विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.16 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/८६ 104 111640 235803 235774 2026-08-19T12:08:18Z JayashreeVI 4058 235803 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(७४)'''}}}}</noinclude>खरीच्या स्त्रियांच्या चालण्यानें हंसें येत नाही, याचे कारण त्यांच्या शरीराची होणारी हालचाल स्वाभाविक असते. त्यांत सहजपणा व सत्य ही असतात. दुसऱ्याचें लक्ष आपल्याकडे जावें याच हेतूनें त्या नेहमीं चालत नाहींत, व वागतहि नाहींत. स्त्रियांची भूमिका पुरुष घेत असल्यामुळे त्यांना ओढन ताणून, कल्पनेचें साहाय्य घेऊन, साँग पुरें करावें लागतें. हावभावांत कृत्रिमपणा व अतिशयोक्ति ही येऊन प्रेक्षकांनां हसें येतें. संगीत सौभद्र नाटकांत, रुक्मिणी व कृष्ण यांचा एक प्रवेश आहे. त्यांत कृष्णाचें काम करणारा नट, रुक्मिणीनें तोंड बाजूला फिरविलें कीं, हंसता चेहरा, व पुन:समोर केलें कीं, तिच्या रागाला अनुरूप गंभीर चेहरा, असे दाखवून प्रेक्षकांना हंसविण्याचा प्रयत्न करतो. प्रेक्षकहि पुष्कळसे खिदळतात, आणि प्रेक्षक खिदळतात ह्मणून कांहींएक कारण नसतां, अनेकवार तोंड बाजूला फिरवून, कृष्णाला आपले भलत्यावेळी कौशल्य दाखविण्याची, व प्रेक्षकांना आपला गाजरपारखीपणा स्पष्ट करण्याची संधि रुक्मिणी उदार मनानें देते हे किर्लोस्कर मंडळीचा प्रयोग पाहिलेल्यांनां आठवत असेल. असल्या चेहरेपालटांनी हंसें येण्याचें कारण त्यांचा अनपेक्षितपणा हे होय. असल्या चेहरेपालटांना वाकुल्या किंवा माकडचेष्टा म्हणणें वावगे होणार नाहीं.! <br>{{gap}}हरदासबोवांच्या प्रयत्नाकडे पाहिल्यास हेंच दिसेल. एका बोवाची हटकून हंसविण्याची फार ख्याति होती. एकदां सातारच्या महाराजांपुढे-राज्य खालसा होण्यापूर्वी त्याचें कीर्तन झाले. हंसविल्यास बिदागी मिळावयाची नाहींपेक्षा वाटाण्याच्या अक्षता, अशी अट होती. कोणीं हंसावयाचें नाहीं, अशी महाराजांची सक्त ताकीद होती. बोवांनीं होते नव्हते तितके सर्व प्रयत्न करून पाहिले पण व्यर्थ! शेवट, निराश होऊन स्वारी महाराजांपुढे जाऊन वांकली आणि ह्मणाली 'कांहीं केलें तरी कोणी हंसत नाहीं. आतां काय आपल्यापुढे दोन्ही हातांनीं शंख करूं?' असें ह्मणून त्यांनी आपले दोन्ही हात तोंडाजवळ नेले. हें त्याचें अटकळीचाहेरचें करणें पाहून महाराजच स्वतः हंसले व बोवाजींनीं लागलीच कीर्तन समाप्त करून बिदागी मागितली. <br>{{gap}}आतां पाण्याशी संबंध असलेली उदाहरणे सोडून, ऐकण्याशीं विशेष संबंध असलेली घेऊ. श्राव्य गोष्टींत आवाजाचे अनियमित ह्मणून अनपेक्षित व अपरिचित अशा आवाजाच्या फेरबदलांनी हंसें येतें. मृच्छकटिक नाटकांतलें<noinclude></noinclude> giof6ngpzvz6439ov3reztk0xjapec1 235804 235803 2026-08-19T12:09:04Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 235804 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(७४)'''}}}}</noinclude>खरीच्या स्त्रियांच्या चालण्यानें हंसें येत नाही, याचे कारण त्यांच्या शरीराची होणारी हालचाल स्वाभाविक असते. त्यांत सहजपणा व सत्य ही असतात. दुसऱ्याचें लक्ष आपल्याकडे जावें याच हेतूनें त्या नेहमीं चालत नाहींत, व वागतहि नाहींत. स्त्रियांची भूमिका पुरुष घेत असल्यामुळे त्यांना ओढन ताणून, कल्पनेचें साहाय्य घेऊन, साँग पुरें करावें लागतें. हावभावांत कृत्रिमपणा व अतिशयोक्ति ही येऊन प्रेक्षकांनां हसें येतें. संगीत सौभद्र नाटकांत, रुक्मिणी व कृष्ण यांचा एक प्रवेश आहे. त्यांत कृष्णाचें काम करणारा नट, रुक्मिणीनें तोंड बाजूला फिरविलें कीं, हंसता चेहरा, व पुन:समोर केलें कीं, तिच्या रागाला अनुरूप गंभीर चेहरा, असे दाखवून प्रेक्षकांना हंसविण्याचा प्रयत्न करतो. प्रेक्षकहि पुष्कळसे खिदळतात, आणि प्रेक्षक खिदळतात ह्मणून कांहींएक कारण नसतां, अनेकवार तोंड बाजूला फिरवून, कृष्णाला आपले भलत्यावेळी कौशल्य दाखविण्याची, व प्रेक्षकांना आपला गाजरपारखीपणा स्पष्ट करण्याची संधि रुक्मिणी उदार मनानें देते हे किर्लोस्कर मंडळीचा प्रयोग पाहिलेल्यांनां आठवत असेल. असल्या चेहरेपालटांनी हंसें येण्याचें कारण त्यांचा अनपेक्षितपणा हे होय. असल्या चेहरेपालटांना वाकुल्या किंवा माकडचेष्टा म्हणणें वावगे होणार नाहीं.! <br>{{gap}}हरदासबोवांच्या प्रयत्नाकडे पाहिल्यास हेंच दिसेल. एका बोवाची हटकून हंसविण्याची फार ख्याति होती. एकदां सातारच्या महाराजांपुढे-राज्य खालसा होण्यापूर्वी त्याचें कीर्तन झाले. हंसविल्यास बिदागी मिळावयाची नाहींपेक्षा वाटाण्याच्या अक्षता, अशी अट होती. कोणीं हंसावयाचें नाहीं, अशी महाराजांची सक्त ताकीद होती. बोवांनीं होते नव्हते तितके सर्व प्रयत्न करून पाहिले पण व्यर्थ! शेवट, निराश होऊन स्वारी महाराजांपुढे जाऊन वांकली आणि ह्मणाली 'कांहीं केलें तरी कोणी हंसत नाहीं. आतां काय आपल्यापुढे दोन्ही हातांनीं शंख करूं?' असें ह्मणून त्यांनी आपले दोन्ही हात तोंडाजवळ नेले. हें त्याचें अटकळीचाहेरचें करणें पाहून महाराजच स्वतः हंसले व बोवाजींनीं लागलीच कीर्तन समाप्त करून बिदागी मागितली. <br>{{gap}}आतां पाण्याशी संबंध असलेली उदाहरणे सोडून, ऐकण्याशीं विशेष संबंध असलेली घेऊ. श्राव्य गोष्टींत आवाजाचे अनियमित ह्मणून अनपेक्षित व अपरिचित अशा आवाजाच्या फेरबदलांनी हंसें येतें. मृच्छकटिक नाटकांतलें<noinclude></noinclude> pnrge0fn4q93lcaikezzk4wdew1l465 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/८७ 104 111641 235805 235775 2026-08-19T12:19:22Z JayashreeVI 4058 235805 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(७५)'''}}}}</noinclude>शकाराचें गाणे हे एक याचे उत्तम उदाहरण आहे. गाण्याबाहेरची उदाहरणें त्राटिका नाटकांत बरीच सांपडतात. राणोजीरावाची द्राविडी तऱ्हेचे हेल निघणारी मराठी भाषा ऐकून कोणालाहि हंसूं येतें. तसेंच त्राटिका-आनंदी-भुकेनें काकुळतीला येऊन, नेहमींची रीत सोडून, पिल्याला 'पिलाजीबोवा' ह्मणून संबोधिते, व पिल्याला या नवीन किताबाचे आश्चर्य वाटून, तो स्वगत त्याची "पिलाजीचोवाऽआऽआ" अशी वेडीवाकडी नक्कल करतो, तेव्हां त्याचा कसा तरी बदललेला आवाज हें हंसण्याचे करण असतें. (नाटकांतलें 'स्वगत' मोठ्याने बोलावयाचें असतें हे वाचकांनी विसरता कामा नये.) आर्यन ब्रदरहुडच्या कॉन्फरन्समध्ये एका द्राविडी पंडिताचे इंग्रजीत, पण त्याच्या मायभाषेच्या सुरांत, भाषण झाले, व त्यामुळे सर्वानां हंसे आवरेनासें झालें. याचें मुख्य कारण, त्याच्या भाषणांतला अनियमित व अपरिचित फेरबदल होय. परकी भाषा शिकतांना असला अनुभव प्रत्येकाला येतो. यूरोपियनांचें देशी भाषांतले वक्तृत्व, व आह्मां हिंदी लोकांचें ईंग्रजी भाषेतले वक्तृत्व, यांत हास्यजनक प्रकार अनेक सांपडतील. <br>{{gap}}विनोदाचा उद्देश वेळ घालविणें नव्हे, मूर्खपणाचें प्रदर्शन नव्हे, हंसविणें नव्हे तर मग आहे तरी कोणता? असें वाचक कातावून विचारतील. यास्तव, नकारात्मक विवेचन पुरे करून विनोदाचा उद्देश स्पष्ट सांगण्यास आतां लागणें जरूर आहे. ही कष्टमय जीवयात्रा सह्य होण्यास मदत करणें; स्खलनशील मनुष्यस्वभावाची एकमेकांना ओळख पटवून एकमेकांविषयीं सहानुभूति, दया, प्रेम हीं उत्पन्न करणें; मत व कृति यामध्ये दरेकाच्या आयुःक्रमांत पदोपदीं भासणारा विसंगतपणा उघड करून समाजांतल्या अनिवार्य कटकटींनां सौम्य रूप आणणें; स्वतःच्या बुद्धिसामर्थ्याची व कर्तृत्वाची घमेंड असणाऱ्या मनुष्यमात्राला प्रयत्न व यश, उभेद व उडी यांमधल्या तफावतीने वाटणारी तीव्र खिन्नता, सृष्टीचे अचाट, अतर्क्स, अनंत व्यापार, त्यांची गुंतागुंत, सृष्टीचें अमर्याद सामर्थ्य, याकडे लक्ष्य वेधून कमी करणें, व पुनः आशेचें, उमेदाचे बी पेरणें; सारांश, हताश होऊं न देतां मनुष्यमात्राचा भ्रमनिरास करणें; त्यांनां पुरुषार्थाला सदैव उद्युक्त ठेवणें हा विनोदाचा उद्देश आहे. विनोदाचा हा उद्देश, हें उच्चतम कार्य सफल होण्यास विसंगतपणाची जाणीव मनांत उत्पन्न झाली पाहिजे, व सदैव मनांत वागली पाहिजे.<noinclude></noinclude> s8akbm4ca218jye44y4f95zs8ykbl7x 235806 235805 2026-08-19T12:19:47Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 235806 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(७५)'''}}}}</noinclude>शकाराचें गाणे हे एक याचे उत्तम उदाहरण आहे. गाण्याबाहेरची उदाहरणें त्राटिका नाटकांत बरीच सांपडतात. राणोजीरावाची द्राविडी तऱ्हेचे हेल निघणारी मराठी भाषा ऐकून कोणालाहि हंसूं येतें. तसेंच त्राटिका-आनंदी-भुकेनें काकुळतीला येऊन, नेहमींची रीत सोडून, पिल्याला 'पिलाजीबोवा' ह्मणून संबोधिते, व पिल्याला या नवीन किताबाचे आश्चर्य वाटून, तो स्वगत त्याची "पिलाजीचोवाऽआऽआ" अशी वेडीवाकडी नक्कल करतो, तेव्हां त्याचा कसा तरी बदललेला आवाज हें हंसण्याचे करण असतें. (नाटकांतलें 'स्वगत' मोठ्याने बोलावयाचें असतें हे वाचकांनी विसरता कामा नये.) आर्यन ब्रदरहुडच्या कॉन्फरन्समध्ये एका द्राविडी पंडिताचे इंग्रजीत, पण त्याच्या मायभाषेच्या सुरांत, भाषण झाले, व त्यामुळे सर्वानां हंसे आवरेनासें झालें. याचें मुख्य कारण, त्याच्या भाषणांतला अनियमित व अपरिचित फेरबदल होय. परकी भाषा शिकतांना असला अनुभव प्रत्येकाला येतो. यूरोपियनांचें देशी भाषांतले वक्तृत्व, व आह्मां हिंदी लोकांचें ईंग्रजी भाषेतले वक्तृत्व, यांत हास्यजनक प्रकार अनेक सांपडतील. <br>{{gap}}विनोदाचा उद्देश वेळ घालविणें नव्हे, मूर्खपणाचें प्रदर्शन नव्हे, हंसविणें नव्हे तर मग आहे तरी कोणता? असें वाचक कातावून विचारतील. यास्तव, नकारात्मक विवेचन पुरे करून विनोदाचा उद्देश स्पष्ट सांगण्यास आतां लागणें जरूर आहे. ही कष्टमय जीवयात्रा सह्य होण्यास मदत करणें; स्खलनशील मनुष्यस्वभावाची एकमेकांना ओळख पटवून एकमेकांविषयीं सहानुभूति, दया, प्रेम हीं उत्पन्न करणें; मत व कृति यामध्ये दरेकाच्या आयुःक्रमांत पदोपदीं भासणारा विसंगतपणा उघड करून समाजांतल्या अनिवार्य कटकटींनां सौम्य रूप आणणें; स्वतःच्या बुद्धिसामर्थ्याची व कर्तृत्वाची घमेंड असणाऱ्या मनुष्यमात्राला प्रयत्न व यश, उभेद व उडी यांमधल्या तफावतीने वाटणारी तीव्र खिन्नता, सृष्टीचे अचाट, अतर्क्स, अनंत व्यापार, त्यांची गुंतागुंत, सृष्टीचें अमर्याद सामर्थ्य, याकडे लक्ष्य वेधून कमी करणें, व पुनः आशेचें, उमेदाचे बी पेरणें; सारांश, हताश होऊं न देतां मनुष्यमात्राचा भ्रमनिरास करणें; त्यांनां पुरुषार्थाला सदैव उद्युक्त ठेवणें हा विनोदाचा उद्देश आहे. विनोदाचा हा उद्देश, हें उच्चतम कार्य सफल होण्यास विसंगतपणाची जाणीव मनांत उत्पन्न झाली पाहिजे, व सदैव मनांत वागली पाहिजे.<noinclude></noinclude> 9sgj4lf89atdbt45o06h5i0lydzlmfj पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/८८ 104 111642 235807 235776 2026-08-19T12:32:34Z JayashreeVI 4058 235807 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(७६)'''}}}}</noinclude>विसंगतपणाची जाणीव ह्मणजे काय, विसंगतपणा कशाशीं, हे प्रश्न महत्वाचे आहेत. {{center|{{larger|'''विसंगतपणा.'''}}}} {{gap}}विसंगतपणा ह्मणजे एकसारखेपणाचा अभाव होय. एकसारखेपणाचा अभाव ह्मणजे एकापेक्षां अधिक वस्तूंचें एकेठिकाणीं अस्तित्व होय. भिन्नवस्तूंचे एकेठिकाणी अस्तित्व ह्मणजे पूर्णत्वाचा अभाव होय. आतां, पूर्णत्वाचा अभाव याचे दोन अर्थ होतात. एक सर्व बाजूंनीं सारखे नसणें, व दुसरा आंत बाहेर सारखें नसणें, अंतर्यामीं फरक असणें अंतर्यामी फरक याचा अर्थ गुप्तदोष, व गुप्तदोष ह्मणजे एकाएकीं न दिसून येणारा दोष होय. पहिल्या अर्थाचीं ओळखीची उदाहरणे अर्धगोलाची आकृति, विषमभुज त्रिकोण ही होत. दुस-याचे उत्तम उदाहरण एका बाजूंत शिसें भरून बनविलेला गोल, हें होय. तो गोल दिसण्यांत इतर गोलांप्रमाणे असतो, पण गुप्त वजनामुळे त्याची गति अगदीं निराळी होते. तो समोर टाकावयाचा असल्यास त्याला गति वांकडी द्यावी लागते. मनुष्यांमध्यें पूर्णत्वाचा अभाव दिसण्याचे कारण दृश्य व अदृश्य अशा कांहींशा भिन्न असलेल्या सृष्टींचा त्यांच्या देहांत झालेला संगम हे होय. शरीर व आत्मा, या विजोडांची संसारांत कायमची गांठ पडल्यामुळे विसंगतपणाचें मूळ मनुष्यस्वभावांत सर्वत्र पसरलेले आढळतें. या विसंगतपणाचा संबंध शरीराशी नसून, आत्म्याशी, मनाच्या हरएक व्यापारांशी व त्यांनी वळण मिळणाऱ्या आचरणाशीं लागतो. मनाचे व्यापार व आचरणाचे वळण यांतले उघड दोष कोणालाहि ओळखतां येतात. गुप्तदोषांची तशी स्थिति नाहीं. खोड, दोष, व व्यंग अशा गुप्त दोषांच्या तीन अवस्था प्रत्ययाला येतात. दोष अल्प असला कीं, खोड; फार असला कीं, व्यंग; आणि साधारण असला कीं, दोषच राहतो. शिक्षणाचा, संस्कारांचा, संस्कृतीचा सारा प्रयत्न खोडी घालविण्याकडे, व्यंगे कमी करण्याकडे, साधारण दोषांवर पांघरूण घालण्याकडे, वरकांतीं तरी निदान व्यक्तींमध्यें सारखेपणा आणण्याकडे असतो. जशजशी सुधारणा अधिक, तसतसा लपंडाव अधिक; आणि लपंडाव वाढल्यामुळे गुप्तदोष ओळखण्याचे काम बिकट होतें. अनेक आवरणांतून गुप्तदोष बिनचूक ओळखून, व्यक्तींच्या त-हेवाईक वागणुकीची आणि विचारांची संगति लावतां येण्यास अनुभव, जिज्ञासा,<noinclude></noinclude> mu24eajnv468vzlx1jdjgw6zfnmas5b 235808 235807 2026-08-19T12:32:53Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 235808 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(७६)'''}}}}</noinclude>विसंगतपणाची जाणीव ह्मणजे काय, विसंगतपणा कशाशीं, हे प्रश्न महत्वाचे आहेत. {{center|{{larger|'''विसंगतपणा.'''