घळी

Wikipedia कडून

अत्यंत अरुंद दरिला घळ म्हणतात. सह्याद्रीत अनेक घळी आहेत, पण सर्वात महत्वाची घळ आहे वरंधा घाटातील शिवथर घळ. शिवथर घळीतच समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथ रचला.