मार्च २९
From Wikipedia
मार्च २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८८ वा किंवा लीप वर्षात ८९ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] एकोणविसावे शतक
-
- - मंगल पांडे या ब्रिटिशांच्या बंगाल पलटणीतील शिपायाने बराकपूर छावणीत अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभा मानला जातो.
[संपादन] विसावे शतक
-
- - भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या पेनिसिलिन कारखान्यातील स्ट्रेप्टोमायसिनच्या उत्पादन प्रकल्पाचे अनावरण झाले.
[संपादन] एकविसावे शतक
-
- - प्रख्यात भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने कसोटी क्रिकेट प्रकारामध्ये ३०९ धावांची खेळी करून त्रिशतक झळकवणारा पहिला भारतीय फलंदाज बनला.
[संपादन] जन्म
[संपादन] एकोणविसावे शतक
[संपादन] विसावे शतक
[संपादन] मृत्यू
[संपादन] विसावे शतक
-
- - करमचंद थापर (विख्यात भारतीय उद्योगपती)
-
- - शंकर नारायण जोशी (प्रसिद्ध इतिहास संशोधक)
[संपादन] एकविसावे शतक
-
- - पीटर उस्तिनॉव (ज्येष्ठ ब्रिटिश अभिनेते आणि ऑस्कर पुरस्कार विजेते)
मार्च २८ - मार्च ३० - मार्च ३१ - (मार्च महिना)