}}}} {{gap}}विसंगतपणा ह्मणजे एकसारखेपणाचा अभाव होय. एकसारखेपणाचा अभाव ह्मणजे एकापेक्षां अधिक वस्तूंचें एकेठिकाणीं अस्तित्व होय. भिन्नवस्तूंचे एकेठिकाणी अस्तित्व ह्मणजे पूर्णत्वाचा अभाव होय. आतां, पूर्णत्वाचा अभाव याचे दोन अर्थ होतात. एक सर्व बाजूंनीं सारखे नसणें, व दुसरा आंत बाहेर सारखें नसणें, अंतर्यामीं फरक असणें अंतर्यामी फरक याचा अर्थ गुप्तदोष, व गुप्तदोष ह्मणजे एकाएकीं न दिसून येणारा दोष होय. पहिल्या अर्थाचीं ओळखीची उदाहरणे अर्धगोलाची आकृति, विषमभुज त्रिकोण ही होत. दुस-याचे उत्तम उदाहरण एका बाजूंत शिसें भरून बनविलेला गोल, हें होय. तो गोल दिसण्यांत इतर गोलांप्रमाणे असतो, पण गुप्त वजनामुळे त्याची गति अगदीं निराळी होते. तो समोर टाकावयाचा असल्यास त्याला गति वांकडी द्यावी लागते. मनुष्यांमध्यें पूर्णत्वाचा अभाव दिसण्याचे कारण दृश्य व अदृश्य अशा कांहींशा भिन्न असलेल्या सृष्टींचा त्यांच्या देहांत झालेला संगम हे होय. शरीर व आत्मा, या विजोडांची संसारांत कायमची गांठ पडल्यामुळे विसंगतपणाचें मूळ मनुष्यस्वभावांत सर्वत्र पसरलेले आढळतें. या विसंगतपणाचा संबंध शरीराशी नसून, आत्म्याशी, मनाच्या हरएक व्यापारांशी व त्यांनी वळण मिळणाऱ्या आचरणाशीं लागतो. मनाचे व्यापार व आचरणाचे वळण यांतले उघड दोष कोणालाहि ओळखतां येतात. गुप्तदोषांची तशी स्थिति नाहीं. खोड, दोष, व व्यंग अशा गुप्त दोषांच्या तीन अवस्था प्रत्ययाला येतात. दोष अल्प असला कीं, खोड; फार असला कीं, व्यंग; आणि साधारण असला कीं, दोषच राहतो. शिक्षणाचा, संस्कारांचा, संस्कृतीचा सारा प्रयत्न खोडी घालविण्याकडे, व्यंगे कमी करण्याकडे, साधारण दोषांवर पांघरूण घालण्याकडे, वरकांतीं तरी निदान व्यक्तींमध्यें सारखेपणा आणण्याकडे असतो. जशजशी सुधारणा अधिक, तसतसा लपंडाव अधिक; आणि लपंडाव वाढल्यामुळे गुप्तदोष ओळखण्याचे काम बिकट होतें. अनेक आवरणांतून गुप्तदोष बिनचूक ओळखून, व्यक्तींच्या त-हेवाईक वागणुकीची आणि विचारांची संगति लावतां येण्यास अनुभव, जिज्ञासा,<noinclude></noinclude> kk6zaknx3r299jmjxypomwuj1kcqxw8 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/८९ 104 111658 235809 2026-08-19T12:33:22Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ७७ ) कल्पनाशक्ति, निरीक्षण, कुशाप्रवृद्धि हीं अवश्य पाहिजेत. आणि विनोदाला शुद्ध स्वरूप येण्यास मनुष्याविषयी आपलेपणाची भावना मनांत सदैव वागली • पाहिजे. विनोदाला पारखे ह..." 235809 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ७७ ) कल्पनाशक्ति, निरीक्षण, कुशाप्रवृद्धि हीं अवश्य पाहिजेत. आणि विनोदाला शुद्ध स्वरूप येण्यास मनुष्याविषयी आपलेपणाची भावना मनांत सदैव वागली • पाहिजे. विनोदाला पारखे होण्याचे एक मुख्य कारण बऱ्याच लोकांनां कल्पना- शक्ति व अनुभव हीं नसतात, हे होय; आणि त्यांना मनुष्यांबद्दल आस्थाद्दि बेताचीच वाटत असते. शिक्षण, संस्कार व संस्कृति यांनी खोडी जातात, व्यंगे सौम्य होतात, दोषां- वर पांघरूण पडतें, त्यांचें निर्मूलन होत नाहीं, असें ह्मणणें, ह्मणजे शिक्षणानें पूर्णत्व प्राप्त होत नाहीं, विसंगतपणाचा लोप होत नाहीं, मनुष्यत्व नाहींसें होत नाहीं, असे सुचविणें होय. शिवाय, सर्व बाजूंनी सारखें शिक्षण होण्याइतकी संधि, इतकें आयुष्य, इतका निश्चय, कोणाहि मनुष्यांत नसल्यामुळे, दरेक व्यक्तीमध्यें कमीअधिक मानाने खोडी, दोष व व्यंगें कोणत्याना कोणत्यातरी बाबतीत नेहमी दिसून येतात. शिक्षणानें कोठें थोडाबहुत सर्वामध्यें सारखेपणा येतो न येतो, तोंच व्यवसायभेदामुळे लवकरच विविधता दिसूं लागते. जितके धंदे, तितके निरनिराळे कल, तितकीं निरनिराळी मतें, अशी स्थिति येते. इत- केंच नव्हे तर एका धंद्यांत निष्णात असलेले लोक, स्वतःच्या कोत्या व एक- देशी अनुभवाची आठवण न राहिल्यामुळे, इतर धंद्यांत दुधखुळेदेखील बनतात. एकांत पटाईत तर दुसम्यति नवशिक्या, अशी त्यांची गत होते. स्वतःचा धंदा सोडून निराळाच धंदा करूं पाहणारांची उडणारी धांदल व्यवहारांत पुष्कळ वेळां दिसते. अनोळखी धंद्याची गोष्ट जरी बाजूला ठेविली, तरी स्वतःच्या रोजच्या व्यवसायामुळे सर्व माणसांच्या बोलण्याचालण्यात कमी अधिक मानार्ने एक विशेष प्रकारची झांक दिसून येते 'सर्वत्रैौदारिकस्याभ्यवहार्यमेव वि- षय: ' असें कालिदासानें राजाकडून विदूषकाला ह्मणविलें आहे, त्याचें कारण हेंच आहे. विदूषकाला खाण्यापिण्याशिवाय दुसरा व्यवसाय नव्हता. सदोदित विचार तोच! ह्मणून त्याच्या बोलण्यांतल्या उपमा देखील खाद्यासंबंधीं असत. आतां, शहरांतली रहाणी व तिचे फायदेतोटे, यांविषयीं निरनिराळ्या धंद्यांतल्या लोकांकडून सहज निघणाऱ्या उद्गारांकडे लक्ष दिलें, व त्यांची संगति लाविली, तर खात्री पटण्यास वेळ लागणार नाहीं. आळशी, निरुद्योगी - लोकांची, कांहीं धडपड न करतां उपजीविका चालविण्याची जागा ह्मणजे शहर असें कांहींना वाटते; हजारों, लाखों माणसांचे काबाडकष्ट करून पोट<noinclude></noinclude> 1jwftikg6g86xz87430nu9l21f129wi 235810 235809 2026-08-19T12:41:04Z JayashreeVI 4058 235810 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(७७)'''}}}}</noinclude>कल्पनाशक्ति, निरीक्षण, कुशाग्रबुद्धि हीं अवश्य पाहिजेत. आणि विनोदाला शुद्ध स्वरूप येण्यास मनुष्याविषयी आपलेपणाची भावना मनांत सदैव वागली पाहिजे. विनोदाला पारखे होण्याचे एक मुख्य कारण बऱ्याच लोकांनां कल्पनाशक्ति व अनुभव हीं नसतात, हे होय; आणि त्यांना मनुष्यांबद्दल आस्थाहि बेताचीच वाटत असते. <br>{{gap}}शिक्षण, संस्कार व संस्कृति यांनी खोडी जातात, व्यंगे सौम्य होतात, दोषांवर पांघरूण पडतें, त्यांचें निर्मूलन होत नाहीं, असें ह्मणणें, ह्मणजे शिक्षणानें पूर्णत्व प्राप्त होत नाहीं, विसंगतपणाचा लोप होत नाहीं, मनुष्यत्व नाहींसें होत नाहीं, असे सुचविणें होय. शिवाय, सर्व बाजूंनी सारखें शिक्षण होण्याइतकी संधि, इतकें आयुष्य, इतका निश्चय, कोणाहि मनुष्यांत नसल्यामुळे, दरेक व्यक्तीमध्यें कमीअधिक मानाने खोडी, दोष व व्यंगें कोणत्याना कोणत्यातरी बाबतीत नेहमी दिसून येतात. शिक्षणानें कोठें थोडाबहुत सर्वामध्यें सारखेपणा येतो न येतो, तोंच व्यवसायभेदामुळे लवकरच विविधता दिसूं लागते. जितके धंदे, तितके निरनिराळे कल, तितकीं निरनिराळी मतें, अशी स्थिति येते. इतकेंच नव्हे तर एका धंद्यांत निष्णात असलेले लोक, स्वतःच्या कोत्या व एकदेशी अनुभवाची आठवण न राहिल्यामुळे, इतर धंद्यांत दुधखुळेदेखील बनतात. एकांत पटाईत तर दुस-यांत नवशिक्या, अशी त्यांची गत होते. स्वतःचा धंदा सोडून निराळाच धंदा करूं पाहणारांची उडणारी धांदल व्यवहारांत पुष्कळ वेळां दिसते. अनोळखी धंद्याची गोष्ट जरी बाजूला ठेविली, तरी स्वतःच्या रोजच्या व्यवसायामुळे सर्व माणसांच्या बोलण्याचालण्यात कमी अधिक मानाने एक विशेष प्रकारची झांक दिसून येते ''''सर्वत्रैौदारिकस्याभ्यवहार्यमेव विषय:''''' असें कालिदासानें राजाकडून विदूषकाला ह्मणविलें आहे, त्याचें कारण हेंच आहे. विदूषकाला खाण्यापिण्याशिवाय दुसरा व्यवसाय नव्हता. सदोदित विचार तोच! ह्मणून त्याच्या बोलण्यांतल्या उपमा देखील खाद्यासंबंधीं असत. आतां, शहरांतली रहाणी व तिचे फायदेतोटे, यांविषयीं निरनिराळ्या धंद्यांतल्या लोकांकडून सहज निघणाऱ्या उद्गारांकडे लक्ष दिलें, व त्यांची संगति लाविली, तर खात्री पटण्यास वेळ लागणार नाहीं. आळशी, निरुद्योगी लोकांची, कांहीं धडपड न करतां उपजीविका चालविण्याची जागा ह्मणजे शहर असें कांहींना वाटते; हजारों, लाखों माणसांचे काबाडकष्ट करून पोट-<noinclude></noinclude> f2tkipknowlfhmqgcghdooawmbxhrha 235811 235810 2026-08-19T12:41:27Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 235811 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(७७)'''}}}}</noinclude>कल्पनाशक्ति, निरीक्षण, कुशाग्रबुद्धि हीं अवश्य पाहिजेत. आणि विनोदाला शुद्ध स्वरूप येण्यास मनुष्याविषयी आपलेपणाची भावना मनांत सदैव वागली पाहिजे. विनोदाला पारखे होण्याचे एक मुख्य कारण बऱ्याच लोकांनां कल्पनाशक्ति व अनुभव हीं नसतात, हे होय; आणि त्यांना मनुष्यांबद्दल आस्थाहि बेताचीच वाटत असते. <br>{{gap}}शिक्षण, संस्कार व संस्कृति यांनी खोडी जातात, व्यंगे सौम्य होतात, दोषांवर पांघरूण पडतें, त्यांचें निर्मूलन होत नाहीं, असें ह्मणणें, ह्मणजे शिक्षणानें पूर्णत्व प्राप्त होत नाहीं, विसंगतपणाचा लोप होत नाहीं, मनुष्यत्व नाहींसें होत नाहीं, असे सुचविणें होय. शिवाय, सर्व बाजूंनी सारखें शिक्षण होण्याइतकी संधि, इतकें आयुष्य, इतका निश्चय, कोणाहि मनुष्यांत नसल्यामुळे, दरेक व्यक्तीमध्यें कमीअधिक मानाने खोडी, दोष व व्यंगें कोणत्याना कोणत्यातरी बाबतीत नेहमी दिसून येतात. शिक्षणानें कोठें थोडाबहुत सर्वामध्यें सारखेपणा येतो न येतो, तोंच व्यवसायभेदामुळे लवकरच विविधता दिसूं लागते. जितके धंदे, तितके निरनिराळे कल, तितकीं निरनिराळी मतें, अशी स्थिति येते. इतकेंच नव्हे तर एका धंद्यांत निष्णात असलेले लोक, स्वतःच्या कोत्या व एकदेशी अनुभवाची आठवण न राहिल्यामुळे, इतर धंद्यांत दुधखुळेदेखील बनतात. एकांत पटाईत तर दुस-यांत नवशिक्या, अशी त्यांची गत होते. स्वतःचा धंदा सोडून निराळाच धंदा करूं पाहणारांची उडणारी धांदल व्यवहारांत पुष्कळ वेळां दिसते. अनोळखी धंद्याची गोष्ट जरी बाजूला ठेविली, तरी स्वतःच्या रोजच्या व्यवसायामुळे सर्व माणसांच्या बोलण्याचालण्यात कमी अधिक मानाने एक विशेष प्रकारची झांक दिसून येते ''''सर्वत्रैौदारिकस्याभ्यवहार्यमेव विषय:''''' असें कालिदासानें राजाकडून विदूषकाला ह्मणविलें आहे, त्याचें कारण हेंच आहे. विदूषकाला खाण्यापिण्याशिवाय दुसरा व्यवसाय नव्हता. सदोदित विचार तोच! ह्मणून त्याच्या बोलण्यांतल्या उपमा देखील खाद्यासंबंधीं असत. आतां, शहरांतली रहाणी व तिचे फायदेतोटे, यांविषयीं निरनिराळ्या धंद्यांतल्या लोकांकडून सहज निघणाऱ्या उद्गारांकडे लक्ष दिलें, व त्यांची संगति लाविली, तर खात्री पटण्यास वेळ लागणार नाहीं. आळशी, निरुद्योगी लोकांची, कांहीं धडपड न करतां उपजीविका चालविण्याची जागा ह्मणजे शहर असें कांहींना वाटते; हजारों, लाखों माणसांचे काबाडकष्ट करून पोट-<noinclude></noinclude> o7v8brbl1ps3nyltwjhaqkqhrklr1ib पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/९० 104 111659 235812 2026-08-19T12:41:55Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ७८ ) भरण्याचे ठिकाण ह्मणजे शहर असें कांहींना वाटते; असंख्य तरुण नरनारींची व अर्भकांची आहुति पडणारी खाई झणजे शहर असे कित्येकांनां वाटतें; ऐष- आरामाची गुंफा, निष्कपट, निष्क..." 235812 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ७८ ) भरण्याचे ठिकाण ह्मणजे शहर असें कांहींना वाटते; असंख्य तरुण नरनारींची व अर्भकांची आहुति पडणारी खाई झणजे शहर असे कित्येकांनां वाटतें; ऐष- आरामाची गुंफा, निष्कपट, निष्कलंक, माणसाला भुरळ पाडणारी मायानगरी, गोरगरीबांचा मूर्तिमंत नरकवास, अनीतीची बजबजपुरी, भोंदूंचा बाजार, ना- स्तिकांचं आगर ह्मणजे शहर, असें पुष्कळांनां वाटर्ते; नव्या कल्पना, नवे विचार, अखंड प्रयत्न, असामान्य धाडस, अहर्निश तळमळ, बुद्धिवैभव, कल्पकता, चातुर्य यांची जन्मभूमि, वाङ्मय, ललितकला, सौंदर्य यांचें माहेर, रमणीय वस्तूंचें संग्रहस्थान, रसिकांचे विहारभुवन, आर्तांचा आश्रय, दानशूरांची जननी, होत- करूंची आशा भूमि ह्मणजे शहर असेंहि मानणारे काहीँ आढळतात. अशा परस्परविरुद्ध समजुतींचें वास्तविक कारण आकुंचित दृष्टि हैं आहे. मोलियेरच्या नाटकांतलीं दोन उदाहरणे घेऊं. 