मार्च २६
From Wikipedia
मार्च २६ ८५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८६ वा किंवा लीप वर्षात {{{4}}} वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] एकोणविसावे शतक
[संपादन] विसावे शतक
-
- - महान नेते आणि नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले, ज्यामुळे त्यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व देशमान्य झाले.
-
- १९१०
- - लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडच्या माळावर कारखाना तसेच वसाहत उभारण्याच्या कामाला प्रारंभ केला. पुढे या परिसराला किर्लोस्करवाडी असे नाव रूढ झाले.
[संपादन] जन्म
[संपादन] विसावे शतक
-
- - सर बर्नार्ड कार्ट्झ (जर्मन-ब्रिटीश वैद्यकशास्त्रज्ञ)
[संपादन] मृत्यू
[संपादन] विसावे शतक
-
- - लक्ष्मीनाथ बेझबरुआ (ज्येष्ठ असमिया साहित्यिक)
-
- - के. के. हेब्बर (नामवंत चित्रकार)
-
- - नवकमल फिरोदिया, (ज्येष्ठ गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती।)
-
- - डॉ. शांतिनाथ देसाई (ज्येष्ठ कन्नड साहित्यिक)
-
- - आनंद शंकर (संगीतकार)
[संपादन] एकविसावे शतक
-
- - जनार्दन हरी पटवर्धन (ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि माजी सनदी अधिकारी)
-
- - डॅनिअल पॅट्रिक मॉयनिहॅन (अमेरिकेतील ज्येष्ठ सिनेटर, भारतातील अमेरिकेचे राजदूत आणि अमेरिकेच्या सिनेटमध्ये भारताची बाजू मांडणारा नेता)
- - हरेन पांड्या (गुजरातचे माजी मंत्री)(हत्या)
- - देविदास सडेकर (ज्येष्ठ पत्रकार)
मार्च २५ - मार्च २७ - मार्च २८ - (मार्च महिना)