मार्च २९

From Wikipedia

मार्च २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८८ वा किंवा लीप वर्षात ८९ वा दिवस असतो.

अनुक्रमणिका

[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी

[संपादन] एकोणविसावे शतक

- मंगल पांडे या ब्रिटिशांच्या बंगाल पलटणीतील शिपायाने बराकपूर छावणीत अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभा मानला जातो.

[संपादन] विसावे शतक

- भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या पेनिसिलिन कारखान्यातील स्ट्रेप्टोमायसिनच्या उत्पादन प्रकल्पाचे अनावरण झाले.

[संपादन] एकविसावे शतक

- प्रख्यात भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने कसोटी क्रिकेट प्रकारामध्ये ३०९ धावांची खेळी करून त्रिशतक झळकवणारा पहिला भारतीय फलंदाज बनला.


[संपादन] जन्म

[संपादन] एकोणविसावे शतक

[संपादन] विसावे शतक

[संपादन] मृत्यू

[संपादन] विसावे शतक

- करमचंद थापर (विख्यात भारतीय उद्योगपती)
- शंकर नारायण जोशी (प्रसिद्ध इतिहास संशोधक)

[संपादन] एकविसावे शतक

- पीटर उस्तिनॉव (ज्येष्ठ ब्रिटिश अभिनेते आणि ऑस्कर पुरस्कार विजेते)

मार्च २८ - मार्च ३० - मार्च ३१ - (मार्च महिना)