'Le Bourgeois Gentil-homme' यांतला नायक व्यापारांत तरबेज खरा, पण त्याचे शिक्षण बेताचेंच होतें. त्याला एक प्रणयपत्रिका लिहावयाची होती. ती पद्यांतच लिहिली पाहिजे, अशी त्यानें आपली समजूत करून घेतली होती. पयांत लिहितां यावें म्हणून एक अलंकारशास्त्रप्रवीण पंडित त्यानें शिकवावयाला ठेवला. पद्य व गद्य ह्मणजे काय, याची फोड करतांना, बोलतात तें गद्य, हें कानीं पडतांच, आपण समजूं लागल्यापासून आतांपर्यंत नकळतां गद्य बोलत होतों, हें पाहून त्याला अतोनात आश्चर्य वाटलें. तसेच, 'Doctor inspite of himself ' 'मारून मुटकून वैद्यबोवा' या नाटकांत वैद्यबोवा रोग्याला तपासतांना आप- ल्याला काही येते आहे, अशी बतावणी करितात, व असे करतांना 'काळीज उजवीकडे, ' असें ह्मणतात. तें ऐकून एकाला शंका आल्यामुळे तो विचारतो " काळीज उजवीकडे ? ते तर डावीकडे असतें ! " वैद्यथोवा न गोंधळतां त्याला उत्तर देतात " होय, तसें एकेकाळी होते; पण अलीकडे आह्मी तें सर्व बद- -लून टाकलें आहे." येथे विसंगतपणा वैद्यबोवांचा नव्हे, तर या उत्तरानें समाधान पावणान्या त्या विचान्या माणसाचा होय. तो इतकी स्वतःची फस •वणूक करून घेतो की, डावीकडचे काळीज उजवीकडे जे शक्य आहे, असें मानतो. स्वतःचे काळीज जुन्याच ठिकाण आहे, हैं तो अजिबात विसरतो. संसारांतल्या इतर बाचती घेतल्या, तरी विसंगतपणाचे प्रकार अनेक दिसतील. -इक्क मिळविण्यासाठीं धडपड करतांना बंधुप्रेमाचे भरतें येणारा ब्राह्मण, ज्ञाती-<noinclude></noinclude> n9bn2h8m6fh2qobeosdnnb0epap21sd 235836 235812 2026-08-20T04:27:02Z JayashreeVI 4058 235836 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(७८)'''}}}}</noinclude>भरण्याचे ठिकाण ह्मणजे शहर असें कांहींना वाटते; असंख्य तरुण नरनारींची व अर्भकांची आहुति पडणारी खाई म्हणजे शहर असे कित्येकांनां वाटतें; ऐषआरामाची गुंफा, निष्कपट, निष्कलंक, माणसाला भुरळ पाडणारी मायानगरी, गोरगरीबांचा मूर्तिमंत नरकवास, अनीतीची बजबजपुरी, भोंदूंचा बाजार, नास्तिकांचं आगर ह्मणजे शहर, असें पुष्कळांनां वाटर्ते; नव्या कल्पना, नवे विचार, अखंड प्रयत्न, असामान्य धाडस, अहर्निश तळमळ, बुद्धिवैभव, कल्पकता, चातुर्य यांची जन्मभूमि, वाङ्मय, ललितकला, सौंदर्य यांचें माहेर, रमणीय वस्तूंचें संग्रहस्थान, रसिकांचे विहारभुवन, आर्तांचा आश्रय, दानशूरांची जननी, होतकरूंची आशा भूमि ह्मणजे शहर असेंहि मानणारे काही आढळतात. अशा परस्परविरुद्ध समजुतींचें वास्तविक कारण आकुंचित दृष्टि हे आहे. मोलियेरच्या नाटकांतलीं दोन उदाहरणे घेऊं. 'Le Bourgeois Gentil-homme' यांतला नायक व्यापारांत तरबेज खरा, पण त्याचे शिक्षण बेताचेंच होतें. त्याला एक प्रणयपत्रिका लिहावयाची होती. ती पद्यांतच लिहिली पाहिजे, अशी त्यानें आपली समजूत करून घेतली होती. पयांत लिहितां यावें म्हणून एक अलंकारशास्त्रप्रवीण पंडित त्यानें शिकवावयाला ठेवला. पद्य व गद्य ह्मणजे काय, याची फोड करतांना, बोलतात तें गद्य, हें कानीं पडतांच, आपण समजूं लागल्यापासून आतांपर्यंत नकळतां गद्य बोलत होतों, हें पाहून त्याला अतोनात आश्चर्य वाटलें. तसेच, 'Doctor inspite of himself ' 'मारून मुटकून वैद्यबोवा' या नाटकांत वैद्यबोवा रोग्याला तपासतांना आप- ल्याला काही येते आहे, अशी बतावणी करितात, व असे करतांना 'काळीज उजवीकडे, ' असें ह्मणतात. तें ऐकून एकाला शंका आल्यामुळे तो विचारतो " काळीज उजवीकडे ? ते तर डावीकडे असतें ! " वैद्यथोवा न गोंधळतां त्याला उत्तर देतात " होय, तसें एकेकाळी होते; पण अलीकडे आह्मी तें सर्व बद- -लून टाकलें आहे." येथे विसंगतपणा वैद्यबोवांचा नव्हे, तर या उत्तरानें समाधान पावणान्या त्या विचान्या माणसाचा होय. तो इतकी स्वतःची फस •वणूक करून घेतो की, डावीकडचे काळीज उजवीकडे जे शक्य आहे, असें मानतो. स्वतःचे काळीज जुन्याच ठिकाण आहे, हैं तो अजिबात विसरतो. <br>{{gap}}संसारांतल्या इतर बाचती घेतल्या, तरी विसंगतपणाचे प्रकार अनेक दिसतील. -इक्क मिळविण्यासाठीं धडपड करतांना बंधुप्रेमाचे भरतें येणारा ब्राह्मण, ज्ञाती-<noinclude></noinclude> nzewargw90h0bnklaz5qlrxih2nspop 235837 235836 2026-08-20T05:28:18Z JayashreeVI 4058 235837 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(७८)'''}}}}</noinclude>भरण्याचे ठिकाण ह्मणजे शहर असें कांहींना वाटते; असंख्य तरुण नरनारींची व अर्भकांची आहुति पडणारी खाई म्हणजे शहर असे कित्येकांनां वाटतें; ऐषआरामाची गुंफा, निष्कपट, निष्कलंक, माणसाला भुरळ पाडणारी मायानगरी, गोरगरीबांचा मूर्तिमंत नरकवास, अनीतीची बजबजपुरी, भोंदूंचा बाजार, नास्तिकांचं आगर ह्मणजे शहर, असें पुष्कळांनां वाटर्ते; नव्या कल्पना, नवे विचार, अखंड प्रयत्न, असामान्य धाडस, अहर्निश तळमळ, बुद्धिवैभव, कल्पकता, चातुर्य यांची जन्मभूमि, वाङ्मय, ललितकला, सौंदर्य यांचें माहेर, रमणीय वस्तूंचें संग्रहस्थान, रसिकांचे विहारभुवन, आर्तांचा आश्रय, दानशूरांची जननी, होतकरूंची आशा भूमि ह्मणजे शहर असेंहि मानणारे काही आढळतात. अशा परस्परविरुद्ध समजुतींचें वास्तविक कारण आकुंचित दृष्टि हे आहे. मोलियेरच्या नाटकांतलीं दोन उदाहरणे घेऊं. 'Le Bourgeois Gentil-homme' यांतला नायक व्यापारांत तरबेज खरा, पण त्याचे शिक्षण बेताचेंच होतें. त्याला एक प्रणयपत्रिका लिहावयाची होती. ती पद्यातच लिहिली पाहिजे, अशी त्यानें आपली समजूत करून घेतली होती. पद्यात लिहितां यावें म्हणून एक अलंकारशास्त्रप्रवीण पंडित त्यानें शिकवावयाला ठेवला. पद्य व गद्य ह्मणजे काय, याची फोड करतांना, बोलतात तें गद्य, हें कानीं पडतांच, आपण समजूं लागल्यापासून आतांपर्यंत नकळतां गद्य बोलत होतों, हें पाहून त्याला अतोनात आश्चर्य वाटलें. तसेच, 'Doctor inspite of himself' 'मारून मुटकून वैद्यबोवा' या नाटकांत वैद्यबोवा रोग्याला तपासतांना आपल्याला काही येते आहे, अशी बतावणी करितात, व असे करतांना 'काळीज उजवीकडे,' असें ह्मणतात. तें ऐकून एकाला शंका आल्यामुळे तो विचारतो "काळीज उजवीकडे? ते तर डावीकडे असतें!" वैद्यबोवा न गोंधळतां त्याला उत्तर देतात "होय, तसें एकेकाळी होते; पण अलीकडे आह्मी तें सर्व बदलून टाकलें आहे." येथे विसंगतपणा वैद्यबोवांचा नव्हे, तर या उत्तरानें समाधान पावणा-या त्या बिचा-या माणसाचा होय. तो इतकी स्वतःची फसवणूक करून घेतो की, डावीकडचे काळीज उजवीकडे जे शक्य आहे, असें मानतो. स्वतःचे काळीज जुन्याच ठिकाण आहे, हे तो अजिबात विसरतो. <br>{{gap}}संसारांतल्या इतर बाबती घेतल्या, तरी विसंगतपणाचे प्रकार अनेक दिसतील. हक्क मिळविण्यासाठीं धडपड करतांना बंधुप्रेमाचे भरतें येणारा ब्राह्मण, ज्ञाती-<noinclude></noinclude> q29rnhgdd36pilxod32pexjxdd8zhxp 235838 235837 2026-08-20T05:28:40Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 235838 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(७८)'''}}}}</noinclude>भरण्याचे ठिकाण ह्मणजे शहर असें कांहींना वाटते; असंख्य तरुण नरनारींची व अर्भकांची आहुति पडणारी खाई म्हणजे शहर असे कित्येकांनां वाटतें; ऐषआरामाची गुंफा, निष्कपट, निष्कलंक, माणसाला भुरळ पाडणारी मायानगरी, गोरगरीबांचा मूर्तिमंत नरकवास, अनीतीची बजबजपुरी, भोंदूंचा बाजार, नास्तिकांचं आगर ह्मणजे शहर, असें पुष्कळांनां वाटर्ते; नव्या कल्पना, नवे विचार, अखंड प्रयत्न, असामान्य धाडस, अहर्निश तळमळ, बुद्धिवैभव, कल्पकता, चातुर्य यांची जन्मभूमि, वाङ्मय, ललितकला, सौंदर्य यांचें माहेर, रमणीय वस्तूंचें संग्रहस्थान, रसिकांचे विहारभुवन, आर्तांचा आश्रय, दानशूरांची जननी, होतकरूंची आशा भूमि ह्मणजे शहर असेंहि मानणारे काही आढळतात. अशा परस्परविरुद्ध समजुतींचें वास्तविक कारण आकुंचित दृष्टि हे आहे. मोलियेरच्या नाटकांतलीं दोन उदाहरणे घेऊं. 'Le Bourgeois Gentil-homme' यांतला नायक व्यापारांत तरबेज खरा, पण त्याचे शिक्षण बेताचेंच होतें. त्याला एक प्रणयपत्रिका लिहावयाची होती. ती पद्यातच लिहिली पाहिजे, अशी त्यानें आपली समजूत करून घेतली होती. पद्यात लिहितां यावें म्हणून एक अलंकारशास्त्रप्रवीण पंडित त्यानें शिकवावयाला ठेवला. पद्य व गद्य ह्मणजे काय, याची फोड करतांना, बोलतात तें गद्य, हें कानीं पडतांच, आपण समजूं लागल्यापासून आतांपर्यंत नकळतां गद्य बोलत होतों, हें पाहून त्याला अतोनात आश्चर्य वाटलें. तसेच, 'Doctor inspite of himself' 'मारून मुटकून वैद्यबोवा' या नाटकांत वैद्यबोवा रोग्याला तपासतांना आपल्याला काही येते आहे, अशी बतावणी करितात, व असे करतांना 'काळीज उजवीकडे,' असें ह्मणतात. तें ऐकून एकाला शंका आल्यामुळे तो विचारतो "काळीज उजवीकडे? ते तर डावीकडे असतें!" वैद्यबोवा न गोंधळतां त्याला उत्तर देतात "होय, तसें एकेकाळी होते; पण अलीकडे आह्मी तें सर्व बदलून टाकलें आहे." येथे विसंगतपणा वैद्यबोवांचा नव्हे, तर या उत्तरानें समाधान पावणा-या त्या बिचा-या माणसाचा होय. तो इतकी स्वतःची फसवणूक करून घेतो की, डावीकडचे काळीज उजवीकडे जे शक्य आहे, असें मानतो. स्वतःचे काळीज जुन्याच ठिकाण आहे, हे तो अजिबात विसरतो. <br>{{gap}}संसारांतल्या इतर बाबती घेतल्या, तरी विसंगतपणाचे प्रकार अनेक दिसतील. हक्क मिळविण्यासाठीं धडपड करतांना बंधुप्रेमाचे भरतें येणारा ब्राह्मण, ज्ञाती-<noinclude></noinclude> 4op4jip9ehhgy9cm6g60tr5wydcdupq पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/९१ 104 111660 235813 2026-08-19T12:42:22Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ७९ ) बाहेरच्या स्वधर्मीयांनादेखील आपल्या उंबरठ्याच्या आंत बरोबरीचे हक उध- पर्णे देण्यास कचरतो, मग परधर्मीयांची काय कथा ? ब्राह्मणांशी मांडीला मांडी लावून जेवावयाला बसण..." 235813 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ७९ ) बाहेरच्या स्वधर्मीयांनादेखील आपल्या उंबरठ्याच्या आंत बरोबरीचे हक उध- पर्णे देण्यास कचरतो, मग परधर्मीयांची काय कथा ? ब्राह्मणांशी मांडीला मांडी लावून जेवावयाला बसण्यांत सुधारणेची इतिकर्तव्यता मानणारे ब्राह्मणेतर वीर, कनिष्ठ मानल्या जाणाऱ्या इतर ज्ञातींशीं भोजनव्यवहार करण्यास तयार नसतात ! इतरांशी बरोबरी करूं पहाण्याची स्वतःला दांव असून देखील, दुसऱ्यांन आपल्याशी बरोबरी हे वरपुरुष करूं देत नाहींत ! क्रिकेटच्या खेळांत, उच्च ह्मणविणाऱ्या हिंदूंची वर्षोंवर्ष अब्रू राखणाऱ्या, व मैदानांत अतिशय गौरव होणाऱ्या व्यक्तीला सहभोजनासारखा कमीतकमीदेखील मान देणें, 'आर्य' ह्मणून शेखी मिरविणारे शिळपट लोक पापतुल्य ससजतात ! स्त्रियांनां समान हक्क देण्याचा उपदेश करणारे लोक स्वतःच्या घरीं सुलतानी चालवितात! उच्च शिक्षण स्त्रियांनां देणें अवश्य आहे, असें अस्खलित, वक्तृत्वपूर्ण, जोरदार भाषेत, आणि कळकळीनें सांगणारे विचारवीर, स्वतःच्या घरी पुराणांतल्या भाकडकथांनी धर्मबुद्धीचे संगोपन करून कृतकृत्य होतात ! रूढधर्माचें व आचरणाचे दररोज उल्लंघन वर्णैवर्ष उघड रीतीनें करणाऱ्या व्यक्तीनां हिंदुधर्माचे संरक्षक ह्मणून सभास्थान सुशोभित करण्यास बिलकूल दिक्कत वाटत नाहीं ! नैतिक धैर्याचे पोवाडे गाऊन समाजाला भीक घालणाऱ्या लोकांनां भ्याड ह्मणून हिणविणारे सुधारक, राजकीय बाबतीत नेहमीं मूग गिळतात. घाई न करण्याचा उपदेश डौलाने समाजाला करण्यास है। तयार होतात. ज्ञातिभेद न मानणाऱ्या प्रार्थनासमाजांतले सभासद, मी कोकणस्थ हा शेणवी, तो परभू, असा भेद दाखविण्यास कचरत नाहींत ! शंभूचे उपासक, प्रीतिभोजनाला ' शंभूमेळा' हें निंदादर्शक विशेषण लावण्यास मागेंपुढे पहात नाहीत; पण प्रीतिभोजन करणाऱ्या शंभूला बहिष्कार घालण्यास तयार होत नाहींत. खासगी व्यवहारांत वाटेल तसें वागून बाहेर ज्ञातिभेदाला मान वांकविणें 'भूदेवांना ' मिष्टान्न चारून त्यांना शंकराच्या एकनिष्ठ सेवकाचे अवतार बनविणें, ह्मणजे सनातनधर्मानं घालून दिलेलें शुद्ध व नियंत्रित वर्तन; आणि खाण्यापिण्याचे, शौचाशौचाचे खुळसट निर्बंध नसलेल्या, आचरण व भाव यांवर सर्वतोपरी भार टाकण्याच्या, मनुष्य व पशु अशा दोनच जाति कबूल असणाऱ्या, ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांचं वर्तन अशुद्ध व निरंकुश, असे प्रतिपा- दन करणारे नरवर, शहाणपणाची घमेंड बाळगणारांमध्येदेखील बरेच आढ- ळतात ! जीवदयेनें, हळहळणारे कोमलमनाचे लोक, स्वतःच्या वागण्यानें, "<noinclude></noinclude> kcj14ho6wld0echj6ck5pymod28vgm2 235839 235813 