंग, दी पाहून फिलिपच्या कोवळ्या मनांत गोष्ट सलत राहते. इकडे चुलता व चुलतभाऊ यांच्या सहवा सामुळे फिलिपविषयीं त्याच्या धाकट्या भावाच्या मनांत किंतु उत्पन्न होतो. पुढे आधार नाहींसा झाल्यामुळे फिलिप वाईट लोकांच्या सहवासांत सांपडतो, तो स्वतः चांगला असला, तरी संगतीमुळे त्याच्याविषर्थी लोकांचा ग्रह वाईट होतो. त्याच्या भावाचें मन जास्तच कलुषित होतें वगैरे वगैरे. ही ' रात्र' पुरी होत आल्यावर, फिलिप जात्या प्रामाणिक, मानी, व धीराचा माणूस असल्यामुळे, • आलेल्या प्रसंगांना तोंड देऊन तो पुनः कसा सविरतो, व एका पोरक्या झालेल्या मुलीचे संगोपन, वचन दिल्याप्रमाणें तो कसा करतो, व पुढे तिच्यामुळेच फिलिप- च्या बापानें केलेलें व बराच कालपर्यंत न सांपडलले मृत्युपत्र कसें आढळून येते, व फिलिपच्या जीवनांत 'प्रभातकाळ' चा प्रकाश कसा पडू लागतो, इत्यादि प्रसंगांचे वर्णन वाचलें, ह्मणजे निवळ दिसण्यावरून मनुष्याची किंमत करण्याची इच्छा किती अन्यायाची आहे, तें उमजूं लागत नाहीं असें कोण ह्मणेल ? दुसरी कादंबरी 'Panl Clifford' यांत हेंच तत्व वाचकांच्या मनावर ठस- विण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे, ज्यांना समाज गुन्हेगार ठरवितो, त्यां- • पैकी पुष्कळजणांच्या दुष्टकृत्यांचे खापर समाजाच्या माथ्यावर फोडलें पाहिजे. समाजव्यवस्था जितकी अन्यायाची, जितकी दुष्ट, तितकी गुन्हेगारांची संख्या मोठी अपराध्याला शिक्षा ठोठावून कृत्यकृत्य न मानतां, त्यावरोवर समाजरचना- हि सुधारा, ह्मणजे समाधान मानण्यासारखी स्थिति येईल. अपराध्याच्या पापकृ- त्यति समाज थोडाबहुत वाटेकरी आहे हे ध्यानांत आलें, ह्मणजे त्यांच्या विषय मनांत संताप उत्पन्न न होतो, उलट दयाच उत्पन्न होईल, असें आग्रहानें सांगण्याचा लेखकाचा रोख आहे. डिकन्सच्या ' Oliver Twist ' या कादंबरीचा मथितार्थ असाच आहे, हें वाचकांनां माहीत असेलच.<noinclude></noinclude> ky7bmfiii2leecehwjfnsrb6mco3a3x पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/११७ 104 111496 235515 2026-08-13T11:36:21Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "<br> {{center|चि. नं. ३० ] '''सक्रंद : इजिप्शीयन कापसाचें झाड''' [पान नं. ९०}}{{nop}}" 235515 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br> {{center|चि. नं. ३० ] '''सक्रंद : इजिप्शीयन कापसाचें झाड''' [पान नं. ९०}}{{nop}}<noinclude></noinclude> ny6rt47o17hrnow3l9n1jhirr643g2x पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/११८ 104 111497 235516 2026-08-13T11:37:57Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "<br> {{center|'''सक्रंद : तंबाखूचें झाड (बियाकरितां)'''}} {{rh|चि. नं. ३१ ]||[ पान नं. ९१}}{{nop}}" 235516 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br> {{center|'''सक्रंद : तंबाखूचें झाड (बियाकरितां)'''}} {{rh|चि. नं. ३१ ]||[ पान नं. ९१}}{{nop}}<noinclude></noinclude> nv28h49rq9ouiahzp6idgdxk0cpw5fy पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/११९ 104 111498 235517 2026-08-13T11:44:18Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235517 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सक्रंद येथील प्रयोगक्षेत्र|९१ }}</noinclude>{{gap}}ही प्रयोगशाळा पाहून आम्ही वनस्पती प्रयोगशाळेंत (Botanical Section) गेलों. तेथें नाना प्रकारच्या धान्यपिकांसंबंधी प्रयोग चालू असून त्यांचा उद्देश सिंधच्या हवापाण्याला व जमिनीला कोणतीं धान्य-पिकें व त्यांच्या कोणत्या जाती विशेष सोयीच्या व उपयुक्त आहेत हे ठरविण्याचा आहे.