घळी
Wikipedia कडून
अत्यंत अरुंद दरिला घळ म्हणतात. सह्याद्रीत अनेक घळी आहेत, पण सर्वात महत्वाची घळ आहे वरंधा घाटातील शिवथर घळ. शिवथर घळीतच समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथ रचला.
अत्यंत अरुंद दरिला घळ म्हणतात. सह्याद्रीत अनेक घळी आहेत, पण सर्वात महत्वाची घळ आहे वरंधा घाटातील शिवथर घळ. शिवथर घळीतच समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथ रचला.