2026-08-20T05:40:03Z JayashreeVI 4058 235839 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(७९)'''}}}}</noinclude>बाहेरच्या स्वधर्मीयांनादेखील आपल्या उंबरठ्याच्या आंत बरोबरीचे हक्क उघडपणे देण्यास कचरतो, मग परधर्मीयांची काय कथा? ब्राह्मणांशी मांडीला मांडी लावून जेवावयाला बसण्यांत सुधारणेची इतिकर्तव्यता मानणारे ब्राह्मणेतर वीर, कनिष्ठ मानल्या जाणाऱ्या इतर ज्ञातींशीं भोजनव्यवहार करण्यास तयार नसतात! इतरांशी बरोबरी करूं पहाण्याची स्वतःला हांव असून देखील, दुसऱ्यांनी आपल्याशी बरोबरी हे वरपुरुष करूं देत नाहींत! क्रिकेटच्या खेळांत, उच्च ह्मणविणाऱ्या हिंदूंची वर्षोंवर्ष अब्रू राखणाऱ्या, व मैदानांत अतिशय गौरव होणाऱ्या व्यक्तीला सहभोजनासारखा कमीतकमीदेखील मान देणें, 'आर्य' ह्मणून शेखी मिरविणारे शिळपट लोक पापतुल्य समजतात! स्त्रियांनां समान हक्क देण्याचा उपदेश करणारे लोक स्वतःच्या घरीं सुलतानी चालवितात! उच्च शिक्षण स्त्रियांनां देणें अवश्य आहे, असें अस्खलित, वक्तृत्वपूर्ण, जोरदार भाषेत, आणि कळकळीनें सांगणारे विचारवीर, स्वतःच्या घरी पुराणांतल्या भाकडकथांनी धर्मबुद्धीचे संगोपन करून कृतकृत्य होतात! रूढधर्माचें व आचरणाचे दररोज उल्लंघन वर्शोंवर्षे उघड रीतीनें करणाऱ्या व्यक्तीनां हिंदुधर्माचे संरक्षक ह्मणून सभास्थान सुशोभित करण्यास बिलकूल दिक्कत वाटत नाहीं! नैतिक धैर्याचे पोवाडे गाऊन समाजाला भीक घालणाऱ्या लोकांनां भ्याड ह्मणून हिणविणारे सुधारक, राजकीय बाबतीत नेहमीं मूग गिळतात. घाई न करण्याचा उपदेश डौलाने समाजाला करण्यास हे तयार होतात. ज्ञातिभेद न मानणाऱ्या प्रार्थनासमाजांतले सभासद, मी कोकणस्थ हा शेणवी, तो परभू, असा भेद दाखविण्यास कचरत नाहींत! शंभूचे उपासक, प्रीतिभोजनाला 'शंभूमेळा' हें निंदादर्शक विशेषण लावण्यास मागेंपुढे पहात नाहीत; पण प्रीतिभोजन करणाऱ्या शंभूला बहिष्कार घालण्यास तयार होत नाहींत. खासगी व्यवहारांत वाटेल तसें वागून बाहेर ज्ञातिभेदाला मान वांकविणें ''''भूदेवांना'''' मिष्टान्न चारून त्यांना शंकराच्या एकनिष्ठ सेवकाचे अवतार बनविणें, ह्मणजे सनातनधर्मानं घालून दिलेलें शुद्ध व नियंत्रित वर्तन; आणि खाण्यापिण्याचे, शौचाशौचाचे खुळसट निर्बंध नसलेल्या, आचरण व भाव यांवर सर्वतोपरी भार टाकण्याच्या, मनुष्य व पशु अशा दोनच जाति कबूल असणाऱ्या, ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांचं वर्तन अशुद्ध व निरंकुश, असे प्रतिपादन करणारे नरवर, शहाणपणाची घमेंड बाळगणारांमध्येदेखील बरेच आढळतात! जीवदयेनें, हळहळणारे कोमलमनाचे लोक, स्वतःच्या वागण्यानें,<noinclude></noinclude> nd73mj1q7g0kqxr084w3vd9hecwzfkz 235840 235839 2026-08-20T05:40:25Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 235840 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(७९)'''}}}}</noinclude>बाहेरच्या स्वधर्मीयांनादेखील आपल्या उंबरठ्याच्या आंत बरोबरीचे हक्क उघडपणे देण्यास कचरतो, मग परधर्मीयांची काय कथा? ब्राह्मणांशी मांडीला मांडी लावून जेवावयाला बसण्यांत सुधारणेची इतिकर्तव्यता मानणारे ब्राह्मणेतर वीर, कनिष्ठ मानल्या जाणाऱ्या इतर ज्ञातींशीं भोजनव्यवहार करण्यास तयार नसतात! इतरांशी बरोबरी करूं पहाण्याची स्वतःला हांव असून देखील, दुसऱ्यांनी आपल्याशी बरोबरी हे वरपुरुष करूं देत नाहींत! क्रिकेटच्या खेळांत, उच्च ह्मणविणाऱ्या हिंदूंची वर्षोंवर्ष अब्रू राखणाऱ्या, व मैदानांत अतिशय गौरव होणाऱ्या व्यक्तीला सहभोजनासारखा कमीतकमीदेखील मान देणें, 'आर्य' ह्मणून शेखी मिरविणारे शिळपट लोक पापतुल्य समजतात! स्त्रियांनां समान हक्क देण्याचा उपदेश करणारे लोक स्वतःच्या घरीं सुलतानी चालवितात! उच्च शिक्षण स्त्रियांनां देणें अवश्य आहे, असें अस्खलित, वक्तृत्वपूर्ण, जोरदार भाषेत, आणि कळकळीनें सांगणारे विचारवीर, स्वतःच्या घरी पुराणांतल्या भाकडकथांनी धर्मबुद्धीचे संगोपन करून कृतकृत्य होतात! रूढधर्माचें व आचरणाचे दररोज उल्लंघन वर्शोंवर्षे उघड रीतीनें करणाऱ्या व्यक्तीनां हिंदुधर्माचे संरक्षक ह्मणून सभास्थान सुशोभित करण्यास बिलकूल दिक्कत वाटत नाहीं! नैतिक धैर्याचे पोवाडे गाऊन समाजाला भीक घालणाऱ्या लोकांनां भ्याड ह्मणून हिणविणारे सुधारक, राजकीय बाबतीत नेहमीं मूग गिळतात. घाई न करण्याचा उपदेश डौलाने समाजाला करण्यास हे तयार होतात. ज्ञातिभेद न मानणाऱ्या प्रार्थनासमाजांतले सभासद, मी कोकणस्थ हा शेणवी, तो परभू, असा भेद दाखविण्यास कचरत नाहींत! शंभूचे उपासक, प्रीतिभोजनाला 'शंभूमेळा' हें निंदादर्शक विशेषण लावण्यास मागेंपुढे पहात नाहीत; पण प्रीतिभोजन करणाऱ्या शंभूला बहिष्कार घालण्यास तयार होत नाहींत. खासगी व्यवहारांत वाटेल तसें वागून बाहेर ज्ञातिभेदाला मान वांकविणें ''''भूदेवांना'''' मिष्टान्न चारून त्यांना शंकराच्या एकनिष्ठ सेवकाचे अवतार बनविणें, ह्मणजे सनातनधर्मानं घालून दिलेलें शुद्ध व नियंत्रित वर्तन; आणि खाण्यापिण्याचे, शौचाशौचाचे खुळसट निर्बंध नसलेल्या, आचरण व भाव यांवर सर्वतोपरी भार टाकण्याच्या, मनुष्य व पशु अशा दोनच जाति कबूल असणाऱ्या, ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांचं वर्तन अशुद्ध व निरंकुश, असे प्रतिपादन करणारे नरवर, शहाणपणाची घमेंड बाळगणारांमध्येदेखील बरेच आढळतात! जीवदयेनें, हळहळणारे कोमलमनाचे लोक, स्वतःच्या वागण्यानें,<noinclude></noinclude> b2mfzvpyowrshvq83b0yp0fst7ne7ox पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/९२ 104 111661 235814 2026-08-19T12:42:50Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ (८०) . जीवदया ह्मणजे मनुष्यांशिवाय इतर जीवांची दया, असा विपरीत अर्थ करून दाखवितात. साध्य व साधन, यांचा पुरता विचार न केल्यामुळे विसंगतपणाचे कांहीं विलक्षण प्रकार दिसतात. आ..." 235814 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ (८०) . जीवदया ह्मणजे मनुष्यांशिवाय इतर जीवांची दया, असा विपरीत अर्थ करून दाखवितात. साध्य व साधन, यांचा पुरता विचार न केल्यामुळे विसंगतपणाचे कांहीं विलक्षण प्रकार दिसतात. आंधळे व हत्ती यांची गोष्ट याचे एक उत्तम उदा- हरण आहे. हत्तीची पुरती कल्पना येण्यास डोळे अवश्य पाहिजेत, ही साधी गोष्टदेखील त्या बिचाऱ्यांच्या ध्यानांत आली नाहीं. आणि हत्ती खांबासारखा असतो, तुळईसारखा असतो, केळीच्या झाडासारखा असतो, अशा प्रकारचे गद्दन शोध त्यांनी लाविले ! अशाच मासल्याची एक गोष्ट इंग्रज, फ्रेंच व जर्मन यांच्या विषय आहे. एकदां या तिघांमध्ये उंट कसा असेल, याविषयीं प्रश्न निघाला. उंट कोणीहि पाहिलेला नव्हता. प्रश्न निघतांच इंग्रज इजिप्तकडे स्वतः डोळ्यांनी उंट पाहण्याकरितां निघून गेला. फ्रेंच, प्राणी ठेवण्याच्या बागेच्या Zoological Garden शोधाकरिता गेला. जर्मन जागेवरून हाललाच नाहीं. उलट मन व्यग्र होऊं नये ह्मणून दार बंद करून, उंट कसा असेल, कसा असला पाहिजे, याचा स्वतःशींच विचार करीत बसला. त्यानें काय शोध लाविला तो अजून कोणाला कळलेला नाहीं । आता ही काल्पनिक उदाहरणे सोडून काही ऐतिहासिक मासले घेऊ. महमद इब्न कासम याने जेव्हा इसवी सन ७१२ मध्ये सिंधवर स्वारी केली, तेव्हां पहिल्यानें त्यानें सिंधुनदीच्या तोंडाजवळ असलेल्या डेबुल - Dai- bul-बंदरावर हल्ला केला. तेथे एका देवालयाच्या शिखरावर मोठा तांबडा ध्वज फडकत होता. ध्वजाच्या खांबावर निशाण धरून मुसलमांनानीं तो पाडला. देवाचा ध्वज पडलेला पाहून शूर शिपायांना अचंबा वाटला. त्यांच धैर्य खचलें. शिड्या लावून मुसलमानांनी तट सर केला. हिंदूंची व ब्राह्म- णांची कत्तल करून देऊळ उध्वस्त केलें, व तेथें मशीद बांधली. ( Lane Pool Medieval India Under Mahomeden Rule p 8.) मृत्यूची देखील पर्वा न बाळगणारे योद्धे, फक्त झेंडा खालीं पडल्यानें हतबल झालेले पाहून, आश्चर्य व खेद यांनी मिश्रित असे हंसें येत नाहीं काय ? गिझ नौच्या महमूदाची सोमनाथावरची स्वारी, हें दुसरें उदाहरण घेऊ. या स्वारीची हकीगत वाचली, तर असें दिसतें कीं, तेथल्या ब्राह्मणवीरांनीं<noinclude></noinclude> 21yfdtty2ns8lnhiot7q1j3sahxuu6r पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/११ 104 111662 235815 2026-08-19T15:39:05Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235815 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकापुराणपरिचय|३ }}</noinclude>{{gap}}राम हा विष्णूचा अवतार असून त्यानें रावणाचा वध करण्याकरितां मनुष्यदेह धारण केला ही अवतारकल्पना हें प्रक्षिप्ताचें पहिलें कारण; दुसरें कारण मानवी मनाची अद्भुत गोष्टींबद्दल आवड व तदनुरूप लिहिण्याची कवीची प्रवृत्ति; व तिसरें कारण कवींचा अतिशयोक्ति अलंकाराकडे ओढा; तेव्हां अवतारावरील विश्वास, अद्भुताची आवड व अतिशयोक्तीकडे कल या तीन मानवी भावनांमुळें रामायणांत प्रक्षिप्त भाग आला. या प्रक्षिप्त भागामुळे पुनरुक्ति, परस्परविरोध व असंबद्धता हे तीन काव्यदोष रामायणांत उत्पन्न झाले. तेव्हां प्रक्षिप्त भाग वगळून वाल्मीकि रामायणांतील साध्या, सरळ व सहज कथेचा सारांश खालीलप्रमाणे देतां येईल.<br>{{gap}}आर्यावर्तामध्यें फार पुरातन काळीं गंगा-यमुनेच्या उत्तरेस कोसल नांवाचा देश होता. त्याची राजधानी अयोध्या नगरी शरयू नदीचे कांठी होती. तेथें दशरथ राजा राज्य करीत होता. त्याला तीन राण्या होत्या, पण वृद्धापकाळापर्यंत त्याला पुत्रसंतान नव्हतें. म्हणून त्यानें आपल्या पुरोहिताच्या सल्ल्यानें पुत्रकामेष्टि नांवाचा यज्ञ केला. त्यानें यज्ञांतील हविर्भागाचा अवशिष्ट आपल्या तीन राण्यांना खाण्यास दिला. लवकरच तिन्ही राण्या गरोदर राहून नवमासानंतर बाळंत झाल्या. थोरली राणी कौसल्या हिला राम हा पुत्र झाला. मधली राणी सुमित्रा हिला लक्ष्मण व शत्रुघ्न असे दोन जुळे मुलगे झाले व तिसरी आवडती राणी कैकेयी हिला भरत हा मुलगा झाला.<br>{{gap}}राम व लक्ष्मण हे जुळे भाऊ नव्हते; तरी पण त्यांची एकमेकांवर फार प्रीति जडली व ते जुळ्या भावासारखे वागत. कारण त्यांचे स्वभाव एकमेकांशीं जुळते होते. भरत व शत्रुघ्न या दोघांची जोडी जमली व त्यांच्या स्वभाव-सादृश्यामुळे तेही जुळ्या भावासारखे वागत. त्यांच्या दर्जाला योग्य असें सर्व प्रकारचे शिक्षण या राजपुत्रांना देण्यांत आलें. राम व लक्ष्मण यांची सर्व विद्येत फार हुशारी दिसून आली; विशेषतः धनुर्विद्येत तर त्यांनी अलौकिक प्राविण्य मिळविलें. शिक्षण पुरें होऊन<noinclude></noinclude> fosncbvzz7meprgjdkeyio5cfkmlepb पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१२ 104 111663 235816 2026-08-19T15:41:17Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235816 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|४ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>राजपुत्र विवाहयोग्य झाले आहेत असें पाहून दशरथ राजानें त्यांच्या विवाहाचा विचार मनांत आणला. इतक्यांत् प्रख्यात विश्वामित्र ऋषि रामलक्ष्मणांचें धनुर्विद्यानैपुण्य ऐकून राजाकडे आले. त्यांनीं राजास विनंति केली कीं, आपण दहा दिवसांचा एक यज्ञ करीत आहों, त्या यज्ञाला राक्षस (रानटी अनार्य लोक) त्रास देतात, तरी आपल्या पराक्रमी रामलक्ष्मणास यज्ञरक्षणार्थ मजबरोबर द्यावें. राजानें प्रथमतः राजकुमारांस पाठविण्यास कां कूं केलें, पण शेवटीं तो कबूल झाला.<br>{{gap}}राम-लक्ष्मण विश्वामित्राबरोबर त्याचे आश्रमास गेले. तेथें त्यांनीं त्रास देणाऱ्या कांहीं राक्षसांना पिटाळून लावून व कांहींना ठार मारून यज्ञाचें उत्तम रक्षण केलें. यज्ञसमाप्तीनंतर विश्वामित्राने या दोन राजपुत्रांचा अलौकिक पराक्रम पाहून त्यांना जनक राजाच्या मिथिला नगरीस नेलें. विश्वामित्रानें जनक राजाला या राजपुत्रांचा परिचय करून दिला. रामाच्या पराक्रमाचें वर्णन करून हा तुमच्याजवळच्या प्रचंड धनुष्याला दोरी लावून त्यांतून बाण मारूं शकेल असें जनकाला सांगितलें. जनकानें मोठ्या कौतुकानें रामाला धनुष्यगृहांत नेलें. रामानें लीलेनें तें धनुष्य उचललें, तें वाकविलें, त्याला दोरी लावली व धनुष्य आकर्ण ओढून त्याला बाण लावला. रामाचा हा अलौकिक पराक्रम पाहून जनक राजाला फार आनंद झाला. आपली मुलगी सीता रामाला देण्याबद्दल व आपल्या भावाच्या मुली रामाच्या इतर भावांना देण्याबद्दल जनकानें इच्छा प्रदर्शित केली. विश्वामित्राला ही योजना पसंत पडली व तो म्हणाला, "दशरथ राजासही ही योजना आवडेल; कारण त्याचे मनांत मुलांचे विवाह करावयाचेच होते. तेव्हां आपल्या राजघराण्यायोग्य वधू मिळाल्यामुळे दशरथ नाकबूल जाणार नाहीं." विश्वमित्राचें हें म्हणणें ऐकल्याबरोबर जनकानें दशरथाला ती गोष्ट कळवून त्या सर्व मंडळीस मिथिलेस बोलाविलें. तदनुरूप दशरथ आपल्या लव्याजम्यानिशी मिथिलेस आला. तेथें सर्व राजपुत्रांचे मोठ्या थाटानें विवाहविधी उरकण्यांत आले. मग सर्व मंडळी अयोध्येस परत गेली.