महाराष्ट्राचा इतिहास

From Wikipedia

महाराष्ट्रातील विवीध स्थळांचा-नदी,पर्वत,स्थळ इ.- रामायण महाभारतइत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो .व्यवस्थित माहितीची उपल्ब्ध ऐतिहासिक साधने इसपुर्व ३रे शतक पासुन महाराष्ट्राची माहिती देतात.

महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक सामाजीक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरी चे यादव, अला उद दिन खिलजी, पोर्तुगीज विजापुर मुघल मराठा हैदराबाद चानिजाम इंग्रज इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विवीध भाग विवीध वेळी व्यापले होते.१मे १९६० ला महाराष्ट्राचे सद्ध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षीण महारष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ एकत्र करुन सद्ध्या असल्या प्रमाणे मराठी भाषिक महाराष्ट्र राज्यआ ची रचना करण्यात आली.

१९व्या शतका पासुन विवीध मराठी राजकीय नेते, सामाजीक कार्यकर्ते व समाजाने मोठ्या प्रमाणावर सामाजीक उत्क्रांती आणि राजकीय स्वातंत्र्य करीता मोलाचे योगदान केले.

१९६०च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळने महाराष्ट्राच्या विवीध भौगोलिक भागास एकत्र आणले.स्वातंत्र्य उत्तर राजकीय दृष्ट्या यशस्वी सहकारी चळवळी आणि जातीय गणितांतील प्रभुत्वाने इंदीरा कॉंग्रेस पक्षाचे शासनात वर्चस्व राहीले .मराठा समाज व पश्चिम महाराष्ट्र सदैव अग्रणी राहीला. श्री.य.दी.फडके या इतिहास्काराने स्वतंत्र्योत्तर महाराष्ट्राचा इतिहास काळाचा उद्बोधक आढावा घेतला आहे


3र्‍या शतकानंतर महाराष्ट्र मगध राज्याच्या अधिपत्याखाली होता.मराठा साम्राज्य