बालाघाटाच्या रांगामध्ये वसलेला किल्ले धारूर हा बिड जिल्ह्यातला महत्त्वाचा तालुका आहे.येथील सोन्याची बाजार पेठ फार पुर्वीपासुन प्रसिद्द आहे. तसेच सीताफळे व खव्याच्या निर्यातीत किल्ले धारूर अग्रेसर आहे.
वर्ग: बीड जिल्हा