{{nop}}<noinclude></noinclude> 3mp3e34nw12vi4a0oxibfr31o9evyjh पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१३ 104 111664 235817 2026-08-19T15:45:39Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235817 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकापुराणपरिचय|५ }}</noinclude>{{gap}}दशरथ राजानें आपला अतिवृद्धापकाळ झाला हें पाहून रामाला यौवराज्याभिषेक करण्याचा बेत केला व तदनुरूप समारंभाची सर्व व्यवस्था करण्यांत आली. कैकेयीच्या मनांत आपल्या भरताला राज्य मिळावें अशी गुप्त महत्त्वाकांक्षा होती म्हणून म्हणा किंवा कैकेयीची दूधदाई मंथरा हिच्या चिथावणीनें म्हणा, पण कैकेयीनें यावेळीं दशरथ राजाला त्यानें पूर्वी एकदां संकटांत असतां आपल्याला दिलेल्या दोन वरांची आठवण दिली व त्या वरांच्या पूर्ततेकरतां रामाला चौदा वर्षे वनवासास पाठवावें व भरतास यौवराज्याभिषेक करावा अशी मागणी केली. दशरथ राजाला अतोनात वाईट वाटलें, पण सत्यप्रतिज्ञ माणसाप्रमाणें कैकेयीच्या मागण्या त्याला नाकबूल करवतना. पण राजा फार शोकमग्न झाला व कैकेयीला नाना प्रकारें बोलूं लागला. रामाला ही बातमी कळली. म्हणून तो राजाच्या समोर आला व राजाला म्हणाला, "मला राज्याचा मुळींच लोभ नाहीं, तुम्ही खुशाल भरताला राज्य या, मी चवदा वर्षे वनवासास जाण्यास तयार आहे." भरत यावेळीं आपल्या मामाच्या घरीं गेला होता. बापाचें वचन पाळण्याकरितां राम लागलीच वनवासास जाण्याच्या तयारीला लागला. लक्ष्मण व सीता यांना ही गोष्ट कळल्याबरोबर तीं दोघेही रामाबरोबर वनवासास जाण्यास निघाली. त्या त्रिवर्गांनीं सर्वांचा निरोप घेऊन व लागलींच वनवासास योग्य अशीं वल्कलें परिधान करून अयोध्या नगरी सोडली. शरयूच्या पार ते गेले. नंतर ते गंगेच्या तीरास आले; तेथें त्यांना निषादांचा नायक गुह भेटला; त्यानें या त्रिवर्गांना गंगेच्या पार पोहोंचतें केलें. नंतर राम, लक्ष्मण व सीता चालतच चित्रकूट पर्वतानजीकच्या भारद्वाज आश्रमास जाऊन तेथें राहूं लागलीं. राम, लक्ष्मण व सीता ही त्रिवर्ग वनवासास गेल्यामुळे दशरथाचें दुःख अनिवार होऊन तो मृत्यु पावला. भरताला ही भयंकर हकीकत कळल्यामुळे तो अयोध्येस परत आला. त्याला आपल्या आईचें करणें मुळींच पसंत पडलें नाहीं. म्हणून तो सैन्य व लोक बरोबर घेऊन चित्रकूटास राम होता तेथें गेला.<noinclude></noinclude> 4doe52ivdzzc4juk5b6476dx48r0g85 पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१४ 104 111665 235818 2026-08-19T15:48:22Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235818 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|६ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>त्यानें रामास दशरथ वारल्याची बातमी सांगितली. "आतां तूंच राज्यांचा वारस व मालक आहेस तेव्हां तूं परत अयोध्येस चल", असे भरत रामास म्हणाला. "पण वडिलांना दिलेलें वचन त्यांच्या पश्चात्सुद्धां पाळणें माझें कर्तव्यकर्म आहे", असें राम म्हणाला व भरतासच राज्यावर बसण्यास त्यानें आग्रह केला. पण भरतही तितकाच निग्रही व न्यायप्रिय होता. त्यानें राज्यावर बसण्याचें नाकबूल केलें, पण राम वनवास संपून परत येईपर्यंत त्याच्या नांवानें व त्याचा प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार चालविण्याचे कबूल केलें. तेव्हां नाइलाजानें रामानें आपल्या पादुका भरतास देऊन त्यास परत अयोध्येस पाठविलें. भरताने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून आपण शेजारच्या नंदिग्रामीं राहून कोसल देशाचा राज्यकारभार चालू केला. चित्रकूटास राहिल्यास भरत वारंवार आपल्याकडे येण्याचा संभव आहे असें मनांत आणून रामानें दूर दंडकारण्यामध्यें जाऊन राहण्याचा बेत केला. अगस्त्य ऋषीनीं विंध्यपर्वत ओलांडून दंडकारण्यांत आश्रम स्थापिले होते. या अरण्यांत राक्षसांची जा-ये असून ते ऋषींच्या यज्ञयागास अडथळा आणीत. तेव्हां पराक्रमी राम-लक्ष्मण या अरण्यांत राहण्यास आल्यास यज्ञरक्षणास त्यांची मदत होऊन राक्षसांवर वचक बसेल असें जाणून अगस्त्य ऋषीनीं रामास गोदावरी नदीच्या तीरावर जनस्थान व पंचवटी हीं स्थानें राहण्यास योग्य आहेत असें सांगून तेथें जाऊन राहण्यास त्यांना सांगितलें. राम, लक्ष्मण व सीता हीं पायींच या आश्रमापासून त्या आश्रमास व मध्यें मध्ये तर वृक्षांच्या छायेंत विश्रांति घेत घेत गोदावरीच्या तटाका आली. तेथें लक्ष्मणानें त्रिवर्गाकरितां एक पर्णकुटिका बांधली व तेथें हीं त्रिवर्ग राहूं लागलीं. आसपासच्या ऋषींची राक्षसांच्या त्रासापासून त्यांनीं सुटका केली.<br>{{gap}}याप्रमाणें राम, लक्ष्मण व सीता यांचा वनवासांत असतांना सुद्धां बराच काळ सुखांत, समाधानांत व एकमेकांच्या सहवासांत गेला. पण एके दिवशीं रामलक्ष्मण मृगयेकरितां रानांत गेले असतांना व सीता पर्ण-<noinclude></noinclude> 59t4wemracoio9d63uf8uw1hkp1igzb पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१५ 104 111666 235819 2026-08-19T15:51:39Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235819 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकापुराणपरिचय|७ }}</noinclude>कुटींत एकटी असतांना एक माणूस सीतेच्या पर्णकुटीशीं आला. सीतेनें सरळपणें तिच्या साध्या भोळ्या स्वभावानुरूप आपला नवरा व दीर कोण हें सांगून "ते मृगयेला गेले आहेत व आतां हरिण मारून घेऊन येतील. तरी तेथपर्यंत पाहिजे तर थांबा," असें त्या माणसास म्हटलें. पण त्या सुंदर स्त्रीस पाहून त्या माणसाला मोह उत्पन्न झाला व त्यानें सीतेला जबरीनें धरलें व तिला घेऊन तो तत्काळ तेथून निघून गेला. रामलक्ष्मण परत येतात तो सीता पर्णकुटीत नाहींशी पाहून त्यांना आश्चर्य वाटलें. सीतेला कोणी तरी पळवून नेली असें वाटून राम अत्यंत शोक करूं लागला. लक्ष्मणानें त्याचें शांतवन करण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांनीं आसपास सीतेचा पुष्कळ शोध केला. शेवटीं त्यांना कळलें कीं, दक्षिण दिशेला असलेल्या लंकेचा राजा रावण या नांवाच्या राक्षसानें सीतेला पळवून नेली. आतां तर रामाचा शोक अनिवार झाला. पण "आतां त्या राक्षसाचा शोध करून त्याचा नाश करून सीतेला सोडवून आणण्याची खटपट करण्याचा निश्चय करूं या," असें लक्ष्मण म्हणाला. रामानेंही शोक आवरून त्याच उद्योगाला लागण्याचे ठरविलें. तो राक्षस दक्षिण दिशेला गेला येवढीच माहिती रामलक्ष्मणास प्रथमतः मिळाली होती. त्या धोरणानें ते त्या भयंकर अरण्यांत शोध करीत चालले. त्यांना पुष्कळ नद्या, सरोवरें, रानें व मोठमोठे डोंगर वाटेनें लागले. जातां जातां त्यांना एक रानटी मनुष्य भेटला. त्यानें रामास सांगितलें कीं, "पंपा सरोवरानजीक प्रस्रवणपर्वतावर सुग्रीव नांवाचा वानर राजा (रानटी टोळीचा) राहतो. त्याची बायको व त्याचें राज्य वाली नांवाच्या त्याच्या भावानें बळकाविलें आहे. तो तुझा समानदुःखी आहे, तेव्हां त्याला तूं राज्य व बायको परत मिळविण्यास मदत कर म्हणजे तो आपलें सर्व सैन्य व सामर्थ्य तुझे साहाय्यास देईल व त्याच्या मदतीनें तूं लंकेत जाऊन रावणास मारूं शकशील." या माहितीमुळें रामलक्ष्मणास पुष्कळच धीर आला व ते सुग्रीवाची भेट घेण्याकरितां त्याच्या ठिकाणास गेले. सुग्रीवानें रामलक्ष्मणांचें<noinclude></noinclude> hhtk3phruwy1zcwu1i1tlv3omhrqh1b पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१६ 104 111667 235820 2026-08-19T15:54:43Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235820 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|८ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>स्वागत केलें व आपल्या भावाच्या दुष्कृत्यांचा पाढा रामापुढें वाचला. भावाचा सूड घेण्यास साहाय्य करण्याबद्दल त्यानें रामास विनंति केली. सुग्रीवाचा स्नेही हनुमान या नांवाचा वानर होता. त्याची व रामाची येथे भेट झाली. पुढे रामावर त्याची भक्ति जडली व तो रामाचा आजन्म विश्वासु सेवक बनला. रामानें वालीचा वध केला व सुग्रीवाला राज्य व स्त्री प्राप्त करून दिली. पावसाळा आल्यामुळे रामलक्ष्मणांनीं तो वर्षाकाळ पंपा सरोवरानजीकच्या प्रस्रवणपर्वतावर राहून काढला. पावसाळा संपतांच सुग्रीव व रामलक्ष्मण लंकेच्या व सीतेच्या शोधाच्या उद्योगास लागले. सुग्रीवानें अशी मसलत दिली कीं, "प्रथम आपले विश्वासु हेर पाठवून लंका व रावण यांचेकडील बातमी बारकाईनें काढू व हेर परत आल्यावर सर्व वानरसैन्यासकट लंकेवर स्वारी करून रावणास मारून सीतेला सोडवून आणूं." त्याप्रमाणें आपला मुलगा अंगद व विश्वासु व शूर हनुमान यांचेबरोबर थोडे निवडक वानर देऊन सुग्रीवानें त्यांना दक्षिण दिशेस पाठविलें. दक्षिण दिशेला जातांना त्यांना प्रचंड पर्वत, श्वापदांनी युक्त अशीं घोर अरण्यें, मोठमोठ्या नद्या व सरोवरें, गुहा व दऱ्याखोरीं लागलीं. पण हा सर्व बिकट व संकटमय मार्ग आक्रमून ते दक्षिण दिशेच्या समुद्रकिनाऱ्यास आले. आतां पुढें कसे व कोणी जावयाचें हा मोठा बिकट प्रश्न येऊन पडला. पण हनुमानानें ही अशक्यप्राय कामगिरी अंगावर घेतली. तो उड्डाण करून (प्रायः पोहून- बद्दल ही अतिशयोक्ति असावी) लंकेंत गेला. हनुमानानें पाहिलें कीं, लंकेच्या उत्तरेस सपाट प्रदेश असून पुढें त्रिकूट (तीन-शिखरी) पर्वत आहे. त्या त्रिकूट पर्वतरूपी प्राकारांनीं व नदीरूपी खंदकांनी संरक्षित अशी ती सुंदर व मोठी लंका नगरी आहे. मग तो रात्रीचा त्या नगरीत शिरला. त्यानें बारकाईनें शोध केला, व अशोक वनांत बंदींत ठेवलेल्या सीतेला तो भेटला व त्यानें "राम मोठ्या सैन्यासह लवकरच येऊन तुझी सुटका करील", असें तिला आश्वासन दिलें. तो परत सुग्रीवाच्या नगरीस गेला व त्यानें पाहिलेली सर्व हकीकत सुग्रीवास व रामास सांगि-<noinclude></noinclude> 8b7zqqiy6xx6dcswcfrdiliq6kiz9mr पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१७ 104 111668 235821 2026-08-19T15:59:19Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235821 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकापुराणपरिचय|९ }}</noinclude>तली. नंतर सुग्रीवानें आपल्या सर्व सैन्यास मोठ्या बिकट स्वारीवर जावयाचें आहे असें सांगून तयार होण्यास हुकूम दिला. त्याप्रमाणें सर्व सैन्य सज्ज झालें. मोठ्या उत्साहानें व उमेदीनें राम, लक्ष्मण व सुग्रीव सर्व सैन्यासह मजल दरमजल कूच करीत चालले. शेवटी ते दक्षिण समुद्राच्या किनाऱ्याशीं आले. त्यांनीं तेथें सैन्याचा तळ दिला. समुद्र कसा ओलांडावयाचा याबद्दल रामाला मोठी काळजी पडली. पण सुग्रीवाच्या नळ नांवाच्या वानरानें जेथें समुद्र उथळ व खडकाळ आहे असें आढळलं तेथें समुद्रावर तात्पुरता पूल करण्याचा बेत केला. त्यानें सर्व सैन्यास सभोवारच्या प्रचंड रानांतील उंच उंच वृक्ष व मोठमोठे दगड उचलून आणण्यास व जाड जाड दोरखंडें पैदा करण्यास हुकूम केला. ते वृक्ष एकमेकांना बांधून व त्यांवर दगड टाकून नळानें दररोज बराच मोठा पुलाचा भाग तयार केला. अशा तऱ्हेनें त्यानें सर्व सैन्याच्या मदतीनें लंकेच्या किनाऱ्यापर्यंत तात्पुरता पुल तयार केला. मग सर्व सैन्य समुद्रपार झालें व त्यानें लंकेच्या उत्तर तीरावरील सपाट प्रदेशांत तळ दिला. रामानें रावणाचा भाऊ बिभीषण याला रावणवधानंतर राज्य देण्याचें कबूल करून आपल्या पक्षाला वळवून घेतलें. रावणाचें सीतेला पळवून आणण्याचे व नंतर तिला परत न करण्याचे कृत्य बिभीषणाला अन्यायाचें वाटत होतें म्हणून तो रामाच्या न्याय्य पक्षाला जाऊन मिळाला. रामाला याप्रमाणे अचानक मदत मिळाल्यामुळे त्याने लागलीच रावणसैन्यावर हल्ला केला. रामरावणांच्या सैन्यांचे कित्येक दिवस तुमुल युद्ध झालें. शेवटीं रामरावणांचें द्वंद्वयुद्ध होऊन रावण धारातीर्थी पतन पावला. रामानें कबूल केल्याप्रमाणें बिभीषणाला लंकेच्या गादीवर बसविलें तसेंच सर्व वानरसैन्याला शाबासकीदाखल देणग्या देऊन संतुष्ट केलें. मग सीतेला बरोबर घेऊन वानरसैन्यासह राम परत फिरला व पंपेस आल्याबरोबर सुग्रीवाचा निरोप घेऊन तो अयोध्येस गेला. तो परत अयोध्येस पोहोंचला तेव्हां १४ वर्षे होऊन गेलींच होतीं. अर्थात् बापाच्या वचनांतून मुक्त झाल्या-<noinclude></noinclude> ibulzs2xmqbd3h00d2enb202243jdr4 पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१८ 104 111669 235822 2026-08-19T16:00:03Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ १० लंकेच वर्णन व वृत्तांत मुळें त्याला राज्याधिकार हातांत घेण्यांत आनंद वाटला. भरतानें रामाच्या पश्चात् त्याच्या नांवानें उत्तम तऱ्हेनें राज्य चालविलें होतें. त्याने..." 