<br>{{gap}}नव्या कालव्याखालीं कापसाच्या बरोबरीने किंवा थोड्या जास्त प्रमाणांत गव्हाची लागवड वाढविण्याचा बेत असल्यामुळे या प्रयोगशाळेत गव्हाच्या पिकासंबंधी प्रयोग चालू असावेत हे स्वाभाविक आहे. गव्हाच्या नाना जातींपैकी दोन तीन जातींचें सिंधच्या जमिनीमध्यें उत्तम उत्पन्न देणारें पीक होईल असें प्रयोगांती ठरविलें आहे. या जातींचें बीं शेतकऱ्यांना देऊन त्या जातींच्या गव्हाच्या लागवडीचा प्रसार करण्याचा प्रयत्न शेतकी खात्यामार्फत चालू आहे.<br>{{gap}}भाताच्या नाना जातींसंबंधीं येथें प्रयोग चालू आहेत. पण लारखाना जिल्ह्यांत भाताचें पीक फार मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे व सिंध प्रांतांतील त्या भागाकरितां स्वतंत्र 'भाताचा कालवा' काढल्यामुळे भातासंबंधीं अधिक व सतत प्रयोग चालू ठेवण्याकरितां लारखाना येथें एक छोटेंसें प्रयोगक्षेत्र चालू केलें असल्यामुळे भातासंबंधींचे प्रयोग येथें हल्लीं फारसे करण्यांत येत नाहींत असें तज्ज्ञानें सांगितलें. गहूं, भात या धान्यपिकांप्रमाणें ज्वारी, बाजरी, गळिताचीं धान्यें इत्यादि नानाप्रकारच्या पिकांच्या सुधारणेसंबंधीं व लागवडीसंबंधीं शोध व प्रयोग या प्रयोगशाळेंत चालू असतात. निरनिराळ्या धान्यपिकांना कोणती खतें मानवतात व लागतात, त्यांना पाटाचे पाणी किती व किती दिवसांच्या अंतरानें देणे चांगलें, बीं केव्हां किती अंतरावर व कशा प्रकारानें पेरावें, पिकांवर पडणाऱ्या रोगावर काय उपाय करावे इत्यादि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसंबंधीं या वनस्पतीशाखेत शोध व संशोधन केलें जातें.<br>{{gap}}नंतर आम्ही रासायनिक प्रयोगशाळेत गेलों. या शाखेमध्यें खालील- सारखे प्रश्न सोडविले जातात असें आम्हांला सांगण्यांत आलें. सिंध<noinclude></noinclude> empvt2awx8w593iv6ay834eddq88ctn पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१२० 104 111499 235518 2026-08-13T11:47:48Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235518 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|९२ |सिंधप्रांताचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>प्रांतासारख्या नदीच्या गाळानें झालेल्या जमिनीमध्यें पाटाच्या पाण्यावर गव्हादि धान्यपिकांची सारखी व वार्षिक लागवड केल्यास जमिनीची सुपीकता भराभर कमी होत जाते याचे कारण काय? जमिनीवर मिळणाऱ्या स्वाभाविक खतांची कमतरता कृत्रिम खतांनीं कितपत भरून काढतां येईल?<br>{{gap}}सिंधप्रांतामध्यें हजारों एकर सपाट, बिनखड्याची, निर्वृक्ष व बाह्यतः सुपीक वाटणारी जमीन पांढऱ्या क्षाराच्या थरामुळे लागवडीला निरुपयोगी झालेली आहे. अशा जमिनीस सिंधमध्यें '''कालर''' जमीन म्हणतात किंवा या क्षारथराला कालर म्हणतात. अशा जमिनींतील व जमिनीवरील क्षार नाहींसा किंवा कमी करण्याकरितां कोणते उपाय योजावे व अशा जमिनी कोणत्या तऱ्हेने लागवडीस आणतां येतील व त्यामध्यें कोणती पिके होतील? शेवटीं पाटाच्या फाजील पाण्यानें किंवा जमिनीमध्यें मुरणाऱ्या पाण्यानें क्षार जमिनीच्या पृष्ठभागावर येतात, तेव्हां या भावी अनर्थाचा प्रतिकार कोणत्या उपायांनी करावयाचा?<br>{{gap}}सिंधच्या शेतकीच्या वाढीसंबंधांत व सुधारणेसंबंधांत वरील प्रश्न फार महत्त्वाचे आहेत असें आम्हांला वाटलें व अशा प्रकारचे प्रश्न सोडविण्याचा व योग्य उपाययोजना ठरविण्याचा प्रयत्न ही रासायनिक प्रयोगशाळा करीत आहे हें पाहून या विभागाचें महत्त्व आमच्या ध्यानांत आलें.<br>{{gap}}शेवटीं आम्ही कृषिप्रयोगशाळेत आलों. रसायनशाखेप्रमाणें ही शाखाही फार महत्त्वाची आहे असें आम्हांला दिसून आलें. कारण या शाखेने हातीं घेतलेलें संशोधन शेतकऱ्यांच्या तात्कालिक फायद्याचे आहे असें त्या शाखेनें हातीं घेतलेल्या प्रश्नांवरून दिसून येईल.