रत्नागिरी तालुका
Wikipedia कडून
रत्नागिरी तालुका हा अनेक एतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळांनी नटलेला तालुका आहे. रत्नागिरीला रम्य समुद्रकिनारा लाभला आहे.
गणपतीपुळे हे प्रसिद्ध गणपतीचे मंदिर याच तालुक्यात आहे.
पावस येथे श्री स्वरुपानंद स्वामींची समाधी आहे.
रत्नागिरी शहरातील टिळक आळी येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे जन्मस्थळ आहे.