235822 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ १० लंकेच वर्णन व वृत्तांत मुळें त्याला राज्याधिकार हातांत घेण्यांत आनंद वाटला. भरतानें रामाच्या पश्चात् त्याच्या नांवानें उत्तम तऱ्हेनें राज्य चालविलें होतें. त्यानेही मोठ्या आनंदानें कारभाराची सूत्रे रामाच्या स्वाधीन केलीं. रामानें अयोध्येचें राज्य इतक्या उत्तम तऱ्हेनें व लोकांना सुख होईल अशा तऱ्हेने चालविलें कीं रामराज्य हा शब्द आदर्शभूत राज्यकारभाराचा बोतक बनला. अतिशयोक्ति, अद्भुतोक्ति व अवतारभावना यांच्या योगानें रामायणांत- आलेले प्रक्षिप्त भाग सोडले तर रामरावणाची कथा थोडक्यांत वर लिहिल्या- प्रमाणें सांगतां येते. पण दिलेल्या सारांशावरून कितीतरी गोष्टींचा उलगडा होतो. रावण हा जरी राक्षस म्हणून वर्णिला आहे तरी रामायणांत बहुतेक ठिकाणी सामान्य पण धिप्पाड माणसासारखेंच त्याचें रूप होतें असें म्हटलेलें आहे. थोड्याच ठिकाणीं त्याला दशमुख म्हटलें आहे. हीं स्थळें प्रक्षिप्त तरी असावी किंवा दशमुख हा शब्द दुष्ट, लबाड, बहुरूपी अशा लाक्षणिक अर्थानें वापरलेला असावा. कारण प्राकृत भाषेंत. बहुमुह असा शब्द आहे. हा बहुमुख या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे. बहुमुहो याचा प्राकृतांत दुष्ट, बहुरूपें धारण करणारा व म्हणून लबाड असा अर्थ आहे. तेव्हां दशमुख हा शब्दही दुष्ट, लवाड, अशा अर्थी रामायणांत वापरलेला असण्याचा संभव आहे. मात्र पुढे लोक त्याचा अक्षरशः अर्थ करूं लागले व म्हणून रावणाला दहा तोंडें व मंग अर्थात् वीस हात व वीस पाय होते अशी वेडगळ समजूत सर्वत्र पसरली. रामायणावरून राम गोदावरी तीरावर रहात होते यांत शंका नाहीं व गोदावरी नदी तर विंध्य पर्वताच्या दक्षिणेस आहे. तेथून ते बराच लांबचा प्रवास करून किष्किंधा नगरीस गेले. अर्थात् किष्किंधा दंडकारण्याच्या पुष्कळ दक्षिणेस असली पाहिजे. म्हणजे ती तुंगभद्रा नदीच्या कांटाला असावी हें म्हणणें संयुक्तिक दिसतें. तेथून किती तरी लांबचा प्रवास करून रामलक्ष्मण व वानरांचे सैन्य' दक्षिण समुद्राच्या तीरावर आलें. अर्थात् हल्लींच्या रामेश्वराच्या आसपास तें ठिकाण असावें हेंही रास्त<noinclude></noinclude> a46ac8fc3lnwkmd99avovq46ndzqogt पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/३५ 104 111670 235823 2026-08-19T19:46:36Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235823 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ३१ ) ८ , सारख्या व ' परभु ग्रामण्या ' सारख्या अधम कार्यात झाल्यामुळे फार वाईट वाटर्ते. ग्रामण्यांत पुढाकर घेणारांस कोणत्याहि वेळी कोणत्याहि विचारी पुरुषानें शहाणपणाचे किंवा दिग्विजयीपणाचें सर्टिफिकीट दिलेले नाहीं. परभु ग्रामण्य हीच जर बुद्धिप्रभावाची, कर्तृत्वसर्वस्वाची आणि प्रतिभासंपन्नतेची कसोटी मानली, तर बाळाजीपंत नातू, दादंभट पेणकर इत्यादि कारस्थानी मंडळींची तरी कोणत्या - बाबतीत कमतरता होती ? त्यांचीहि गणना या दिग्विजयी महापुरुषांच्या यादीत झाली पाहिजे. 'परभु ग्रामण्य' करण्यांत अग्रेसर होणाऱ्या शहाण्यांची आज- तागायत नांकठेचीच झालेली आहे व चां. का. प्रभुज्ञातीच्या बाणेदार वर्तनापुढे त्यांच्या बुद्धिप्रभावानें सपशेल हारच खाल्ली आहे. चित्पावनांशिवाय कोणत्याहि इतर समाजानें, सातारच्या छत्रपतीनें, जगद्गुरू शंकराचार्यांनें, काशीकर्नाटकांतील अग्रगण्य विद्वान पंडितांनीं, कोणीही ग्रामण्यप्रकरणाकडे आजपर्यंत सहानुभूतिपूर्वक पाहिलेलें नाहीं किंवा त्यास उत्तेजनहि दिलेलें नाहीं. सारांश, ग्रामण्यांचीं बंडे उपस्थित करणें है सज्जनांनीं केव्हांहि निंद्यच मानलेले आहे. हें जर खरें, तर चिंतामणरावांना दिग्विजयी महापुरुषांच्या लिष्टांत अग्रभागी ठेवण्यांत रा. राजवाडे यांनीं काय एवढा मोठा लोकोत्तर दिग्विजय केला ? बाकी, परभु ग्रामण्य' करून किंवा त्या ज्ञातीच्या निष्कलंक इति - हासावर कुत्सित शिव्याश्रापांच्या डांबरीचे बुधले ओतून जर चित्पावन महा- शयांची इतिकर्तव्यता व लोकोत्तरता सिद्ध होत असेल तर आजलाहि असल्या महापुरुषांची वाण चित्पावन समाजांत मुळींच पडणार नाहीं. या बाबतींत खुद्द आमच्या राजवाड्यांनींच पुणे- भारत इतिहास संशोधक मंडळाच्या विद्यमाने ही लोकमान्यता मिळविण्याचा धडा घालून दिलाच आहे, तेव्हां त्यांची परंपरा चालवायला एकापेक्षां एक सवाई दिदी राजवाडे कितीकतरी पैदा होतील ! आधींच भा. इ. सं. मं. चा पाया सत्त्याच्या काँक्रीट सिमेंटावर उभारलेला आहे, तेव्हां या दिग्विजयी परंपरेचा डोला कधिंकाळी कोसळून पडेल असें भाकित करण्याची अवश्यकताच नाहीं. 6 . . रा. राजवाड्यांच्या लिस्टामुळे 'परभु प्रामण्या पासून समाजाचे हित काय झालें, हा एक मोठा विचाराचा प्रश्न उद्भवतो. ब्राह्मण व चां. का. प्रभू यांच्यांत हाडवैर उत्पन्न झाल्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक हितांत व वैभवांत भर पडली<noinclude></noinclude> 6l7h0a2kxvivpukbnxyeoubcqgt5pzq पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/३६ 104 111671 235824 2026-08-19T19:46:52Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235824 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ३२ ) काय ? चिंतामणरावांनीं नातुप्रभृतींच्या सहाय्याने एका बाजूस ग्रामण्यांचा बाँब पेटवून दुसऱ्या बाजूनें कृष्णकारस्थानें लढवून छत्रपतीच्या सिंहासनाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडविल्या, हेंच तें समाजहित काय ? क्षत्रिय मराठ्यांच्या वेदोक्ता- बद्दल आणि 'शूद्राधम परभूंच्या अग्निहोत्राबद्दल तीन हजार चित्पावनांनीं माल- कम साहेबांच्या पुढे जाऊन बोंब मारली व कर्नल ओव्हिन्सला साथीदार बनवून भर मध्यरात्रीं प्रतापसिंहाला एका वस्त्रानिश राजवाड्यांतून खेचून काढून, त्यांच्या चिटणीसाला व इतर कारभाऱ्यांना बिनचौकशीनें दोनदोन तीनतीन वर्षे तुरुंगांत कुझविलें, हेंच कां तें राजवाड्यांचें समाजहित ? ता. १६ जुलै सन १८४१ रोजी जनरल रॉबर्टसन याने इष्ट इंडिया कंपनीच्या प्रोप्रायटर्सच्या बोर्डापुढें जें व्याख्यान दिलें, त्यांत ते म्हणतात:- * This shows that the Brahmins had been unceasing in their endea- vours to . injure the Raja. They had even gone so far as to declare that he was no Hindoo; and Chintamun Row of Sanghli, a neighbouring Brahmin chief, had circulated a manifesto all over Hindostan, saying that he was an enemy to the national faith. समाजहित साधण्याची हीच कां ती रीत ? ग्रामण्यामुळे चां. का. प्रभू व क्षत्रिय मराठे - नव्हे, सर्व चित्पावनेतर समाज- यांचीं मनें उद्विग्न झालीं, त्यांनीं राज्य- कारभारांतून आंगें काढलीं आणि यामुळे सर्वच महाराष्ट्रांत जो जातिभेदाचा व नातिमत्सराचा सांवळागोंधळ उडाला, त्याचेंच नांव समाजहित आहे काय ? जनरल रॉबर्टसन पुढे म्हणतात:- - to this was not the first time * - भावार्थ:- यावरून असें दिसून येईल कीं राजाचा सर्वस्वीं घात करण्याच्या कामांत ब्राह्मणांचे प्रयत्न जारी चालू होते. फार काय पण ' हा राजा हिंदुच नव्हे ' प्रतिपादन करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती आणि शेजारचा ब्राह्मण जहागिरदार सांगलीकर चिंतामणराव यानें तर सगळ्या हिंदुस्थानभर एक जाहीरनामा काढून असा पुकारा केला कीं हा राजा ( प्रतापसिंह ) राष्ट्रीय धर्माचा शत्रू आहे. 100 ... भावार्थ:- ब्रिटीश सरकारनें येऊन मध्यस्ती करावी म्हणून कोलाहल करण्याचा ब्राह्मणांचा हा कांहीं पहिलाच प्रयत्न नव्हे. या खटल्यांत मी विशेष लक्ष देऊन पाहिलें न्याणि ज्या अर्थी त्या ( ब्राह्मणांचा) उद्देश राजाला अपाय करणे, निदान त्याला चिडविणें हा असल्यामुळे, त्यांच्या पक्षाला सत्याची कितपत चाड आहे, तें दिसतच आहे.<noinclude></noinclude> 930dzp8ch2vqjcxsz1xx306o6xetosl पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/३७ 104 111672 235825 2026-08-19T19:47:12Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235825 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>" ( ३३ ) that the Brahmins had made similar attempts to procure the interference of the British Government ...I have been thus particular in regard to this case, as it displays how little the parties regarded truth, when the object was to injure or annoy the Raja. काय ही या चित्पावन वीरांची छत्रपतिनिष्ठा ! केवढे हें अचाट राष्ट्रप्रेम ! देशभक्तीचा केवढा महिमा ! सत्याची केवढी प्रीति आणि चिकाटी आणि समाजहिताचा केवढा मोठा वैभवपर्वत हा !! स्वदेश- बांधवांची हाडे फोडण्यासाठीं परक्यांना पाट्यावरवंट्यासह आमंत्रण करणारीं हीं वीररत्नें हिंदमातेच्याच कुसव्यांतलीं काय ? शंका येते. मि. डनलॉप नांवाचे एक गृहस्थ ता. १२ एप्रील १८३७ च्या आपल्या पत्रांत म्हणतात:- _*" with regard to Chintamun Row's friendly intercourse between him and the Sattara Raja, it seems to be highly improbable for several reasons. He is a zeal- ous, I may say, bigoted Brahmin, and feels extreme enmity at the Raja for his encouragement of the Purbhoo caste in the performance of Brahminical ceremonies, which he has taken up and written against in the spirit of a polemic. " आद्यछत्रपति श्रीशिवाजीमहा- राजांच्या हिंदवी स्वराज्याचे सिंहासन आपल्या स्वार्थाच्या होळींत जाळून पोळून खाक करणाऱ्या चिंतामणराव नातूप्रभृतींच्या राष्ट्रहितविध्वंसक लीला म्हणजे एका स्वतंत्र इतिहासाला पुरून उरतील इतक्या व्यापक, विस्तृत आणि भयंकर आहेत. या लीलांनी काय समाजहित साधले असेल, तें रा. राजवाड्यांनीं अगर त्यांच्या कोणत्याहि बगलबच्याने दाखऊन सिद्ध करावें, असें आम्हीं आव्हाहन करतो. भावार्थः :- सातारच्या राजाची आणि चिंतामणरावाची मैत्री असेल असें अनेक कारणविरून मुळींच संभवत नाहीं. तो (चिंतामणराव) मोठा साहसी - नव्हे मी तर म्हणतो पक्का हेकेखोर ब्राह्मण आहे; वेदोक्त कर्म करणाऱ्या प्रभू लोकांना राजाचें पाठबळ असल्या- मुळे तर तो राजावर अतिशयच जळफळत असतो. प्रभुंच्या वेदोक्तावर चिंतामणरावानें आकांडतांडव करणारे बरेच लेख लिहिले आहेत.