डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
Wikipedia कडून
![]() |
|
---|---|
जन्मतिथी: | १४ एप्रिल, १८९१ |
निधन: | ६ डिसेंबर, १९५६ |
भारताचे घटनाकार | |
जन्मस्थान: | मऊ, मध्य प्रदेश |
डाक्टर भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ - ६ डिसेंबर, १९५६) भारत भारताचे घटनाकार आहेत. त्यांचा जन्म मऊ, मध्य प्रदेश मध्ये झाला. ते सुभेदार रामजी सकपाळ आणि भिमाबाई यांचे १४ वे आपत्य.
[संपादन] शिक्षा
एम. ए., पी. एच. डी., डि. एस. सी., बेरीस्टर एट ला., गव्हर्नर - जनरल एक्सुक्युटीव काउंसील.
[संपादन] जीवन
त्यांना वर्ष १९९० मध्ये भारतरत्ननी सन्मानीत करण्यात आले.
[संपादन] महत्वाच्या घटना
१८९१, १४ एप्रिल | मऊ गावी जन्म |
१८९६ | त्यांच्या आईचा मृत्य |
१९९० नोव्हंबर | साता-याच्या शासकीय उच्चमाध्यमीक शाळेत प्रवेश |
१९०४ | एल्फिस्टन उच्चमाध्यमीक शाळेत प्रवेश. |
१९०६ | रमाबाईशी विवाह |
१९०७ | मेट्रिक परीक्षा, ७५० पॆकी ३८२ गुणांनी पास केली. |
१९०८ | जानेवारी एल्फिस्टन विद्यापीठात प्रवेश. |
१९१२ डिसेंबर | त्यांचा मुलगा येशवंत ह्याचा जन्म झाला. |
१९१३ | बी. ए. ची परीक्षा मुंबई विद्यापीठातुन पास झाले. ( परशियन आणि इंग्रजी विषय) |
१९१५ जुन | ५ एम. ए. ची परीक्षा पास झाले. |
१९१६ जुन | कोलंबीया युनीर्वसीटीतून पी. एच. डी. साठी काम पुर्णकरुन लंडनला पुढील अभ्यासा करीता रवाना झाले. |
१९१७ | कोलंबीया युनीर्वसीटीने पी. एच. डी. पदवी प्रदान केली. |
१९१७ जुन | लंडनहून भारतात एम. एस. सी. (अर्थशास्त्र) पदवीचा अपुर्ण ठेऊन परतले, कारण बडोदा संस्थानाने त्यांची स्कालरशीप थांबवली. |
१९२१ जुन | लंडन युनीर्वसीटीने त्यांची एम. एस. सी. (अर्थशास्त्र) पदवी प्रदान केली. |