<br>{{gap}}बारमाही पाणीपुरवठ्याच्या पद्धतीमध्ये जमिनीची सुपीकता सतत कायम राखण्यास काय केलें पाहिजे? बारमाही पाणीपुरवठ्याच्या पद्धतीमध्यें पिकाची कोणती परंपरा स्वीकारली पाहिजे म्हणजे जमीन कांहीं काळ ओसाड टाकण्याची जरूरी राहणार नाहीं? नव्या प्रकारच्या<noinclude></noinclude> ecmtyuw5smazidfvgshd4bt9pxutvzv पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१२१ 104 111500 235519 2026-08-13T11:48:49Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "<br> {{center|चि. नं. २ ] '''सक्रंद : "सिंधसुधार" कापसाचं झाड''' [ पान नं.९२}}{{nop}}" 235519 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br> {{center|चि. नं. २ ] '''सक्रंद : "सिंधसुधार" कापसाचं झाड''' [ पान नं.९२}}{{nop}}<noinclude></noinclude> rgv9a296n4dbnpaq5sgj86608vaidcm पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१२२ 104 111501 235520 2026-08-13T11:51:18Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "<br> {{rh|चि. नं. ३३ ]|'''हैदराबाद : जुनी मशीद'''|[ पान नं. १०२}} <br> {{rh|चि. नं. ३४ ]|'''हैदराबाद: जुना बाजार'''|[ पान नं. १०२}}{{nop}}" 235520 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br> {{rh|चि. नं. ३३ ]|'''हैदराबाद : जुनी मशीद'''|[ पान नं. १०२}} <br> {{rh|चि. नं. ३४ ]|'''हैदराबाद: जुना बाजार'''|[ पान नं. १०२}}{{nop}}<noinclude></noinclude> kejlulzipbu91hytupnxodxoza0a5jn पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१२३ 104 111502 235521 2026-08-13T11:55:32Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235521 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सक्रंद येथील प्रयोगक्षेत्र|९३ }}</noinclude>शेतीच्या लागवडीस कोणत्या प्रकारचीं आउतें व यंत्रें उपयोगी व किफायतशीर आहेत? हे प्रश्न समाधानकारक रीतीनें सोडविण्याकरितां संशोधन व प्रयोग करून या शाखेने पिकांची खालील परंपरा ठरविली आहे.<br>{{gap}}बारमाही कालव्याचें पाणी मिळणाऱ्या जमिनीमध्यें कापूस, गहूं, ज्वारी इत्यादि पिके खरीप पिके म्हणून दरवर्षी काढू लागल्यास जमिनीची सुपीकता कमी होते व कालर क्षार पृष्ठभागावर जमत जातात असा कटु अनुभव नाईल नदीच्या पाण्यावर होणाऱ्या पिकांसंबंधी इजिप्तमध्यें आलेला होता. त्यावर उपाय म्हणून तेथे पिकाची एक परंपरा शोधून काढण्यांत आली, ती म्हणजे खरिपाचें पीक काढून घेतल्यावर हिंवाळ्यांत रबीचें पीक म्हणून '''बरसीम''' नांवाच्या गवताचें पीक पाटाचे पाण्यावर करावयाचें. या गवतावर गुरें फार चांगली पोसली जातात. यामुळे शेतकऱ्यांना गुरें बाळगणें फार सोयीचें व स्वस्ताईचें होतें व शेतीला हा गुराढोरांचा व गवळ्याचा किफायतशीर असा दुय्यम धंदा होतो. शिवाय शेतीला उत्तम खत बिनखर्चानें मिळतें. बरसीम या गवतामध्यें विलक्षण गुण आहेत. हें गवत हवेंतून नायट्रोजन वायू घेऊन जमिनीमध्ये साठवितें. म्हणजे जमिनीला व खरीप पिकांना लागणारा नायट्रोजन आपोआप बिनखर्चानें मिळतो. शिवाय बरसीम गवताचीं मुळें फार तंतुमय असतात. या मुळांमुळे जमीन घट्ट गोळा न बनतां सछिद्र व खुली राहते व या योगानें पाटाचें पाणी जमिनीमध्यें मुरून रहात नाहीं. शिवाय बरसीम गवताला खूप पाणी लागत असल्यामुळे जमिनींतील क्षार खाली खोल लोटले जातात व क्षार पृष्ठभागावर येण्याचा अर्थात् कालर अनर्थाचा उत्तम प्रतिबंध होतो.<br>{{gap}}सक्रंद येथील कृषिप्रयोगशाळेमध्ये प्रयोग करून असें ठरविण्यांत आले आहे की, ईजिप्तमधील पद्धति सिंध प्रांतांतील शेतलागवडीस अत्यंत उपयागी व फायदेशीर आहे. तदनुरूप शेतकरी करू लागले आहेत व त्यांना पिकांची परंपरा पसंत पडली व पडत चालली आहे.{{nop}}<noinclude></noinclude> pr2b0bfk7cgk8b3wncku2m1ziar2946