<noinclude></noinclude> 4slqxewsn9gl50t3heifar0s6v821fy पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/३८ 104 111673 235826 2026-08-19T19:47:28Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235826 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ३४ ) ग्रामण्यांपासून देशाचे हित काय झाले किंवा त्यांच्या उपद्यापी म्होरक्यांनीं काय समाजहित साधलें, त्याची भरभक्कम साक्ष सध्याची अवनत देशपरिस्थितीच देत आहे. या घाणेरड्या व मनोवृत्ति क्षुब्ध करणाऱ्या विषयाला अधिक न वाढविणें हेंच चांगलें. * * , * २१. महाराष्ट्रांत जातिभेद होता किंवा नव्हता, असल्यास महाठेशाईचा -हास होण्यास तो सर्वांशी किंवा निदान अल्पांशीं तरी कारणीभूत झाला कीं नाहीं, हा एक चर्चेचा प्रश्न ' मराठे आणि इंग्रज ' पुस्तकानें अलीकडे उत्पन्न केला आहे. ठिकठिकाणचे निरनिराळे विद्वान् आपापल्या मताप्रमाणे ही चर्चा करीत आहेत. खुद्द रा. केळकर यांनींहि हा प्रश्न सोडविण्याचा त्यांच्या पुस्तकांत यत्न केलेला आहे. कै० प्रो. लिमये या निस्पृह इतिहासज्ञानें सुप्रसिद्ध " विविधज्ञानविस्तार" मासिकांतहि दोन उत्कृष्ट लेख लिहिले होते. नुकतेच पुणे येथील वसंत- व्याख्यानमालेत प्रो० भानूंनीं याच प्रश्नाची चर्चा केली; आणि रावबहादुर चिंतामणराव वैद्य यांनींहि चित्रमयजगत् ( मे १९१८ च्या अकांत ) हा प्रश्न आपल्या दृष्टीने सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. रा. केळकरांच्या चर्चेचा विचार केला तर त्यांचा सारा झोंक सदरहू प्रश्नाचें उत्तर नकारार्थी ठेवण्याचाच असल्यामुळे, शक्य तितक्या सावधगिरीनें, शब्द- योजना कौशल्याने आणि विधानपटुत्वाने त्यांनी जातिभेदाचा प्रश्न सहज लीलेनें अजीबात फेटाळून लावला आहे. त्यांची विधानपद्धति नेहमीच त्रयराशिकी धर्तीची असते; मग त्यांना सम किंवा व्यस्त प्रमाणाचे भानच रहात नाहीं. प्रस्तुत प्रकरण चर्चा करतांना ' जातीभेद ' शब्दाच्या उच्चाराबरोबर निरनिराळ्या अर्थाच्या जेवढ्या म्हणून छाया उत्पन्न होतात, होतात, तेवढ्यांचा पुरापूर आधार घेऊन रा. नरसोपंतांनीं आपलीं विधानें वकीली धाटणीच्या भडक रंगांत रंगवून सोडलीं आहेत. सरतेशेवटीं आस्तिपक्ष किंवा नास्तिपक्ष यांपैकीं एकाचाहि स्पष्ट आधार न धरितां, जातिभेद असलाच तर राज्यविनाशक इतर कारणांशीं तुलना करतां रुपयाला पै कवडी इतकाच असेल, अशा अर्थाचा त्रिशंकूवजा अभिप्राय देऊन त्यांनीं या वादग्रस्त प्रश्नाची रजा घेतली आहे. रावबहादुर चिंतामणराव वैद्यांनीं 'मराठेशाही कशानें वुडाली ?' या प्रश्नाचें निदान ठरवितांना बऱ्याच वरच्या दर्जाची विचारसरणी अंगिकारिल्यामुळे<noinclude></noinclude> bidgqlhb2dinmsth95z83mz4dp8ezqq पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/३९ 104 111674 235827 2026-08-19T19:47:45Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235827 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>• ( ३५ ) त्यांच्याकडूनहि या जातिभेदाच्या प्रश्नाची व्हावी तशी मिमांसा झाली नाहीं; आणि त्यांचा लेख बाह्यात्कारों जरी केळकरांच्या विधानांचे खंडण करणारा आहे असा दिसतो, तरी सत्यशोधनाच्या गांवीं जातांना त्यांच्याहि विचारसरणीला अखेर केळकरांच्याच चकारीला येऊन भिडावें लागलें. प्रो० भानूंनी मात्र स्पष्ट नकारार्थी 'जातिभेदामुळेच मराठी राज्य नष्ट झालें असें म्हणणे चुकीचं आहे. ' असा रोखठोक अभिप्राय दिला. वरील विद्वान् मंडळींच्या या प्रामाणिक मतां- बद्दल संशय व्यक्त करणें महापाप आहे. परंतु त्यांनीं या प्रश्नाचा एकतर करावा तितका विचार केलेला नसावा अगर तितकी साधनसामुग्री तरी त्यांना उपलब्ध झालेली नसावी, असे आमचें प्रामाणिक मत आहे. ज्या विद्वानांच्या अभि- प्रायांची आज बहुजनसमाजांत मान्यता आहे, त्यांनींच उडवाउडवीचीं विधानें करणें बरें नव्हे, असें आम्हाला वाटते. के० न्या० रानडे हे , वरील मंडळींपेक्षां कांहीं कमी विद्वान संशोधक नव्हते ! त्यांनी पेशव्यांच्या रोजनाम्याबद्दल लिहिलेल्या निबंधांत असें स्पष्ट नमूद केलें आहे कीं " जातिमत्सराचा इतका बडेजाव माजला कीं जूट होणें अशक्य झालें व राष्ट्रहिताच्या ऐवजीं आपलीच तुंबडी भरण्याकडे प्रत्येक प्रबळ सरदाराचें लक्ष गुंतलें. यावेळीं ब्राह्मणमंडळी म्हणजे अगदीं तर्र झालेली. खरे राज्यकर्ते आपण, आपणांस इतर जातींपेक्षां विशिष्ट हक्क व सवलती असा- वयास पाहिजेत असें ते समजत. रा. ब. वैद्यांच्या मताप्रमाणें यांत ' उच्च राजकीय कल्पनांचा अभाव' कदाचित् असूं शकेल, परंतु जातिमत्सर मुळींच नव्हता हें विधान मात्र येथें सपशेल खोटें ठरत आहे. रा. ब. म्हणतात " मराठी राज्याच्या नाशास जातिभेद ( जातिमत्सर ? ) कारणीभूत झाला नाहीं व राष्ट्रहितसंवर्धनाचे काम जातिभेद आड येऊ शकत नाहीं. 'नाहीं'च म्हटल्यावर कोण काय करणार ? चित्पावन नोकरशाहीनें रुजविलेला जातिमत्स- राचा कालकूटवृक्ष राष्ट्रहितसंवर्धनाच्या बाबतीत कसा मध्येच आडवा पडला दें इतिहास स्पष्टच सांगत आहे. अहो इतिहासच कशाला ? पेशवाईतल्या जाति- भेदाचा अमानुष छळ अझूनहि चित्पावनेतर महाराष्ट्रीयांच्या हृदयांत तिडका आणीत आहे, हा परिणाम कशाचा ? राजमदाच्या धुंदीत किंवा धर्माच्या पांघरुणाखालीं इतर महाराष्ट्रीय समाजांचा छळ करणारे ते चित्पावनहि गेले आणि तो छळ सोसणारेहि पंचतत्वांशी समरस होऊन नामशेष "<noinclude></noinclude> 1or0fv8un5ejd4np7blrj8q9d63m52o पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/४० 104 111675 235828 2026-08-19T19:48:04Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235828 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>- ( ३६ ) झाले, तरीसुद्धां अझूनहि चित्पावनेतर समाजांस त्या छळांच्या कळा याव्यात, हैं विलक्षण नाहीं काय ? सध्यांहि जातिमत्सराच्या कळा अनुभविणारे जर विद्यमान आहेत, इंग्रजांच्या समतोल व समरूप सवाई सोट्या राजपद्धतीच्या अमदानीत त्या कळांत वारंवार अधिकाधिक भर घालणारे वृहस्पति जर खुद्द चित्पावनांत आज आपला जातिभेदाचा धडा गिरवीत आहेत, तर स्वायत्त चित्पावनी पेशवा- ईच्या काळांत जातिभेदच नव्हता, या उडवाउडवीच्या पोटांत काय स्वार्थ असेल तो असो. शिवाजीच्या पदरीं ७०० पठाण होते, पानपतच्या मोहिमेंत इत्राहि- मखान गारद्यानें शिकस्त केली, पेशव्यांच्या फौजेंत महार होते, सखाराम हरी गुप्ते - कायस्थ प्रभू - याने चित्पावन राघोबासाठी आत्मयज्ञ केला, असल्या उदाहरणांनी जातिभेदाचा प्रश्न सुटणे शक्य नाहीं. याच त्रयराशिकी पद्धतीनें जर विचार केला तर सध्यां – निरनिराळ्या सर्व जातींची मंडळी भेदभाव विसरून इराण्याच्या एकाच हाटेलांत चहा बिस्कुटें झोडीत असतांना- इंग्रजी अमदानीत जातिभेद मुळींच अस्तित्वांत नसला पाहिजे आणि असलाच तर तो सांप्रतच्या होमरूल चळवळीला मुळींच बाधक होत नसला पाहिजे ! पण वस्तुस्थिति तशी दिसत नाहीं. बहुतेक सर्व कामापुरेतच मामा असतात. चहा ढोस- तांना, टिफीणी करतांना, फंडांची शक्कल काढतांना, व्याख्यानें देतांना, राष्ट्रीय पुराण झोडतांना मात्र किंचित् जातिभेदाचा ताप उतरलासा दिसतो; परंतु चहाचा पेला पालथा पडला, फंडाचा हंडा भरला कीं तापाची डिग्री वाढू लागते. कशाला ? वर्तमानपत्रे पहा. राष्ट्रीयत्वाचा मोठा टेंभा मिरविणारी आणि विश्व- बंधुत्वाच्या टिमक्या पिटणारीं कित्येक पत्रे या जातिभेदाच्या अंमलानें तर्र झालीं कीं कसे पोरकट आणि क्षुद्र विचार बरळू लागतात, हे आम्हीच सांगितलें पाहिजे असें नाहीं. नि:पक्षपणानें विचार केला तर सध्यांहि जातिमत्सर बराच आहे. अर्थात् त्याची उत्पत्ति पूर्वीच केव्हां तरी झालेली असली पाहिजे खास. इंग्रजी अंमल सुरू झाल्यावर या मत्सराची प्राणप्रतिष्टा झाली असें मानण्यास बिलकूल आधार नाहीं; शिवाजी महाराजांच्या वेळीं जातिमत्सर जवळजवळ नव्हताच; * फार दूर # 66 महाराष्ट्रपणाचा अभिमान जर जात्यभिमानांत नाहींसा होऊन जाता, तर ( रामचं- द्रपंत, प्रहादपंत इ० ) ब्राह्मणमंडळींच्या व मुरार बाजी, बाजी प्रभु, खंडो बल्लाळ यांच्या- सारख्या कायस्थ मंडळींच्या हातून जीं श्लाघनीय व स्मरणीय कृत्यें घडून मालीं, तीं निःसंशय घडून आली नसती. कै. भागवत. उद्गार पृ० १४८. "<noinclude></noinclude> 0axecebatudyhyi9ctci44feyoq1k7h पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/४१ 104 111676 235829 2026-08-19T19:48:20Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235829 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ३७ ) फुरसद झाली नसेल; किंवा तेव्हां जातिभेद - म्हणजे जातिमत्सर याचा उत्त्पत्तिकाळ कोठेतरी मध्यंतरींच असला पाहिजे, हें निर्विवाद होय. ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास आतां प्रसिद्ध होत आहे. पेशवाई काळांतील राष्ट्रविनाशक जातिमत्सराच्या इतिहासाचें हें साहित्य रा. केळकरादि विद्वानांना उपलब्ध झाले नसेल; झालें असल्यास, त्यावर नजर टाकायला त्यांना शतसांवत्सरिक श्राद्धाच्या धामधुमीत तें त्यांना हस्तगतहि होणें शक्य नसेल. परंतु आतां जी माहिती प्रसिद्ध होत आहे त्यावरून कोणालाहि स्पष्ट स्पष्ट दिसून येईल की मराठेशाही बुडविण्याच्या कामी जातिमत्सराचा परि- णाम रा. केळकर म्हणतात त्याप्रमाणें पै कवडीचा नसून, त्याची व्याप्ति खचित कांहींतरी अधिक असली पाहिजे. ग्रामण्यांच्या बंडाचा हेतू, त्याचा धिंगाणा आणि चित्पावनेतरांचा पाडाव करण्यासाठीं चित्पावनांकडून वेळोवेळी झालेले अत्याचार पाहिले कीं जातिमत्सराच्या इतक्या असंख्य कवड्या जमा होतील की जातिभेद नव्हता जातिभेद नव्हता म्हणून नाकाने कांदे सोलणारांच्या आंगावर त्या कवड्यांची झूल दुर्गादेवीच्या भुत्याप्रमाणे खुशाल घालतां येणें शक्य आहे. ज्या विद्वानांनीं ऐतिहासिक सत्याचा अभिमान धरून पूर्वी घड- लेल्या पातकांची जनतेला आठवण करून देऊन, त्या पातकांची पुनरावृत्ति न होऊं देण्याबद्दल खटपट करायची, तेच विद्वान् जर फाजील स्वाभिमानाच्या भरीं पडून वाईट गोष्टींबद्दल कानांवर हात ठेऊं लागतील, तर त्यांच्या विद्वत्तेचा दुरुपयोग होत आहे, असें कष्टानें म्हणणें अनिवार्यच होऊन बसेल. * * * २२. ग्रामण्यांच्या इतिहासाने महाराष्ट्रांतील पेशवे नोकरशाहीच्या वेळच्या जातिमत्सराचें जें भेसूर स्वरूप आतां उघडकीस येत आहे, त्याचा राष्ट्राच्या स्वातंत्र्यनाशावर केवढा परिणाम झाला असेल है वाचकांनींच अजमावून पहाण्याची कृपा करावी. या जातिमत्सरानें शिवाजीमहाराजांनी रक्ताचे पाणी करून स्थापलेली स्वराज्याची राजगादी धुळीस मिळवली. छत्रपतीच्या अभिमानी एकनिष्ट समा- जांचा तेजोभंग याच जातिमत्सराने केला. नवीन नवीन सरदारांची वर्णी लाऊन छत्रपतिपक्षाच्या जुन्या पिढीजाद सरदारांच्या तलवारींना याच जातिमत्सरानें अक्षयीचा गंज चढवून त्या नामशेष केल्या. 'आम्ही पेशव्यांचे सेवक, सातार- 18 APR 1990<noinclude></noinclude> qm0bzvwmgqly012amvi2vwwc144gcce पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/४२ 104 111677 235830 2026-08-19T19:48:35Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235830 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ३८ ) करांना कोण ओळखतो !' अशा अर्थाचे निमकहरामपणाचे उद्गार नाना फडणी- साच्या तोंडून वदविणारा हाच जातिमत्सर. घरचे टांकून दारच्यांच्या गळ्यांत मिठ्या मारण्याची प्रवृत्ति याच जातिमत्सरानें उत्पन्न केली. जातिमत्सराने ग्रस्त होऊन ' पेशव्यांनीं एक ब्राह्मणजातीच्या हातांत सर्व सत्तेची किल्ली ठेवण्याविषयीं भगिरथ यत्न केले, म्हणून म-हाठ्यांचा व त्यांच्या प्रियदेशाचा घात झाला. ' महाराष्ट्रांत निमकहरामी व लुटारूपणाचा धडा याच जातिमत्सराने घालून दिला. या लुटारूपणाचे आद्यप्रवर्तक हिंदु म्हणविणारे पहिले रावबाजी यांनी लुटीच्या निमित्तानें हिंदुस्थानांत हिंदु यात्रेकऱ्यांचा अमानुष छळ केल्याचे महशूरच आहे. परशुराम- भाऊंचा जवळचा नातलग कोन्हेर त्रिंबक पटवर्धन यांनी करवीर शंकराचार्यांचा मठ जाळून पोळून फस्त केला व शंकराचार्यांच्या आत्महत्त्येचे पुण्य जोडलें, त्याच्या मुळाशीं करवीरकर भोसल्याबद्दलचा जातिमत्सरच होता. याच जाति- मत्सरानें चिंतामणराव पटवर्धनासारख्या तलख कर्तबगारीच्या सरदाराची सारी मर्दुमकी अधम कार्यात खर्ची पडली. याच जातिमत्सराला पेशव्यांचा राजाश्रय मिळाल्यामुळे त्याचे पर्यवसान अखेर नृशंसपणा व कृतघ्नपणा यांत होऊन, हरीपंत भावे, बाळाजीपंत नातू, बाळकोबा केळकर, नागो देवराव यांच्यासारखीं राक्षसी वृत्तीचीं माणसें या हतभागी महाराष्ट्रभूच्या कुसव्यांत पैदा होऊं लागलीं. चित्पा- वनेतर ब्राह्मणजातींचा नूर सपशेल मावळून टाकून त्यांना नामोहरम करून टाकले याच जातिमत्सरानें. अशा या पेशव्यांच्या अमदानींतल्या जातिमत्सराच्या किंवा जातिभेदाच्या घातुक लीला कोठवर वर्णन कराव्या ! या जातिभेदाचा मराठेशाहीवर कांहींच परिणाम झाला नाहीं किंवा जातिभेद मुळीं नव्हताच, असें ज्यांचें अझूनहि प्रामाणिक मत असेल, त्यांनी अतः पर ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर चळवळींच्या नांवानें खडे फोडण्याचा धंदा सोडून द्यावा आणि ही चळवळ सांप्रतच्या होमरूल - आकांक्षाना विरोध करणारी आहे, असे प्रतिपादन न करण्याची तरी कृपा करावी. सध्यांची *ब्राह्मणेतरांची चळवळ त्यांच्या विशिष्ट हक्कांच्या पुनरुज्जीवनार्थ आणि संरक्षणार्थ आहे, असे स्पष्ट दिसतें. पेशवाईत त्यांच्या सर्व हक्कांच्या झालेल्या पायमल्लीचा कटु अनुभव त्यांना मूर्तिमंत दिसत असूनसुद्धां 'यति सगळेच ब्राह्मणेतर समाज आहेत असे मुळींच नाहीं, विशेषतः चां. का. प्रभू तर मुळींच नाहीत.<noinclude></noinclude> tqszqw8kopstdulmy1l2dhfp9bj77rt पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/४३ 104 111678 235831 2026-08-19T19:49:55Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235831 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>त्यांनी सध्यांच्या ब्रिटिश ( ३९ ) अमदानींत स्वतःच्या हक्कांचें पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला नाहीं तर तो करावा तरी केव्हां ? हा यत्न तें न कर- तील तरच त्यांचे पूर्वज त्यांना आत्मघातकी म्हणून शाप दिल्याशिवाय खचित राहणार नाहींत. अस्पृश्यांची चळवळ तर बोलूनचालून निवळ प्राणत्राणपराय- णार्थच आहे. वर वर्णन केलेली पेशवाई अंमलांतील जातिमत्सराची वावटळ राष्ट्रहितसंवर्धक कार्यात आड आली नाहीं, असें कंठरवानें सांगणारांना ह्या सध्यांच्या चळवळीं राष्ट्रहितविघातक आहेत असें म्हणण्याचा बिलकूल अधिकार नाहीं. पूर्वीच्या जातिमत्सराची तीव्रता सांप्रतच्या ब्राह्मणेतरांच्या चळवळींत खास नाहीं; शिवाय गंध लावू नका, देवपूजा करूं नका, धोतरें नेसूं नका, श्वास सोडूं नका, उच्छास घेऊं नका, ब्राह्मणांच्या रस्त्यावर थुंकुं नका इत्यादि हलकट छळ करण्याची सध्यांच्या ब्रिटिश अमदानीत ब्राह्मण्याचा सुका किंवा ओला टेंभा मिरविणारांची छाती नाहींच नाहीं. असें जर आहे तर आपापल्या विवक्षित समाजांच्या हितरक्षणार्थ ब्राह्मणेतरांनी चालविलेल्या कायदेशीर चळवळी राष्ट्र- हितविनाशक कशा ठरतात हे कोणी बृहस्पति समजाऊन सांगेल काय ? * * * २३. राष्ट्र जागृत झालें कीं त्यांतील प्रत्येक समाजाच्या घटकावयवांत चळवळ सुरूं होते; किंबहुना असेंच खरें आहे को चळवळींच्या प्रमाणावरूनच राष्ट्रीय जागृतीचें प्रमाण ठरलें जातें. अर्थात् शहाण्या ब्राह्मणांनींच काय ती चळवळ करावी, त्यांचीच चळवळ काय ती खरी “ राष्ट्रीय " आणि इतरांनीं मात्र आढ्याला तंगड्या लावून ब्राह्मण करतील ती पूर्वदिशा खुशाल पहात बसावी, असें म्हणणें केवळ अन्यायाचेंच नव्हे तर मूर्खपणाचे होईल. ब्राह्मणेतर ब्राह्म- णांच्या चळवळींपासून अलिप्त रहातात आणि ब्राह्मणांच्या " राष्ट्रीय " तंबो- याच्या तारांशी आपला स्वर एकजीव करीत नाहींत ; हें असें कां होतें याचें कारण ब्राह्मणांनींच वास्तवीक शोधून पाहिले पाहिजे. ब्राह्मणेतरांच्या सर्व बऱ्यावाईट चळवळींच्या नांवानें खडे फोडण्यापेक्षां आज ब्राह्मणेतर ब्राह्मणांच्या खांद्याशीं खांदा भिडवून उभे रहाण्यास कां नाखूष आहेत, याचें मूळ राष्ट्रीय- त्वाचीं दांभिक पुराणें झोडणारे पुराणिक नीट शोधून काढून आपल्या वर्तनांत सुधारणा करतील तर ब्राह्मणवर्णाबद्दल अझूनहि पूज्यबुद्धी बाळगिणारे ब्राह्मणेतर ,<noinclude></noinclude> p1pb0vsmtpqvrvp0gcybgwsi7j03fkm पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/४४ 104 111679 235832 2026-08-19T19:50:10Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235832 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ४० ) 66 " त्यांच्याशीं सहकारिता करण्यासाठीं खात्रीनें आपला हात पुढे करतील. इतकेच नव्हे, तर ब्राह्मणांस जर धर्मगुरुत्व आपलें रहावे अशी खरोखरी इच्छा असली, तर महाराष्ट्रांतील क्षत्रियांची निंदा करण्याच त्यांनीं पहिल्याने सोडून द्यावे. असे कै. प्रो. भागवत यांनीं सन १८८७ मध्ये जे अत्यंत कळवळ्याने उद्गार काढले, त्यांचे मर्म अझूनहि त्यांना नीट पटेल असा भरंवसा आहे. पंढरीचा विठोबा श्रीविष्णूचा अवतार, पण तो चोखामेळ्या- सारख्या अतिशूद्राच्या घरीं जेवला ना ? अनंत भट्टासारख्या उच्चवर्णीय महाराष्ट्र ब्राह्मणानें त्याच अतिशूद्र चोखामेळ्याचे अभंगलेखकाचें काम केलें ना ? अहो, ज्या महाराष्ट्रीय समाजांनीं नत्राह्मण व यावनी साधूसंतांच्या पायांवर आपलीं मस्तकें मोठ्या प्रेमानें, उल्हासानें व भक्तीनें झिजविण्यांत जीवितसार्थक मानलें, ते समाज तुम्हां ब्राह्मणांचा आदर करायला केव्हांहि मार्गेपुढे पहाणार नाहींत. पण हें केव्हां ? जेव्हां आपल्या सद्वर्तनाने तुम्ही ब्राह्मण आहांत हे त्यांना प्रत्यक्ष पटवाल तेव्हां. - न कुलेन न जात्या वा क्रियाभिर्ब्राह्मणो भवेत् । चाण्डालोपि हि व्रतस्था ब्राह्मणः स युधिष्ठिर ॥ कोणीहि कुळानें किंवा जातीनें ब्राह्मण बनत नसतो, सदाचारानेंच मनुष्य ब्राह्मण बनतो. चाण्डालाचें आचरण जर उत्तम असेल तर त्याला ब्राह्मण म्हणावें—तोच खरा ब्राह्मण; असे वैशंपायनानें युधिष्ठिरास स्पष्ट सांगितलें आहे. आडनांवाचे ब्राह्मण हे कांहीं खरे ब्राह्मणच नव्हत. सदाचाराच्या माहात्म्या पुढे उत्पत्तीचा नीचपणा किंवा संकरजत्वाचा प्रसिद्धपणा कोणीहि विचारांत घेणार नाहीं. आमच्या चित्पावन देशबंधूंच्या उत्पत्तीचा इतिहास कसाहि असो, आम्हांला त्याच्याशीं कांहींएक कर्तव्य नाहीं. ब्राह्मण्यत्वाची सनद त्यांनीं पेशव्यांच्या अंमदानींत पटकविलेली असो, नाहीतर नोहाच्या जलप्रलयापूर्वी मिळविलेली असो, त्याचाहि वाद आम्ही घालूं इच्छित नाहीं. फक्त, स्वतःच्या ब्राह्मण्याला साजेशोभेसें कोणते शतकृत्य या समाजाने आजपर्यंत केलें आहे, तें कोणी ऐतिहासिक पुराव्यानिशीं दाखवून द्यावें. ब्राह्मण उपाधीमुळे धर्म- गुरुत्वाचा मान स्वतःकडे हे चित्पावन ओढून घेत असतात; जाणणारा तो ब्राह्मण, इतकी सतीच्या वाणाची व्याख्या जरी त्यांना लागूं<noinclude></noinclude> mblj28oru760na4viy5x35biiml6jn5 पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/४५ 104 111680 235833 2026-08-19T19:50:22Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235833 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ४१ ) मनाचा - करण्याचे सोडून दिलें, तरीसुद्धां धर्मगुरूला उचित असा उदारपणा, वृत्तीची समता, तपश्चर्येचा सात्विकपणा यापैकी कोणता गुण कोणत्या चित्पावनाने जगाच्या नजरेस कधिं पाडला आहे ? ग्रामण्यांचीं बंर्डे करून इतर समाजांचा छळ करणें हें ब्राह्मण्याचें लक्षण काय ? स्वतःच्या मूठभर जातीला ब्राह्मण्याचा लटका मुलामा देतांना इतर ब्राह्मण समा जांचाहि न भूतो न भविष्यति छळ करून त्यांना पार रसातळाला नेऊन चिणणे हें ब्राह्मण्य कोणत्या वेदांत वर्णिलेले आहे ? स्वतःच्या भाडोत्री ब्राह्मण्याची काय- मची थप्पी लावण्यासाठीं राजकीय सत्तेच्या जोरावर हाणमार, जाळपोळ, धर- पकड इत्यादि राक्षसी वर्तनाने साऱ्या जनतेला त्राहि भगवन् करून सोडणें, हेंच ब्राह्मण्याचे लक्षण असें कोणत्या स्मृतींत सांगितले आहे ? चित्पावन समाजाचा इतिहास व पेशवे नोकरशाहीचा इतिहास हीं एकाच वस्तूचीं दोन आंगें होत. हा इतिहास कसाहि उलटसुलट करून वाचला तरी चित्पावनांनीं आपल्या ब्राह्म- ण्याच्या समर्थनार्थ आजपर्यंत एकहि सर्वमान्य सदाचारसंपन्न शतकृत्य केल्याचें आढळून येत नाहीं, असें फार दिलगिरीने म्हणावें लागतें. नुसता ग्रामण्यांचाच इतिहास पाहिला तरी त्यांतसुद्धां चित्पावन जातींतील विद्वान व पढिक शास्त्री पंडितांनी शुद्रातिशूद चाण्डाळ किंवा बिलंदाज ठगांनाहि शोभणार नाहींत अशींच नृशंस कृत्ये केल्याची साक्ष तो इतिहास देत आहे. सध्यांहि निवृत्तमांसतेची शेखी मिरविणारे अनेक चित्पावन विद्वान् वेळीअवेळी सवड सांपडतांच चित्पावने- तरांची मनमुराद निंदा करून त्यांचीं हार्डे चघळण्यांत ब्राह्मण्यत्वाचा कळस झाला असें मानीत आहेत. धाकदपटशानें किंवा बळजबरीनें ब्राह्मणपणा मिळविल्याचे किंवा मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे उदाहरण भारतीय वर्णाश्रमधर्माच्या प्रचंड इतिहा- सांत फक्त चित्पावनांचेंच होय. यांच्या इतिहासांत ब्रह्मदेवानेच एक मोठी घोडचूक केली. ती हीच कीं त्यांच्यावर वाढलेले मागासलेपणाचे कवच आस्ते आस्ते फोडून उन्नतीच्या मार्गांत त्यांना क्रमशः न आणतां, त्यांच्यावर एकदम आधिभौतिक वैभवाची अवचित खैरात करण्यास सुरुवात केली. कीं आधिभौतिक वैभवाने त्यांचे डोळे उरफाटून त्याना पर्वा राहिली नाहीं. अर्थात् चित्पावनांत आजपर्यंत कोणीहि संत निर्माण झाला नाहीं, नांव घेण्यासारखा राष्ट्रकवी जन्माला आला नाहीं आणि साऱ्या हिन्दुसमाजाच्या जगद्गुरूच्या पीठावर आजपर्यंत एकहि चित्पावन विराजमान त्याचा परिणाम असा झाला जाऊन अध्यात्मिक उन्नतीची<noinclude></noinclude> 40t1xzee4yho08uscvzvkf5ranbcx6t पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/४६ 104 111681 235834 2026-08-19T19:50:38Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235834 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ४२ ) झाला नाहीं. अध्यात्मिक बाजू जर आधिभौतिक वैभवाच्या तोडीनेंच परिणत झालेली असती तर सत्तामदाच्या धुंदीत ग्रामण्यासारखे बोल्शे- विझमचे प्रकार त्यांच्या हातून खास घडले नसते. सर्वाभूती समान दृष्टी ठेवणें, धर्मविषयक आचार व विचार स्वतःच्या निष्कलंक व एकनिष्ट वर्तनानें जिवंत राखणे, इतर समाजांची धर्मपिपासा अमृततुल्य उपदेशानें तृप्त करणें आणि स्वतः निरीच्छपणानें वागून धर्माच्या बाबतींत मधुकरकमलपराग- न्यायाने सर्वांचीं अंतःकरणे शांत करून त्यांचा आपल्याविषयींचा आदर वृद्धिंगत करणें, ह्रीं जीं ब्राह्मण्याचीं स्थूल लक्षणे त्यांनाहि चित्पावन समाज पूर्णपणे पारखा होण्याचे कारण ही आध्यात्मिक दृष्टीची उणीव हेंच होय. ही उणीव जोपर्यंत भरून निघणार नाहीं, जोपर्यंत चित्पावनसमाज इतर महाराष्ट्रीय क्षत्रिय ब्राह्मण वैश्यादि समाजांच्या निंदेच्या भांडवलावर आत्मस्तोमाच्या वखारी थाटण्याचा . निंद्य उपक्रम सोडणार नाहीं, आणि जोपर्यंत खऱ्या ब्राह्मण्याला काळीमा लाव- णाऱ्या अहंमन्यतेच्या तो याला ते कायमची मुक्ती देणार नाहींत, तोपर्यंत त्यांच्या ब्राम्हण्याबद्दल कोणाचीहि कधींहि खात्री पटणार नाहीं, त्यांच्याशीं सहकारिता करायला कोणताही समंजस समाज केव्हांहि सिद्ध होणार नाहीं आणि जे चित्पावन आज स्वतःस मोठे डुवाचार्य समजून स्वज्ञातीचा एक स्वतंत्र " राष्ट्रीय " संघ बनवूं पहात आहेत, ती त्यांची सवत्या सुभ्याची वृत्तीच अखेरीस त्यांना महाराष्ट्रीय चतुर्वर्ण समाजांच्या संघांतून कायमचा चाट देण्यास चुकणार नाहीं, हें त्यांनीं पूर्ण लक्षांत ठेवावें. चित्पावनांचा गतेतिहास आणि त्याची सांप्रतहि सर्व प्रकारच्या व्यवहारांत पदोपदीं दृष्टीस पडणारी पुनरावृत्ति पाहून, अस्सल चित्पावनाची मनोवृत्ति तरी कोणकोणत्या तत्वांची असावी, असा सहज विनोदाने आम्ही एकदां आमच्या एका चित्पावन B. Sc. मित्रास विचारिलें. त्यानें चटकन् कागद घेऊन सत्व 0% रज 25 % तम 75 % असे लिहून दिलें. असे दिसून येईल. कंप्लीट चित्पावन 100 % हा विनोदच झाला. तथापि यांतहि बरेंच तथ्य आहे, या पृथःकरणांतलीं प्रमाणे केव्हां बदलतील तीं बदलोत !<noinclude></noinclude> lmyw46ypytmkm2o4ujb742xvy99y8wx पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/४७ 104 111682 235835 2026-08-19T19:50:54Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 235835 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ४३ ) सध्या तरी चित्पावन वर्तमानपत्रे, किंवा इंदुप्रकाशासारखीं चित्पावनलेली वर्तमान- पत्रे, चित्पावन ऐतिहासिक संस्था, चित्पावन लेखक, चित्पावन वक्ते यांच्या चळवळींकडे पाहिलें, तर रजोगुणाच्याहि ठिकाणींहि लवकरच शून्य येऊन तमोगुण मात्र सबंध शेंकडा हबकणार असें वाटतें ! महाराष्ट्राचे दुर्भाग्य दुसरें काय ? मागला इतिहास सोडला आणि अगदीं चालूं काळचा इतिहास जरी पाहिला तरी हॅच दिसून येतें कीं चित्पावनांशिवाय महाराष्ट्रांतील इतर कोणत्याहि जाती केव्हांहि एकमेकांचा जातिमत्सर करीत नाहींत. आधुनिक चित्पावन राष्ट्रीयत्वाचा कितीहि डौल आणोत, त्यांची प्राचीन वरपगड्याची वृत्ति जागृत झाली कीं तेथे हटकून एकीची बेकी होते, असे अनेक उदाहरणांनीं सिद्ध करून देतां येण्या- सारखे आहे. इतरांना उपदेश करण्यापूर्वी चित्पावनच जर आपले चित्त पावन करण्याचा प्रयत्न करतील तर महाराष्ट्रांत जातिमत्सर औषधालासुद्धां मिळणार नाहीं, एवढी हमी आम्ही देतो. इतर समाजांचा तेजोभंग करून स्वतःची व स्वज्ञातियांची टिमकी पिटण्याचे दिवस आतां उरले नाहींत किंवा दुसऱ्यांच्या कुचाळ्या करून स्वतःच्या स्तोमाला पॉलीश चढविण्याचेहि हे दिवस नाहींत, हें आमच्या चित्पावन देशबंधूंनीं अझूनहि लक्षांत आणल्यास महाराष्ट्रावर फारफार उपकार होतील. 'तुम्ही ब्राह्मणांना कां शिव्या देतां ?' असा ब्राह्मणेतरांना सवाल करण्यापूर्वी ब्राह्मणच आपल्या नित्य वर्तनाचा इतिहास शुद्धीवर येऊन पहातील, तर सध्यां नुसत्या शिव्यांवरच भागत आहे, याबद्दल ब्राह्मणेतरांचे ते आभारच मानतील. कांहींहि विशेष कारण घडलेलें नसतांहि ब्राह्मणेतरांच्या हृदयाला घरें पाडण्यासारखी निंदा, कुचेष्टा किंवा व्यंगोक्ती आजपर्यंत आम्ही कधींही केलेली नाहीं, असें परशुरामाच्या शपथेवर मुळामुठेच्या संगमांत उभे राहून सांगायला आज चित्पावन तयार आहेत काय ? * * , २४. मुत्सद्देगिरी व राजकारण या दोन गोष्टींचा चित्पावनांचा मागील इतिहास पाहिला तर त्यांतहि त्यांनीं नांव मिळविल्याचे दिसत नाहीं. सध्यां राजकीय क्षेत्रांत दंड थोपटून दोन हात करण्यास सरसावलेल्या महाराष्ट्रीय वीर - सैन्यांत चित्पावन कॅप्टनांची, कर्नलांची व रिकूटांची संख्या बरीच आढळते. निश्चित ध्येयाकरितां - मग तें कांहींहि असो - सर्वस्वत्याग करणारी मंडळी<noinclude></noinclude> q0hzt235opsxej3bqoxujzuk0xx8id1